diff --git "a/data_multi/mr/2022-27_mr_all_0270.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-27_mr_all_0270.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-27_mr_all_0270.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,996 @@ +{"url": "https://mbnews24taas.in/post/8460", "date_download": "2022-07-03T12:13:11Z", "digest": "sha1:V2GC4DLZM6LPUDWI4EKJNOXUJU3KAAPI", "length": 5784, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन च्या वतीने महामानवास अभिवादन | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन च्या वतीने महामानवास अभिवादन\nरेल्वे स्टेशन रिक्षा युनियन च्या वतीने महामानवास अभिवादन\nमनमाड – रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन च्या वतीने मनमाड महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व कॅण्डल लावून अभिवादन करण्यात आले, व सामुहिक वंदना व महामानवास आदरांजली वाहण्यात आली,टॅक्सी स्टँड वर रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनचे सभासद अशोक गायकवाड, मुकेश पाटील,अशोक मुन्ना शेख, निखील जगधने दिपक गायकवाड साळवे, प्रदीप साळवे अविनाश पगारे यांनी आयोजन केले होते,💐💐💐💐💐💐🙏\nPrevious articleजागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने दिव्यांग सहाय्यता प्रशिक्षण संपन्न.\nNext article7डिसेंबर लोकनेते पॅन्थर कालकथित सुरेश भाऊ बच्छाव यांच्या 21 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:25:35Z", "digest": "sha1:UAOYUP5A7PJ3Z25IUKAW2KV5EE2FYI6O", "length": 14981, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध साप���ले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Banner News जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nजगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nपिंपरी दि. २० (पीसीबी) – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याने आज (सोमवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.\nकोरोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांमुळे पंढरीची वारी आणि वैभवी पालखी सोहळ्यापासून दूर असलेल्या वारकऱ्यांमध्ये यंदा पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी अमाप उत्साह दिसून येत आहे.\nतुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासूनच देहूनगरीत उत्साही वातावरण होते. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा आणि इतर विधी झाले. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पालखी सोहळा काल्याचे कीर्तन आणि इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आदी उपस्थित होते.\nप्रस्थान झाल्यानंतर आज पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. तुकोबांची पालखी उद्या आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या खडतर कालखंडानंतर तुकाराम, तुकाराम असा अखंड घोष अन् टाळ- मृदंगाचा गजर करीत यंदा वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्तिचे रंग भरले. आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु झाल्याने वारकरी आणखीनच सुखावले.\nPrevious articleस्थानिक स्वराज्य संस्थेत कायदे माहिती असणार्‍यांची कमतरता : कामतेकर\nNext articleइलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nआता उध्दवराव गेले… पंत आले ���से म्हणावे का…\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\n एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\n“करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग” – प्रा. विजय नवले\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%97/", "date_download": "2022-07-03T12:23:00Z", "digest": "sha1:UDXOWJVO3PGLVOAYMGWNWAWQPS2X5IV3", "length": 16838, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सौर उर्जेवर चालणारे शीतगृह शेतक-यांसाठी नवसंजीवनी – उपमुख्यमंत्री अजित पवार | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत त���ुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pune सौर उर्जेवर चालणारे शीतगृह शेतक-यांसाठी नवसंजीवनी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसौर उर्जेवर चालणारे शीतगृह शेतक-यांसाठी नवसंजीवनी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुणे, दि. १५ (पीसीबी) : वातावरणातील वाढलेले उष्णतेचे प्रचंड प्रमाण आणि राज्यातील वीजेचे संकट यामुळे सध्या शेतकरी वर्गासोबत अनेक जण त्रस्त आहेत. वाढत्या उष्णतेचा वापर सौरऊर्जा उपकरणाद्वारे करून शीतगृहाच्या मदतीने शेतमालाची साठवून योग्य प्रकारे केली जाऊ शकते. शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. शेतमालाची गुणवत्ता टिकवण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी शेतक-यांना कोल्डस्टोरेज एक वरदान ठरणार आहे. वीजेचे वाढते दर, मागणी आणि पर्याप्त वीजेची कमतरता यामुळे पूर्णवेळ सौर उर्जेवर चालणार्‍या शीतगृहाचा पर्याय फायदेशीर ठरत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.\nपुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील म्हाळुंगे(इंगळे) परिसरात भारतातील पहिले पूर्णवेळ सौर उर्जेवर चालणारे कॉल्डलॉक या शीतगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जीएस महानगर को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक उदय शेळके, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, ग्रीनर-शिया एनरकॉप प्रायवेट लिमिटेडच्या शिल्पा नाकतोडे, रोशन ठुबे, सिद्धार्थ जगताप, सिद्धांत सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते.\nबाजारात मालाची आवक जास्त प्रमाणात आल्यामुळे त्याचे दर घसरतात. तर ग्राहकांची मागणी वाढली की मालाला किंमत जास्त मिळते. त्यासाठी शेतमाल योग्यवेळी बाजारात दाखल झाला पाहिजे. शेतमालाची गुणवत्ता ठिकवण्यासाठी व योग्य पद्धतीने साठवणूक होण्यासाठी दिवसेंदिवस वाढत चाललेले विजेचे संकट लक्षात घेत, ग्रामीण भागातील गरज ओळखून तसेच शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने एकत्र येत काही तरुणांनी पूर्णवेळ सौरऊर्जेवर चालणारे शीतगृहाचा अभिनव प्रकल्प सुरु केला. ग्रीनर-शिया एनरकॉप प्रायवेट लिमिटेडद्वारे हा प्रकल्प उभारण्यात आला असून अनिल बोत्रे यांच्याकडून हा प्रकल्प राबवला जात आहे. ग्रामीण भागात वीज भाराची ठराविक मर्यादा आहे. अशा ठिकाणी या सौरऊर्जेवर चालणार्‍या शीतगृहांमुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील.\nPrevious articleयुती तुटल्यानंतर त्यांचा विद्रूप, भेसूर चेहरा दिसू लागला\nNext articleकेतकी चितळे आणि तिच्यासारखी विकृत मानसकिता घडवणाऱ्यांचा निषेध – संजोग वाघेरे (पाटील)\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभा��ाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nराहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या\nविधीमंडळाने काढलं अधिकृत पत्र; बहुमत चाचणी उद्याच होणार\nकारवाई न करता फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करा, न्यायालयाचे आदेश\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/06-08-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C/", "date_download": "2022-07-03T11:55:59Z", "digest": "sha1:IDHG4FAW5EGRNDUAJBGVTLEVWWUNQYXR", "length": 4483, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "06.08.2021: राज्यपालांनी हिंगोली जिल्हयातील नरसी नामदेव या संत नामदेव महाराजांच्या मंदिराला भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n06.08.2021: राज्यपालांनी हिंगोली जिल्हयातील नरसी नामदेव या संत नामदेव महाराजांच्या मंदिराला भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n06.08.2021: राज्यपालांनी हिंगोली जिल्हयातील ��रसी नामदेव या संत नामदेव महाराजांच्या मंदिराला भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/in-gevrai-the-two-wheeler-was-stopped-and-the-knife-was-looted-9-thousand-mobile-lamps-with-10-thousand-cash-129922903.html", "date_download": "2022-07-03T12:42:50Z", "digest": "sha1:MYZ6JHBTHJ3HPPXS5EPYK5LBM72E4SQV", "length": 3801, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गेवराईत दुचाकी अडवून चाकूचा धाकावर लुटले ; 10 हजारांच्या रोकडसह 9 हजारांचे मोबाइल लंपास | In Gevrai, the two-wheeler was stopped and the knife was looted; 9 thousand mobile lamps with 10 thousand cash |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलंपास:गेवराईत दुचाकी अडवून चाकूचा धाकावर लुटले ; 10 हजारांच्या रोकडसह 9 हजारांचे मोबाइल लंपास\nदुचाकीवरून जाणाऱ्या मासे विक्रेत्याची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून १० हजारांची रोकड आणि ९ हजारांचे दोन मोबाइल असा १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गेवराई शहराजवळील जमादारणीच्या पुलावर शुक्रवारी घडली. रखमाजी पाराजी घाटे (रा. रामपुरी, ता. गेवराई) असे लूट झालेल्या मासे विक्रेत्याचे नाव आहे.\nते शुक्रवारी दुपारी दीड वाजेदरम्यान गेवराई शहराजवळील प्रेम नगर भागातील जमादारणीच्या पुलाजवळून जात असताना चार अज्ञातांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील १० हजार रुपयांची रोकड व ९ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गेवराई पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला.\nइंग्लंड 189 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/lessons-on-kharif-preparation-from-agrovision-guidance-to-farmers-in-gokulwadi-through-annual-seminar-129930346.html", "date_download": "2022-07-03T12:20:49Z", "digest": "sha1:PRLWPLILPDIAPYRGN7SJWJAAMOSF2KFF", "length": 5449, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ॲग्रोव्हिजनकडून खरिपाच्या तयारीबाबत धडे; वार्षिक चर्चासत्रातून गोकुळवाडीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Lessons on kharif preparation from Agrovision; Guidance to farmers in Gokulwadi through annual seminar |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:ॲग्रोव्हिजनकडून खरिपाच्या तयारीबाबत धडे; वार्षिक चर्चासत्रातून गोकुळवाडीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने प्रत्येक महिन्यातील ९ तारखेला होणारे २०२२ वर्षातील जून महिन्याचे नियमित मासिक चर्चासत्र तालुक्यातील मौजे गोकुळवाडी येथे गुरूवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी नव्याने सुरू होत असलेल्या खरीप २०२२ या हंगामातील आव्हाने तसेच नियोजन यावर चर्चा करण्यात आली. तर कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती या बाबत सभासदांना क्लुप्त्या देण्यात आल्या.\nअॅग्रोव्हीजन ग्रुप च्या वतीने घेण्यात येणाऱ्या चर्चासत्राच्या नियमित वेळेप्रमाणे खरीप हंगाम २०२२ मधील पहिले सत्र सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत विठ्ठलसिंग दुलत यांच्या शेतावर चाललेल्या या चर्चासत्रात आंबा, सीताफळ या फळपीक शेतीसह शिवारफेरी करण्यात आली. या गावात पहिल्यांदाच झालेल्या या चर्चासत्र कार्यक्रमास कृषी सहाय्यक विनायक मेहेत्रे, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्व, गटाची नोंदणी, माती परिक्षण, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या आदर्श सामूहिक मिश्र फळपीक लागवड, व्यवस्थापन, विक्री कौशल्य आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.\nयावेळी दत्तात्रय सवडे, किशोर पंडित, किशोर जंजाळ, वैभव म्हस्के, जुगल सुलाने, अनिल दुलत, सतिश सुलाने, सुरज गुमलाडू, चतरसिंग दुलत, विजयसिंग सिंगल, ओमसिंग सुलाने, राहुल सुलाने, विठ्ठल सोनुने, रंजित सोनुने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/entrance-ceremony-at-the-school-on-the-first-day-marathi-news-129923910.html", "date_download": "2022-07-03T12:03:06Z", "digest": "sha1:MOK3S2MIA46BA4MYBEYJ4DGZOJMZXK7O", "length": 3171, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पहिल्या दिवशी शाळेत प्रवेशोत्सव ; 15 जूनपासून नियमित शाळा सुरू | Entrance ceremony at the school on the first day | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रवेशोत्सव:पहिल्या दिवशी शाळेत प्रवेशोत्सव ; 15 जूनपासून नियमित शाळा सुरू\nमागील दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी नियमित शाळेत येऊ शकले नाहीत. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने राज्यात १५ जूनपासून तर विदर्भात २७ जूनपासून नियमित शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांना किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावावे, अशा सूचना दिल्या आहेत.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/5248-2-19-08-2021-02/", "date_download": "2022-07-03T11:28:50Z", "digest": "sha1:ZONDOKZZQIOD4LD5632NNV6MIQV7CT6H", "length": 7855, "nlines": 44, "source_domain": "live65media.com", "title": "येणारे 18 दिवस या राशीं वर जोरदार बरसणार माता लक्ष्मी ची कृपा, शुक्र देव राहणार मेहरबान - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/येणारे 18 दिवस या राशीं वर जोरदार बरसणार माता लक्ष्मी ची कृपा, शुक्र देव राहणार मेहरबान\nयेणारे 18 दिवस या राशीं वर जोरदार बरसणार माता लक्ष्मी ची कृपा, शुक्र देव राहणार मेहरबान\n6 सप्टेंबर पर्यंत शुक्र कन्या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, आनंद-विलासिता, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लिं’ग-वा’सना आणि फॅशन-डिझायनिंग इत्यादींचा कारक ग्रह असल्याचे म्हटले आहे.\nशुक्र शुभ असल्यास माता लक्ष्मीचे ही विशेष आशीर्वाद मिळतात. धार्मिक श्रद्धेनुसार, माता लक्ष्मी संपत्तीची देवी आहे. लक्ष्मीच्या कृपेने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. येत्या 18 दिवसांसाठी कोणती राशी शुभ राहणार आहे ते जाणून घेऊया.\nमिथुन : शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या दरम्यान, तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. संक्रमण कालावधीत समस्या सुटतील. आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.\nसिंह : शुक्र संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल राहील. या काळात तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. जमिनीत गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकतो. धार्मिक कार्याचा एक भाग असेल. जोडीदाराच्या सल्ल्याने पैसे मिळू शकतात. वैवाहिक जीवन सुखद राहील.\nतुळ : शुक्र संक्रमणाचा काळ तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. या काळात भावंडांशी संबंध दृढ होतील. अडचणींना चांगल्या प्रकारे सामोरे जाईल. आपण पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्त व्हाल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.\nधनु : धनु राशीच्या लोकांसाठी हा संक्रमण कालावधी लाभदायक राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. सुविधा वाढतील आणि सहलीला जाण्याची योजना करता येईल. आपण आर्थिक समस्यांपासून मुक्त व्हाल.\nकुंभ : शुक्र संक्रमण कालावधी तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल. या काळात तुम्हाला गुप्त शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, पण यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. नफा होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T12:42:38Z", "digest": "sha1:BVICECS3CGQ3V4OOAITAWOFO33FUFHPF", "length": 10300, "nlines": 107, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "ऍपल वॉचसाठी नॅपबॉट स्लीप एपनिया विश्लेषणाच्या व्यतिरिक्त अपडेट केले आहे आयफोन बातम्या", "raw_content": "\nऍपल वॉचसाठी नॅपबॉट स्लीप एपनिया विश्लेषणाच्या व्यतिरिक्त अपडेट केले आहे\nकरीम ह्मीद���न | 10/05/2022 21:00 | आयफोन अ‍ॅप्स\nआमच्याकडे असलेल्या शक्यतांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे आपण कसे झोपतो याचे निरीक्षण करण्यासाठी Apple Watch सारखी उपकरणे वापरा. आम्‍ही नीट विश्रांती घेतली नाही हे लक्षात आल्‍यावर आम्‍हाला उपयोगी पडणारा डेटा. ऍपलने ऍपल वॉचसह स्लीप मोड समाविष्ट केले आहे, हे देखील आमच्या वापरावर आधारित विश्लेषण आहे, परंतु हे झोपेचे विश्लेषण नाही. यासाठी आमच्याकडे थर्ड-पार्टी अॅप्स आहेत जे आम्हाला हे मॉनिटरिंग करण्याची परवानगी देतात. नॅपबॉट हे त्यापैकी एक आहे आणि ते नुकतेच स्लीप एपनिया विश्लेषण जोडून अपडेट केले गेले आहे...\nहा स्लीप एपनिया म्हणजे काय या वैज्ञानिक संकल्पनेचा अर्थ काय हे स्पष्ट करण्यासाठी, मेयो क्लिनिकनुसार, La झोप श्वसनक्रिया बंद होणे चे विकार आहे झोप संभाव्य गंभीर स्थिती ज्यामध्ये श्वासोच्छवास वारंवार थांबतो आणि सुरू होतो. जर तुम्ही जोरात घोरत असाल आणि रात्रभर थकल्यासारखे वाटत असेल तर झोप, तुझ्याकडे असेल झोप श्वसनक्रिया बंद होणे. या सगळ्यासाठी आपण ओळखणे महत्त्वाचे आहे स्लीप एपनिया कारण यामुळे आपली \"सामान्य\" झोप खंडित होते. NapBot अपडेटसह, ते आम्हाला आमच्या श्वसन दराच्या मोजमापांवर आधारित हा एपनिया जाणून घेण्यास अनुमती देईल जेव्हा स्लीपफोकस अॅपमध्ये सक्रिय केले आहे.\nआणि सर्वांत उत्तम म्हणजे ते NapBot विनामूल्य आहे आणि आम्हाला आमच्या झोपेचे तपशीलवार विश्लेषण, सभोवतालच्या आवाजाचे प्रदर्शन आणि झोपेच्या दरम्यान हृदय गतीचा सारांश आलेख अनुमती देते. अर्थात, झोपेच्या इतिहासासारखी त्याची सर्व कार्ये करण्यासाठी, आम्हाला अॅप-मधील खरेदी करावी लागेल. तुम्ही झोपेत असताना तुमच्या झोपेचे विश्लेषण करणारे एक चांगले अॅप वापरून पाहू इच्छिता iOS साठी NapBot डाउनलोड करण्यासाठी चालवा, जसे आम्ही म्हणतो, एक शक्तिशाली अॅप जो तुमच्या Apple Watch सोबत आहे तुम्ही किती चांगले (किंवा खराब) झोपता यावर लक्ष ठेवण्यास सक्षम असेल. आणि जर तुम्ही ते आधीच इन्स्टॉल केले असेल, तर स्लीप एपनियाचे नवीन विश्लेषण मिळवण्यासाठी ते अपडेट करा.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन अ‍ॅप्स » ऍपल वॉचसाठी नॅपबॉट स्लीप एपनिया विश्लेषणाच्या व्यतिरिक्त अपडेट केले आहे\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/Anna-Hazare", "date_download": "2022-07-03T11:49:32Z", "digest": "sha1:HKEEI33YDGRSHJ6DKZEZVJMQIUYPT7RZ", "length": 17925, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nEknath Shinde : अण्णा हजारेंनी व्हिडीओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद, एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा\nमार्गदर्शन असू द्या. काही वाटलं तर आदेश करा. सूचना करत जा. राज्याच्या हिताचं काम आम्ही करत राहू. जनतेला अपेक्षित असलेलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ...\nAnna Hazare: मी 85 वर्षाच्या वयात महागाई विरोधात आंदोलन उभं करायचं का\nराज्य लोकायुक्त कायद्याचा मसुदा आज तीन वर्षांनी तयार झाला याच समाधान आहे. लोकपाल लागू झाल्यावर एक वर्षात लोकायुक्त कायदा करायचा असा नियम होता. खूप चांगला ...\nSpecial Report | वाईनविक्रीच्या निर्णयावरुन Anna Hazare उद्दिग्न -tv9\nकिराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची ...\nराज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक ...\nतुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही अण्णा हजारे\nराज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा (wine sale in supermarkets) निर्णय घेतला आहे. ...\nVIDEO: तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार; प्राणांतिक उपोषणाचा निर��णय पुढे ढकलला\nअन्य जिल्हे5 months ago\nराज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक ...\nउद्या ग्रामसभा घेऊन आंदोलनासंदर्भात निर्णय घेणार – अण्णा हजारे\nकिराणा दुकानात वाईन विक्रीविरोधात अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा ...\nवाईन विक्रीविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा; राज्य सरकारकडून हालचाली, प्रधान सचिव नायर अण्णांच्या भेटीला\nअन्य जिल्हे5 months ago\nराज्य सरकारकडून किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देणयात आली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे ...\nजेष्ठ समाजसेवक Anna Hazare राज्य सरकारविरोधात बसणार आमरण उपोषणाला\nहा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर उपोषण हाच एकमेव पर्याय आमच्याकडे राहिल असे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात ...\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे सर्व अहवाल नॉर्मल, वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा तंदरुस्त\nअण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nMonsoon : पाच दिवस पावसाचे.. जोरही वाढणार अन् सातत्यही राहणार, खरीप पिकांना मिळेल का संजीवनी..\nAarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही\nUmesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/09/blog-post_2.html", "date_download": "2022-07-03T10:44:59Z", "digest": "sha1:VDSXC6NPV76N2QTF56BYGNTLO3QMALB2", "length": 16803, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "शाळा बंद ठेवणे घातक - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political शाळा बंद ठेवणे घातक\nशाळा बंद ठेवणे घातक\nगत महिनाभरापासून देशात कोरोना व्हायरसचा वेग काहीसा मंदावला आहे. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने आता देशात शाळा पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने योग्य ती खबरदारी घेत उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसह अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. बहुतेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र. आता अनेक राज्यांमध्ये बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रातील शाळा सुरु झाल्या नसल्याने, महाराष्ट्रात शाळा कधी सुरू होणार, असा सवाल पालकवर्गामधून विचारला जात आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत अद्याप तरी शाळा सुरू होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.\nशाळा सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज\nशाळा बंद असल्याने मुले घरीच कोंडून राहत असून, टीव्ही आणि मोबाइल एवढेच त्यांचे भावविश्व बनून राहिल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून घरी बसावे लागले असल्यामुळे शाळा सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज आहे. देश पातळीवरील स्थिती पाहता, दिल्लीतील कोरोनाविषयक परिस्थितीत सुधारणा झाल्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने यापूर���वी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुरू केले होते; मात्र हे वर्ग आठवड्यातील ठरावीक दिवशी होत होते. बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती, मात्र जवळजवळ १७ महिन्यांनंतर नियमित वर्ग सुरु झाले आहेत. राजस्थानमध्ये सरकारी आणि खासगी शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरू झाले. शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वर्गात एकावेळी फक्त ५० टक्के क्षमतेला परवानगी असून, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन केले जाणार आहे. तमिळनाडूत कोरोनाविषयक आदर्श कार्यप्रणालीचे पालन करून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग पुन्हा सुरू झाले. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी २० मार्चपासून बंद करण्यात आलेले प्राथमिक शाळांचे वर्ग बुधवारी पहिल्यांदा उघडले. तेलंगणात निवासी सरकारी शैक्षणिक संस्था वगळता इतर शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. छत्तीसगमध्ये सरकारी व खासगी शाळांमधील सहावी, सातवी, नववी आणि अकरावीचे वर्ग ५० टक्के उपस्थितीसह गुरुवारपासून सुरु झाले. या व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, आसाम, हरयाणा, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड राज्यांमध्येही शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील शाळा अद्यापही बंदच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. यासंदर्भात टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी भुमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे.\nमुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक\nदुसरीकडे देशातील अनेक राज्यांत लॉकडाउनचे दिवस वगळता शाळा कमी-अधिक प्रमाणात चालू आहेत. महाराष्ट्रातही योग्य काळजी घेऊन अनेक शाळा सुरू केल्यानंतर मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेला नाही. पूर्वतयारी करून शाळा उघडायला प्राथमिक शाळांपासून सुरुवात करावी, अशी शिफारस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख बलराम भार्गव यांनी नुकतीच केली आहे. यामुळे राज्यातील शाळा लवकरच सुरु होतील, अशी अपेक्षा आहे. मुलांना कोव्हिड-१९ लस दिलेली नसूनही; तसेच शाळा बंद ठेवूनही ���ुलांमध्ये लागणीचे, प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण जवळ जवळ प्रौढ लोकांइतकेच आढळले आहे. हे लक्षात घेता, आता यापुढे शाळा का बंद ठेवायच्या, असा प्रश्न पडतो. तिसर्‍या कोव्हिड लाटेची शक्यता असल्याने लहान, शालेय मुलांबाबत जास्त काळजी वाटणे साहजिक आहे; पण कोव्हिड-१९ ची दुसरी लाट अतिप्रचंड असूनही, लहान मुलांच्या काही जीवशास्त्रीय वैशिष्ट्यांमुळे बहुसंख्य मुलांत कोव्हिड-१९ आजार होण्याचे प्रमाण फार कमी होते. कोव्हिड-१९ आजार झालाच, तर गंभीर आजाराचे प्रमाण अत्यंत कमी आणि मृत्यूचे प्रमाण नगण्य राहिले आहे. एवढीच एक दिलासादायक बाब आहे. कितीही काळजी घेतली, तरी शाळेत मुलांना संसर्ग होण्याची शक्यता आहेच. लहान मुलांसाठी लस आल्यावर त्यांचे वेगाने लसीकरण करून मग शाळा उघडाव्यात, असे म्हटले जाते; पण जागतिक आरोग्य संघटना, भारतातील बालआरोग्य तज्ज्ञांची संघटना आदींनी मुलांचे लसीकरण होणे ही शाळा उघडण्याची पूर्वअट ठेवलेली नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. लहान मुलांसाठीची लस यायला अजून काही महिने लागू शकतात. तिचे पुरेसे उत्पादन होऊन सर्व मुलांना दोन डोस देण्याचे काम पूर्ण करायला पुढचे अनेक महिने लागतील. तोपर्यंत शाळा बंद ठेवायच्या का, हा प्रश्न आहे. देशात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला, तरी शालेय विद्यार्थ्यांसाठी लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण न होता बाहेर फिरणार्‍या व्यक्ती इतकीच काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहणे, शाळांचे सॅनिटायझेशन, घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचे आणि परत घरी येण्यासाठी वाहनाचे नियोजन, स्वच्छतागृहांचे नियोजन यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, शाळा सुरू करण्याचे सुयोग्य मापदंड पाळून, पूर्वतयारी करून, काही पथ्ये पाळून अंगणवाड्या व शाळा विनाविलंब सुरू करून, तेथे मुलांना पूरक आहार दिला जावा. शाळा सुरू करताना आणि चालवताना घ्यायची काळजी घ्यावी. जास्त दिवस शाळेची दारे बंद ठेवणे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/all-round-development-of-farmers-through-society-markad-129948001.html", "date_download": "2022-07-03T11:27:39Z", "digest": "sha1:YMRA5O22FPPDMIM7I5L44NSSDOOCSMUN", "length": 4315, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शेतकऱ्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करू ; शेतकरी पॅनलने लढवली निवडणूक | All round development of farmers through society: Markad | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वांगीण विकास:शेतकऱ्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करू ; शेतकरी पॅनलने लढवली निवडणूक\nतालुक्यातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मढी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत तालुक्याच्या राजकीय जाणकारांचे लक्ष होते. मढी सेवा संस्थेची निवडणूक भगवान मरकड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने ही निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात माजी सरपंच देविदास मरकड व सरपंच संजय बाजीराव मरकड यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरू कानिफनाथ शेतकरी विकास मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. मढी गावच्या शेतकऱ्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन माजी सरपंच भगवान मरकड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले. निवडणूक निकाल जाहीर होताच ढोल ताशे गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विजयी उमेदवार असे भगवान सुर्यभान मरकड, दादासाहेब शिवराम मरकड, भाऊसाहेब जनार्धन मरकड, म्हातारदेव गोपीनाथ मरकड, विष्णू शिवराम मरकड, विष्णू रामभाऊ मरकड, सुखदेव धोंडीराम मरकड, साहेबा अश्रू आरोळे, लता संजय मरकड, विजया राधाकिसन मरकड, अशोक रंगनाथ मरकड, शंकर नामदेव पाखरे.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/red-velvet-mite-endangered-by-the-use-of-chemicals-129957006.html", "date_download": "2022-07-03T12:16:53Z", "digest": "sha1:G3K3RHXUDHNDFWOGUFIKU5KW334GW3RF", "length": 4894, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रसायनांच्या वापराने रेड वेलवेट माईट धोक्यात ; फुलपाखरांसह विविध कीटकांवर परिणाम | Red velvet mite endangered by the use of chemicals | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:रसायनांच्या वापराने रेड वेलवेट माईट धोक्यात ; फुलपाखरांसह विविध कीटकांवर परिणाम\nमृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाला की, ओल्या मातीवर चालणारे मखमली व गर्द लाल रंगाचे मृगाचे किडे अर्थात रेड वेलवेट माईट लक्ष वेधून घेतात. धोक्याची जाणीव होताच पाच मिटवून बसणारे हे कीडे अलिकडे क्वचित दिसतात त्यामुळे शेतीतील रसायनांच्या वाढत्या वापराचा अन्नसाखळीवर परिणाम होत असल्याचे अभ्यासक सांगतात.\nपावसाळ्याचा सुरुवात झाली की, अनेक सुक्ष्म जीव मातीतून वर येतात. साप, सरडे, बेंडूक आणि पाली यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात त्यामुळे पहिल्या पावसानंतर वर येणारे कीडे अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. मात्र गेल्या काही वर्षात शेतीत कीटकनाशके आणि तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला. शिवाय पिकपद्धतीत अमुलाग्र बदल होऊन मिश्र पिक पद्धती शिवारांमध्ये संपुष्टात येत आहे. परिणामी फुलपाखरांसह अनेक लहान किडे धोक्यात येत आहेत.\nजून महिन्यात पहिला पाऊस झाला की पेरणीपूर्वी मृगाचे लाल कीडे दिसून येतात. हा कीडा धोक्याचा स्पर्ष होताच आपण जणू निर्जीव असल्याचे भासवतो. पुन्हा काही वेळाने पाय मोकळे करून चालायला लागतो. कुजलेल्या पानांचे बारीक कण, केरकचऱ्यामधून तयार झालेले सुक्ष्मजीव हे रेड वेलवेट माईटचे मुख्य खाद्य असल्याचे अभ्यासक सांगतात. ते अत्यंत कमी दिवस जमिनीवर आढळतात. अंडी घालतात अन् मरून जातात.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/demand-for-rathores-place-in-the-cabinet-poharadevis-mahants-met-chief-minister-thackeray-129953259.html", "date_download": "2022-07-03T11:00:11Z", "digest": "sha1:QL6HZI7ATG4GPKTZYBGRPQASMUQOGKOI", "length": 5218, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी; पोहरादेवीच्या महंतांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट | Demand for Rathore's place in the cabinet; Poharadevi's mahants met Chief Minister Thackeray |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमागणी:राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी; पोहरादेवीच्या महंतांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट\nमाजी वनमंत्री व दिग्रसचे शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी शुक्रवारी (१७ जून) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन बंजारा समाजाला न्याय द्या, अशी मागणी बंजारा समा��� महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nपोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड, मेहताब सिंग नाईक, अॅड. अभय राठोड, पोपट चव्हाण यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पोहरादेवीच्या महंतांनी मागच्या आठवड्यात पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती तसेच राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्याची माहिती घेतली होती. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडली असल्याचा निष्कर्ष काढला असून तसे समरी पत्र बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर काल बंजारा समाजातील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राठोड यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी केली. भेटीनंतर महंत बाबूसिंग महाराज म्हणाले की, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला आहे.\nइंग्लंड 232 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/inconvenience-to-the-residents-of-govandi-the-maternity-hospital-is-ready-but-the-inauguration-has-not-yet-taken-place", "date_download": "2022-07-03T11:18:45Z", "digest": "sha1:AXM6IOGFNXS5N2WH7BB2SXDJ53NNQKU5", "length": 5253, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "गोवंडीच्या रहिवाशांची गैरसोय, प्रसूतिगृह तयार असूनही उद्घाटनाला अद्याप मुहुर्त मिळेना", "raw_content": "\nगोवंडीच्या रहिवाशांची गैरसोय, प्रसूतिगृह तयार असूनही उद्घाटनाला अद्याप मुहुर्त मिळेना\nमुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे\nगोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात दोन वर्षांपूर्वी सात मजली इमारत बांधण्यात आली. इमारत बांधल्यानंतर अर्बन हेल्थ सेंटरसुद्धा सुरू करण्यात आले. या सेंटरमध्ये प्रसूतिगृह तयार असूनही त्याच्या उद्घाटनाला अद्याप मुहुर्त मिळालेला नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.\nमुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णालयांत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवाजी नगर परिसरात प्रसूतीगृह तयार असताना सुरु करण्याचा मुहुर्त पालिकेला मिळत नसल्��ाची खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. शिवाजी नगर वसाहतीत सुमारे सहा लाख रहिवासी वास्तव्यास आहेत. येथील झोपडपट्ट्यात राहणारे बहुतांशी रहिवासी रोज कमवून खाणारे आहे. त्यामुळे पालिकेच्या शताब्दी रुग्णालयाशिवाय मोठे रुग्णालय नसल्याने रहिवाशांची गैरसोय होते. प्रसूतीसाठी शताब्दी रुग्णालय किंवा सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात जावे लागते. जवळच्या शताब्दी रुग्णालयात खाटा रिक्त नाहीत किंवा क्रिटीकल रुग्ण असेल तर सायन रुग्णालयात पाठवले जाते. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचेही प्रकार झाले असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.\nगोवंडीत प्रसूतीगृह बांधल्यास येथील हजारो लोकांची गैरसोय दूर होईल याकडे रहिवाशी, अपनालय सारख्या स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधले. पालिकेने याची दखल घेऊन दोन-अडीच वर्षापूर्वी येथे प्रसूतीगृहासाठी नवीन सात मजली इमारत बांधून दिली. दोन वर्षानंतर येथे अर्बन हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र ज्याच्यासाठी ही इमारत बांधण्यात आली ते प्रसूतीगृह अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे रहिवाशांना अजूनही प्रतीक्षा करावी लागते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:04:00Z", "digest": "sha1:444PRYJDBQ5UPICPTY4BOPTYELC37EC4", "length": 16390, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "एकनाथ शिंदे यांचे बंड ईडीच्या धाकामुळे ? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणी��ी बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra एकनाथ शिंदे यांचे बंड ईडीच्या धाकामुळे \nएकनाथ शिंदे यांचे बंड ईडीच्या धाकामुळे \nसोलापूर, दि. २२ (पीसीबी) : तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. भाजपच्या माध्यमातूनच तसा प्रयत्न होत असतानाही पक्षाचे नेते त्यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे भासवत आहेत की का, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पण, सध्याची राजकीय उलथापालथ ही राजकीय हेतूने प्रेरित नसून ’ईडी’च्या धास्तीनेच होत असल्याचा आरोप शिवसेनेतील काही नेते करीत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवेसेनेचे डझनभर नेते ईडी च्या रडारवर आहेत.\nअनिल देशमुख आणि नवाब मलिक कित्तेक दिवस जेलमध्ये पडून आहेत. उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबासह संजय राऊत, अनिल परब, भावना गवळी, आनंद आडसूळ, प्रताप सरनाईक हे ईडी मुळे चिंताग्रस्त आहेत. तिकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सलग पाच दिवस ईडी कसून चौकशी करत असल्याने महाविकास आघाडीचे अनेक नेते धास्तावलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंडसुध्दा केवळ ईडी च्या टेन्शनमुळेच असल्याचे अनेकजण सांगत आहेत.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण, तीन वर्षे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणाऱ्या शिवसेना नेत्यांना (नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री तानाजी सावंत व त्यांच्यासोबतचे आमदार) यांना आताच स्व. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाची आठवण का झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, ‘ईडी’च्या चौकशीनंतर महाविकास आघाडीतील दोन मंत्री (अनिल देशमुख, नवाब मलिक) जेलमध्ये गेले आहेत. आता परिवहन मंत्री ॲड.\nअनिल परबदेखील सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ची नोटीस गेली असून राहुल गांधी यांची सलग तीन दिवस ३० तास चौकशी झाली. याची धास्ती शिवसेनेतील काही नेत्यांनी, आमदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच ही राजकीय उलथापालथ होऊ लागल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nPrevious articleसर्वाधिक ४५ संख्याबळ आमच्याकडे, आता राजीनामा द्यायचा की नाही ते त्यांनी ठरवावे – एकनाथ शिंदे\nNext articleप्रतोद सुनील प्रभू यांचे पत्र बेकायदा असल्याचा शिंदे यांचा दावा\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nउदयपूर सारखी हत्या अमरावतीमध्ये..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nसंभाव्य भाजपा मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नावे\nसुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना फटकारले, मुंबईत याचिका का दाखल केली नाही\nजागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त इन्डो अथलेटिक्सची 100 किलोमीटर सायकल फेरी\nप्रारुप मतदार यादीवर तब्बल 1 हजार 306 हरकती\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:23:07Z", "digest": "sha1:Z33ZQMJHYKEHNXAVCBJECUNYCM4WTKPN", "length": 14765, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pune मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार\nमैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार\nपुणे, दि. १७ (पीसीबी) – पुण्यात मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणाने मित्राशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले तसेच ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणासह त्याचे मित्र, आई आणि बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nया प्रकरणी रेहान सय्यद, शाहरुख शेख, सोहेल पठाण तसेच रेहानची आई आणि बहिण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी आणि आरोपी रेहान सय्यद ओळखीचे आहेत. रेहानने तिला जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. रेहानने मित्र अरबाज शेखशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले होते. संबंधित ध्वनीचित्रफित आरोपी शाहरुख आणि सोहेल यांना रेहानने पाठविली होती. त्यानंतर शाहरुख आणि सोहेलने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली.\nधमक्या तसेच त्रासामुळे पीडीत तरुणीने या घटनेची माहिती रेहानची आई तसेच त्याच्या बहिणीला दिली. तेव्हा दोघींनी तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.\nPrevious article“शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कौतुकास्पद” – हेमंत नाईक\nNext articleअग्निपथ योजनेच्या विरोधत तिसऱ्या दिवशीही जाळपोळ\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nपरत यायचे तर दोन दिवसांत या – चंद्रकांत खैरे\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nपिंपरी-चिंचवडमधी�� गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/yashasvi-jaiswal-is-new-baby-ganguly-at-sourav-ganguly/", "date_download": "2022-07-03T11:05:27Z", "digest": "sha1:PD4HKYFP33XAGRX2BTZ3HSRUPDFNQIWL", "length": 9970, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी… – Dainik Prabhat", "raw_content": "\nयशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…\nकोलकाता – राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याची तुलना आता काही समीक्षक चक्क सौरव गांगुलीशी करत आहेत. ज्या पद्धतीने जयस्वालने रणजी, आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले ते गांगुलीशी खूप मिळते जुळते आहे. तसेच ज्या प्रकारे गांगुली ऑफ साइडचा दादा फलंदाज गणला जात होता, तेच कसब जयस्वाल दाखवत आहे. डावखुरा जयस्वाल फलंदाजी करताना पाहून आपल्याला गांगुली खेळत असल्याचा भास होतो, असेही काही समीक्षकांनी म्हटले आहे.\nमात्र, जयस्वालने यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. मी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाऊल टाकलेले नाही, गांगुली एक महान फलंदाज व कर्णधार म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे जयस्वालने म्हटले आहे.\nपैशांसाठी नव्हे तर गुणवत्तेसाठीच आयपीएल – सौरव गांगुली\nसौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार जय शहा यांनी दिलं स्षटीकरण….\nद्रविडच विश्‍वास सार्थ करेल – गांगुली\nसौरव गांगुलीचाही कार्यकाल संपणार\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/blp7Ob.html", "date_download": "2022-07-03T12:25:41Z", "digest": "sha1:SXYWJO2YFUQ22Y5O6CQMHHYE5RIKT56C", "length": 9518, "nlines": 74, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध\nगळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध\nकांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेचे आंदोलन\nमोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्ष सुजाताबाई घाग, कार्याध्यक्ष सुरेखाबाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून भाजपप्रणित केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.\nजगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकर्‍याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकर्‍याला असतानाच कांद्याची निर्यात बंदी करुन केंद्र सरकारने शेतकर्‍यांची कोंडी केली आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन केले.\nयावेळी सुजाताबाई घाग म्हणाल्या, तीन महिन्यांपूर्वी म्हणजे 4 जून 2020 रोजी केंद्र सरकारने कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. त्यानंतर आता कांद्याच्या माध्यमातून दोन पैसे मिळणार असतानाच निर्यातबंदी करुन शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आता दोन पैसे मिळणार असतानाच केंद्र सरकारने निर्यातबंदी लादून शेतकर्‍यांना आर्थिक संकटात टाकले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले असून निर्यातबंदी न उठवल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीबाई चाकणकर यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात फुलबानो पटेल, माधुरी सोनार, ज्योती निंबर्गी, शुभांगी कोळपकर, वंदना लांडगे, सुरेखा शिंदे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.\n| मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र |\n| जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क, |\n| जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन, |\n| दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना |\n| इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन |\n| दररोज दुपारी ३ ते ५ (रविवारी बंद) |\n| गाळा क्र.५१, दादोजी कोंडदेव स्टेडियम, नागसेन नगर, |\n| सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१. |\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/sahyadri-hitech-nercery/", "date_download": "2022-07-03T11:30:43Z", "digest": "sha1:2TIT5FX7IZH46266N3JPLS66HC7PMLEV", "length": 5139, "nlines": 118, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "सह्याद्री हायटेक नर्सरी - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nजाहिराती, नर्सरी, महाराष्ट्र, लातूर, विक्री\nआमच्याकडे सर्व प्रकारची रोपे मिळतील\nअधिक माहितीसाठी संपर्क : 9970965500\nName : नारायण सुर्यवंशी\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousसाडेसात ची टेक्समो जलपरी मोटर विकणे आहे सटाणा\nNextकोल्हापूरचे सेंद्रिय मच्छी खतNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/lokana-apar-yash-mielel/", "date_download": "2022-07-03T12:34:44Z", "digest": "sha1:R2ZO6QA7KFPWXEDK6HZND2EMH3TUDWMV", "length": 8368, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "आयुष्यातील सर्व अडथळे होतील दूर आणि कार्यक्षेत्रात ह्या राशींच्या लोकांना मिळेल अपार यश - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/आयुष्यातील सर्व अडथळे होतील दूर आणि कार्यक्षेत्रात ह्या राशींच्या लोकांना मिळेल अपार यश\nआयुष्यातील सर्व अडथळे होतील दूर आणि कार्यक्षेत्रात ह्या राशींच्या लोकांना मिळेल अपार यश\nतुम्ही केलेल्या मेहनती नुसार तुम्हाला फळ मिळेल. अचानक आपल्याला काही संधी मिळू शकतात ज्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. आपण प्रत्येक कार्य वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल ज्यामध्ये आपल्याला यश मिळेल.\nतुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. आपल्या आयुष्यात बरेच नवीन बदल पाहायला मिळतील. व्यवसाय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नात, आपण जलद यशस्वी होऊ शकता.\nजुने कर्ज परतफेड करण्यास सक्षम असेल आपण कुटूंबा समवेत फिरायलाही जाऊ शकता. आपली लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित सर्व अडचणी संपतील. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना अपार यश मिळेल.\nव्यवसायात आणि नोकरी मध्ये तुम्हाला चांगले फायदे मिळतील. आपण नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या जुन्या कामांचे फळ आज मिळेल. अचानक पैशांचा फायदा होईल ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल.\nमित्रां समवेत संध्याकाळचा वेळ व्यतीत होईल, त्याच बरोबर काही मनोरंजनाच्या संधी अचानक मिळू शकतात. प्रगतीची संधी मिळेल. काही तरी नवीन करण्याचा विचार करतील ज्यामध्ये आपल्याला पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.\nह्या राशीच्या लोकांचा मजबूत काळ असेल. आपण आपल्या कार्य करण्याच्या पद्धतीं मध्ये काही बदल करू शकता, जे आपल्याला चांगले परिणाम देतील. वाहन आनंद मिळू शकतो. भाग्य तुम्हाला आधार देईल शुभेच्छा संपत्तीचा मार्ग शोधू शकतात.\nकौटुंबिक आनंद आणि शांती राहील. प्रभावशाली लोकांना मार्गदर्शन मिळेल. नवीन कामात तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. करिअर मध्ये जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल. नफा वाढेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर मिळेल.\nआपण एखाद्या प्रकल्पाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल. व्यवसाय वाढू शकतो. आपण कुठेतरी भांडवल गुंतवण्याची योजना बनवू शकता. वेळ अनुकूल आहे. आपण केलेल्या कार्याचा फायदा होईल.\nआपण ज्या भाग्यशाली राशी विषयी बोलत आहोत ते कुंभ, तुला, वृषभ, कन्या, मकर आणि कर्क राशीचे लोक आहेत. भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देतात, सर्व दुख दूर करतात, जीवनात सुख, धन, संपत्ती, ऐश्वर्या आणि आनंद देतात. आपण हि भगवान विष्णूचे स्मरण करू “ओम नमो लक्ष्मी नारायणाय नम”\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%95/", "date_download": "2022-07-03T12:06:30Z", "digest": "sha1:77HAG5MCWAHTILRPPKJHRR7LZEHVD2MK", "length": 15169, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यां��्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pune कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का\nकुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का\nपुणे, दि. १५ (पीसीबी) – केतकी चितळे प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की कायदा योग्य काम करेल. त्यावर मी काय बोलणार एक तरी मी तिला ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का एक तरी मी तिला ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का कुठल्या संस्कृतीत हे बसतं कुठल्या संस्कृतीत हे बसतं” असे बोलून त्यांनी आपले केतकी बद्दलचे मत व्यक्त केले.\nनाशिकच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. त्यांनी या प्रकाराविरोधात भूमिका घेतली त्यातून मराठी संस्कृतीचे चित्र दिसते असे मत व्यक्त केले. तसेच आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवले. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.\nयासोबत नाना पटोले य���ंनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य केले, याबद्दल विचारले असता तुमचे लग्न झाले आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकत्र संसार करायचे म्हंटल्यावर भांड्याला भांडे लागते असे त्यांनी मत व्यक्त केले.\nकेतकी चितळे हिला अटक झाली असून, आज न्यायालयाने तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.\nPrevious articleचिंचवड आणि निगडीत शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक\nNext articleकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रुग्णालयात येऊन आमदार जगतापांच्या प्रकृतीची केली विचारपूस\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nआयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन\nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nसमाज विकास विभागाची कार्यप्रणाली आता ऑनलाईन, घरबसल्या करता येणार अर्ज\nसंभाव्य भाजपा मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नावे\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/07/blog-post_630.html", "date_download": "2022-07-03T12:37:14Z", "digest": "sha1:CAG46ZOU475YFDF6G37NB7XDZ5ER5RI4", "length": 6181, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "लसीकरणावेळी अडथळा आणला तर..याद राखा..!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingलसीकरणावेळी अडथळा आणला तर..याद राखा..\nलसीकरणावेळी अडथळा आणला तर..याद राखा..\n*नगर तहसीलदार उमेश पाटील यांची गावपुढा-यांना कारवाईची तंबी\nनगर: जनतेने कोविड प्रतिबंधक लसीकरणावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. लसीकरण प्रक्रीयेत कुणी अडथळा आणला किंवा बेकायदेशीरपणे त्रास देण्याचे कृत्य केले तर अशा व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.\nनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालय, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून उत्तम काम सुरु आहे. सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाचे काम सुरु आहे. अशा परिस्थितीत जेऊर येथील आरोग्य केंद्रात लसीकरणावरून त्रास दिला जात असल्याची तक्रार तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे दाखल झाल्यानंतर प्रशासनाकडून ही तंबी देण्यात आली आहे.\nमागील दीड वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा करोनाच्या लढाईत दिवसरात्र कष्ट घेत आहे. मागील सहा महिन्यांपासून लसीकरणाचे काम सुरु आहे. सध्या कोविशील्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लसींचे डोस दिले जात आहेत. लस देण्याबाबत गाव पुढा-यांच्या कुरबुरी सुरु आहेत. राजकीय नेत्यांकडून वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांवर दबाव तसेच दमबाजी करणे, सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे असे प्रकार घडू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा मानसिक तणावाखाली काम करत आहे.\nमध्यंतरी नगर तालुक्यातील वैद्यकीय अधिका-यांनी थेट प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे लेखी तक्रार करून राजकीय नेत्यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा वैद्यकीय अधिकां-यांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने हा इशारा दिला आहे. संपुर्ण प्रशासन आरोग्य यंत्रणेच्या पाठीशी उभे राहणार असून जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \nकुर्ला इमारत दुर्���टनेत मृतांची संख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247730:2012-09-01-06-42-38&catid=380:2012-01-04-07-48-39&Itemid=384", "date_download": "2022-07-03T12:02:14Z", "digest": "sha1:YLFCNLVT6EMQ7IAPLBTTNSOSEHMU2DIP", "length": 16585, "nlines": 232, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "वाक्प्रचाराच्या गोष्टी : श्रावणबाळ असणे", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> बालमैफल >> वाक्प्रचाराच्या गोष्टी : श्रावणबाळ असणे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nवाक्प्रचाराच्या गोष्टी : श्रावणबाळ असणे\nमेघना जोशी ,रविवार,२ सप्टेंबर २०१२\nअनेक वर्षे काशीयात्रेला जाऊन पुण्य मिळविण्याची सुप्त इच्छा मनात बाळगून असणाऱ्या आपल्या आईवडिलांची ती इच्छा पूर्ण करण्याचा श्रावणाने चंगच बांधला होता. त्या काळी काशीयात्रा हे अत्यंत अवघड काम होते. त्यासाठी मैलोन्मैल प्रवास करावा लागे, तोसुद्धा पायी. पण श्रावण जिद्दीलाच पेटला होता. त्याने एक कावड घेतली. तिच्या दोन्ही पारडय़ात आई आणि वडिलांना बसवले आणि आपल्या वृद्ध आणि दोन्ही डोळ्यांनी अंध अशा माता-पित्याचे काशीयात्रेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कावड खांद्यावर घेऊन मजल-दरमजल करत निघाला.\nप्रवास करता करता एक दिवस तो शरयू नदीच्या काठी पोहोचला. सूर्य तळपत होता. अंगाची लाही-लाही होत होती. तिघेही तहानेने व्याकूळ झाले होते. मात्या-पित्याची तहान भागवण्यासाठी त्यांना झाडाच्या सावलीत बसवून श्रावणबाळ नदीच्या दिशेने निघाला. त्याने नदीच्या पाण्यात मोगा (मातीचा छोटा लोटा) बुडवला. त्या बुडबुड आवाजाने जवळच्या झुडूपात लपलेला राजा दशरथ सावध झाला. मृगयेसाठी आलेला दशरथ सावज टिपण्यासाठी उतावळा झाला होता. त्याने आवाजाच्या दिशेने सर्रकन् बाण सोडला. बघता बघता बाणाने श्रावणाचा वेध घेतला. बाण श्रावणाच्या वर्मी लागला आणि त्याच्या किंकाळीने आसमंत भेदून गेले. माणसाची किंकाळी ऐकून राजा दशरथ हादरलाच. किंकाळीच्या दिशेने धावला. जखमी श्रावण दृष्टीस पडताच तो गडबडला. पण वेळ निघून गेली होती, बाण वर्मी लागला होता. पण या स्थितीतही श्रावणबाळ मातापित्यांना विसरला नव्हता. मृत्यूला कवटाळतच तो दशरथाला म्हणाला, ‘हे राजा, माझ्या मात्या-पित्यांना पाणी दे, मगच त्यांना माझ्या मृत्यूची वार्ता सांग.’\nराजा पाण्याचा मोगा घेऊन त्या वृद्ध माता-पित्याजवळ पोहोचला. निशब्दपणे त्यांना पाणी पाजले. पण साशंकतेने ते पुन्हा पुन्हा चौकशी करू लागल्यावर दशरथाने सत्य कथन केले. ते ऐकून ‘तू असाच पुत्रशोकाने हळहळून मरशील.’ असा शाप देत ते वृद्ध जोडपे गतप्राण झाले. तेव्हापासून प्राणार्पण करावे लागले तरी आई-वडिलांच्या सेवेपासून न ढळणाऱ्या पुत्राला ‘श्रावणबाळ ’ म्हटले जाते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्र��� समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/you-come-we-are-fully-prepared-sanjay-rauts-public-challenge-to-eknath-shinde/", "date_download": "2022-07-03T12:19:30Z", "digest": "sha1:UW6TC2EGSSOKHALWUPRGXP2LELL5BLGI", "length": 8342, "nlines": 65, "source_domain": "analysernews.com", "title": "तुम्ही या, आमची पूर्ण तयारी : राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान", "raw_content": "\nतुम्ही या, आमची पूर्ण तयारी : संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान\nमुंबई : ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तरी तिथेही आम्हीच जिंकू. हम हार नही मानेंगे, हम जितेंगे, असा निर्धार करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर सेना नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान दिले आहे.\nआज शुक्रवारी (२४ जून) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली तसेच शिंदे गटाला रोखण्यासाठी पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असे थेट आव्हान बंडखोर शिंदे गटाला दिले आहे. फक्त कायदेशीर मार्ग नाही, तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवणार. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून सांगतो, हम हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिले आहे.\nत्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संधी दिली होती. मात्र, आता वेळ निघून गेली आहे. त्यामुळे आम्ही आता लढायला तयार आहोत. आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार, असे संजय राऊत म्हणाले. याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषणा झाली. याच इमारतीत महायुतीचे बंधन बांधण्यात आले. आता याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे. हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आम्हाला जे करायचे ते आम्ही आता केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठे नेते आहेत. त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू असल्याचेही राऊतांनी सांगितले.\nदिलीप वळसे पाटील यांना का बोलावण्यात आले होते, असे विचारण्यात आले असता राऊट यांनी सांगितले की, दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. ते अनुभवी नेते असून, विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यात आणि अनिल देसाई यांच्यात कायदेशीर लढाईसंबंधी चर्चा झाली. जे आम्हाला करायचे आहे ते आम्ही केले आहे.\nएनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nगुजरात दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘क्लीन चिट’\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/nashik/father-dead-body-found-in-pond-with-3-year-old-boy-and-gil-incident-in-nashik-mhss-602194.html", "date_download": "2022-07-03T11:44:00Z", "digest": "sha1:2Q2BOO5564S3UJRB5IQYDJFTVZTKLBJT", "length": 11419, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बंद खाणीच्या तळ्यात आढळला 3 वर्षांच्या मुलांसह वडिलाचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ – News18 लोकमत", "raw_content": "\nबंद खाणीच्या तळ्यात आढळला 3 वर्षांच्या मुलांसह वडिलाचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ\nबंद खाणीच्या तळ्यात आढळला 3 वर्षांच्या मुलांसह वडिलाचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ\nबंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.\nबंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबात��ल तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.\nएकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला पहिला धक्का; 600 कोटींच्या कामांना ब्रेक\nतब्बल 24 वर्षांनी आव्हाडांना क्लिन चिट, 350 रुपयांची लाच घेतल्याचा होता ठपका\nNashik Leopard Video : बिबट्यानं घेतला घराच्या बाल्कनीचा ताबा\nत्र्यंबकेश्वरच्या पिंडीवर पुन्हा दिसला चमत्कारिक बर्फ; तो फोटो खरा की खोटा\nनाशिक, 07 सप्टेंबर : नाशिक (Nashik ) जिल्ह्यातील सिद्ध पिंपरी गावात असलेल्या दगडाच्या बंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात तीन आणि चार वर्षांचा मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी खाणीतील तळ्यात एका पुरुषासह दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहे. शंकर महाजन (वय ३४), पृथ्वी महाजन (वय ४), प्रगती महाजन (वय ३) अशी मृतांची नाव आहे. राज कुंद्रा नसताना शिल्पाने एकटीनेच घरी आणला बाप्पा, असं झालं आगमन पोळ्याच्या दिवशी शंकर महाजन हे आपल्या आपल्या मुलांगस घरातून निघून गेले होते. त्यांचा सर्वत्र शोधशोध घेतला असता पण कुठेही पत्ता लागला नाही. पण, सकाळी खाणीमध्ये तीन जणांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची जेव्हा ओळख पटवण्यात आली तेव्हा शंकर महाजन आणि त्यांचा मुलाचे मृतदेह असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. IND vs ENG : टीम इंडिया पुन्हा जाणार इंग्लंड दौऱ्यावर, Schedule ची घोषणा शंकर महाजन यांनी आपल्या मुलांसह या बंद पडलेल्या खाणीतील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. शंकर महाजन हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. चिमुकल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्यामुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.\nनाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी, VIDEO समोर\nNashik : शेतकरी हताश सीझनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलिंगड जनावारांना घालण्याची वेळ\nJOB ALERT: NHM नाशिकमध्ये तब्बल 20,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज\nसंजय राऊतांनी वाजवला चुकीचा 'भोंगा', मनसे���र केलेली टीका भोवण्याची शक्यता\nपार्किंगमध्ये होती e-Bike, मध्यरात्री अचानक स्फोट झाला; एका मागोमाग एक इतर दुचाकीही जळून खाक\nNashik Crime: नाशिकच्या म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ\nराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातला 'अडथळा' फडणवीस करतील दूर\n'समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या', रामदास आठवलेचं प्रकाश आंबेडकरांना साकडं\nNashik Crime: पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या; सामूहिक आत्महत्येने नाशिकमध्ये खळबळ\nAccident: नाशकात एका 'कट'मुळे मोठी दुर्घटना; अपघातात 4 मित्र जागीच ठार\nHindu Temple : नाशिकमध्ये शेतकऱ्याने गायीच्या स्मरणार्थ बांधले मंदिर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/2173", "date_download": "2022-07-03T11:49:20Z", "digest": "sha1:D3SZCIQC7FAHST6SJNTMCILHNK2DYFHS", "length": 8037, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "सीबीएसई बोर्डाच्या निकालात मुलांपेक्षा अधिक मुली उत्तीर्ण | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News सीबीएसई बोर्डाच्या निकालात मुलांपेक्षा अधिक मुली उत्तीर्ण\nसीबीएसई बोर्डाच्या निकालात मुलांपेक्षा अधिक मुली उत्तीर्ण\nनवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी दुपारी बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचे परीक्षेचे निकाल तपासू शकतात. तथापि, लाखो अभ्यागतांच्या अचानक आगमनामुळे ही वेबसाइट सध्या बंद आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले, “सीबीएसईने त्यांच्या विद्यार्थ्यांचा निकाल देशातील सर्व संबंधित शाळांकडे पाठविला आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या शाळेतून मिळू शकेल.” या वर्षी अयशस्वी हा शब्द अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात अपयशी ठरला आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी निकाल जाहीर केल्याबद्दल माहिती दिली. बेंगळुरूमध्ये सीबीएसई इयत्ता 12 वी चा निकाल 97.05 टक्के लागला. सीबीएसईने यंदा अद्याप गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. दिल्ली पश्चिमचा निकाल लागला आहे. दिल्ल���चा एकूण निकाल लागला.सीबीएसईने जाहीर केलेल्या 12 वीच्या निकालात एकूण 88.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या बारावी बोर्डाच्या निकालात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.विशेष म्हणजे यावर्षी कोरोना व्हायरसमुळे इयत्ता 12 वीच्या अनेक परीक्षा घेतल्या जाऊ शकल्या नाहीत. उर्वरित परीक्षांचे मूल्यांकन इतर परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केले गेले आहे.इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येदेखील सुरू केली जाऊ शकते.\nPrevious articleमहाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना प्रयोग शाळा – ठाकरे\nNext articleदारूच्या नशेत हत्या करण्यात आली\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8014", "date_download": "2022-07-03T12:10:36Z", "digest": "sha1:7NMRDIJUYXUDVPJZDTPOVHHL6L7CJDRE", "length": 7007, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "यंदाची दिवाळी लेखकाच्या घरी | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News यंदाची दिवाळी लेखकाच्या घरी\nयंदाची दिवाळी लेखकाच्या घरी\nकु. ईकरा अन्सार पटेल ( इ.६ वी ) कन्या विद्यामंदिर शाळा क्र. १ कुरुंदवाड आणि कु. प्रिन्स सुनिल पाटील ( इ. ४ थी ) जयप्रभा स्कूल जयसिंगपूर या विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी लेखकाच्या घरी साजरी केली.इ.५ वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील ‘कठीण समय येता ‘ या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांच्या सैनिक टाकळी येथील निवासस्थानी आपल्या पालकांसह पोहचलेल्या या विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांनी लेखकाचे स्वतःचे ग्रंथालय पाहिले. नवनवीन कथा, कवितांच्या ऑडिओ ऐकल्या. ‘हराकी ‘ या कादंबरीवर पालकांनी प्रदीर्घ चर्चा केली.यावेळी लेखक मनोहर भोसले यांनी सैनिक टाकळी मधील काही माजी सैनिकांचीही ओळख मुलांना करून दिली. युद्धात मिळालेली पदके,प्रमाणपत्रके तसेच लढाई मध्ये वापरली जाणारी लाठीकाठी, दांडपट्टा, ढाल,तलवार, बंदूक अशी हत्यारे दाखवली.कु.ईकरा पटेल आणि कु. प्रिन्स पाटील यांनी लेखकाच्या मातोश्रीसाठी साडी चोळी भेट दिली. वाढती महागाई, अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा पालकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या दिवाळीत भरमसाठ आतषबाजी, रोशनाई व अनावश्यक खरेदी टाळावी असे आवाहान लेखक मनोहर भोसले यांनी विद्यार्थ्यांना केले.\nPrevious articleभाजपाच्या समर्थ बुथ निहाय बैठका\nNext articleमुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T11:46:29Z", "digest": "sha1:JHXJ5WQX3IGSDMFJ5X3TWUHY7MEBTOJC", "length": 8085, "nlines": 128, "source_domain": "thanedinman.com", "title": "निधन Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nइंटरनेटच्या प्रभावाने घरातच नोटांचा छापखाना\n नव्या पिढीवर टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटच्या दुनियेत इतका गुरफटला आहे की, तो कधी कशावर संशोधन करून नवा ...\nइटलीमधील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि गॉगल निर्मिती क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे लिओनार्डो डेल वेचिओ यांचे वयाच्या 87 व्या वर्षी ...\nप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे निधन\n प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे शनिवारी दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. भारतीय ...\nदूरद���्शनचा भारदस्त आवाज हरपला\n ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या,’ अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे मंगळवारी ...\nगायक प्रतापसिंग बोदडे यांचे निधन\n भीमराज की बेटी मै तो जय भीम वाली हूँ, पाणी वाढं ग माय अशा असंख्य समाजप्रबोधनपर गीतांची रचना करणारे ...\nशोकाकुल वातावरणात पुनमिया कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार\n सिक्कीमला पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील पुनमिया कुटुंबातील 4 जणांचे अपघाती निधन झाल्यानंतर ठाण्यावर दुःख डोंगर कोसळला. सोमवारी दुपारी ...\nमृण्मयी कांबळेच्या निधनाने धक्का\nदिनमान प्रतिनिधी ठाणे| ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांची कन्या मृण्मयी हिचे वयाच्या १९ व्या वर्षी ठाण्यातील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये अल्पशा ...\nपं. शिवकुमार शर्मा : एक अद्भुत सांगीतिक प्रवास\nआशय गुणे | सुप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या अद्भूत अशा संतूर वादनातून पं. शिवकुमार शर्मा ...\nमाजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन\n माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 होते. ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्येष्ठ सहकारी व संघटनकौशल्याचे धनी असलेले गणपत महादेव जाधव उर्फ मडके बुवा यांचे रविवार, 28 मार्च ...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी राजकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2014_02_09_archive.html", "date_download": "2022-07-03T12:14:51Z", "digest": "sha1:WCJYVAMGAOXVBULX2MMC46PBTEWQEUZ3", "length": 17713, "nlines": 102, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2014-02-09 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nशिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी\nFriday, February 14, 2014 श्री.अभिजीत पाटील विश्ववंद्य छ.शिवराय, हिंदुत्व, हिंदुत्ववाद 11 प्रतिक्रिया Edit\nशिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता, कायमस्वरुपी यायला हवी. पण जर एकाच दिवशी महान शिवजन्मोत्सव करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे. १९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना हिंदुत्व वाद्यांच्या काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात. मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो. शाळा, कोलेज, न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते. म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल आणि सर्व मराठे एकत्र जमतील ही भीती सड्क्या डोक्याच्या उपटसुंभांना आहे म्हणुन त्यांनी तथाकथित हिंदूह्र्दयसम्राटांना हाताशी धरून मराठ्यांत फ़ुट पाडण्यासाठी आणि शिवजयंती फ़क्त महाराष्ट्रापुरती मर्यादित करण्यासाठी तिथी चा आग्रह धरतात.कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय \nछत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे, शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०. सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर \"जेधे शकावली\"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर, फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली. जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.\nइ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती. [१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की, या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.\nइ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली, शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रु���्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे. शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे. तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.\nवरील सर्व मतमतांतरातून शिवजन्माची तिथी निश्चितीसाठी महाराष्ट्र राज्यशासनाने दत्तो वामन पोतदार, प्रा.न.र.फ़ाटक, डॉ.आप्पासाहेब पवार, ग.ह.खरे,बा.सी.बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांची \"निर्णय समिती\" १९६६ मध्ये नेमली. परंतू त्यातून तिथीनिश्चिती न झाल्याने इ.स.१६२७ ही तिथी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा वाद २००१ पर्यंत चालला.शासनाने २००१मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली. या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, \"कालनिर्णय\" वाले जयंत साळगावकर, निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे. या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते. म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च, २००३ ला २० मार्च, २००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.\nआता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,बाळ गंगाधर टिळक,हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर, गांधी, नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती तिथीप्रमाणे का \nहिंदुंच्या कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु हिंदूंची कालगणना एक नाही. भारतात विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन कालगणना हिंदुंच्या आहेत. यातही बोंब अशी की या कालगणनेमध्ये भारतातच अनेक बदल आहेत .उदा. विक्रम संवतच्या वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. तर गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने पुढे आहे. म्हणजे तामिळनाडूत ३०० वी शिवजयंती असेल तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.\nयाचा अर्थ इतकाच की हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही. व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.\nआज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे. त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे. काही ब्राह्मणवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात. तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे. म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे. शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे. पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी. छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nशिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/current-affairs-quiz-06-6-22/", "date_download": "2022-07-03T11:22:22Z", "digest": "sha1:QQFEPFSSZRRCSEQOJ4MVXOZXII55UWBZ", "length": 21917, "nlines": 306, "source_domain": "www.adda247.com", "title": "\",2===Vt.childNodes.length),k.parseHTML=function(e,t,n){return\"string\"!=typeof e?[]:(\"boolean\"==typeof t&&(n=t,t=!1),t||(y.createHTMLDocument?((r=(t=E.implementation.createHTMLDocument(\"\")).createElement(\"base\")).href=E.location.href,t.head.appendChild(r)):t=E),o=!n&&[],(i=D.exec(e))?[t.createElement(i[1])]:(i=we([e],t,o),o&&o.length&&k(o).remove(),k.merge([],i.childNodes)));var r,i,o},k.fn.load=function(e,t,n){var r,i,o,a=this,s=e.indexOf(\" \");return-1\").append(k.parseHTML(e)).find(r):e)}).always(n&&function(e,t){a.each(function(){n.apply(this,o||[e.responseText,t,e])})}),this},k.each([\"ajaxStart\",\"ajaxStop\",\"ajaxComplete\",\"ajaxError\",\"ajaxSuccess\",\"ajaxSend\"],function(e,t){k.fn[t]=function(e){return this.on(t,e)}}),k.expr.pseudos.animated=function(t){return k.grep(k.timers,function(e){return t===e.elem}).length},k.offset={setOffset:function(e,t,n){var r,i,o,a,s,u,l=k.css(e,\"position\"),c=k(e),f={};\"static\"===l&&(e.style.position=\"relative\"),s=c.offset(),o=k.css(e,\"top\"),u=k.css(e,\"left\"),(\"absolute\"===l||\"fixed\"===l)&&-1<(o+u).indexOf(\"auto\")?(a=(r=c.position()).top,i=r.left):(a=parseFloat(o)||0,i=parseFloat(u)||0),m(t)&&(t=t.call(e,n,k.extend({},s))),null!=t.top&&(f.top=t.top-s.top+a),null!=t.left&&(f.left=t.left-s.left+i),\"using\"in t?t.using.call(e,f):c.css(f)}},k.fn.extend({offset:function(t){if(arguments.length)return void 0===t?this:this.each(function(e){k.offset.setOffset(this,t,e)});var e,n,r=this[0];return r?r.getClientRects().length?(e=r.getBoundingClientRect(),n=r.ownerDocument.defaultView,{top:e.top+n.pageYOffset,left:e.left+n.pageXOffset}):{top:0,left:0}:void 0},position:function(){if(this[0]){var e,t,n,r=this[0],i={top:0,left:0};if(\"fixed\"===k.css(r,\"position\"))t=r.getBoundingClientRect();else{t=this.offset(),n=r.ownerDocument,e=r.offsetParent||n.documentElement;while(e&&(e===n.body||e===n.documentElement)&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.parentNode;e&&e!==r&&1===e.nodeType&&((i=k(e).offset()).top+=k.css(e,\"borderTopWidth\",!0),i.left+=k.css(e,\"borderLeftWidth\",!0))}return{top:t.top-i.top-k.css(r,\"marginTop\",!0),left:t.left-i.left-k.css(r,\"marginLeft\",!0)}}},offsetParent:function(){return this.map(function(){var e=this.offsetParent;while(e&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.offsetParent;return e||ie})}}),k.each({scrollLeft:\"pageXOffset\",scrollTop:\"pageYOffset\"},function(t,i){var o=\"pageYOffset\"===i;k.fn[t]=function(e){return _(this,function(e,t,n){var r;if(x(e)?r=e:9===e.nodeType&&(r=e.defaultView),void 0===n)return r?r[i]:e[t];r?r.scrollTo(o?r.pageXOffset:n,o?n:r.pageYOffset):e[t]=n},t,e,arguments.length)}}),k.each([\"top\",\"left\"],function(e,n){k.cssHooks[n]=ze(y.pixelPosition,function(e,t){if(t)return t=_e(e,n),$e.test(t)?k(e).position()[n]+\"px\":t})}),k.each({Height:\"height\",Width:\"width\"},function(a,s){k.each({padding:\"inner\"+a,content:s,\"\":\"outer\"+a},function(r,o){k.fn[o]=function(e,t){var n=arguments.length&&(r||\"boolean\"!=typeof e),i=r||(!0===e||!0===t?\"margin\":\"border\");return _(this,function(e,t,n){var r;return x(e)?0===o.indexOf(\"outer\")?e[\"inner\"+a]:e.document.documentElement[\"client\"+a]:9===e.nodeType?(r=e.documentElement,Math.max(e.body[\"scroll\"+a],r[\"scroll\"+a],e.body[\"offset\"+a],r[\"offset\"+a],r[\"client\"+a])):void 0===n?k.css(e,t,i):k.style(e,t,n,i)},s,n?e:void 0,n)}})}),k.each(\"blur focus focusin focusout resize scroll click dblclick mousedown mouseup mousemove mouseover mouseout mouseenter mouseleave change select submit keydown keypress keyup contextmenu\".split(\" \"),function(e,n){k.fn[n]=function(e,t){return 0 Current Affairs Quiz in Marathi :: 06 June 2022", "raw_content": "\nCurrent Affairs Quiz : दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Current Affairs Quiz पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Current Affairs Quiz चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Current Affairs Daily Quiz In Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Current Affairs Quiz In Marathi ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.\nसर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Current Affairs Daily Quiz In Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Current Affairs Quiz In Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Current Affairs Daily Quiz In Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.\nQ1. टपाल विभागाच्या घरोघरी सेवांद्वारे पेन्शनधारकांकडून जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) सह सामंजस्य करार केला आहे\nQ2. दरवर्षी ________ रोजी, संयुक्त राष्ट्र (UN) आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करते.\nQ3. _____ ने जागतिक माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार फर्म, Accenture सोबत त्याच्या कर्ज व्यवसायाचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सहकार्याची घोषणा केली आहे\nQ4. अंकाराने बदलासाठी केलेल्या विनंतीनंतर, संयुक्त राष्ट्रांनी संस्थेतील तुर्कीचे प्रजासत्ताक देशाचे नाव “तुर्की” वरून “_________” असे बदलले आहे.\nQ5. शापूरजी पालोनजी ग्रुप आणि लार्सन अँड टुब्रो यांना करारासाठी मागे टाकल्यानंतर जेवार येथे राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचे नवीन विमानतळ कोण बांधणार\nQ6. खालीलपैकी कोणी “श्रेष्टा” योजना सुरू केली आहे – लक्ष्यित क्षेत्रातील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणासाठी योजना हि योजना आहे \n(e) रामचंद्र प्रसाद सिंग\nQ7. सरकारने 2021-22 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवर _______ व्याजदर मंजूर केला आहे.\nQ8. _________ मध्ये, गर्भवती महिलांसाठी करौली जिल्ह्यात ‘आंचल’ हे विशेष आरोग्य सेवा अभियान सुरू करण्यात आले आहे.\nQ9. विविध युद्धांमधील भारतीय वायुसेनेची भूमिका आणि त्याचे एकूण कार्यप्रदर्शन ________ येथे वारसा केंद्र उभारले जाईल.\nQ10. खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे प्रतिष्ठित UN पुरस्कार- वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी फोरम (WSIS) पुरस्कार जिंकला आहे\n स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.\nDaily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Current Affairs Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.\nAns:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक\nAns: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.\nAns: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/bhumi-sugarcane-nursery/", "date_download": "2022-07-03T12:39:05Z", "digest": "sha1:YSWGQI6TMLEFLRB7DMKZR3SJSUDGCBSS", "length": 5338, "nlines": 123, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "भूमी ऊस रोपवाटिका", "raw_content": "\nकृषी प्रदर्शन, कोल्हापूर, जाहिराती, नर्सरी, महाराष्ट्र, विक्री\nआमच्याकडे उत्तम प्रतीची कोकोपीट ट्रे मध्ये तयार केलेली खाली दिलेल्या ऊसाची रोपे मिळतील.\nया जातीच्या ऊसाची रोपे तयार आहे.\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: हुपरी- पट्टण कोडोली रोड ,शेतकरी सहकारी संघ पेट्रोल पंपासमोर, हुपरी कोल्हापूर\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousकिफायत���ीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/datta-stava-stotra/", "date_download": "2022-07-03T11:12:00Z", "digest": "sha1:SKXEF6LDGVD53JDX7AWG5UN5TCPJRIN2", "length": 3032, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "Datta Stava Stotra | heydeva.com", "raw_content": "\nश्री दत्तस्तवस्तोत्र : Shri Datta Stava Stotra\nश्री दत्तस्तव स्तोत्र : Shri Datta Stava Stotra\nपरमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/man-sold-car-for-rs-22-lakh-to-provide-oxygen-to-needy-patients-in-mumbai-rp-542729.html", "date_download": "2022-07-03T11:24:34Z", "digest": "sha1:57JASGI7XHJWPJAUQ6YS4GZIBE5A4KHC", "length": 13225, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईचा 'ऑक्सिजन मॅन'! गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी त्याने विकली महागडी SUV कार – News18 लोकमत", "raw_content": "\n गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी त्याने विकली महागडी SUV कार\n गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी त्याने विकली महागडी SUV कार\nजसजसे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, तसतशी लोकांमधील नेगिटिव्हिटी देखील वाढत आहे. मात्र काही घटना अशा घडतात ज्या माणुसकीवर, कर्तव्यनिष्ठेवर, सकारात्मकतेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. अशीच कहाणी आहे मुंबईच्या 'ऑक्सिजन मॅन'ची\nधक्कादायक, पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणांची सुटका आणि..\nनागपूरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात खून, जीव घेणारा निघाला.....\nशिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nमुंबई, 22 एप्रिल : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा (Lack of oxygen Supply) कमी पडत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बुधवारी नाशिकमध्ये (Nashik Oxygen Incident) तर ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने जवळपास 22 रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने मृत्यू झाला. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेतच मात्र खाजगी पातळीवर देखील अनेकजण मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये मुंबईच्या शाहनवाज शेख यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ऑक्सिजनसाठीची शेख यांची कामगिरी पाहून त्यांना भागात 'ऑक्सिजन मॅन' म्हणून ओळखलं जातंय. ते त्यांच्या पातळीवर लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे सतत काम करत आहेत. मदतीसाठी त्यांनी आपली कार विकली शाहनवाज यांना सतत ऑक्सिजनची मागणी असणार्‍या लोकांचे कॉल येत आहेत. अशा परिस्थितीत, ते प्रत्येकास मदत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मर्यादित स्त्रोतांमुळे ते केवळ काही लोकांना मदत करू शकत होते. म्हणून त्यांनी विचार करून अखेर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपली एसयूव्ही कार देखील विकली. कार 22 लाख रुपयांना विकल्यानंतर 160 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करू शकलो आणि आवश्यक रुग्णांना आम्ही ते पोहोचवले, असे शेख म्हणाले. (हे वाचा: ‘Remdesivir अन् ऑक्सिजनशिवाय 85 टक्के रुग्ण होताहेत बरे’, AIIMS चे डॉक्टर म्हणाले…) मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजन अभावी झाला होता मृत्यू.. गेल्या वर्षी शाहनवाज यांच्या एका मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. त्यांना ऑक्सिजनची फार गरज होती, परंतु त्यांना वेळत ऑक्सिजन उपलब्ध होऊ न शकल्यामुळे ऑटो रिक्षात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा मोठा परिणाम शाहनवाज यांच्या मनावर झाला आणि त्यांनी त्या दिवसापासून ऑक्सिजनसाठी लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. (हे वाचा: Coronavirus Updates : देशात बुधवारी कोरोनाचे 3.16 लाख नवे रुग्ण, भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे) आज परिस्थिती अशी आहे की, त्यांनी गरजूंसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या बरोबरच लोकांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी त्यांनी स्वत: एक वॉररूम देखील तयार केली असून त्याद्वारे त�� लोकांना मदत करत असतात.\nAssembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड\nराजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता\nनरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nसासरे विधान परिषदचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड\nविधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर तुम्ही किती दिवस बसाल याबद्दल शंका; शिवसेनेचे सुनील प्रभू असं का म्हणाले\nAssembly Speaker Election : 39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून 16 आमदारांविरोधात पत्र\nसासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी\n'...तर मीच तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या जागी बसवलं असतं'; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं\nAssembly Speaker Election : फडणवीसांच्या कानात सांगितलेलं तसं झालं असतं तर आज...,आदित्य ठाकरे अखेर बोलले\nऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1070891", "date_download": "2022-07-03T10:49:14Z", "digest": "sha1:TWT44AEWMI26OUKIJFYMM6H3LAABKYME", "length": 2083, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:३०, २६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: sa:केन्‍टकी\n००:४२, ३ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: se:Kentucky)\n०१:३०, २६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRubinbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: sa:केन्‍टकी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1081088", "date_download": "2022-07-03T11:38:35Z", "digest": "sha1:KAZS26JDVH5NDLFXJKGXDW27LKYT4STU", "length": 2058, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधी��� फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:४२, १९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०१:३०, २६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: sa:केन्‍टकी)\n०४:४२, १९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2013_10_06_archive.html", "date_download": "2022-07-03T12:01:09Z", "digest": "sha1:6BMESAA4WVXNIPII5G5YBQYP4HO36YKE", "length": 19776, "nlines": 101, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2013-10-06 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nविश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण\nThursday, October 10, 2013 श्री.अभिजीत पाटील बहुजन महापुरुष 19 प्रतिक्रिया Edit\nकुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.\nशिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन \"कुळवाडीभूषण\" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन \"कुळवाडीभूषण\" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेल�� आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या \"शिवरायांची पत्रे\" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून \"हाल\" म्हणजे हल्लीचे आणि \"इस्तकबाल\" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.\nशिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्��ासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.\nशिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.\nशिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर \"त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल\".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.\nशिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.\nबहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.\nअशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन \nजय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nविश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-the-coat-is-the-identity-of-lawyers/", "date_download": "2022-07-03T12:26:13Z", "digest": "sha1:QU6R6T4CPNSA5CNT37AOSNB5YGFHLRG5", "length": 13806, "nlines": 221, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : कोट हीच वकिलांची ओळख – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : कोट हीच वकिलांची ओळख\nवाढत्या तापमानामुळे तीन महिने काळा कोट न वापरण्याची दिली होती मुभा\nपुणे (विजयकुमार कुलकर्णी) –काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्‍यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही उन्हाळ्यात काळा कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी 15 मार्च ते 15 जून हे तीन महिने तो न वापरण्याची मुभा दिली आहे. वकिलांना मात्र कोट घातल्याशिवाय परिपूर्ण वाटत नाही. त्यामुळे मुभा असतानाही ते कोट घालूनच न्यायालयीन कामकाजात सहभागी होतात.\nन्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना काळा कोट हा ड्रेसकोड ठविण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा असो वा पावसाळा त्यांना तो घालावाच लागतो. न्यायाधीशांपुढे बाजू मांडण्यासाठी येणाऱ्या वकिलाने ड्रेसकोड घातला आहे किंवा नाही, याची दखल घेतली जाते. न्यायाधीशांनी ड्रेसकोड न घातल्यामुळे वकिलांना सुनावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे न्यायालयात हजर होताना प्रत्येक वकील ड्रेसकोडबाबत अतिशय दक्ष असतो. उन्हाळ्यात वकिलांना कोटमुळे युक्‍तिवाद करताना त्रास होऊ नये, यासाठी तीन महिने तो न वापरण्याची मुभा दिली आहे. राज्यातील ज्या भागात तापमान सर्वाधिक असते. तेथील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो. मात्र, तुलनेने कमी तापमान असलेल्या भागात वकील कोट वापरण्यास प्राधान्य देतात. पुण्यात वकिलांकडून उन्हाळ्यातही कोटचा वापर केला जातो.\nकोटाशिवाय वकिली कल्पनाही करू वाटत नाही. कोट ही वकिलाची ओळख आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही वकील कोट घालण्यास प्राधान्य देतात. मात्र, तापमान जास्त असलेल्या, वीजपुरवठा खंडित होणाऱ्या अथवा सोयीसुविधा नसलेल्या भागांतील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो.\n– ऍड. गणेश माने, शिवाजीनगर न्यायालयातील प्रॅक्‍टीस करणारे वकील\nकोट घालायचा की नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरते. मात्र, प्रॅक्‍टीस करताना कोट न घातल्यास चुकल्या चुकल्यासारखे वाटते. शहरात पंखे, कुलर असतात. त्यामुळे न्यायालयात उन्हाचा इतका त्रास होत नाही. तसेच, कोट न घालणे व्यावसायिकतेला धरून नाही. त्यात वकिलांना कोट घालण्याची सवयही ���सते. त्यामुळे बहुतांश वकील कोट घालतात.\n– ऍड. हर्षल पाटील, शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्‍टीस करणारे वकील\nरिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली\nतब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक\n‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही\nप्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/bangalore-won-by-virat-kohli", "date_download": "2022-07-03T12:01:20Z", "digest": "sha1:FBEPFFQIL6M52KAOZFDGVFOTIXGJ4DUD", "length": 2801, "nlines": 22, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Bangalore won by Virat Kohli", "raw_content": "\nविराट कोहलीमुळे बंगळुरूला मिळाले विजयीपद\nविराट कोहलीने सूर गवसल्याचे संकेत देताना ५४ चेंडूंत फटकावलेल्या ७३ धावांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सवर आठ गडी आणि आठ चेंडू राखून विजय मिळवला. गुजरातने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १८.५ षटकांत गाठून आठवा विजय नोंदवला. या विजयासह बंगळुरूने बाद फेरीची दावेदारी अधिक भक्कम केली. फॅफ ड्यूप्लेसिस (४४) आणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद ४०) यांनीही उत्तम योगदान दिले.\nवानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने शुभमन गिल (१), मॅथ्यू वेड (१६) यांना लवकर गमावले. वृद्धिमान साहाने ३१ धावा केल्या. ३ बाद ६२ धावांवरून हार्दिक पंड्या (४७ चेंडूंत नाबाद ६२) आणि डेव्हिड मिलर (२५ चेंडूंत ३४) यांनी चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी रचली. मिलर बाद झाल्यावर राहुल तेवतियासुद्धा (२) स्वस्तात माघारी परतला. परंतु हार्दिक आणि रशिद खान (६ चेंडूंत नाबाद १९) यांनी गुजरातला २० षटकांत ५ बाद १६८ धावांपर्यंत नेले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/how-taliban-changed-their-rules-for-womens/", "date_download": "2022-07-03T11:17:43Z", "digest": "sha1:ZHLRV6U5TOG2FVSIHVKMBVZLNA7YRRZY", "length": 24695, "nlines": 130, "source_domain": "bolbhidu.com", "title": "तालिबान्यांनी सुरवातीला पुरोगामी आव आणलेला, पण आता ठासायला सुरवात केलीय..", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nतालिबान्यांनी सुरवातीला पुरोगामी आव आणलेला, पण आता ठासायला सुरवात केलीय..\nशनिवारी ७ मे ला एक निर्णय जाहीर झाला.\nअफगाणिस्तानात, ‘महिलांनी बुरखा घालूनच पब्लिक प्लेसमध्ये वावरायचं’.\nनिर्णय वाचून वेगळं असं काही वाटलं नाही. तालिबानांची सत्ता असलेल्या देशात अजून वेगळी अपेक्षा काय तरी केली जाऊ शकते\nयातील एक गोष्ट म्हणजे, तालिबानांनी स्वतः आधी म्हटलं होतं की, महिलांनी बुरखा घालण्याची गरज नाही. आमची अपेक्षा फक्त हिजाबची आहे. मात्र हे तालिबान सरकार आहे. भले त्यांनी काहीही म्हणू देत, ते कधीही त्यांच्या शब्दापासून पलटू शकतात याचं अजून एक उदाहरण त्यांनी यातून घातलंय.\nपण इथे मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो असा की, हा काही पहिलाच निर्बंध नाहीये जो तालिबानने महिलांवर लावला आहे. तालिबानची धोरणं नेहमीच महिलांसाठी बदलत राहिली आहे, ज्याचा खूप मनस्ताप अफगाणिस्तानच्या महिलांना सहन करावा लागत आहे.\nअफगाणिस्तानसाठी २०२१ हे वर्ष संकटाचे काळे ढग घेऊन आलं. हे संकट म्हणजेच ‘तालिबान’.\nतालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला केल��� आणि १५ ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानवर आपली सत्ता स्थापन केली. भारताने ज्या तारखेला स्वातंत्र्य मिळवलं त्याच तारखेला अफगाणिस्तानने त्यांचं स्वातंत्र्य गमावलं.\nजसं तालिबानांचं राज्य आलं तशी सगळ्याच जगाला भीती वाटली ती तिथल्या महिलांच्या सुरक्षिततेची. कारण तालिबानचा इतिहास सांगतो की, त्यांच्या अधिपत्याखाली महिलांवरच सगळ्यात जास्त निर्बंध लादण्यात आले आहेत आणि महिलांचं अस्तित्व नाकारण्यातच तालिबान्यांना विजय वाटत आला आहे.\n१९९६ ते २००१ या काळात जेव्हा अफगाणीस्तानवर तालिबान्यांनी पहिल्यांदा अधिकार मिळवलं होता तेव्ह पुरुषांनी आपली पँट पायाच्या घोट्याच्या वर ठेवायची, स्त्रियांना पूर्ण बुरखा घालायचा, स्त्री-पुरुषांनी एकाच छताखाली एकत्र यायचं नाही आणि अशी इतरही अनेक बंधने घालण्यात आली होती.\nआता २०२१ मध्ये जेव्हा दुसऱ्यांदा अफगाणिस्तानवर त्यांनी अधिकार मिळवला तेव्हा तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, इस्लामी कायद्याच्या चौकटीत राहूनच महिलांचे हक्क निश्चित होतील, त्यांना शिक्षण आणि काम करण्याचा अधिकार असेल.\nमात्र त्यानंतर महिलांवरच त्यांनी निर्बंधांची बंदूक डागल्याचं चित्र दिसतंय…\n१. स्त्रियांनी कोणती कामं करावीत, यावर निर्बंध\nतालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर केवळ एक महिन्याने आदेश दिला की, पुरुष आणि स्त्रिया एकत्र काम करू शकत नाहीत. शिवाय जी कामे पुरुषांना करता येत नाहीत, तीच कामे स्त्रियांना करता येतील. सप्टेंबर २०२१ मध्ये तालिबानने राजधानी काबूलमध्ये बंदीचे आदेश दिले होते, जिथे मोठ्या संख्येने म्हणजेच सुमारे २७% महिला सरकारी संस्थांमध्ये काम करत होत्या.\n२. टीव्ही शोमध्ये न दिसणं\nनोव्हेंबर २०२१ मध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने अभिनेत्रींसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कोणत्याही टीव्ही शो आणि सिरियल्समध्ये स्त्रिया दिसणार नाहीत…\nतालिबानने यासंदर्भात ८ कलमी धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये त्या सर्व टीव्ही शोवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये महिला पात्र दाखवले जात होते.\n३. महिला पत्रकारांवर बंधन\nमहिलांनी नोकरी करण���याला तालिबानचा सुरुवातीपासून विरोध आहे. अशात त्यांनी निशाणा साधला महिला पत्रकारांवर. ज्या महिला पत्रकार काम करू इच्छितात त्यांनी हेडस्कार्फ घालून काम करावं, असे आदेश दिले होते. न्यूज अँकरसाठी देखील हाच नियम होता. त्यांनी हिजाब घालणे आवश्यक आहे.\nतालिबान येण्याआधी अफगाणिस्तानमध्ये २४९० महिला पत्रकार कार्यरत होत्या, असं सर्वेमध्ये नमूद केलं आहे. तर तालिबान राजवटीत ८४ टक्के महिला पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या ३४ पैकी १५ प्रांतांमध्ये आता एकही महिला पत्रकार काम करत नाहीये.\n४. मुलींना शाळेत जाण्यावर बंदी\nसत्तेत आल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून १२ वर्षांवरील मुलींना शाळेत जाण्यास मनाई करण्यात आली आली. धार्मिक अभ्यासकांच्या परिषदेच्या बैठकीत मुलींसाठी शाळा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nतर विद्यापीठांमध्ये महिला आणि पुरुषांचे विलगीकरण केलं गेलं, ज्यामुळे पोस्ट सेकंडरी संस्थांमधील महिलांच्या संधींवर नकारात्मक परिणाम सुरु झाला.\n५. महिलांनी सार्वजनिक स्नानगृह वापरायचं नाही\nजानेवारीत द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, बाल्ख आणि हेरात प्रांतातील हमाममध्ये म्हणजेच सार्वजनिक स्नानगृहांमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. त्यांना फक्त घरातील बाथरूममध्ये आंघोळ करावी लागणार असून यादरम्यान त्यांना हिजाबही घालण्याचे आदेश दिले.\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे…\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या…\nअफगाणिस्तानला भौगोलिक परिस्थिती पहिली तर लक्षात येत की, या देशात थंडी आहे. तिथे अनेक कुटुंबांसाठी गरम पाण्याचा एकमेव स्त्रोत हमाम असतो. महिलांसाठी देखील तितकाच महत्वाचा हे हमाम मात्र बंद करण्यात आले. शिवाय बॉडी मसाजवरही बंधने घालण्यात आली आहेत.\n६. पुरुषाशिवाय कुठेही एकटं फिरण्यास बंदी\nडिसेंबरमध्ये तालिबानच्या अधिकाऱ्यांनी महिला पुरुष पालकाशिवाय कामावर जाऊ शकत नाहीत किंवा प्रवास करू शकत नाहीत, असे आदेश दिले.\n“४५ मैल म्हणजेच ७२ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांना कुटुंबातील जवळच्या ‘पुरुष’ सदस्याशिवाय प्रवास नाकारला जाईल,” असं सांगण्यात आलं.\nत्यानुसार अफगाणिस्तानातील विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पुरुष नातेवाईकाशिवाय विमानात चढण्यासाठी महिलांना थांबविण्यास सांगितलं होतं.\n७. टॅक्सी वापरावर निर्बंध\nअफगाणिस्तानातील टॅक्सी चालकांना नवीन निर्देश दिले गेले. ज्या महिला हिजाब किंवा इस्लामिक हेडस्कार्फ घालून म्हणजेच कठोर इस्लामिक ड्रेस कोड पाळणार नाही त्या महिलांकडून भाडे घेऊ नका. त्यांना टॉक्सिने प्रवास करण्याचा हक्क नाही.\n८. स्त्रियांनी स्वतंत्रपणे उद्यानांमध्ये जावं\nतालिबानचा हा आणखी एक विचित्र आदेश होता, जिथे स्त्रिया आणि पुरुषांनी स्वतंत्रपणे उद्यानांना भेट देण्यास सांगितलं होतं. रविवार, सोमवार आणि मंगळवारी महिलांनी उद्यानांना भेट देण्याचे आदेश दिले होते; तर पुरुष आठवड्याच्या उर्वरित चार दिवशी त्यांना भेटू शकतात.\nजर त्यांनी एकत्रित भेट दिली तर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.\n९. महिलांनी जिम आणि स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणं बंधनकारक\nतालिबान्यांनी याबद्दल सरळ निर्देश दिलेले नाहीत की, महिला ऍथलेट्स खेळात सहभाग घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या वागण्यातून हे निर्बंध दिसतात.\nशरीयत कायद्याच्या त्यांच्या अर्थानुसार, महिलांनी खेळणं हे पाप आहे. त्यांचा असा विश्वास आहे की लैंगिक संकेत पुरुषांना पाठविले जातात कारण शारीरिक क्रियाकलाप दरम्यान स्त्रीचे शरीर दृश्यमान असते. त्यामुळेच महिलांना जिममध्ये व्यायाम करण्याचीही परवानगी नाहीये.\nअफगाण राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघातील एका महिला खेळाडूला नुकतीच अटक करण्यात आली आणि तालिबानने तिला बेदम मारहाण केली. तिच्या संपूर्ण शरीरावर भयंकर जखमा होत्या. तालिबानने तिला जगू दिले कारण त्यांना इतर महिला खेळाडूंना दाखवून द्यायचं होतं की, तुम्ही खेळात सहभाग घेतला तर काय होऊ शकतं\n१०. ड्रायव्हिंग लायसन्स नाकारणं\nअफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने नुकतंच देशातील महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देणे बंद केले आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने अफगाण माध्यमांच्या वृत्ताच्या हवाल्याने दिले आहे.\nतालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वी काबूलसह काही प्रमुख शहरांमध्ये महिला वाहन चालवताना दिसत होत्या. मात्र आता सत्ताधाऱ्यांनी बंधनं घातल्याने महिला ड्राइव्ह करताना दिसणार नाहीयेत.\n११. सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणं\nया सर्व निर्णयांनंतर आता तालिबान्यांनी परत नवीन निर्णय घेतला आहे. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालूनच सार्वजनिक ठिकाणी यावं.\nत्याशिवाय त्यांना परवानगी नाहीये, असा निर्देश तालिबान्यांनी दिला आहे. शिवाय पुढे असं देखील सांगितलं आहे की, चेहरा झाकण्यासाठी सर्वसमावेशक निळा बुरखा वापरण्याला प्राधान्य द्यावं कारण हा रंग १९९६ ते २००१ पर्यंत तालिबानच्या पूर्वीच्या कट्टर राजवटीचे जागतिक प्रतीक बनला होता.\nअशा सर्व निर्णयांमध्ये सध्या अफगाणिस्तानच्या महिला अडकल्या आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लावत कोंडी करण्याचं काम सुरु आहे. या वाढत्या निर्बंधांविरोधात, तालिबानी राजवटीविरोधात अफगाणिस्तानात महिला जानेवारी २०२२ मध्येरस्त्यावर उतरल्या होत्या. काबूल आणि विविध शहरांमध्ये महिला आंदोलन करत होत्या.\nत्यांना वाचन, काम करण्याची परवानगी द्यावी, त्यांचा प्रशासनातील सहभाग वाढवायला हवा, अशी त्यांची मागणी होती.\nमात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही. आणि निर्बंध लावण्याचा सिलसिला सुरूच आहे…\nहे ही वाच भिडू :\nअलकायदा, इसिस-के आणि तालिबान यांच्यात नेमका फरक काय आहे\nभारतातली ही संघटना पण तालिबानच्या धर्तीवर मुलींसाठी फतवे काढते.\nतालिबानला आता महिलांच्या अंघोळीवरून पण प्रॉब्लेम आहे\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे राहुल नार्वेकरांचा प्रवास\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या तयारीला लागलं आहे..\nगेल्या १८ महिन्यांपासून भारतात अमेरिकेचा राजदूत नसणं हे भारतालाच नडू शकतंय…\nकोट्यावधींच्या घोषणा करून शेतकरी आत्महत्या थांबल्यात का \nदोन अध्यक्षांच्या लढाईत, ब्रिजभूषण सिंग यांनी शरद पवारांना धोबीपछाड दिल्याची चर्चा…\nदेवेंद्र फडणवीस : २०२२, शंकराव चव्हाण : १९७८ दिल्लीचा आदेश आला आणि दोघांचा सेम गेम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1780", "date_download": "2022-07-03T12:48:11Z", "digest": "sha1:62HEDEUXRMNI5QMUG3D6OQKPSZYKASE4", "length": 10742, "nlines": 113, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "महादेव | MB News 24 Taas", "raw_content": "\nत्रिमूर्तीचा देव आहे. त्याला महादेव, देवदेवता असेही म्हणतात. भोलेनाथ, शंकर, महेश, रुद्र, नीलकंठ, गंगाधर इत्यादी नावांनी देखील ते ओळखले जातात. तंत्र साधनेत त्यांना भैरव म्हणूनही ओळखल��� जाते. [१] हिंदु शिव धर्म हा शिव-धर्माच्या मुख्य देवतांपैकी एक आहे. वेदांमधील त्याचे नाव रुद्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या चेतनेचा हा विवेक असतो. त्यांचे अर्धगिनी (शक्ती) यांचे नाव पार्वती आहे. कार्तिकेय आणि गणेश आणि मुलगी अशोक सुंदरी अशी त्यांची मुले. शिव बहुतेक चित्रांमध्ये योगी म्हणून पाहिले जातात आणि शिवलिंग आणि मूर्ती या दोन्ही रूपात त्याची पूजा केली जाते. सर्पदेव शिवच्या गळ्यात अडकलेला आहे आणि त्याच्या हातात डमरू आणि त्रिशूल आहे. तो कैलासमध्ये राहतो. हा शैव धर्माचा आधार आहे. या मते, शक्तीसह सर्व प्रकारच्या शक्तींची पूजा केली जाते. शंकर जी यांना विनाश करणारा देव म्हणतात. शंकर जी हे त्यांच्या सभ्य स्वभावासाठी आणि त्यांच्या गर्दीसाठी प्रसिध्द आहेत. इतर देवतांकडून असल्याचा विश्वास आहे. शिव हा विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांचा शासक आहे. भगवान शिव हे त्रिमूर्तीतील विनाशाचे देव आहेत असे मानले जाते. शिव हा चिरंतन आणि निर्मिती प्रक्रियेचा स्रोत आहे आणि हा काळ ज्योतिषाचा आधार आहे. शिवांचा अर्थ कल्याणकारक मानला जात असला, तरी त्याला नेहमीच ताल आणि सर्वनाश असायचा. रावण, शनि, कश्यप इत्यादी त्यांचे भक्त आहेत. शिव सर्वांना समान दृष्टींनी पाहतो आणि म्हणूनच त्याला महादेव म्हणतात. शिव, महाकाल, आदिदेव, किरात, शंकर, चंद्रशेखर, जटाधारी, नागनाथ, मृत्युंजय [मृत्यूने विजयी], त्र्यंबक, महेश, विश्वेश, महारुद्र, विशाधर, नीलकंठ, महाशिवा, उमापती [पार्वती यांचे पती], काल भैरव अशी काही नावे प्रसिद्ध आहेत. , भूतनाथ, इवान्यान [तिसरा नयन], सशिभूषण इ. भगवान शिव रुद्राच्या नावाने जातात.रूद्र म्हणजे ज्याने दु: ख कारणीभूत आहे त्याचा अर्थ काढून टाकला आहे आणि म्हणूनच भगवान शिव यांचा स्वभाव कल्याणकारी घटक आहे.रुद्रष्टधैच्या पाचव्या अध्यायात भगवान शिव यांना रुद्र देवतांचे विविध रूप म्हटले आहे. सर्व जातीचे प्राणी प्राणी वनस्पतीच्या रूपात विचार करतात आणि अंतर्गत भावना आणि सर्वोत्तम भावना या जाणिवामुळे सिद्ध झाली आहे, साधक एकपात्री होतो. संदर्भ रुद्रष्टाध्याय पृष्ठ क्रमांक 10 गीता प्रेस गोरखपूर. रामायणातील भगवान राम यांच्या विधानाप्रमाणे ज्याला शिव आणि राम यांच्यातील फरक माहित आहे तो भगवान शिव किंवा राम यांना कधीही प्रिय असू शकत नाही. शुक्ल यजुर्वेद संह��ता अंतर्गत रुद्र अष्टाध्यायींच्या मते, सूर्य इंद्र विराट पुरुष हरे वृक्ष धान्य वायू वायु आणि मनुष्याच्या कल्याणासाठी भगवान शिव हे भगवान सूर्य आहेत, कारण ते भगवान शिव यांच्या कर्मांचे नीट पालन करू शकतात. त्यांना समान परिणाम देतात, याचा अर्थ असा आहे की संपूर्ण सृष्टि ही शिवम आहे मनुष्यांना त्यांच्या स्वत: च्या क्रमानुसार फळ मिळतात. म्हणजेच भगवान शिव ज्यांना निरोगी बुद्धी आहे त्यांना पावसाचे पाणी पुरवते, आणि शिवजींनी आजारी लोकांचे दु: ख व मृत्यूचीही सोय केली आहे.\nPrevious articleफर्टीलायझर कृषी विक्री केंद्र धारकास विक्री बंदी\nNext articleरॅलीचा निवडणुकीशी काही संबंध नाही – अमित शहा\nनाताळ – एक अद्वितीय सण\nइंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा:मुद्रा – चौथी\nश्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात मनमाड शहराचे योगदान. कारसेवेत शहरातील एकाच परिवाराच्या दोन महिलांचा सहभाग\nइंडियन हायस्कूलच्या सुवर्ण मुद्रा-मुद्रा -तिसरी* *उद्यमशीलता व अध्यात्म यांचे उत्तम फेब्रिकेशन\nइंडियन हायस्कूलच्या सुवर्णमुद्रा मुद्रा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/2176", "date_download": "2022-07-03T12:42:41Z", "digest": "sha1:AF7CZUCKR4GUSTXWAFGV3O43PDHWA4L3", "length": 6584, "nlines": 116, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "दारूच्या नशेत हत्या करण्यात आली | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News दारूच्या नशेत हत्या करण्यात आली\nदारूच्या नशेत हत्या करण्यात आली\nजळगाव: महाराष्ट्रातील जळगावात प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेत हॉटेल मालकाची दारूच्या नशेत हत्या करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली, जळगाव शहरातील असोदा हॉटेलमध्ये दारू पिऊन काही तरुणांना मारहाण करण्यात आली. या चकमकीत हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांचा मृत्यू झाला. बिअरची बाटली फोडून हल्लेखोर प्रदीप चिरमाडे यांच्या गळ्याला मारल्याचे सांगण्यात येत आहे. ताना नंतर लोक जखमींनी रूग्णालयात दाखल झाले पण प्रदीप रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.\nघटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रदीप चिरमाडे यांचा जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला, असे पोलिस अधिकारी म्हणाले. ते म्हणाले की, शुक्रवारी संध्याकाळी दोन तरुण प्रदीपच्या हॉटेलमध्ये आले होते. कशावर तरी वाद होता. या वादानंतर तरुणांनी प्रदीपवर बिअरच्या बाटलीने हल्ला केला आणि काचेची बाटली थेट प्रदीपच्या मानेकडे गेली.\nPrevious articleसीबीएसई बोर्डाच्या निकालात मुलांपेक्षा अधिक मुली उत्तीर्ण\nNext articleही गुंतवणूक इक्विटी गुंतवणूक\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/705310", "date_download": "2022-07-03T12:07:01Z", "digest": "sha1:IBIP76GQ47U635GTAI2JTNVY3CQUEWIY", "length": 2169, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एरिस (बटु ग्रह)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एरिस (बटु ग्रह)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nएरिस (बटु ग्रह) (संपादन)\n१५:०८, १० मार्च २०११ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sq:Eris\n०८:०६, १८ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१५:०८, १० मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sq:Eris)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/933010", "date_download": "2022-07-03T12:16:25Z", "digest": "sha1:C5YVES5EKLV3VKUNFWBPGWT3CCSKBE3U", "length": 2161, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पीटर द ग्रेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पीटर द ग्रेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपीटर द ग्रेट (संपादन)\n०३:५३, ५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घा��ली , १० वर्षांपूर्वी\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: vep:Sur' Petr\n०६:३५, २६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०३:५३, ५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nIdioma-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: vep:Sur' Petr)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/966032", "date_download": "2022-07-03T12:45:40Z", "digest": "sha1:PXTZFDZ3UE4S6BKLOY57KDSTWXXJMUPX", "length": 2377, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उत्तर मेरियाना द्वीपसमूह\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उत्तर मेरियाना द्वीपसमूह\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nउत्तर मेरियाना द्वीपसमूह (संपादन)\n०९:३५, २ एप्रिल २०१२ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n०२:२१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n०९:३५, २ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2022-07-03T10:50:35Z", "digest": "sha1:SUI6XHYG4AQ74P2Q5ENSSK7IPN47LJVH", "length": 14878, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐ��ज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते\nब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते\nनाशिक, दि. १२ (पीसीबी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांनी प्रत्येक विषयावर रचलेल्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी सगळेच बौद्ध होते असा दावा केला आहे.\nसध्या देशात असलेले ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते असा दावा त्यांनी केला आहे. सर्वांत आधी जगात बौद्ध धर्म होता त्यानंतर हिंदू आला, त्यानंतर मुस्लीम असं करत सर्व धर्म तयार झाले. बौद्ध हा सर्वांत जुना धर्म आहे. मुस्लीम धर्म हा सुद्धा हिंदू धर्मापासून तयार झाला आहे असा दावा त्यांनी केला आहे.\nसध्या राज्यात भोंग्याच्या प्रश्नावरून वाद पेटला असून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. देशात नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत असताना काही लोकं सध्या वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेली भूमिका योग्य नाही असं ते म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी अंगावर शाल पांघरली आहे, तर ती चांगली गोष्ट आहे कारण भगवा रंग हा शांततेचं प्रतीक असून गौतम बुद्धाच्या काळातही बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंगसुद्धा भगवाच होता म्हणून भगवा रंग हा वाद लावण्याचे प्रतीक नाही असं ते म्हणाले आहेत.\nPrevious articleराज्यसभेसाठी १० जून ला निवडणूक\nNext articleलोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला होता…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nउदयपूर सारखी हत्या अमरावतीमध्ये..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nपिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक\n“करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग” – प्रा. विजय नवले\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nमहाआघाडी सरकार अल्पमतात, पाठिंबा काढल्याचे पत्र शिंदे गट आजच देणार\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभो��रीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2016_01_03_archive.html", "date_download": "2022-07-03T12:04:22Z", "digest": "sha1:OVXTIP4SON3EVVUONW7V7SKGJRRBCDWY", "length": 72413, "nlines": 167, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2016-01-03 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nछ.शिवरायांचा कालखंड हिंदू-मुस्लिम संघर्षाचा होता \nSaturday, January 09, 2016 श्री.अभिजीत पाटील इतिहास, इतिहासाचे शुद्धीकरण, धार्मिक आणि जातीनिहाय 11 प्रतिक्रिया Edit\nआजपर्यत शिवरायांची प्रतिमा मुस्लिम विरोधी आणि शिवरायांचा कालखंड हिंदू - मुस्लिम संघर्षाचा कालखंड म्हणुन सांगितला गेला. पण हा चुकीचा प्रचार आहे. छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा कालखंड नव्हता तर राजकीय सत्तासंघर्षाचा कालखंड होता. जर छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू - मुस्लिम असा असता तर सर्व हिंदू एका बाजूला आणि सर्व मुस्लिम एका बाजूला दिसले असते मात्र तसे इतिहासात अजिबात दिसत नाही. बरेच मुस्लिम शिवरायांच्या सैन्यात होते तर बरेच हिंदू लोकं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या सैन्यात होते. दुसरे असे की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपुर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही व बरीदशाही ही पाच मुस्लिम राज्ये एकमेकांविरुद्ध लढत होती. याचा सरळ अर्थ असा की शिवकाळातील संघर्ष हा सत्तासंघंर्ष होता.\nछ.शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर जबाबदारीच्या जागांवर होते. शिवरायांच्या तोफ़खान्याचा प्रमुख इब्राहिमखान नावाचा एक मुस्लिम होता. तोफ़खाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग. कदाचित सर्वात महत्वाचे. अशा महत्वाच्या तोफ़खान्याचा प्रमुख मुस्लिम होता.छत्रपती शिवरायांच्या दुरद्रुष्टीचं उ��ाहरण म्हणून सांगितल्या जाणार्या आरमार विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुस्लिम सरदारच होता. त्याचे नाव दर्यासारंग दौलतखान. शिवरायांच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नोकरांत अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहुन सुटकेच्या प्रसंगात या विश्वासू मुस्लिम साथीदाराने काय म्हणून साथ दिली शिवराय मुस्लिमद्वेष्टे असते तर असे घडले असते का \nशिवरायांच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकार्यांनी शिवाजीनं सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेंव्हा शिवाजीनं उलट काजी हैदर यास मोघलांकडे पाठवलं. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुस्लिम. त्या काळातील समाजाची फ़ाळणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर असे घडले नसते. सिद्धी हिलाल हा असाच आणखी एक मुस्लिम सरदार शिवरायांच्या पदरी होता. १६६० मध्ये रुस्तुमजमा व फ़ाजलखान यांचा शिवरायांनी रायबागेजवळ पराभव केला. त्या वेळी सिद्धी हिलाल शिवरायांच्या बाजुने लढला त्याप्रमाणेच १६६० मध्ये सिद्धी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला होता तेंव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला त्या वेळीसुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवाह हे नेताजीबरोबर होते. या चकमकीत सिद्धी हिलालचा पुत्र वाहवाह जखमी व कैदी झाला होता. शिवरायांच्या बाजूने मुस्लिम सिद्धी हिलाल आपल्या पुत्रासह मुस्लिमांच्या विरोधात लढता.\nत्या लढ्यांचे स्वरुप निव्वळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असे असते तर असे घडले असते का सभासद बखरीत प्रुष्ठ क्र. ७६ वर शिवरायांच्या अशा एका शामाखान नावाच्या मुस्लिम शिलेदाराचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड १७ मधील प्रुष्ठ क्र.१७ वर नूरखान बेग याचा \"शिवाजीचा सरनोबत\" म्हणून उल्लेख आहे.हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवरायांच्या चाकरीत होते.\nया सर्वांहून एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मिय शिपायांबद्दलचे शिवरायांचे धोरण स्पष्ट होते. सन १६४८ च्या सुमारास विजापुरच्या लष्करातले सातशे पठाण शिवरायांकडे नोकरीस आले.तेंव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्यांना सल्ला दिल���, तो शिवरायांनी मान्य केला व तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाले,\" तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदुंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरीली तर राज्य प्राप्त होणार नाही, ज्यास राज्य कारणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे.\" ग्रॅंट डफ़ने सुद्धा त्याच्या शिवरायांवरील चरित्र ग्रंथात प्रुष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्याचा उल्लेख करून म्हंटले आहे की, \"यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांनासुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फ़ार मोठा उपयोग झाला.\"\nशिवरायांचे सरदार व सैन्य हे फ़क्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिम धर्मियांचासुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवराय हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिवरायांच्या पदरी राहिले नसते. शिवराय राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य़ होता. धर्म मुख्य़ नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामिनिष्ठा मुख्य होती.\nमुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सैन्य\nज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार व सैन्य होतं त्याचप्रमाणे मुस्लिम राजांच्या-शहनशहांच्या - पदरी अगणित हिंदू सरदार होते. त्यांची यादी खुपच मोठी आहे. खुद्द शिवरायांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फ़लटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेमसावंत, श्रुंगारपुरचे सुर्यराव श्रुंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते.\nज्याच्या सैन्यसामर्थ्यापुढे शिवरायांना माघार घ्यावी लागली होती व नामुष्कीचा तह करून आग्र्यास जाऊन संभाजीराजेंसह कैद होऊन पडावं लागलं, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग तर अस्सल रजपूत हिंदूच होता आणि मुस्लिम शहेनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता. मिर्झाराजे जयसिंग शिवरायांवर चाल करून आला तेंव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते, जाट होते, मराठा होते, रजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बु��देला, हरीभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादि..\nकोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावले आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला.त्या लढाईतील कोंडाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू रजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी पाचशेहून आधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण २२.५ टक्के होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण २२.४ टक्के होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांत अगदी कडवा म्हणून समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण २१.६ टक्के होते. ते पुढे वाढले व ३१.६ टक्के झाले.\nऔरंगजेबानेच राजा जसवंतसिंग या हिंदू रजपूतला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथदास नावाचा हिंदू होता. तो स्वत: रजपूत असून रजपुतांविरुद्ध लढला. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफ़खाण्याचा प्रमुख इब्राहिमखाण गारदी मुस्लिम होता. जे हिंदू मुस्लिम राज्याच्या पदरी चाकरी करत होते आणि इमान राखून प्रसंगी हिंदूविरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी \"धर्मबुडवे, किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिमधार्जिणे\" म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामिनिष्ठेला जास्त मान्यता होती.\nभारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या, लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई पण ती मुख्य बाब नव्हती. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशा झाल्या असे दिसत नाही. त्यामुळेच शिवकाळातील संघर्ष हा राजकीय संघर्ष होता धार्मिक संघर्ष नव्हे.\nमराठ्यांच्या इतिहासाची साधने,खंड १७ प्रुष्ठ क्र.१७-[वि.का.राजवाडे].\nशककर्ता शिवाजी (प्रुष्ठ क्र.४०-४१)-[गो.स.सरदेसाई].\nमराठ्यांचा इतिहास (खंड १,प्रुष्ठ क्र.१२९)-[ग्रॅंट डफ़]\nशिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].\nशिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज \nWednesday, January 06, 2016 श्री.अभिजीत पाटील इतिह��साचे शुद्धीकरण, विश्ववंद्य छ.शिवराय, संतश्रेष्ठ तुकोबा 30 प्रतिक्रिया Edit\nविश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच \"शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी की तुकाराम महाराज\" या वादाला परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक इतिहास बघता शिवरायांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून रामदासांचा किंवा तुकाराम महाराजांचा एकही उल्लेख सापडत नाही. पण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्याप्रमाणे म्हणतात \"जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कागदोपत्री काही पुरावे उपलब्ध नसतात त्या वेळेस आपल्या मेंदूचा तार्किक पद्धतीने वापर केला पाहिजे.\" त्याप्रमाणे चिकित्सा केली पाहिजे.\nक्षत्रियकुलावतंस श्री शिवाजी महाराज भोसले यांच्या पराक्रमास इ.स. १६४० चे सुमारास प्रारंभ झाला असे श्री वि.ल.भावे म्हणतात तर प्रत्यक्ष राज्य स्थापनेला सुरुवात इ.स. १६४५ साली झाली. त्यांची मुद्रा असणारे पहिले पत्र इ.स. १६४६ चे असे नरहर कुरुंदकर म्हणतात आणि ते सभासदाची बखर आणि शिवभारत इत्यादिंशी सुसंगत आहे. यावेळेपर्यंत रामदासस्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेही नव्हते. वर्णवर्चस्ववादी वि.का.राजवाडे यांनी \"राष्ट्रगुरू रामदास\" या लेखात छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच स्वराज्याच्या उभारणीत रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या नावाखाली उत्तरकालीन खोट्या रामदासी बखरींचा संसर्भ देण्यात आला होता. उत्तरकालीन बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. कारण त्या सर्व पेशवेकालीन आहेत.\nरामदास स्वामी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले ते इ.स. १६४४ मध्ये. यावेळी महाराष्ट्राच्या ज्या भागात र���मदास स्वामींनी वास्तव्य केले तो भाग म्हणजे महाबळेश्वर. त्यावेळी महाबळेश्वर, जावळी वगैरे ठिकाणे ही शिवरायांच्या शत्रुकडे होती. त्यामुळे तिकडे शिवरायांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रामदासी संप्रदायाचा विश्वकोश \"दासविश्रामधाम\" या ग्रंथाप्रमाणे रामदास पिशाचलिला करत होते. यामुळे त्या काळात ते \"पिसाट रामदास\" म्हणूनच ते चहुकडे ओळखले जायचे. याच काळात त्यांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली. याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या. दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले. याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले. यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.\nअर्थात सत्य काय आहे, \"शिवरायांच्या स्वराज्य ऊभारणीस ९ वर्षे झाली तोवर रामदासांचे पाऊल शिवरायांच्या प्रदेशातही नव्हते. ते होते शत्रुंच्या प्रदेशात\". ज्यावेळी रामदास महाराष्ट्रात आले त्यांच्या आगमनापुर्वी पाच - सहा वर्षापासून तुकाराम महाराजांची किर्ती व वाणी मात्र सर्वत्र दुमदुमत होती हे बहिनाबाईंचे आत्मचरित्र सांगते. तेंव्हा मावळखोर्यातील लोकांची मनोरचना स्वराज्य उभे करण्याची पुर्व तयारी रामदासांना करता येणे शक्य नसून ते कार्य तुकोबांनीच केले होते हेच निष्पन्न होते. शिवकालीन महाराष्ट्रात झालेल्या क्रांतीचा विचार करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही तर त्याकाळी लोकांचा आत्मा कोणत्या स्वरुपाचा होता याचा विचार करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रधर्मकार भा.वा.भट म्हणतात. महाराष्ट्रातील साधुसंत यांनी समतेची शिकवण दिली, भजनी मेळावे भरवले, त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना करण्यासाठी जाग्रुत जनतेची बैठक मिळाली. श्री. त्र्यं. शेजवलकर यांनी राज्याची सप्तांगे सांगुण म्हंटले आहे, \"शिवाजीने प्रथम शेवटचे अंग जे मित्र ते जोडून घेतले ही गोष्ट कधी साध्य झाली याचा इतिहास अज्ञात आहे. पण त्याने हाती घेतलेल्या कार्यात वाटेल ते परिश्रम करणारे, प्रसंगी जीवावर उदक सोडणारे मित्र त्याला मिळाले हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. समाजाची उंची वाढवण्यास शिवाजीला राजकारणापुढे केंव्हाच उसंत मिळाली नाही\" मग हे कार्य शिवरायांच्या उदयकाळी कोणी केले \nबहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता, बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात. सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण, रसाळ, सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात, \"श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत - अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला. श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते\". तर ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, \"धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ. उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली. त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ, सुसंघटित व कार्यक्षम मराठा समाज तयार झाला. त्यात मराठा मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले\".\nमावळ्यांना धर्मवाड:मय कोणतेही माहीत असेलच तर तुकोबांचे अभंगच होय. मावळ्यांना धर्मनीतीव्यवहाराचे मोठे शिक्षण तुकोबांच्या किर्तनातून मिळाले होते हे अमान्य करणे शक्य नाही. समाज हा विराट पुरुष आहे व विराट झालेल्या महात्म्यावाचून त्याला गदगद हालवायला कोणीही समर्थ होत नाही. असे पांगारकरांचे विचार सार्थच आहेत. म्हणूनच श्री ना.ग.जोशी म्हणतात, \"महाराष्ट्राची उंची व गौरव वाढविण्याचे ,या राष्ट्रगत व्यक्तित्वाच्या आविष्काराचे कार्य संतश्रेष्ट तुकारामांनी जे केले ते अपुर्व आहे\". \"एखादा संत म्हणजे नुसता मऊ मेंगुळवाणा माणुस अशी जी समजुत वारकरी संतांबाबत रुढ झाली तिला संपुर्णपणे निरुत्तर करणारा जबाब या विभुतीने केला\". कळीकाळालाही पायाशी नमवण्याची अमोघ शक्ती ज्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मनाची थोरवी केवढी असेल. अशा या विठठलाच्या गाढ्या विरांमध्ये तुकारामांचे स्थान अत्युच्यपदी आहे हे स्वाभाविकच आहे. तुकारामांची उन्नत व्यक्तिरेखा मोठी उठावदार दिसते आणि युगपुरुष त्याला मिळालेले महत्व सार्थ ठरते.\nतुकोबा खरे युगपुरुष होते.समकालीन संत बहिनाबाईंनी त्यांना सर्वद्रष्टा, सर्वांतरसाक्षी, विश्ववंद्य इत्यादी विशेषणे लावली असून रामेश्वरांनी विश्वसखा, सच्चिदानंदमुर्ति इत्यादी पदव्यांनी गौरवले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तुकोबांचा गौरव करताना म्हंटले आहे, \"तुकाराम तुकाराम नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ ॥\". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती जेणे केला पुरुषार्थ ॥\". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता \nएक विषेश बाब अशी की, \"शिवाजी महाराज नेहमी फ़िरत असून वेळोवेळा तुकारामांचे किर्तन ऐकावयाची संधी साधीत असत. असा इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे मग अशा वेळी त्यांस दर्शन होत नसे का \" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, \"शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता.\" पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते \" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, \"शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता.\" पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते . बाबा याकुत सारख्या फ़किराकडे श्रद्धेने जाणारे शिवाजी पुण्यानिकटच्या देहूच्या महाराष्ट्रसिद्ध तुकोबांना विसरतील आणि दिल्लीपर्यंत ख्यात असणार्या शिवयुवकाचे नाव शेजारच्या तुकोबांना ठाऊक नसेल हा सामान्यज्ञानविरोधा कुतर्क कोण मानणार \nदेहू पुणे अन आसपासच्या गावागावात अहा वसविली श्री तुकयाने भक्तीची पेठ ॥\nकीर्ती सकळही शिवरायांच्या श्रवणावर आली श्रद्धा या सत्पुरुषावर शिवरायाची जडली ॥\nहे अगदी स्वाभाविकच आहे.\nआता रामदासांच्या कारकिर्दीकडे वळुया, पुर्वोक्त रामदास हे स्वराज्याचा यत्न केला तेंव्हा महाराष्ट्रातही आले नव्हते. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, \"शिवाजीच्या स्वराज्य उद्योगाला सुरुवात इ.स.१६४५ ला आणि मुद्रा असणारे पत्र इ.स.१६४६ चे व रामदासी पंथाची स्थापना इ.स.१६४९ ची हा कालानुक्रम समजून घ्यावा. रामदासी पंथ हा आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रु आहेत. स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हाच याचा अर्थ.\" ह.वी राजमाने म्हणतात, \"शिवाजीमहाराजांच्या यश-किर्तीचा प्रताप महिमा मध्यान्हीच्या सुर्यापासून तळपत असताना समर्थ पाहत होते. पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही. रामदास ज्या भागात वावरत होते,तो भाग महाराजांच्या शत्रुच्या ताब्यात होता. त्यामुळे शहाणा माणुस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचे टाळणारच\"\nरामदास स्वामी आणि शिवरायांची पहिली भेट राज्याभिषेकापुर्वी झाली नव्हती यावर सर्वांचेच एकमत आहे. पण त्यानंतर केंव्हा झाली याबाबतही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. दि.२२ जुलै १६७२ रोजी दत्ताजी पंत व गणेश गोजदाऊ यांना जी आज्ञा दिली आहे त्यावरून असे दिसते की तोपर्यंत तरी महाराजांचे रामदासांशी जवळकीचे नाते प्रस्थापित झाले नव्हते. शिवसमर्थांच्या जीवनकालातली व नंतरची कागदपत्रे तर शके १५९४ (इ.स.१६७२) नंतर केंव्हातरी भेट झाली असली पाहिजे असे दर्शवणारी आहेत असे प्रा. फ़ाटक म्हणतात. ती भेट झालीच असेल तर पुढे केंव्हाही होवो पण इ.स.१६७२ पर्यंत मात्र झ���लेली नव्हती हेच इतिहास सांगतो. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, \"रामदास-शिवाजी भेट झालीच असेल तर ती इ.स. १६७२ साली झाली, हे एक साधे सत्य आहे. पण समजा ही भेट इ.स.१६४५ साली झाली असती तरी त्यामुळे रामदास हा शिवाजीचा राजकीय गुरु व प्रेरक ठरत नाही.\nशेवटी येथे चंद्रशेखर शिखरे यांच्या \"शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही\" या पुस्तकातील उतारा देत आहे.\n\"शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची व्रुत्ती, त्यांनी मोघलांना दिलेला एक हाती लढा यापासुनच शिवरायांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांची राजमुद्रा व ध्वज ही शहाजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषन, संगोपण, त्यांना उत्क्रुष्ठ शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवरायांवर अत्युच्च प्रतिचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे बीजारोपन केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखन केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजाच्या प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषत: संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजाग्रुती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी किंवा रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वत:ही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायींनी ओढूनतानून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास आणि दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत.\"\nयामुळे या तथाकथित इतिहासचार्यांसाठी रामदासांचा एक सल्ला खुप महत्वाचा आहे किमान रामदासभक्तांनीतर मानलाच पाहिजे.\n कां ते घाली पदरची ॥\nनिगा न करी पुस्तकांची तो येक मुर्ख ॥\"\nपुण्यश्लोक छत्रपती शिवाजी (पृष्ट क्र.११) [श्री बाळशास्त्री हरदास],प्राचिन मराठी वाड:मयाचे स्वरुप (पृष्ट क्र.११५) [श्री शेणोलीकर],श्री तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.४१६) [श्री पांगारकर],शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही.(पृष्ट क्र.४४) [चंद्रशेखर शिखरे],श्री दासबोध (२-२-७०) [समर्थ रामदास स्वामी],श्रीमान योगी, प्रस्तावना [श्री नरहर कुरुंदकर],समर्थांचे गुरु छत्रपती,प्रथमाव्रुत्ती(पृष्ट क्र.४५,४६) [ह.वि.राजमाने],छत्रपती शिवरायांची पत्रे (पहिली आव्रुत्ती,पृष्ट क्र.१४९) [श्री प्र.न.देशपांडे],वारसा (पृष्ट क्र.९२) [वि.ल.भावे],श्री समर्थावतार (पृष्ट क्र. १९५) [श्री देव],समर्थ चरित्र (पृष्ट क्र. २९,पृष्ट क्र.१७०) [ज.स.करंदीकर,प्रा.न.र.फ़ाटक],श्री सांप्रदायिक विविध विषय (पृष्ट क्र. ५८)[श्री देव,राजवाडे],श्री सांप्रदायिक वृत्त व चर्चा (पृष्ट क्र. १६)[श्री भा.वा.भट],अस्मिता महाराष्ट्राची (पृष्ट क्र. ६४) [श्री पा.वा.गाडगीळ],श्री शिवछत्रपती (पृष्ट क्र. ८८,९५) [श्री त्र्यं.श.शेजवलकर], श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा (पृष्ट क्र.११) [श्री नित्यानंद मोहिते],छ.शिवाजी महाराज (पृष्ट क्र.५३५) [श्री क्रुष्णाराव अर्जुन केळुसकर],सांप्रदायिक विवेचन (पृष्ट क्र.१२१ ते १२३) [श्री ना.ग.जोशी],शिवायन महाकाव्य (पृष्ट क्र.१०७) [श्री ना.रा.मोरे],तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.९६) [श्री रा.ग.हर्षे].\nमुस्लिम राज्यकर्ते आणि देवळांची लुट,मोडतोड\nMonday, January 04, 2016 श्री.अभिजीत पाटील इतिहास, इस्लामिक, धार्मिक आणि जातीनिहाय 11 प्रतिक्रिया Edit\nआज समाजामध्ये अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक संघटनेचा लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी एक युक्तिवाद असतो. त्यामध्ये हिंदूत्ववादी संघटनेंचा सगळ्यात जुना युक्तिवाद म्हणजे मुसलमानांनी आपल्या धर्मावर अन्याय केला, देवळांची लुट केली म्हणून (निव्वळ) मुसलमांनांना विरोध करण्यासाठी हिंदुंनो एक व्हा . (इथे यांना सामान्य हिंदूंशी काही देणंघेणं नसतं). यामध्ये हिंदू धर्मावर अन्याय करण्यापेक्षा देवळांची लुट केली यावर यांचा जास्त रोष असतो (कारण देशात कितीही मोठा दुष्काळ येवो पण भट-बामनांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला देवळामुळे कसलाच चिमटा बसत नाही). पण सामान्य जनतेने या लुटालूट प्रकरणापासून दुरच रहावे (कारण सामान्य जनतेला लुटण्यात देवळांचा पहिला नंबर लागतो) आणि आजही परिस्थिती काही वेगळी नाही. आज जिवंत माणसाला एक वेळचे जेवण मिळो ना मिळो पण देवांना मात्र सकाळ - दुपार - संध्याकाळ पंचपक्वान्नांची न्याहारी आहेच, शिवाय काकडआरत्या, माकडआरत्या आहेतच की. कोट्यावधी गरीब (हिंदू) जनतेला थंडीच्या कडाक्यात साधे अंग झाकण्याइतके कपडे मिळो ना मिळो प��� देवांना मात्र छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांची कमी नाही.\nआज हिंदुत्व, हिंदुराष्ट्र अशा घोषणा आणि भुमिकांच्या आधारावरचे राजकारण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनेंचा एक (त्यांचा) आवडता युक्तिवाद असतो व आहे, मुसलमान क्रुर होते,त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली,हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार केला, धर्म बुडाला म्हणून सर्व मुसलमान हिंदूविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेत आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत त्याअर्थी सर्व हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध असले पाहिजे.धर्माधारे हिंदुंना संघटित करणार्या संघटनांचा जसा युक्तिवाद असतो तसाच काहीसा मुसलमान संघटनेंचा असतो.\nआक्रमक मुस्लीम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फ़ोडली व लुटली हा हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादाचा महत्वाचा भाग असतो. हे सत्य असले तरी पण हे पुर्ण सत्य नाही,अर्ध्य सत्य आहे. अरब, तुर्क, अफ़गाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमीत पगार दिला जात नसे, त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.\nआज दर्याकपारीत आणि डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत त्या देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी याचाच अर्थ की लुटीची संपत्ती मुख्य असत, तिथे धर्म दुय्यम होता. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतील मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतील लोकांचे खच्चीकरण करणे, त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे देवळे पाडण्यामागे. लोक श्रद्धाळू असतात, त्यांनी देव लुटला मग आम्हाला लुटायला काय वेळ लागणार आहे असे भय असे. त्यामुळे मुलुख जिंकणे सोपे जाई. त्याकाळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. हीच मुख्य कारणे ठरली देवळांच्या नाशाला.\nआजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली. त्यामध्ये ते पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की, अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात, त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे (रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही. १७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.\nअफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता, त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता त्याला माहीत नव्हतं का त्याला माहीत नव्हतं का की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते. मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा \nशिवाय फ़क्त मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत. धातूसाठी मुर्ती वितळवी, वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या \"राजतरंगिणी\" या ग्रंथात आहे. देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली. मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने \"देवोत्पादन\" हे खातेच उघडले होते. मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का \nमुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची, मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की, जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही. म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.\n त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते. धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.\nदेवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].\nशिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].\nराजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].\nछ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nछ.शिवरायांचा कालखंड हिंदू-मुस्लिम संघर्षाचा होता \nशिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज \nमुस्लिम राज्यकर्ते आणि देवळांची लुट,मोडतोड\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/how-whisky-become-cheaper-in-india/", "date_download": "2022-07-03T11:14:21Z", "digest": "sha1:VZLNRY53EM4LB52MPDE7CUVKOCIXYZC7", "length": 17881, "nlines": 110, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भावांनो..!!! ते सगळं जावुद्या.. भारतात व्हिस्की स्वस्त होणाराय", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\n ते सगळं जावुद्या.. भारतात व्हिस्की स्वस्त होणाराय\nथोडं मागे जा आणि आठवा. भारतात जेव्हा कोरोनाची लाट आली होती आणि सगळे उद्योगधंदे बंद पडले होते तेव्हा शासनाकडचे पैसे देखील संपत आले होते. आपत्कालीन सुविधा पुरवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे असणं गरजेचं झालं होतं. तेव्हा असं कोणतं सेक्टर आहे जे लवकरात लवकर पैसे उभा करेल हा प्रश्न सरकारला पडला आणि एकच उत्तर त्यांना मिळालं…\n२०२१ च्या अहवालानुसार, दारूचे ग्राहक असलेल्या जगातील टॉपच्या १० देशांमध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेतील ५ राज्यात ४५% दारू विकली जाते.\nदारूच्या प्रकाराबद्दल बोलायचं तर भारत हा व्हिस्कीचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. अमेरिकेपेक्षा सुमारे तीन पट जास्त विस्की भारत खरेदी करतो, असं यूगुव्हीच्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आलंय. अमेरिका हा भारतानंतर दुसरा सर्वात मोठा व्हिस्कीचा ग्राहक आहे.\nयात विरोधाभास म्हणजे, भारता इतका व्हिस्कीचा वापर इतर कोणताही देश करत नाही आणि तरीही भारताला व्हिस्कीच्या प्रत्येक बाटलीमागे सगळ्यात जास्त किंमत मोजावी लागते.\nमात्र हीच भारतीयांच्या मनातील खदखद युनायटेड किंग्डमने ओळखली आहे, असं दिसतंय. युनायटेड किंग्डमने पुढाकार घेत ‘भारत-युके’ करार समोर आणलाय. याचं नाव आहे – मुक्त व्यापार करार (free trade agreement). दोन्ही देशांमध्ये हा करार प्रस्तावित आहे. जर त्यावर शिक्कामोर्तब झाला तर भारतात विस्की खूप स्वस्त होणार आहे, असं बोललं जातंय.\nभारतात व्हिस्कीच्या किमती जास्त असण्यामागचं मूळ कारण आहे – आयात कर\nनेमकं हाच मुद्दा या करारात मांडण्यात आला आहे. भारतात व्हिस्कीवर जो आयात कर आकाराला जातो तो खूप जास्त आहे. म्हणजेच जवळपास १५०%. त्यामुळे सध्या भारतात खपली जाणारी बहुतांश व्हिस्की ही भारतातच बनवली जाते.\nमग अशात युके का भारतात विस्की विकण्यासाठी आग्रह करतंय\nस्कॉच व्हिस्की असोसिएशनने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, ब्रिटिश अर्थव्यवस्थेत व्हिस्की उद्योगाचा दरवर्षीचा वाटा सुमारे ५ अब्ज पौंड इतका आहे. शिवाय जवळपास ९०% व्हिस्की निर्यातदार युकेमध्ये असल्याने त्याने ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगारांना हातभार लावला आहे.\n२०१३ मध्ये, व्हिस्कीने यूकेच्या एकूण अन्नपदार्थांच्या निर्यातीत एक चतुर्थांश भाग राखला होता. तर याच वर्षी सुमारे ४० हजार ३०० नवे रोजगार निर्माण केले होते.\nजर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हिस्की युकेमध्ये तयार होते आणि त्याची निर्यात होते तर मोठा आयातदार म्हणजेच ग्राहक देश त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. अशात भारत हा त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. कारण भारताची गरज बघता भारत एकसाथ मोठा स्टॉक खर���दी करेल.\nशिवाय भारतासाठी देखील ही पर्वणी ठरू शकते. कारण भारत जेवढी व्हिस्की स्वतः बनवतो, त्याने गरज भागली जात नाही. अशात युके सारख्या मोठ्या व्हिस्की निर्यातदाराकडून आयात करताना सवलती मिळू शकतात.\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे…\nम्हणून राज्यात सत्तास्थापनेचं गणित बसवताना राज्यपालांपेक्षा…\nइथे मुद्दा अडतो ‘आयात कराचा’.\nभारतात व्हिस्कीवर जो १५०% कर लावण्यात आला त्यामुळे अनेक देश हात आखडता घेतात. कारण इतर देशांच्या तुलनेत हा कर खूप जास्त आहे. चीनमध्ये ५%, थायलंडमध्ये ६०% कर आकाराला जातो. तर दक्षिण कोरियात करच घेतला जात नाही.\nअशात हाच कर कमी करण्यासाठी युकेने प्रस्ताव मांडला आहे. एफटीए अंतर्गत आयात शुल्क कमी करणं आणि हळूहळू ते संपवणं हा प्रस्ताव आहे. पहिल्या वर्षी ५० टक्के कर कमी करणं, तिसऱ्या वर्षी ९० टक्के कमी करणं आणि पुढच्या पाच वर्षात कर रद्द होण्याची आशा युकेने केली आहे.\nआता साहजिक प्रश्न पडेल, यात भारताचा काय फायदा\nकारण कोणताही देश आयात कर त्यांचा महसूल (रेव्हेन्यू) वाढण्यासाठी लावत असतो. व्हिस्की आयातीला १५०% कर लावला तर आपोआप महसूल वाढतोय. मग भारत कोणत्या मुद्यांच्या आधारावर कर कमी करण्यासाठी तयार होऊ शकतो\n१. व्हिस्की हा भारतासाठी असा पदार्थ आहे ज्याचा आयात कर कमी केला तरी महसूलावर काही परिणाम होणार नाही. कारण तोच महसूल व्हिस्की खरेदीतून निघेल. स्वस्तात व्हिस्की मिळू लागली की खप देखील वाढेल. स्कॉच व्हिस्की असोसिएशननुसार आयात शुल्क कमी केल्यामुळे भारत सरकारच्या महसुलात सुमारे ४ अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते.\n२. होलसेल व्हिस्कीचा वापर देशांतर्गत वाइन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. भारतात तयार होणाऱ्या व्हिस्की आणि इतर अल्कोहोलमध्ये काही प्रमाणात आयात केलेली व्हिस्की मिसळली गेली की त्यामुळे देशांतर्गत उद्योगाची देखील वाढ होऊ शकते. देशांतर्गत व्हिस्की निर्माण करताना जास्त खर्च येतो, तो यामुळे कमी झाला तर इथल्या रोजगाराला हातभार लागू शकतो.\n३. याने भारताच्या निर्यातदारांना फायदा होऊ शकतो. जर व्हिस्की क्षेत्रात आपण युकेला आयात करात सवलत दिली तर इतर पदार्थ जे भारत युकेला निर्यात करतो त्यात भारताला सवलत मिळण्याची आशा आहे. अशा प्रकारे टू-वे सामंजस्याच्या व्यापाराचा रस्ता मोकळ��� होण्याला वाव आहे. याने भारताच्या निर्यातदारांना प्रोत्साहन मिळू शकतो.\n४. दोन्ही देशांतील व्यापारी संबंध वाढू शकतात. कदाचित २०३५ पर्यंत भारत आणि ब्रिटन यांच्यातील एकूण व्यापार दुपटीपेक्षा जास्त असेल. सुमारे २८ अब्ज पौंडांची वाढ होऊ शकते, असं ब्रिटनचं म्हणणं आहे.\nशिवाय व्यापारी संबांधांसोबत आपोआप आर्थिक आणि इतरही संबंध सुधारू शकतात.\nया मुद्यांच्या आधारे भारत नक्कीच एफटीएवर विचार करेल, अशी अपेक्षा युकेला आहे. आणि तसं झालं तर भारताच्या व्हिस्की प्रेमींना आनंदाची बातमी मिळू शकते.\nउदाहरणार्थ – चिवज रिगल व्हिस्की युकेमध्ये साधारणतः ५ हजाराला विकली जाते. ती भारतात १२ ते १४ हजाराशिवाय मिळत नाही. मात्र करारावर शिक्कामोर्तब झाला तर ती आपल्याला स्वस्तात मिळू शकते.\nहे ही वाच भिडू :\nम्हणून दारू, गुटखा, तंबाखूची जाहिरात नसते इलायची,सोडा, म्युझिक सिडीज् ची जाहिरात असते\n“निरा” विक्रीच्या दुकानावर “सरकारमान्य” लिहलेलं असतं म्हणून ती दारू : काय असते निरा\nएकच पेग, एकच क्वॉटर अस नसतय…किती पेग दारू पिली तर शरीराला झेपतय ते समजून घ्या…\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nम्हणून राज्यात सत्तास्थापनेचं गणित बसवताना राज्यपालांपेक्षा नरहरी झिरवाळ महत्त्वाचे…\nपक्ष प्रतोद म्हणजे काय.. गटनेता म्हणजे काय… शिवसेनेत सध्या हे अधिकार…\nविधानसभा बरखास्त ; मध्यावधी निवडणूका…राष्ट्रपती राजवट… पुढे काय होतं आणि…\nआधीच कलम २९५ अ असतांना ‘मोहम्मद पैगंबर विधेयकाची’ गरज आहे का \nमहार, मराठा रेजिमेंट : अग्निपथ स्कीममुळे जात, धर्म, प्रदेशावर आधारित रेजिमेंट बंद होऊ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/muslim-masjid-ban-in-slovakia/", "date_download": "2022-07-03T11:16:24Z", "digest": "sha1:SHFSCFGBZS4C2X7DOUF2YOKRLVHY2WFI", "length": 12822, "nlines": 98, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या देशात मुस्लिम तर राहतात मात्र तिथे मशीद उभारण्यास परवानगी नाही..", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक ड���व नेहमीच राखून असतो…\nया देशात मुस्लिम तर राहतात मात्र तिथे मशीद उभारण्यास परवानगी नाही..\nइस्लाम जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील सुमारे 800 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 190 कोटी मुस्लिम बांधव आहेत. इस्लाम धर्मात मस्जिदला खूप महत्त्व आहे.\nअसं असून पण जगातील 195 देशांपैकी दोन असे देश आहेत जेथे मुस्लिम लोकसंख्या असूनही एकही मशीद नाही.\nस्लोवाकिया आणि इस्तोनिया हे दोन देश असे आहेत, जिथे मुस्लीमांना इबादतसाठी एकही मशीद नाही. येथे मशिदी बांधाव्यात या मागणीवरुन बरेच विवाद झाले होते, पण तरीसुद्धा सरकारनं इथं मशिदी बांधू दिल्या नाही. त्यामुळं इथ राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना कल्चरल सेंटर किंवा त्यांच्या घरात इबादत करावी लागते.\nया दोन्ही देशांची खासीयत म्हणजे जगातील सर्वात आनंदी देशात या देशांचा समावेश आहे.\nहे दोन्ही देश नवीन आहेत. स्लोवाकिया देश चेकोस्लोवाकिया पासून वेगळा होऊन तयार झाला, तर इस्तोनिया 1940 च्या आसपास सोव्हिएत संघापासून वेगळा झाला. सोव्हिएत संघापासून वेगळे झाल्यानंतर 1991 मध्ये त्याने स्वतः ला वेगळा देश म्हणून घोषित केले. हे दोन्ही देश अलीकडच्या काळातच ते युरोपियन युनियनशी जोडले गेले आहेत.\nस्लोव्हाकिया आणि इस्तोनियामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे मोठे कारण म्हणजे तिथली मुस्लिम लोकसंख्या. या दोन देशांमधी मुस्लिमांची संख्या फारच कमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, स्लोव्हाकियात मुस्लिमांची संख्या एकूण 5000 होती, जी एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.2 टक्के आहे. तर दुसरीकडे, इस्तोनियामधली मुस्लिमांची संख्या फक्त 1508 होती, जी देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 0.14 टक्के होती.\nदरम्यान, यात कोणती शंकाच नाही की, गेल्या 10 वर्षांत येथे मुस्लिम लोकसंख्येच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असूनही, येथे अद्याप कोणतीही मशीद बांधली गेली नाही.\nसरकारने मशिदी बांधण्यास दिली नाही मान्यता\nपहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर…\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा…\nआजवर स्लोवाकियातील मशिदीच्या मागणीवरुन बरेच विवाद झाले. 2010 मध्ये स्लोव्हाकियात राहणाऱ्या मुस्लिमांनी देशाची राजधानी ब्रॅटिस्लावामध्ये मशिदीची मागणी केली. मात्र, तत्कालीन सरकारने मुस्लिमांची ही मागणी फेटाळली. 2010 नंतरही मशिदी बांधण्यासाठी अनेक वेळा परवानगी मागितली गेली होती पण त्यासंदर्भात सरकारने मान्यता दिली नाही.\nनिर्वासित संकटातही स्लोव्हाकियाने मुस्लिमांना दिला नव्हता आश्रय\n17 व्या शतकाच्या आसपास इथे आलेले मुस्लिम तुर्क आणि उइगर होते. जे स्लोव्हाकियाच्या मध्य आणि दक्षिण भागात वसले.\nएकेकाळी हा देश यूगोस्लाविया म्हणून ओळखला जात होता. 2015 मध्ये युरोपियन निर्वासित संकटा वेळीही स्लोव्हाकियाने सुमारे 200 ख्रिश्चनांना आश्रय दिला होता, परंतु त्यांनी मुस्लीम निर्वासितांना त्यांच्या देशात आश्रय देण्यास स्पष्टपणे नकार दिला.\nस्लोव्हाकियाला या निर्णयामुळे जगभरातून टीकेचा सामनाही करावा लागला. पण सरकारने या निर्णयावर स्पष्टीकरणही दिले.\nसरकारने म्हटले की, त्यांच्या देशात मुस्लिम लोकसंख्येसाठी कोणतीही मशीद नाही. अशा परिस्थितीत जर त्यांनी तेथील मुस्लिम निर्वासितांना आश्रय दिला तर काही काळानंतर स्लोव्हाकियात मशिदीच्या मागणीसंदर्भात बरीच समस्या उद्भवू शकतात. स्लोव्हाकिया सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावर युरोपियन संघाने टीका केली होती.\nदुसरीकडे, इस्तोनियामध्ये एक इस्लामिक कल्चर सेंटर आहे. जिथे मुस्लिम लोक नमाजसाठी एकत्र येतात. इथे सुन्नी तातार आणि शिया अजेरी मुस्लिम राहतात. जे कधीकाळी रशियाच्या सैन्यात काम करत होते. तर या देशात काही ठिकाणी लोक नमाज पठन करण्यासाठी एका कॉमन फ्लॅटमध्ये देखील जमा होतात.\nहे ही वाच भिडू.\nख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिन्ही धर्मियांसाठीं महत्त्वाचं असणे हाच जेरुसलेमसाठी शाप ठरलाय\nफक्त नमाजच्या कारणामुळे इंझमामने मिस्बाहला कित्येक वर्ष पाक टीमपासून दूर ठेवलं होतं..\nदर्गा कोणाचा, हिंदूचा की मुसलमानांचा\nब्रह्मास्त्र : अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्याने भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली होती \nचकमकीत पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊनही डी के राव जिवंत राहिला होता…..\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते\nपोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”\nश्रीमंत बाप कर्जबाजारी होवून रस्त्यावर आला, पोरानं बापासाठी “पॅनासोनिक” उभारली…\nगुजराती व्यापारी नेहरूंना भेटल्यानेच टनाने ऊस ओढणारा हिंदूस्थानचा ट्रॅक्टर तयार होवू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/union-minister-narayan-rane-will-do-yoga-at-pune-metro-station-129950726.html", "date_download": "2022-07-03T12:40:47Z", "digest": "sha1:M3DOUGINFETGVUONATGDAGXSOUKWBVMJ", "length": 7044, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान | Union Minister Narayan Rane will do yoga at Pune metro station - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनारायण राणे करणार पुण्यातील मेट्रो स्थानकावर योगा:आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान\nआगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त केंद्र सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान देण्यात आले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर या योगोत्सवाचे 21 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्रचे संचालक पी. एम. पारलेवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.\nफुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सकाळी 6.30 ला या योगोत्सवाचे व माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित तीन दिवसीय योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर 6.40 ते 7.00 वाजेपर्यंत म्हैसूर, कर्नाटक येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित नागरिकांसाठी होईल. त्यानंतर 7.00 ते 7.45 या वेळात सामान्य योग सत्र म्हणजेच नियमित सोपे योग सत्र घेण्यात येईल.\nकार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहू शकतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे पारलेवार यांनी यावेळी सांगितले. प्रथम येणाऱ्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि परत असा मोफत प्रवास दिला जाणार आहे. पुण्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक नव्हे तर आधुनिक व सार्वजनिक अशा ठिकाणी योग दिन आयोजित करत आहोत, ज्याच्याशी नागरिकांचा नव्याने परिचय होत आहे, याबद्दल आनंद असल्याची भावना डॉ. सत्यलक्ष्मी यांनी व्यक्त केली.\nवाहनतळ, प्रवेश व तिकीट मजला तसेच प्रत्यक्ष मेट्रो प्लाटफॉर्म अशा तीन मजल्यांवर 21 जून रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सहभागी नागरिकांसह योग सराव/प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व नागरिकांसाठी योगा मॅट, सात्विक अल्पोपहार याची व्यावस्था राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे करण्यात अली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी यावेळी दिली\nइंग्लंड 193 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1330", "date_download": "2022-07-03T10:42:14Z", "digest": "sha1:I5CGKHC2XK4MJKTSMCKLUHTT3CFWYFS2", "length": 10402, "nlines": 120, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी\nलॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी\nमुंबई, दि. १२: कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उलप्ध असणार असून रविवारी ही सेवा उपलब्ध नसणार आहे. मात्र टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.\nनांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आला आहे. गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. आता मात्र राज्यभर सर्वत्र सेवा सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे ४०० हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत.\nया ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्���ातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. थेट व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, लिखीत संदेश याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येईल.\n*कशी वापरता येईल सेवा:*\n१)\t*नोंदणी करून टोकन घेणे*- त्यासाठी मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी करत येईल. त्यावर त्यावर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्या माध्यमातून रुग्णाने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची. आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील ते अपलोड करता येतील. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.\n२)\tलॉगईन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकच्या आधारे लॉगईन करता येईल.\n३)\tवेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टीवेट) होईल. त्यानंतर व्हीडओ कॉल करता येईल.\n४)\tतुम्हाला डॉक्टर स्क्रीनवर दिसतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होईल.\nPrevious articleतामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रृ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सॅनिटायझर देऊन केले स्वागत\nNext articleजळगाव पीपल्स को-ऑप बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 लाख 86 हजार रुपयांची मदत\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2022-07-03T11:53:05Z", "digest": "sha1:DMZKYESEM2SPENWJ7M2DZNZWEYMTNZ5L", "length": 5416, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रीडरिश बर्गियस - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्रीडरिश कार्ल रुडॉल्फ बर्गियस (११ ऑक्टोबर, १८८४:ब्रेस्लाउ, पोलंड - ३० मार्च, १९४९:बोयनोस एर्स, आर्जेन्टिना) हे पोलिश-जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते. यांना कार्ल बोश यांच्याबरोबर १९३१ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८८४ मधील जन्म\nइ.स. १९४९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a7-%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%91%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%aa/", "date_download": "2022-07-03T11:16:53Z", "digest": "sha1:PMNZ2T5JPXBDUIBCRZW6QZEKSPI6ND57", "length": 18511, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "२०२१ चे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला भेट | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्य��ची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pune २०२१ चे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला भेट\n२०२१ चे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला भेट\nपुणे, दि.१३ (पीसीबी) : ऑक्टोबर २०२१ रोजी सुवर्णपदक विजेता गोल्डन आर्म निरज चोप्रा यांनी चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली . नीरज चोप्रा हे भारताचे पहिले ट्रॅक अँड फील्ड ऑलिम्��िक सुवर्णपदक विजेता आहेत. यावेळी एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल चिंचवड ने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.\nयाप्रसंगी संचालीक-प्राचार्या डॉ.अमृता वोहरा यांनी युवा चॅम्पियनचा निरज यांचा सत्कार केला आणि त्यांचे शाळेमध्ये स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला, प्रत्येकाला त्यांच्या शौर्यपूर्ण कामगीरीचे कौतुक होते, मंचावरच्या त्यांच्या उपस्थितीने शाळेचे सभागृह खर्या अर्थाने जिवंत झाले होते.\n“नीरज चोप्रा यांनी या परस्परसंवादी कार्यक्रमात आपल्या सुवर्ण क्षणापासूनचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ खेळात प्राविण्य मिळवण्यासाठीच नव्हे तर नेहमी कृती आणि दृढनिश्चयाने निवडलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित केले. धैर्य आणि शिस्त हे यशासाठी दोन सर्वात महत्त्वाचे गुण आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “एखाद्याने नेहमी त्यांच्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे आणि त्याचे पालन करणे महत्वाचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या खेळाची निवड करण्याची परवानगी दिली पाहिजे. ”\nया उत्साहपूर्ण क्षणांच्या दरम्यान, निरज चोप्रा यांनी शाळेच्या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांच्या आजूबाजूला जल्लोष केल्याने, एका उल्लेखनीय क्षणी, त्यांनी आनंदाने भाला हातात घेतला आणि विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी एक अविश्वसनीय फेक दाखवली. त्याची ही कृती सहज होती ज्यामुळे त्यांनी सर्वच आश्चर्यचकीत केले. यानंतर त्यांनी भाल्यावर ऑटोग्राफ दिला आणि एल्प्रोचे स्पोर्ट कॅप्टन सुष्टीसिंह यांना तो भाला भेट दिला. सुर्ष्टीसिंह हे स्वतः राष्ट्रीय स्तराचे भालाफेक चॅम्पियन आहेत.\nयावेळी एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या डॉ.अमृता वोहरा म्हणाल्या, “टोकियो ऑलिम्पिक २०२० चा विजयी भाला फेकणारे, नीरज चोप्रा यांनी संपूर्ण देशाच्या तरुणांवर खोल छाप सोडली आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एका तेजस्वी क्रीडा व्यक्तिमत्त्वासह थेट आणि परस्परसंवादी सत्र आयोजित करणे आणि त्यांना त्यांचा प्रवास, आव्हाने आणि यश सांगताना ऐकणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. नीरजशी मनापासून झालेल्या संवादाने या सर्वांन�� प्रेरणा व अतुलनीय आनंद मिळाला. एल्प्रो येथे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षी मनावर सकारात्मक परिणाम करण्याचे प्रयत्न करतो आणि त्यांना आवडीचे छंद जोपासण्यास वाव देतो. एल्प्रोला आशा आहे की नीरज चोप्राचा ऐतिहासिक ऑलिम्पिक विजय भविष्यातील पिढ्यांसाठी गौरवाचा मार्ग ठरवेल.\nPrevious article‘अनेकांना वाटतं की अजूनही यौवनात मी, आम्हालाही दिल्लीत….’; राऊतांचा फडणवीसांना चिमटा\nNext article“भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय”\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nस्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट –\nफडणवीस, शिंदेंना पाठिंब्यावर मनसेचा मोठा निर्णय\nरास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार..\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-only-484-pits-in-the-city/", "date_download": "2022-07-03T12:09:36Z", "digest": "sha1:B2MQRPBGSKKISL62ID4KQDTIJMWH4OBF", "length": 12124, "nlines": 221, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे! – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे\nआता 15 कि.मी. रस्ते 7 जूनपर्यंत दुरुस्त करणार\nपुणे – गेल्या दीड वर्षांपासून खासगी केबल कंपना, मनपा पथ विभाग आणि ड्रेनेज विभागाकडून बेसुमार रस्ते खोदाई झाली आहे. शिवाय, रस्ते दुरुस्तीदेखील तकलादू झाली आहे. अशा वेळी शहरातील रस्त्यांवर केवळ 484 खड्डे असल्याचा अजब दावा महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे. तर आजअखेर खोदाईसाठी संपूर्ण शहरात सुमारे 15 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले असून ते 7 जूनपर्यंत दुरुस्त केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nशहरात पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते दुरुती सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालिकेकडून आठ झोनअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार शहरात 18 मे अखेर केवळ 484 खड्डे असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, काही भागांत तर अर्धा रस्ता सिमेंटचा, तर काही भाग डांबरी रस्त्याचा आहे. अशावेळी\nप्रत्यक्षात शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची स्थिती भयावह असून ड्रेनेजची असमोतोल झाकणं, बेकायदेशीर ड्रेनेज जोड, खोदाईनंतरच्या निकृष्ट रस्ते दुरुस्तीमुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेचा या खड्ड्यांच्या दाव्यांमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.\nसमाविष्ट 23 गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असताना या अहवालात या गावांच्या रस्त्यांचे सर्वेक्षणच झालेले नसल्याचे चित्र आहे. या गावांसाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र निधी आहे. पण, तेथे संपूर्ण रस्तेच दुरूस्त केले जातील असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या निविदा कधी काढणार, कामे कधी होणार याबाबत कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही.\nरिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली\nतब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक\n‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही\nप्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/8615", "date_download": "2022-07-03T11:45:00Z", "digest": "sha1:T2PWDCSGJ23TIWWA2F2UUDRMKRRNT2EB", "length": 43558, "nlines": 447, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "राज्यात लॉकडाऊन वाढवला, १५ मेपर्यंतची नियमावली जाहीर | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकड��न अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केल��� वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासिय���ंचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News राज्यात लॉकडाऊन वाढवला, १५ मेपर्यंतची नियमावली जाहीर\nराज्यात लॉकडाऊन वाढवला, १५ मेपर्यंतची नियमावली जाहीर\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8615*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nराज्यात लॉकडाऊन वाढवला, १५ मेपर्यंतची नियमावली जाहीर\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,(वृत्तसंस्था) मुंबई – राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन पुकारल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली नाही. त्यामुळे १ मेपर्यंत असलेला लॉकडाऊन आता १५ मेपर्य���त वाढवण्यात आला आहे. वाढलेल्या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून यानुसार १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध असणार आहेत.\nराज्यात १४ एप्रिलपासून सरकारने कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहाता लॉकडाउनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील त्यासंदर्भात स्पष्ट मत मांडलं होतं. राजेश टोपे यांनी देखील बोलताना लॉकडाउन वाढवावाच लागेल अशीच राज्यातली परिस्थिती आहे, असं म्हटलं होतं. त्यानुसार आता राज्य सरकारने त्यासंदर्भात आदेश काढले आहेत.\nलॉकडाउन वाढवण्यात आला असला, तरी त्यादरम्यान याआधीच १३ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेले निर्बंध लागू असतील, असं देखील राज्य सरकारकडून या आदेशांमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.\nनव्या नियमावलीमध्ये सरकारकडून खालील मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.\n१. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आलं आहे.\n२. अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र १३ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.\n३. प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल.\n४. लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये २ तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये दंड तर हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल.\n५. बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांन फक्त अत्यावश्यक कार���ासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असतील.\n६. आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.\n७. खासगी बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल. खासगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यानेच मारणं बंघनकारक आहे. खासगी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून किंवा बस सेवा पुरवणाऱ्याकडून घेतला जाईल.\n८. कोणताही खासगी बस सेवा पुरवठादार या नियमांचा भंग करताना आढळला, तर त्याला १० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. वारंवार नियमांचा भंग केल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल.\n९. ठराविक ठिकाणच्या कोरोना परिस्थितीनुसार तिथून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारावा किंवा नाही, याबाबत स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापन निर्णय घेऊ शकेल.\n१०. राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत एक अतिरिक्त व्यक्ती यांनी तिकीट आणि पास दिले जातील. यांनाच फक्त लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेलमधून प्रवास करता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे नियम लागू नसतील.\n११. राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला ५० टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. उभं राहून प्रवास करण्यास मनाई असेल.\n१२. जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा सेवा देणाऱ्या बस किंवा रेल्वे प्रवासासाठी रेल्वे अधिकारी किंवा एसटी बस अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाला प्रवाशांच्या स्क्रीनिंगविषयी सर्व माहिती पुरवावी लागेल. थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. थर्मल स्कॅनरमध्ये लक्षणं दिसल्यास कोरोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये प्रवाशाला पाठवलं जाईल. प्रवाशांची कोरोना चाचणी करायची असल्यास स्थानिक प्रशासन एका अधिकृत लॅबला प्रवाशांच्या चाचणी करण्याचं काम देऊ शकते. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडूनच घेतला जाईल. तसेच, विशिष्ठ ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना हातावर शिक्का मारण्यापासून किंवा होम क्वारंटाईन करण्यापासून सूट देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.\nPrevious articleपंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक\nNext articleन्यायालयाचे केंद्राला निर्देश-रोज लोक मरतायत, तुम्ही काहीही करा आणि ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी पावलं उचला\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापी���ाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/explainer/how-kanshi-ram-a-class-one-officer-in-pune-started-the-biggest-bahujan-andolan-gh-531064.html", "date_download": "2022-07-03T11:57:32Z", "digest": "sha1:PHJ6UCDQJ4KFWH3PVXEU4NSRJ4XAZZGX", "length": 15816, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Explainer : पुण्यात क्लास वन अधिकारी असलेल्या कांशीरामांनी कसं उभं केलं सर्वात मोठं बहुजन आंदोलन – News18 लोकमत", "raw_content": "\nExplainer : पुण्यात क्लास वन अधिकारी असलेल्या कांशीरामांनी कसं उभं केलं सर्वात मोठं बहुजन आंदोलन\nExplainer : पुण्यात क्लास वन अधिकारी असलेल्या कांशीरामांनी कसं उभं केलं सर्वात मोठं बहुजन आंदोलन\nBirthday Kanshi Ram : कांशीराम यांच्या काळामध्ये या संघटनेनं बसपासाठी (BSP) त्याच पद्धतीनं काम केलं जसं भाजपसाठी आरएसएस काम करते.\n पुण्यातील नामांकित भागात मस���ज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय\nपुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा\nस्टार्टअप सुरु करायचंय पण भांडवल नाहीये चिंता नको; पुणे विद्यापीठ देईल सीड फंड\nपुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात\nपंजाब, 15 मार्च : पंजाबच्या रोपड जिल्ह्यामध्ये (रुपनगर) राहणारे कांशीराम (Kanshi Ram) पुण्याच्या दारुगोळा फॅक्ट्रीमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच ठिकाणी राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणारे दीनाभाना हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. ते याठिकाणी एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनशी संबंधित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टीवरुन दीनाभाना यांचा आपल्या वरिष्ठासोबत वाद झाला. या कारणावरुन त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील डी. के. खापर्डे यांना देखील निलंबित करण्यात आलं. ते महार जातीचे होते. कांशीराम यांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते म्हणाले की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी न देणाऱ्यांची जोपर्यंत मी सुट्टी करत नाही तोपर्यंत मी शांतपणे बसू शकत नाही.' आज बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशी राम यांचा जन्मदिवस आहे. यापूर्वी त्यांनी बामसेफचीही स्थापना केली होती. कांशीराम वंचितांसाठीच्या संघर्षात उतरले. त्यांना देखील निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली ज्यांनी त्यांना निलंबित केलं होतं. ही ती घटना आहे ,ज्यामुळे दलित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्वात मोठी संघटना बामसेफचा (BAMCEF-Backward And Minority Communities Employees Federation) जन्म झाला. त्यानंतर डीएस-4 आणि बसपाची स्थापना झाली. कोणी केली बामसेफची स्थापना - कांशीराम यांच्या काळामध्ये या संघटनेनं बसपासाठी (BSP) त्याच पद्धतीनं काम केलं जसं भाजपसाठी आरएसएस काम करते. वामन मेश्राम यांनी सांगितलं की, 'दीनाभाना यांना पुन्हा कामावर घेतलं. त्यांची बदली दिल्लीमध्ये करण्यात आली. कांशीराम यांनी विचार केला की, जर आपल्यासारख्या अधिकाऱ्यांवर अन्याय होत असेल तर देशातील दलित आणि मागासवर्गीयांवर किती होत असेल. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि बामसेफची स्थापना केली.' या संघटनेचे दीनाभाना, डी. के खापर्डे आणि कांशीराम हे तिघे संस्थापक होते. मेश्राम यांनी पुढं सांगितलं की, 'कांशीराम तिसऱ्या क्रमांकावर असून सुद्धा पहिल्या क्रमांकावर यासाठी आले कारण त्यांनी आपली नोकरी सोडली होती. त्यांच्याकडे वेळच वेळ होता. ते त्या एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष झाले ज्यामध्ये दीनाभाना सहभागी होते. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की फक्त एससी, एसटीसाठी काम करुन चालणार नाही. परिवर्तनसाठी त्यांनी एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांसाठी देखील काम सुरु केलं.'42 वर्षांपूर्वी झाली बामसेफची स्थापना - 6 डिसेंबर 1973 साली अशी संघटना स्थापन करण्याची कल्पना करण्यात आली. त्यानंतर 6 डिसेंबर 1978 साली राष्ट्रपती भवनच्या समोर असलेल्या बोट क्लब मैदानावर या संघटनेची औपचारिक स्थापन करण्यात आली. या संघटनेला 'बर्थ ऑफ बामसेफ' असं नाव देण्यात आलं. बामसेफच्या बॅनरखाली कांशीराम आणि त्यांच्या साथीदारांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला. हे ही वाचा-Explainer: संसदेच्या कामकाजाच्या LIVE प्रसारण कसं सुरू झालं वाचा रंजक प्रवास कांशीराम यांनी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दलित कर्मचाऱ्यांची एक मजबूत संघटना स्थापन केली. तेव्हा त्यांनी समाजाला सांगितलं होतं की, 'त्यांना जर स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल तर मनुवादी समाज व्यवस्था मोडून काढली पाहिजे.' मेश्राम म्हणाले की, 'बरेच अधिकारी आणि कर्मचारी ही संघटना चालवण्यासाठी आपल्या पगाराचा बहुतांश हिस्सा देत होते. देशामध्ये यावेळी 31 राज्यातील 542 जिल्ह्यांमध्ये जवळपास 25 लाख लोकं या संघटनेमध्ये सहभागी आहेत. यामध्ये 57 सहाय्यक संघटना आहेत. ज्यामध्ये अनेक व्यावसायातील लोकं आहेत. नॅशनल नेटिव्ह बहुजन एम्प्लॉईज युनियन नावाची एक कामगार संघटना एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक कर्मचार्‍यांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम करते.' डीएस- 4 ची घोषणा काय होती वाचा रंजक प्रवास कांशीराम यांनी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दलित कर्मचाऱ्यांची एक मजबूत संघटना स्थापन केली. तेव्हा त्यांनी समाजाला सांगितलं होतं की, 'त्यांना जर स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल तर मनुवादी समाज व्यवस्था मोडून काढली पाहिजे.' मेश्राम म्हणाले की, 'बरेच अधिकारी आणि कर्मचारी ही संघटना चालवण्यासाठ��� आपल्या पगाराचा बहुतांश हिस्सा देत होते. देशामध्ये यावेळी 31 राज्यातील 542 जिल्ह्यांमध्ये जवळपास 25 लाख लोकं या संघटनेमध्ये सहभागी आहेत. यामध्ये 57 सहाय्यक संघटना आहेत. ज्यामध्ये अनेक व्यावसायातील लोकं आहेत. नॅशनल नेटिव्ह बहुजन एम्प्लॉईज युनियन नावाची एक कामगार संघटना एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक कर्मचार्‍यांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम करते.' डीएस- 4 ची घोषणा काय होती - बामसेफच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचे काम सुरु होतं. यासोबतच सामान्य बहुजनांचे संघटन करण्यासाठी कांशीराम यांनी 1981 मध्ये डीएस-4ची (दलित शोषित समाज संघर्ष समिती) स्थापना केली. याचा नारा होता 'ठाकूर, ब्राम्हण, बनिया छोड, बाकी सब है डीएस-४'. हे एक राजकीय व्यासपीठ नव्हतं. मात्र या माध्यमातून कांशीराम यांनी फक्त दलित नाही तर अल्पसंख्यांकांना देखील एकत्र करण्यास सुरुवात केली होती. डीएस- 4च्या माध्यमातूनच त्यांनी जनसंपर्क अभियान सुरु केलं. सायकल मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सात राज्यांमध्ये जवळपास 3,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यात आला. यामाध्यमातून ते दलित आणि मागासवर्गीय लोकांना एकत्र आणत होते. बसपाची स्थापना कशी झाली - बामसेफच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचे काम सुरु होतं. यासोबतच सामान्य बहुजनांचे संघटन करण्यासाठी कांशीराम यांनी 1981 मध्ये डीएस-4ची (दलित शोषित समाज संघर्ष समिती) स्थापना केली. याचा नारा होता 'ठाकूर, ब्राम्हण, बनिया छोड, बाकी सब है डीएस-४'. हे एक राजकीय व्यासपीठ नव्हतं. मात्र या माध्यमातून कांशीराम यांनी फक्त दलित नाही तर अल्पसंख्यांकांना देखील एकत्र करण्यास सुरुवात केली होती. डीएस- 4च्या माध्यमातूनच त्यांनी जनसंपर्क अभियान सुरु केलं. सायकल मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सात राज्यांमध्ये जवळपास 3,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यात आला. यामाध्यमातून ते दलित आणि मागासवर्गीय लोकांना एकत्र आणत होते. बसपाची स्थापना कशी झाली - कांशीराम येथेच थांबले नाही. 1984 साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की, 'राजकीय सत्ता अशी चावी आहे ज्या माध्यमातून सर्व टाळे खोलू शकतो.' कांशीराम यांनी निवडलेल्या या नवीन मार्गामुळे बामसेफचे काही संस्थापक सदस्य वेगळे झाले. अशामध्ये त्यांच्यासोबत अस��ेले बामसेफ कार्यकर्ते काही कमी नव्हते. बामसेफचे दुसरे संस्थापक सदस्य डी. के खापर्डे यांनी याची सुत्रं हाती घेतली आणि आंदोलन सुरुच ठेवलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/852382", "date_download": "2022-07-03T12:18:44Z", "digest": "sha1:BIU7757YWJMVWVNAB6ZGTYUQAUIDU3YC", "length": 2091, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एरिस (बटु ग्रह)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एरिस (बटु ग्रह)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nएरिस (बटु ग्रह) (संपादन)\n०१:१९, २३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n३८ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\nr2.5.1) (सांगकाम्याने बदलले: ru:Эрида\n१५:४०, ४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n०१:१९, २३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.1) (सांगकाम्याने बदलले: ru:Эрида)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/exhibition/", "date_download": "2022-07-03T11:14:47Z", "digest": "sha1:3RUKYRQVZQBSYJJ2MHA2CGYZHKXEZUYZ", "length": 10196, "nlines": 124, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "Exhibition Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nताज्या बातम्या मनोरंजन मोठी बातमी\nजहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ‘फोबिया’ चित्रप्रदर्शन\nमुंबई : मानवी मनास वाटणार्‍या प्रासंगिक भीतीचे व त्या भयगंडाचे वैशिष्ट्यपूर्ण रेखाटन, वैविध्यपूर्ण आकर्षक रंगसंगती आणि कलात्मक रचना यांचा सुंदर मेळ साधणार्‍या अनोख्या ‘फोबिया’ या\nताज्या बातम्या मनोरंजन मोठी बातमी\nमुंबईमध्ये प्रथमच ५५० कलाकारांच्या ४५०० कलाकृतींचे प्रदर्शन\nमुंबई : कलाकार आणि कलारसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या प्रख्यात ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे दशकपूर्ती पर्व यंदा साजरे होत आहे. पँडेमिकनंतर प्रथमच वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत २६\nताज्या बातम्या मोठी बातमी शहर\nमुंबई विद्यापीठात भरले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन\nमुंबई : शिवसेनेचे पुणे येथील अधिवेशन, रिडल्स मोर्चा, रमेश प्रभू निवडणूक जिंकल्यानंतरचा जल्लोष, १९९५ ला निवडणूकीला मतदान करतानाचे छायाचित्र, मुंबई मेरी जान या कार्यक्रमातील छायाचित्र,\nताज्या बातम्या मोठी बातमी शिक्षण\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दुर्मिळ साहित्याचे प्रदर्शन\nमुंबई : मुंबई विद्यापीठामध्ये ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२२ या दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले\nताज्या बातम्या मोठी बातमी शहर शिक्षण\nराष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या ५ प्रकल्पांची निवड\nमुंबई : उद्याचे शास्त्रज्ञ घडविण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची राज्यस्तरीय फेरी ८ आणि ९ जानेवारीला मुंबईमध्ये झाली. विद्यार्थ्यांचा प्रकल्प अहवाल आणि प्रत्यक्ष सादरीकरणाच्या\nताज्या बातम्या मनोरंजन मोठी बातमी\nभूगर्भीय बदलांवर ‘दगड’ प्रदर्शनातून टाकला प्रकाश\nमुंबई : जगातील भूगर्भीय बदलांवर कलात्मकरित्या प्रकाश टाकण्याचे काम गिरणगावातील मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्निल गोडसे याने केले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत २१ डिसेंबरला सुरु झालेल्या\nताज्या बातम्या पूर्व उपनगर मोठी बातमी शिक्षण\nराष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे मराठी शाळांचा डंका\nमुंबई भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दरवर्षी आयोजित राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेची मुंबई जिल्हा बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय फेरी नुकतीच पार पाडली. या फेरीतून राज्यपूर्वस्तरासाठी\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार ��सटीच्या ६४ जादा गाड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details/389-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+'%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD'+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD...+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD!+", "date_download": "2022-07-03T10:57:00Z", "digest": "sha1:E2VKFB6IJB3HO62IM6IN3FI2LUMA6WUW", "length": 7075, "nlines": 71, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "नव्या वर्षाची सुरुवात 'या' सूत्रांनी करा... नक्कीच यशस्वी व्हाल!", "raw_content": "\nनव्या वर्षाची सुरुवात 'या' सूत्रांनी करा... नक्कीच यशस्वी व्हाल\nनव्या वर्षाची सुरुवात 'या' सूत्रांनी करा... नक्कीच यशस्वी व्हाल\nस्नेहलनीती आणि बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांच्याकडून सर्वप्रथम गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा...\n‘स्नेहलनीती’च्या बिझनेस सेमिनार आणि सेशन्समध्ये आलेले अनेक मराठी व अमराठी उद्योजक एक प्रश्न हमखास विचारतात. तो म्हणजे यशस्वी जीवनाची सूत्रे काय आहेत आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत. आज आपले नववर्ष म्हणूनच नव्या वर्षाची सुरुवात 'या' सूत्रांनी करा... तुम्ही नक्की यशस्वी व्हाल\nपाहू यात कोणती आहेत ही सूत्रे....\nतुमचे स्वप्न पूर्ण करा... जीवनात यशस्वी व्हायचे पहिले सूत्रं म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या. तुमचे स्वप्न xyz काहीही असेल ते ध्येय म्हणून ठेवा आणि ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसू नका.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nबुद्धिमत्ता वाढविण्यावर भर द्या... यशस्वी व्��ायचं असल्यास बुद्धिमत्ता वाढविण्यावर भर द्या. तुम्ही जो व्यवसाय, काम किंवा शिकत असाल त्यात दररोज नवं शिकण्याचा प्रयत्न करा. व्यापार, कंपनी जगतात रोज नवनवे अपडेट येत असतात ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. अशाने तुम्ही प्रवाहाबरोबर राहता आणि तुम्ही कधीच मागे पडत नाही.\nअसे मित्र शोधा जे तुम्हाला प्रेरणा देतील... जीवनात यशस्वी व्हायचं असल्यास असे मित्र शोधा किंवा अशा मित्रांची मैत्री करा जे तुम्हाला चांगला बिझनेस करण्याची किंवा कामात सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देतील. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला असे काही व्यक्ती असतील ज्यांना आपले यश पाहवत नाही. तेव्हा अशा लोकांपासून दूर रहा.\nभविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा\nआपल्या शरीराची काळजी घ्या... तुमच्या शरीराने साथ दिली तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आपलं शरीरही एक मशीन आहे. मशीनच जसं मेन्टेन्स करतो तशीच काळजी तुमच्या शरीराची घ्या. व्यायाम आणि रेग्युलर चेक अप करुन तुमचे शरीर निरोगी ठेवा.\nचांगलं शिकलात ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा... तुम्ही तुमच्या जीवनात काय चांगल केलं, काय चांगलं शिकलात, यशस्वी कामगिरी दुस-या पिढीपर्यंत पोहोचवत रहा. तुम्हाला मिळालेले ज्ञान दुस-यांपर्यंत पोहोचवा आणि नव्या पीढीकडूनही शिकत रहा.\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n26 जानेवारीच्या परेडविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी.\nपैसा सांगतो, नियमाने वागा..\nहॉटस्टार, नेटफ्लिक्सला पैसा कसा मिळतो\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/nashik/nashik-ex-mayor-and-mns-leader-ashok-murtadak-son-vishal-murtadak-booked-for-allegedly-beaten-a-man-mhds-601969.html", "date_download": "2022-07-03T10:59:40Z", "digest": "sha1:HM4DZWTXHRSRSAVPXGYWG2C7WYHSKAPN", "length": 10522, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nashik ex mayor son booked: मनसे नेते अशोक मुर्तडक यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल – News18 लोकमत", "raw_content": "\nनाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल, एकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप\nनाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल, एकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप\nनाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल\nNashik ex mayor son booked: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 8 सप्टेंबर : मनसेचे नाशकातील ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या मुलाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल मुर्तडक याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याच्या आरोपांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशकातील पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Case registered against Nashik ex mayor son) नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा मुलगा विशाल मुर्तडक (Vishal Murtadak) याच्यावर एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गणपती स्टॉल्स चालकांकडून पैसे घेतो असं म्हणत विशाल मुर्तडक याने हेमंत आहेर नावाच्या व्यक्तीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत हेमंतच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. ... म्हणून मी शरद पवारांच्या विरोधात बोलतो, गोपीचंद पडळकरांनी पहिल्यांदाच सांगितलं आक्रमक टीका करण्यामागचं कारण मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात गणपती स्टॉल धारकांकडून पैसे मागितल्याचं म्हणत हेमंत आहेर नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात संशयित असलेल्या विशाल अशोक मुर्तडक याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल हा नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा मुलगा आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप अशोक मुर्तडक किंवा त्यांचा मुलगा विशाल मुर्तडक यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nनाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी, VIDEO समोर\nराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातला 'अडथळा' फडणवीस करतील दूर\nNashik Crime: पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या; सामूहिक आत्महत्येने नाशिकमध्ये खळबळ\nJOB ALERT: NHM नाशिकमध्ये तब्बल 20,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज\n'समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या', रामदास आठवलेचं प्रकाश आंबेडकरांना साकडं\nसंजय राऊतांनी वाजवला चुकीचा 'भोंगा', मनसेवर केलेली टीका भोवण्याची शक्यता\nNashik : शेतकरी हताश स��झनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलिंगड जनावारांना घालण्याची वेळ\nAccident: नाशकात एका 'कट'मुळे मोठी दुर्घटना; अपघातात 4 मित्र जागीच ठार\nपार्किंगमध्ये होती e-Bike, मध्यरात्री अचानक स्फोट झाला; एका मागोमाग एक इतर दुचाकीही जळून खाक\nHindu Temple : नाशिकमध्ये शेतकऱ्याने गायीच्या स्मरणार्थ बांधले मंदिर\nNashik Crime: नाशिकच्या म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-13-april-2022/", "date_download": "2022-07-03T11:14:37Z", "digest": "sha1:QAXFX6C6B6CCZUN3XNHMN6YJKV5HYXZ7", "length": 10552, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 13 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांची रखडलेल्या कामात प्रगती होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/राशीफळ 13 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांची रखडलेल्या कामात प्रगती होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 13 एप्रिल 2022 : मिथुन राशीच्या लोकांची रखडलेल्या कामात प्रगती होईल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : कोणतेही काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. वचन पूर्ण न केल्यामुळे मित्र नाराज होऊ शकतात.\nवृषभ : तुम्ही शरीर आणि मनाने आनंदी आणि प्रफुल्लित असाल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकता. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. यशासाठी सर्व जोखीम पत्करण्याची तयारी असेल. एकत्र काम करणाऱ्यांकडून तुम्हाला आनंद मिळेल.\nमिथुन : बुधवारचा दिवस मित्रांशी महत्त्वाच्या विषयात बोलण्यासाठी खास आहे. रखडलेल्या कामात प्रगती होईल. व्यावसायिक कामात अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. जर तुम्ही विमा किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही योजना करत असाल तर तुमच्यासाठी दिवस शुभ राहील.\nकर्क : दिवस व्यस्ततेने भरलेला असू शकतो. तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने लोकांना आकर्षित कराल. नवीन कल्पनांवर काम करून तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. कामाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. पैशाच्या बाबतीत यश मिळू शकते.\nसिंह : तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत राहा. तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत दिसतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. ज्येष्ठांकडून मिळालेल्या मताकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही अविवाहित असाल तर गोष्टी पुढे सरकतील.\nकन्या : तुमच्यासाठी दिवस चांगला राहील. कोणतीही नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. स्थिर मालमत्तेची खरेदी आणि विक्री होऊ शकते. रखडलेली कामे सुरू करण्यासाठी कोणाची तरी शिफारस करावी लागेल.\nतूळ : काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही लोकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित कराल. आवश्यक काम आधी करा, यश मिळेल. वास्तव लक्षात घेऊन आर्थिक योजना करा. मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करू शकतो.\nवृश्चिक : दिवस चांगला जाईल. सहसा तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटणार नाही. तुमची मुले तुम्हाला व्यवसायात पूर्ण सहकार्य करतील. भांडवलाच्या योग्य गुंतवणुकीची काळजी राहील. कलाकारांसाठी दिवस विशेषतः चांगला आहे.\nधनु : दिवस आनंददायी आणि आश्चर्यकारक गोष्टींनी जाणार आहे. तुम्ही प्रामाणिक मनाने केलेली मेहनत फळाला येईल. नवीन सौदे फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या व्यवहारात काळजी घ्या. तुम्ही कविता किंवा कथा लिहू शकता.\nमकर : तुमच्या कमतरतांऐवजी तुमच्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा. थोड्या प्रयत्नाने तुम्ही उच्च पदावर पोहोचू शकता. लाइफ पार्टनरच्या नावाने सुरू असलेल्या कामात फायदा होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्यावी.\nकुंभ : वर��तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जबाबदारी पार पाडू शकाल. तुम्ही सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत महत्त्वाचे ठरेल. व्यापार क्षेत्रात लाभ होईल. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच खरेदी करा.\nमीन : शांत मनाने काम केल्यास खूप फायदा होईल. बुधवार लेखकांसाठी उत्तम आहे. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. फेरफार करून काम करतील. व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सुटू शकते.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/pragaticha-marg-hoil-sundar/", "date_download": "2022-07-03T11:47:33Z", "digest": "sha1:JI7ETEVSHAZMQDOIDXQBKL2FLFLFBSKK", "length": 7538, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या राशीच्या कुटुंबात असेल आनंदाचे वातावरण, करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग होईल सुंदर - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/ह्या राशीच्या कुटुंबात असेल आनंदाचे वातावरण, करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग होईल सुंदर\nह्या राशीच्या कुटुंबात असेल आनंदाचे वातावरण, करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग होईल सुंदर\nआज आपण ज्या राशीं विषयी बोलत आहोत त्या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग सुंदर असेल. नोकरीचे वातावरण आपल्या ब���जूने जाईल.\nमोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणतीही रखडलेली कामे पूर्ण करता येतील. आपण आपल्या योजना पूर्ण कराल. सामाजिक वर्तुळ वाढेल. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.\nगुंतवणूकीसाठी आजचा दिवस चांगला असल्याचे दिसते. परंतु केवळ अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्या नुसारच गुंतवणूक करा. नोकरी क्षेत्रात तुम्ही तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करू शकता.\nआपण एक नवीन गुंतवणूक करू शकता, ज्यात भविष्यात खूप फायदे होतील असे दिसते. लोक आपल्या चांगल्या स्वभावामुळे प्रभावित होतील. व्यवसायामध्ये फायदेशीर करार होऊ शकतात.\nआपल्याला आपल्या महत्त्वपूर्ण योजनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पैशाचे व्यवहार करताना थोडे सावधगिरी बाळगा. खास करून कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा दिलेले पैसे अडकतील.\nएखादी जुनी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकते. कार्य करण्याच्या पद्धती सुधारतील. प्रभावशाली लोकांच्या मदतीने तुम्ही आपल्या कारकीर्दीत प्रगती कराल. व्यवसाय वाढू शकतो.\nप्रेम जीवनात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आपण आपल्या प्रियकराला भेटवस्तू द्याल, जे आपले नाते अधिक मजबूत करेल. आपण आपला विचार सकारात्मक ठेवला पाहिजे. पालकांचे पूर्ण सहकार्य असेल.\nआपल्याला अचानक व्यापाराच्या संबंधात प्रवासाला जावे लागेल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. इतरांना मदत करण्यात तुम्ही आघाडीवर असाल, ज्यामुळे तुम्हाला आदर मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.\nतुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रत्येकाचा पाठिंबा मिळेल. मीन, मकर, वृश्चिक, तुला, कन्या, कर्क, वृषभ, आणि मेष राशीच्या लोकांना नशिबाच्या मदतीने तुम्हाला बर्‍याच क्षेत्रांतून नफा मिळण्याची शक्यता आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/710022", "date_download": "2022-07-03T11:51:09Z", "digest": "sha1:OQWTATQ4Y5JSKA2KSA6E6LTNL6LSKLUF", "length": 2689, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:३२, १९ मार्च २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n०५:४८, ८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tet:1882)\n१३:३२, १९ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B5/", "date_download": "2022-07-03T11:03:20Z", "digest": "sha1:DUROBOIXENBXY6IW6PIKJ453Q2324R2K", "length": 15433, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दहशतवाद्यांसाठी पैसे जमविल्याची यासीन मलिक याची कबुली | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Desh दहशतवाद्यांसाठी पैसे जमविल्याची यासीन मलिक याची कबुली\nदहशतवाद्यांसाठी पैसे जमविल्याची यासीन मलिक याची कबुली\nश्रीनगर, दि. ११ (पीसीबी) : फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक याला 2017 मध्ये काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित खटल्यात दिल्ली न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवले. यासीन मलिक हा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) देखील दोषी आढळला आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी मलिकने जगभरातून निधी गोळा करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली होती, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता यासिन मलिकला १९ मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.\nन्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद यांना अटक करण्याचे आदेश दिले. शाह यांनी औपचारिकपणे अब्दुल रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांच्यासह काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर आरोप निश्चित केले. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्यांना या प्रकरणात फरारी घोषित करण्यात आले आहे.\nया कलमांसाठी दोषी –\nमलिकला UAPA कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी गोळा करणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), आणि 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे) आणि 120 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. यासोबतच तो आयपीसीच्या बी (गुन्हेगारी कट) आणि १२४-ए (देशद्रोह) मध्येही दोषी आढळला आहे.\nPrevious articleफडणवीस यांचा खोटारडेपणा उघड – नाना पटोले\nNext articleतर पुढील २०-३० वर्षे भाजपा सत्तेत कायम राहिल\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nमहाआघाडी सरकार अल्पमतात, पाठिंबा काढल्याचे पत्र शिंदे गट आजच देणार\n७६ टक्के नागरिकांचा बंडखोर आमदारांना पुन्हा मत देण्यास विरोध\nमहाराष्ट्रानंतर झारखंड आणि राजस्थान ही बिगर-भाजप राज्ये टार्गेट\nसायन्स पार्कच्या वतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिं��री, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/19-10-2020-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A1/", "date_download": "2022-07-03T11:51:12Z", "digest": "sha1:2IDGJPIO3YXLITYAWC5TFTFKBHZW67MD", "length": 4228, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "19.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n19.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n19.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप\n19.10.2020 : राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2017_05_14_archive.html", "date_download": "2022-07-03T12:34:56Z", "digest": "sha1:46DZGO3I6GEMBVSFH4JOLCCMPDZAVXGI", "length": 22242, "nlines": 103, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2017-05-14 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nआदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता\nMonday, May 15, 2017 श्री.अभिजीत पाटील इतिहास, धार्मिक आणि जातीनिहाय, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ 25 प्रतिक्रिया Edit\nअखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि जातीच्या व्रुथा अभिमानात अडकलेला आणि त्या कालबाह्य परंपरेलाच प्रतिष्ठा मानणारा मराठा समाज या आदर्श आचारसंहिताचे पालन कितपत करतो हे सांगणे कठीण आहे. अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात तथा हुंडाबळी सारख्या समस्या मराठा समाजाबरोबर इतर समाजातचही मोठ्या प्रमाणात आहेत. पण मराठा समाज हा सगळ्यात मोठा असल्याने त्या समाजातील त्रुटी लगेच द्रुष्टीस पडतात हे सत्य असले तर जातीचा व्रुथा अभिमान बाळगण्यात मराठा समाज नेहमीच अग्रेसर असतो हे शास्वत सत्य आहे. जातीचा अभिमान वाईट नाही पण व्रुथा अभिमान समाजाच्या सर्वांगिण विकासामध्ये अडथळा ठरतो. मराठा समाज जातीच्या व्रुथा अभिमानामध्ये एवढा गुरफ़टलेला आहे की कोणीही केवळ जातीच्या नावाने मराठा समाजाचा स्वत:च्या हितासाठी वापर करू शकतो. यातून प्रथमत: मराठ्यांनी स्वत:ची सूटका करवून घेतली पाहिजे.\nराजकारण आणि मराठा समाजाचे अतुट नाते बनलेले आहे. राजकारण संकल्पना केवळ मराठ्यांना द्रुष्टी समोर ठेवूनच उदयास आली आहे की काय असे वाटावे इतके अतुट नाते. राजकारणामुळे मराठा समाजाचे खुप नुकसान झालेले आहे. शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण्यांनी आणि धर्मवाद्यांनी मराठा तरुणांचा खुप वापर केला. त्यामुळे चांगलं शिक्षण घॆऊन नोकरी - व्यवसाय करण्याच्या वयात राजकीय पक्षासाठी आणि धर्मासाठी रस्त्यावर उतरुन दंगा करण्यात जास्त वेळ घालवणे हे मराठा तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे आजपर्यंत. पण राजकारण काय नी धर्मवाद काय दोन्हीमुळे मराठ्यांचे केवळ नुकसान झाले आहे. मराठा समाजाला ना राजकारणाने काही दिले ना धर्माने. धर्मवाद्यांनी केवळ देव-धर्मासाठी मराठ्यांच्या शक्तीचा केवळ वापर केला परंतू मराठा समाजाच्या समस्येकडे कायमच साफ़ दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मराठा समाजाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. कायम देणंच माहीत असणार्या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येणे ही बाब मराठ्यांसाठी शोभणीय नाही. महाराष्ट्राला कायम भरभरून देणार्या समाजाची आज ही अवस्था का झाली याची कारणे मराठा समाजाने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी पहिली वाटचाल म्हणुन मराठ्यांनी प्रथमत: धार्मिक गुलामी झुगारून सुरुवात केली पाहिजे. अतिधार्मिकता मराठ्यांच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा बनली आहे. म्हणूनच आज कितीही गरीबीत असला तरी मराठा समाज ���र्ज काढून धार्मिक सण - उत्सव तथा विधी करत असतो हे थांबवणे किंवा याचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजचे आहे, तरच मराठा समाजामध्ये सुधारणा शक्य आहे.\nशहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला : अखिल भारतीय मराठा महासंघ\nअंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात गुरफ़ट जाणार्या मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी महासंघाने आमसभेमध्ये मराठा समाजासाठी आदर्श आचार संहिता निर्माण केली. त्यामध्ये बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा, असे आवाहन करण्यात आले.\nआदर्श मराठा समाज घडवण्यासाठीची आचारसंहिता अशी :\nवास्तुशांती, लग्नकार्य समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणे. मराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे व समाजावर संस्कार करणे. समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको.\nशहाण्णव कुळी समाजाची संभ्रमावस्था आहे. यात विभागणी होऊ नये. सर्व एकच आहोत, ही भावना वाढीस लावावी. यासाठी संशोधकांची मदत घ्यावी. विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्त्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एच. आय. व्ही. च्या तपासणीला हरकत नाही.\nविवाहातील बडेजाव व अट्टहास - 1) मुहूर्तमेढ - आंब्याच्या फांदीऐवजी कुंडीतील आंब्याचे कलमी रोप वापरावे. 2) आहेर - खोट्या प्रतिष्ठेपायी 100 ते 500 व्यक्तींपर्यंत आहेर करण्याची प्रथा बंद करावी, असा एकमुखी निर्णय. 3) काव्याक्षतांची नासाडी थांबवावी. 4) लग्न कार्यातील वधू-वरांना उचलण्याचा अट्टहास, काव्याक्षता फेकाफेकी व वरातीत डॉल्बी व दारूच्या वापराने तंटे होतात. त्यामुळे वरातीसारख्या पद्धती बंद व्हाव्यात. 5) अनाठायी खर्च टाळावा. 6) हुंडा व सोन्याच्या मोहापायी कर्जबाजारी होऊन होणारे अनर्थ टाळूया. 7) सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे.\nव्यक्तीच्या म��त्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 3) रक्षा विसर्जनानंतर नैवेद्य रूपाने होणारी अन्नाची नासाडी टाळावी. घरच्या व्यक्तींनीच मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ ठेवण्यास हरकत नाही. 4) कालानुरूप वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन सकाळी नऊ ते दहाच्या आत रक्षा विसर्जन होण्यासाठी दक्ष राहावे. कारण व्यावसायिक व नोकरदार यांना सोयीचे होईल. 6) दिवसकार्याप्रसंगी भेटवस्तू (भांडी) वाटप बंद करावे. 7) दिवस कार्यानंतर पै-पाहुण्यांकडून नव्याने येऊ घातलेली मटण भोजनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी. 8) वास्तुशास्त्र-घर बांधणीमध्ये हवा, प्रकाश या पुरताच हा विषय मर्यादित ठेवावा. यामध्ये थोतांड करणाऱ्यांना आळा घालून जरब बसविणे. वास्तुशांती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करावी. 9) प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 10) मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 11) गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांच्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावेळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा.\nमराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मराठा आमसभेमध्ये ठरवलेल्या आचारसंहितेशिवाय पर्याय नाही. आदर्श आचारसंहिता मराठा समाजाबरोबरच इतर समाजासाठीही तेवढीच महत्वाची आहे. प्रबोधन हे केवळ बोलण्या - लिहिण्यापुरतेच राहू नये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जन्म संगोपनाने विचार करुन कालबाह्य रुढी झुगारुन दिल्या पाहिजेत. मराठा समाजातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक तथा वैद्यकिय मदत तसेच निराधारांना विविध प्रकारचे सहकार्य करणे हे मराठा समाजासाठी आद्यकर्तव्य आहे त्याचे पालन झाले पाहिजे.केवळ मोठ्या संख्येने एकत्र न येता एकमेकांच्या मदतीसाठीही मराठा समाजने हिंदुत्ववाद, बहुजनवाद असले वाद बाजुला सारून केवळ एक मराठा म्हनून एकत्र आले पाहिजे आपल्या मराठा समाजासाठी. आज समता-समानता म्हनूण कितीही ओरडले तरी मराठ्यांनी आपल्या जातीसाठी ��राठा म्हणून एकत्र यावे आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी वचनबद्ध व्हावे हिच काळाची गरज आहे. मराठा आमसभेमध्ये ठरवल्या गेलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करुन मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आदर्श समाज व्यवस्थेच्या नवनिर्माणासाठी कृती करावी.\nजय शिवराय जयोस्तु मराठा जय महाराष्ट्र\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nआदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-52222411", "date_download": "2022-07-03T12:49:28Z", "digest": "sha1:26MAKGF5G6XOVPHUVLCCCOKRVN76QHX7", "length": 15115, "nlines": 112, "source_domain": "www.bbc.com", "title": "कोरोना व्हायरस : WTO म्हणतं जगात 2008 पेक्षाही वाईट मंदी येईल - BBC News मराठी", "raw_content": "\nकोरोना व्हायरस : WTO म्हणतं जगात 2008 पेक्षाही वाईट मंदी येईल\nअर्थविषयक प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस\nजागतिक व्यापारात यावर्षी मोठी घसरण होईल, असा अंदाज जागतिक व्यापार संघटनेनं (WTO) व्यक्त केला आहे.\nजागतिक व्यापारावर लक्ष ठेवून असणाऱ्या आणि या व्यापाराचं नियमन करणाऱ्या WTOने काळजीत टाकणारं भाकित वर्तवलं आहे.\nयावर्षी जागतिक व्यापारात 13 ते 32 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज WTOने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे.\nसध्या जग ज्या आरोग्य संकटाचा सामना करत आहे त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याचा नेमका अंदाज सध्यातरी कुणालाच नाही. याच अनिश्चिततेमुळे व्यापारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nदशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटामुळे जागतिक व्यापारावर जसा परिणाम झाला होता, त्यापेक्षाही मोठा परिणाम सध्याच्या आरोग्य संकटाचा होऊ शकतो, असं WTOचं म्हणणं आहे.\nमहाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण\nवाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं\nवाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या\nवाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय\nवाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती\nवाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत\nवाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात\nजागतिक व्यापारासंबंधी जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते भयावह असल्याचे WTO चे महासंचालक रॉबर्टो अॅझेव्हेडो यांनी म्हटलं आहे.\nसध्याच्या घडीला आरोग्य संकटाचा सामना करणं महत्त्वाचं आहे आणि लोकांचे प्राण वाचवण्यालाच सरकारने प्राधान्य द्यायला हवं, असंही अॅझेव्हेडो यांनी म्हटलं आहे.\nत्यांनी म्हटलं, \"कोरोनाच्या साथीमुळे आधीच लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यात आता व्यापारात होणारी अपरिहार्य घट यामुळे सामान्यांच्या कुटुंबावर आणि व्यवसायावरही परिणाम होणार आहे.\"\nदिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा\nवस्तूंच्या व्यापारात 13 टक्के घट होणं, तुलनेत आशादायी चित्र असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\nअर्थात, 2020 च्या उत्तरार्धात म्हणजे पुढच्या काही महिन्यांनंतर आपण आरोग्य संकटातून बाहेर पडू लागलो तरच हे चित्र असू शकेल.\nमात्र याची खात्री देता येत नाही. त्यामुळे परिस्थिती सुधारली नाही तर व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो, याचाही अंदाज बांधण्यात आला आहे. तशा परिस्थितीत सुरुवातीला व्यापारात मोठी घसरण होईल. ही घसरण दीर्घकाळ असेल आणि त्यातून परिस्थिती पूर्णपणे सावरली जाणार नाही.\n\"अनिश्चिततेची शक्यता खूप जास्त आहे आणि म्हणून 2020 आणि 2021 या दोन वर्षांत व्यापारातील घट अंदाजित आकडेवारीच्या वर किंवा खाली असू शकते,\" असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.\nया अहवालानुसार जागतिक व्यापार वाढ गेल्या वर्षीच्या अखेरीस मंदावली होती. 2019 च्या अंतिम तिमाहित जागतिक व्यापारात 2018च्या शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत एक टक्क्याची घट झाली होती.\nजा��तिक आरोग्य संकटानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी व्यापार महत्त्वाचा भाग असेल आणि संभाव्य व्यापार संकटातून काही प्रमाणात सावरण्यासाठी बाजार खुले ठेवणं महत्त्वाचं असेल, असं अॅझेव्हेडो यांनी म्हटलं आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद सधताना, \"हे युद्ध आपण जिंकणार, पण त्यानंतर अर्थव्यवस्थेचं युद्ध असेल. ते लढण्यासाठी आपण सक्षम पाहिजे, ते वेगळं युद्ध सुरू होईल,\" असं म्हटलं होतं.\nकोरोना व्हायरस असं पोखरतो रुग्णाचं शरीर\nकोरोना व्हायरसचा संसर्ग महिलांपेक्षा पुरुषांना होण्याचा धोका अधिक\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nभरत गोगावले की सुनील प्रभू, कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार\nविधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड ही राज्यपालांची मेहरबानी- भास्कर जाधव\n'पेट्रोल मिळवण्यासाठी मला 2 दिवस कारमध्येच मुक्काम करावा लागला'\nसंजय राऊतांमुळे ठाकरे सरकार कोसळलं का\nशिवसेनेचे वकील ते 'शिंदे' सरकारचे विधानसभा अध्यक्ष, असा आहे राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास...\nअमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, आतापर्यंत 7 जणांना अटक\nअमित ठाकरेंनी आरे कारशेडप्रकरणी शिंदे सरकारला सुनावलं\nदेवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार - संजय कुटे\nमहाराष्ट्रात 'या' 5 मुख्यमंत्र्यांवर नंतर आली केवळ मंत्री म्हणून काम करण्याची वेळ...\nसोपी गोष्ट पॉडकास्ट : नवे कामगार कायदे सोप्या शब्दात \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची चर्चा का होतेय- तीन गोष्टी पॉडकास्ट\nगावाकडची गोष्ट : दुबार पेरणीचं संकट टाळू शकणारा घरगुती उपाय...\nटीना डाबीनंतर अतहर आमिर खानही करणार दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हटलं...\nसौंदर्यासाठी सेक्स : ‘माझ्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च केला, तर सहा महिन्यांसाठी माझं शरीर तुझं’\nआई होण्याचं योग्य वय कोणतं स्त्रीरोगतज्ज्ञांचं याबद्दल काय मत आहे\n'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' अजित पवारांची भाजपवर तुफान टोलेबाजी\nविधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड ही राज्यपालांची मेहरबानी- भास्कर जाधव\nजेव्हा एका इस्रायली गुप्तहेराने सीरियाला सळो की पळो करून सोडलं होतं\nशिंदे, फडणवीस आणि राजकीय डावपेचांशी संबंधित या 5 बातम्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत...\nदुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक\nएकनाथ शिंदे सुनावणीप्रकरणी न्यायालयात ज्याचा उल्लेख झाला तो नेबाम रेबिया खटला काय आहे\n'पेट्रोल मिळवण्यासाठी मला 2 दिवस कारमध्येच मुक्काम करावा लागला'\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/this-railway-line-of-india-is-still-under-british-rule-the-government-has-to-pay-taxes-every-year/", "date_download": "2022-07-03T11:23:48Z", "digest": "sha1:ODREJQYTD76JIVPUKHJI73GKPMLZVQOP", "length": 12230, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारताच्या या रेल्वे मार्गावर आजही ब्रिटिश राजवट आहे ! सरकारला दरवर्षी कर भरावा लागतो – Dainik Prabhat", "raw_content": "\nभारताच्या या रेल्वे मार्गावर आजही ब्रिटिश राजवट आहे सरकारला दरवर्षी कर भरावा लागतो\nअमरावती – भारतात दररोज हजारो रेल्वे प्रवास करतात. त्यात लाखो लोक प्रवास करतात. तुम्ही अनेक रेल्वे ट्रॅक्सबद्दल ऐकले असेल, जे अत्यंत दुर्गम ठिकाणी बांधलेले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेल्वे ट्रॅकबद्दल सांगणार आहोत, जो आजही ब्रिटनच्या ताब्यात आहे. या ट्रॅकवर ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे ब्रिटनच्या एका खासगी कंपनीला वर्षाला १२ कोटी रुपये देते.\nहा रेल्वे ट्रॅक महाराष्ट्रातील अमरावती येथे आहे. या मार्गावर धावणाऱ्या शकुंतला एक्स्प्रेसमुळे याला ‘शकुंतला रेल मार्ग’ असेही म्हणतात. 1903 मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या वतीने हा ट्रॅक बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम 1916 मध्ये पूर्ण झाले. ही कंपनी आज सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी म्हणून ओळखली जाते.\nअमरावतीचा परिसर कापसासाठी देशभर प्रसिद्ध होता. मुंबई बंदरात कापूस नेण्यासाठी ब्रिटिशांनी रेल मार्ग बांधले होते. त्याकाळी फक्त खाजगी कंपन्याच रेल्वेचे जाळे पसरवण्याचे काम करत असत.\nआजही हा ट्रॅक ब्रिटनच्या या कंपनीच्या ताब्यात आहे. त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारीही त्यां��्यावर आहे. दरवर्षी पैसे देऊनही हा ट्रॅक अतिशय जीर्ण झाला आहे. गेल्या 60 वर्षांपासून त्याची डागडुजीही झाली नसल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यावर चालणाऱ्या JDM मालिकेतील डिझेल लोको इंजिनचा कमाल वेग 20 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे.\nया रेल्वे मार्गावरील सिग्नल आजही ब्रिटीशकालीन आहेत. येथून धावणाऱ्या शकुंतला एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दररोज एक हजाराहून अधिक लोक प्रवास करतात.\nपाकिस्ताननंतर जम्मूमधील चीनची नकारघंटा; “जी 20’ची बैठक जम्मू काश्‍मीरमध्ये घेण्याला विरोध करत म्हणाले…\nदेशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ\n#FIHProLeague (Women) : भारताचा अमेरिकेवर विजय\n देशात 24 तासांत 12 हजारांहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद; 15 रुग्णांचा मृत्यू\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/L2tt5J.html", "date_download": "2022-07-03T10:59:21Z", "digest": "sha1:4I74UHWGRWT276FHZ6WKN7MWSBT62EAW", "length": 10491, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही प्रलंबित", "raw_content": "\nमुख्यपृष्ठअधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही प्रलंबित\nअधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही प्रलंबित\nआरोग्य कमँच्यार्यां��ा मिळणारा प्रोत्साहन भत्ता अद्याप हि प्रलंबित\nकंल्याण-डोंबीवली महानगरपालिका वैद्यकीय अधिकार्यांचे दुलँक्ष\nशासनाने कोवीड १९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ दि १३/३/२०२०पासून लागू करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि बृहनमुबंई महानगरपालिका यांनी कमँचार्यांना प्रोत्साहन भत्ता त्यांच्या मासिक वेतनात देण्यात आलेला आहे. मात्र कंल्याण-डोंबीवली महानगरपालिका अंतर्गत आरोग्य अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कमँचार्यांना सदर भत्ता अद्यापहि प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना प्रतिदिन देण्यात येणारा ३००रु प्रोत्साहन भत्ता नेमका कुठे गेला याचाही थांगपत्ता नाही. या संदर्भातील विनंतीपर निवेदनपत्र डॉ.तृणाली महातेकर,सौ संगीता हंडोरे, रविराज गायकवाड, सौ सुवणाँ चौधरी, सौ मिरा हणमंते, सौ मिरा काळे, सौ माया गडसे, आदि कमँचारी वगाँने वैद्यकीय अधिकारी यांना दिले असून त्या संदर्भातील निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nकं डो म पालीकेतील नियमित सेवेतील तसेच अत्यावश्यक सेवेतील कायम अधिकारी/ कमँचारी तसेच करार पध्दतीवरील कमँचारी जोखीम पत्करून कामावर हजर राहून त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ६७सी नुसार तातडीच्या परिस्थितीत जनतेच्या सेवेसाठी किंवा सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना व खचँ करण्याचे अधिकार त्या, त्या महानगरपालिका आयुक्त यांना असल्याची तरतुद आहे त्यानुसार दि १३/३/२०२० ते १४/४/२०२० या कालावधीत कायँरत अधिकारी /कमँचारी यांना त्यांच्या उपस्थितीनुसार विशेष भत्ता रू ३०० प्रतिदिन या प्रमाणे अदा करण्यात शासनाच्या वतीने दि ७/४/२०२०प्र,क्र५७४/९३९ २०२०च्या परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे परंतु उपरोक्त आदेश कं, डो, म, प यांनी अमलात आणलेला नाही याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे.\nकं, डो, म, पालीकेतील आरोग्य विभागाने आपत्कालिन काळात नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती परंतु त्या भरती प्रक्रियेत हि पालिकेचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे नवीन भरती प्रक्रियेत ए, एन, एम यांना २५००० रू वेतन आणि जूने ए, एन एम, एन ,यु,एच,एम,अंतगँत फक्त १८००० तसेच जूने व नवीन सफाई कामगार यांच्या वेतनवाढ मधील एवढी मोठी तफावत असल्याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्याचबरोबर कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीत कायँरत असणारे कमँचारी यांना जर कोरोनाची लागन झाल्यास त्यांना ईतर रुग्णालयात रूग्णांसोबत उपचार घ्यावे लागतात पण असे न करता त्यांच्यासाठी औषध उपचार व स्पेशल हाँस्पीटलची सोय करावी आणि त्यांच्यासाठी विमा कवच उपलब्ध करून देण्यात यावे कं, डो, म, पालिकेने तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाने संगनमताने दखल घेऊन त्या बाबतीत तात्काळ योग्य निर्णय जाहीर करावे अशी मागणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pvatsaru.com/pvatsaruweb/frontend/articale/show/2656", "date_download": "2022-07-03T11:45:57Z", "digest": "sha1:RD25AJNBZ3QWO47FUK7Z4KOD2B2OCPJE", "length": 1473, "nlines": 22, "source_domain": "pvatsaru.com", "title": "Watsaru", "raw_content": "\nकलम 498 अ : मालकी हक्क ते मानवी हक्क\nज्या पायात स्त्रिया गाडल्या जातात ती पुरुषप्रधान विवाहसंस्था स्त्रियांकडे मालकी हक्काच्या भावनेने पाहते. तिथून मानवी हक्कांपर्यंत पोचायचे तर स्त्रियांची ती वाटचाल सुकर करणारे कायदे हवेत... इतक्या वर्षांच्या स्त्रियांच्या चळवळीनंतरही इनमीन हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच कायदे खास स्त्रियांच्यासाठी झालेले आहेत. 498 अ हा त्यातलाच एक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/why-are-you-wandering-around-sanjay-rauts-appeal-to-rebel-mlas-including-eknath-shinde/", "date_download": "2022-07-03T12:25:34Z", "digest": "sha1:LDXYVDZMWTZXFXQOXG2TTC2U4YVNR2TQ", "length": 10098, "nlines": 73, "source_domain": "analysernews.com", "title": "...का उगाच वणवण भटकताय? संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आवाहन", "raw_content": "\n…का उगाच वणवण भटकताय संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना आवाहन\nमुंबई : चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वणवण भटकताय गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे आवाहन शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे.\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ३५ हून अधिक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची चिन्हे आहेत. मात्र, अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत करत आहेत. आज गुरुवारी (२३ जून) दुपारी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत बंडखोर आमदारांबाबत बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व आमदारांची असेल, तर त्याआधी त्यांनी महाराष्ट्रात यावे, मुंबईत यावे आणि त्यांची जी मागणी आहे, ती त्यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल; पण आधी त्यांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी.\nतिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण सच्चे शिवसैनिक आहात, शिवसैनिक असल्याचे तुम्ही सांगता आणि शिवसेना सोडणार नाही, असेही तुम्ही सांगता, मग मुंबईत या आणि आपली भूमिका मांडा. आमची भूमिका केवळ सध्याच्या सरकारविषयी आहे; पण महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही येथे येण्याची हिंमत दाखवा, उद्धव ठाकरे यांच्यासमोर या, आपली भूमिका मांडा, तुमच्या भूमिकेचा नक्की विचार केला जाईल. २४ तासांत परत या, हे मी जबाबदारीने सांगतोय. मी हवेत भूमिका मांडत नाही, असेही खा. राऊत यावेळी म्हणाले.\nदरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सायंकाळी एक ट्विट करून, राज्यातील सत्ता संघर्षावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो, अशी थेट ऑफर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य बंडखोर आमदारांना दिली ��हे. ”चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वणवण भटकताय गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ जय महाराष्ट्र” असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nचर्चेतून मार्ग निघू शकतो.\nघरचे दरवाजे उघडे आहेत..\nका उगाच वण वण भटकताय\nगुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ\nयापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असे वाटत असेल, तर २४ तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करा, असे थेट आवाहन बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांना केले होते. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करू नये, असा सल्लाही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला होता. त्यानंतर आता परत एकदा राऊत यांनी ट्विट करत चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते, असे म्हणत बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.\nरिया चक्रवर्तीच्या अडचणी पुन्हा वाढल्या; ‘एनसीबी’ कडून खटला दाखल\n‘त्या’ बंडखोर आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा : ममता बॅनर्जी\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/6239", "date_download": "2022-07-03T11:38:51Z", "digest": "sha1:DDZAK3IVOFUC2X4CHNLVZW5RBP5SXR6F", "length": 9145, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्ता ठिकठिकाणी खड्डेच खड्डे | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्ता ठिकठिकाणी खड्डेच खड्डे\nदाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्ता ठिकठिकाणी खड्डेच खड्डे\nप्रतिनिधी विनोद हिंगमिरेके: ळगाव:-दाभाडे वस्ती ते आधरवाडी,तांडा मार्ग कोऱ्हाळार,स्स्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासुन दुरवस्था झाली आहे वाहन धारकाना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुतीची आश्वा���ने हवेत उडतात एकीकडे शासन शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्ते पक्के व्हावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतानाच दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा या रस्त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्यात वाहने आदळली जात असल्याने छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्या त्वरीत डांबरीकरण करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.खड्डे की खड्यात रस्ता हेच कळत नाही या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली गेली आहे जमतेम सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागत आहे गेल्या अनेक वर्षात या रस्त्याची साथी मलमपट्टी न झाल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून त्यांचा धोक्यात आला आहे,दहा ते पंधरा वर्षापासून रखडला असून या प्रकाराकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लोकप्रतिनिधींचे मोठे दूर्लक्ष असल्याचे चित्र आहे. या रस्त्याच्या चारही बाजूंनी मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालवावे कसे असा गंभीर प्रश्न प्रवाशांना पडला असून या रस्त्यावर दररोजचे अपघाताचे प्रमाण वाढले असून मग या रस्त्याकडे दूर्लक्ष का असाही प्रश्न प्रवाशांना पडला आहे.या रस्त्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी पाईपलाईन टाकण्यासाठी चर खोदले आहे त्यामुळे आपघाताना नियंत्रण मिळत आहे रात्री अंदाज येत नसल्याने वाहने आदळून अनेकाचा अपघात होत आहे हास्ता मुत्युचा सापळा बनला आहे हा रस्ता मुत्युचा सापळा बनला आहे या बाबत गावंकर्‍यांनी रस्ता दुरुस्तीचे मागणी करुनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे,\nNext articleआमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम “मदतीचा एक घास” या उपक्रमाचा शुभारंभ\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरप��र कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/14-09-2021-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2022-07-03T11:46:51Z", "digest": "sha1:PDNJAIDEUVLAEN532TS2VPPJBMIL42GC", "length": 5103, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "14.09.2021: भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२० च्या ९ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n14.09.2021: भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२० च्या ९ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n14.09.2021: भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२० च्या ९ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट\n14.09.2021: भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२० तुकडीच्या ९ परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार व उपसचिव श्वेता सिंघल या देख‍िल उपस्थित होत्या.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/special-court-to-be-set-up-in-maharashtra-for-check-bounce-case/", "date_download": "2022-07-03T12:01:01Z", "digest": "sha1:AB6ZUB5FDINLRTGCJERLJZNUEV7BHGRT", "length": 10444, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चेक बाउन्स प्रकरणासाठी महाराष्ट्रात स्थापन होणार विशेष न्यायालय – Dainik Prabhat", "raw_content": "\nचेक बाउन्स प्रकरणासाठी महाराष्ट्रात स्थापन होणार विशेष न्यायालय\nनवी दिल्ली – महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये चेक बाउन्स प्रकरणे निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दि��ा आहे. या विशेष न्यायालयाचे कामकाज 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.\nयात निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. या संदर्भातील माहिती या पाच राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे देण्यात येणार आहे. संबंधित राज्यातील ज्या पाच जिल्ह्यांमध्ये चेक बाउन्स प्रकरणाची संख्या जास्त आहे, तेथे ही न्यायालये सुरू करता येऊ शकतील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशभरामध्ये 35 लाख 16 हजार इतकी चेक बाउन्स प्रकरणे आहेत.\nशिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू\nतुम्हालाही मणक्‍याच्या त्रास आहे तर ‘ही’ बातमी नक्की वाचा\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/kadaba-kutti-machine-nashik/", "date_download": "2022-07-03T10:59:20Z", "digest": "sha1:4IMFFF63QGCLSFXOTWI3I4GQRFD7V5R2", "length": 5129, "nlines": 118, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "कुट्टी मशीन विकणे आहे - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nकुट्टी मशीन विकणे आहे\nअवजारे, जाहिराती, नाशिक, महाराष्ट्र, येवला, विक्री\nकडबा कुट्टी यंत���र, कुट्टी मशीन\nकुट्टी मशीन विकणे आहे\nआमच्याकडे विश्वकर्मा कंपनीच्या कुट्टी मशीन विकण्यासाठी उपलब्ध आहेत\nअधिक माहतीसाठी संपर्क : 9860259563\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousवॉटर सॉफ्टनर व कंडिशनर मिळेल\nNextन्युशेलार मोसंबी रोपे मिळतीलNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1334", "date_download": "2022-07-03T12:47:23Z", "digest": "sha1:3BQTIRQ667IUQ5LABFZZJUUCQGAOJRPI", "length": 11864, "nlines": 117, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडणार नाही : मुख्यमंत्री | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome मुंबई जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडणार नाही : मुख्यमंत्री\nजिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडणार नाही : मुख्यमंत्री\nमुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थिती राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत असे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणावर मजुरांचे ये-जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याची दक्षता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\n१७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील हे पाहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.\nआपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nएकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत. मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्समध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना करण्यात आली.\nराजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे. मात्र आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसºया राज्यात पाठवतो आहोत, मग एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे, उद्धव ठाकरेंनी सांगितले.\nपुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याशी संबंधित रिक्त जागाही भराव्या लागतील. गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करून काही लक्षणे आहेत का ते तपासले . आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाºयांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nPrevious articleजळगाव पीपल्स को-ऑप बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 लाख 86 हजार ���ुपयांची मदत\nNext articleविलगीकरण कालावधी १४ दिवसांचा मर्यादीत नाही : दिल्ली हायकोर्ट\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nजनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय\nप्रत्येक माणसाने पाहावं असं नाटकं…\nकाँग्रेसचा महाविकास आघाडीला पाठिंबा कायम, बहुमत मविआकडेच : नाना पटोले\nसुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी – बाजीराव मालुसरे\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/4007", "date_download": "2022-07-03T12:06:49Z", "digest": "sha1:BT2GYUDW6NOXI37P2EHXIMDLZHPPSF4P", "length": 7335, "nlines": 116, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "स्मशान भूमी बनली जलभूमी,अंत्यविधीला जावे लागते कमरे पर्यंत साचलेल्या पाण्यातून | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News स्मशान भूमी बनली जलभूमी,अंत्यविधीला जावे लागते कमरे पर्यंत साचलेल्या पाण्यातून\nस्मशान भूमी बनली जलभूमी,अंत्यविधीला जावे लागते कमरे पर्यंत साचलेल्या पाण्यातून\nसिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील चारनेर गाव येथील अंत्यविधी करण्या करता साचलेला पाण्यातून वाट काढावी लागते बाहेर गावीहून आलेले महिला व वयवूद्ध यांना पाण्यामधून जाऊन अंत्यविधी करावा लागत आहे. चारनेर येथील नागरिकांना स्मशानभुमी कडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. चारही बाजूंनी पाणी साचलेले आसल्ययाने ग्रामस्थांचे आरोग्यस ही धोका निर्माण होऊ शकतो. संबंधितांनी या कडे लक्ष देऊन या शमस्नानभूमिकडे जाण्यारसाठी रस्त्यांची व्यवस्था करावी आशी गावकर्याची व अंत्यविधीला आलेल्या बाहेगावाहून आलेल्या पंचक्रोशीतील लोकांची मागणी आहे\nउपसंरपंच रवींद्र राजपूत चारनेर व वाडी याना संपर्क केला आसता त्यानी पुढील माहिती दिली या माहिती नुसार\nदुरूस्ती चे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत दोन वर्षापासून जनसूविधा योजनेमध्ये हे शमस्नानभूमि दुरूस्ती ये प्रस्तात दाखल केले असून तसेच रस्त्यावर एणारा खर्च पन सादर केलेला आहेत याकामाला लागणारा खर्च बारा लाख रूपायाची मागणी पन शासनाकडे केली आहेत आसे उपसंरपंच रवींद्र राजपूत याणी सागितले\nPrevious articleतंबाखूमुक्त अभियान कार्यशाळा आमठाणा\nNext articleवंचित बहुजन आघाडीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याची तहसील कार्यालयात बैठक संपन्न\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/chalisgaon/news/bahals-5-anganwadi-super-model-129931141.html", "date_download": "2022-07-03T11:11:13Z", "digest": "sha1:35L2P2ULNP4OAKZJ7YPCCVBRFKAFTOCN", "length": 4310, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बहाळच्या 5 अंगणवाड्या सुपर मॉडेल ; अंगणवाडी केंद्रात दररोज केवळ चार तास बालक असतात | Bahal's 5 Anganwadi Super Model | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुपर मॉडेल:बहाळच्या 5 अंगणवाड्या सुपर मॉडेल ; अंगणवाडी केंद्रात दररोज केवळ चार तास बालक असतात\nबालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्यावत करण्यासाठी सुपर मॉडेल अंगणवाडी प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात तालुक्यातील बहाळ येथील पाच जुन्या अंगणवाड्याची दुरुस्ती करून अंगणवाडीची सुपर मॉडेल तयार करण्यासाठी रविवारी सकाळी गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी अंगणवाडीची पाहणी केली. या वेळी ग्राम विकास अधिकारी पंकज चव्हाण, सरपंच राजेंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य राकेश शिरुडे, असिफ मण्यार, कनिष्ठ अभियंता दिनेश मोरे, शिपाई बापू माळी, अमोल मोरे आदी उपस्थित होते. तालुक्यातील बहाळ मोठे गाव असून येथे सुरुवातीला सुपर मॉडेल अंगणवाड्या तयार करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिका��ी नंदकुमार वाळेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला या वेळी सांगितले. या उपक्रमाला पालक व बालकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रात दररोज केवळ चार तास बालक असतात. तर इतर २० तास ते पालकांसोबतच असतात. या सुपर मॉडेल अंगणवाड्या एका महिन्यात तयार करणार आहेत.\nइंग्लंड 219 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/bhakti-movements-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-07-03T12:27:59Z", "digest": "sha1:AVWWLPNC424KJNROI3OTIHDDCEGVVMNR", "length": 17632, "nlines": 193, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "भक्तीचा महिमा - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » भक्तीचा महिमा\nदेवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे. पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. हिरण्यकश्‍यपूच्या अहंकाराने त्याचे अस्तित्व झाकले जात आहे.\nराजेंद्र घोरपडे मोबाईल 9011087406\nभक्त जैसेनि जेथ पाहे तेथ तें तेंचि होत जाये \nतो मी तुझे जाहालो आहें खेळणें आजि ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा\nओवीचा अर्थ : भक्त ज्या भावनेने जेथे पाहील, त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो. असा तो मी, तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे.\nनव्या पिढीला हे पटणार \nइतिहासातील अनेक गोष्टी आपणास पटत नाहीत. त्यावर विश्‍वास ठेवण्याऐवजी अविश्‍वास व वादग्रस्तपणाच अधिक वाढविला जात आहे. अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान कृष्ण होते. गोरा कुंभाराची मडकी स्वतः विठ्ठलाने वळली. तर बहिणाबाईंना जात्यावर पिठ दळायलाही त्याने मदत केली. भक्ताची भक्ती इतकी महान आहे. की येथे चक्क भगवंत त्याच्या मदतीला धावून येतो. भक्ताला त्याच्या प्रत्येक कामात सहकार्य करतो. पण सध्याच्या युगाला या गोष्टी पटणाऱ्या नाहीत. हे कसे शक्‍य आहे. असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.\nपूर्वीच्या काळीही प्रगत तंत्रज्ञान\nइतिहासात एक गोष्ट मात्र चांगली आहे. रचनाशास्त्रात मात्र या नव्या पिढीचा पराभव होतो. जगातील अनेक मंदीरे, वास्तू अशा आहेत की त्या बांधल्याच गेल्या कशा यावर विश्‍वास बसत नाही. आहे ना गंमत. होतो ना येथे पराभव. नव्या पिढीला उच्च तंत्रज्ञानाचा अहंकार चढला आहे. पण त्या काळात यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते. हे मात्र मान्य करावेच लागते.\nशास्त्र सिंद्धांतावर तर अध्यात्म अनुभुतीवर…\nथोडा विचार केला तर या भक्तीच्या गोष्टीही मनाला पटू शकतील. शास्त्राच्या आधारावर बोट ठेऊन चालणारी नवी पिढी सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. त्यांना तो सिद्धांत सिद्ध करून दाखविला तरच त्यावर विश्‍वास बसतो. अध्यात्मही अनुभूतीवर चालते. अनुभूती आल्यावरच अध्यात्मातावर विश्‍वास बसतो. अन्यथा देवाचे अस्तित्वच नाही अशा भ्रामक कल्पनेत तो वावरतो. देवाचे अस्तित्व आता नव्या पिढीला कसे पटणार आणि नवी पिढी पटले तरच स्वीकारणार. प्रल्हादासाठी देव खांबात प्रकटला. त्याने नृसिंह अवतार घेतला. आता नव्या पिढीला असा नृसिंह अवतार झाला तरच तो पटणार आहे. इतकी ही पिढी पुढे गेली आहे.\nदेवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे. पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. हिरण्यकश्‍यपूच्या अहंकाराने त्याचे अस्तित्व झाकले जात आहे. प्रत्येकाच्या मनातच प्रल्हाद दडला आहे. त्याचे अस्तित्व नित्य आहे. फक्त त्याची जागृती जाणवायला हवी. मनातच त्याचे अस्तित्व जागृत करायला हवे. यासाठी त्याची अनुभूती यायला हवी. मग आपोआपच विश्‍वास बसेल.\nDnyneshwariSant Dnyneshwarज्ञानेश्वर माऊलीज्ञानेश्वरीभक्तीचा महिमासंत ज्ञानेश्वर\nसमाधीपाद : चित्त स्थिर कसे होते \nऋतंभरा प्रज्ञा कशास म्हणतात \nटीम इये मराठीचिये नगरी\nअंगभूत माजावर आवर घालायलाच हवा\nटीम इये मराठीचिये नगरी May 2, 2022 May 1, 2022\nनव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग\nसाधनेसाठी असे हवे आसन…\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/male-body/", "date_download": "2022-07-03T11:38:08Z", "digest": "sha1:DVX2CYAF5XGZWLSKWFEW2BELKYNRWYAC", "length": 9662, "nlines": 143, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "male body – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nआपल्या वेबसाईटवर सध्या लिंगाच्या ताठरतेबाबत अनेकदा प्रश्न विचारले जात आहेत. कारण पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होत��, हे समजून घेऊयात. मनामध्ये लैंगिक…\nXY गुणसूत्रं - आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…\nपुरूष गर्भनिरोधक कॅप्सूल विकासात आणखी एक यश, सेफ्टी टेस्ट यशस्वी\nवैज्ञानिकांना पुरूष गर्भनिरोधक गोळीच्या विकासात आणखी एक यश मिळालं आहे. वैज्ञानिकांनी अशा एका कॅप्सूलचं परिक्षण केलंय, जी स्पर्मची अ‍ॅक्टिविटी कमी करते आणि याचे साइड इफेक्टही जास्त होत नाहीत. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने ४० पुरूषांवर एक…\nबरं झालं, मी पुरुष झालो\nपरवा रात्री मी घाबरून झोपेतून जागा झालो. वाईट स्वप्न पडलं होतं. शहराच्या गर्दीच्या भागातून मी बाइकवरून फिरत होतो. पोटाचा खालचा भाग जड होऊन दुखायला लागला होता. स्पीड ब्रेकरचा धक्का पण अगदी नकोसा वाटत होता. जवळपास कुठेही मुतारी दिसत नव्हती.…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/18-08-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2022-07-03T11:28:58Z", "digest": "sha1:GJYQC23VVNDY5FOBWOYUZ5JNRXOBNMAL", "length": 4057, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "18.08.2021: राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n18.08.2021: राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n18.08.2021: राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2014_04_13_archive.html", "date_download": "2022-07-03T12:36:39Z", "digest": "sha1:NJYX2H4Z7DSHF4IMTMVKLZF6HIGEIRZL", "length": 34339, "nlines": 134, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2014-04-13 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \n\"अब्राह्मणी\" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील\nThursday, April 17, 2014 श्री.अभिजीत पाटील बहुजन महापुरुष, हिंदुत्ववाद 17 प्रतिक्रिया Edit\nस्वातंत्र्य समता आणि मित्रता ही त्रयी फ़्रेंच समाजक्रांतीने प्रथम प्रवर्तित केली नसून निऋतींच्या वैराजाने केलेली आहे. तिची समतावादी परंपरा \"अब्राह्मणी\" परंपरा म्हणून वैदिक काळापासून ओळखली जाऊ लागली. असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून भारतीय इतिहासातील \"अब्राह्मणी\" इतिहास आणि ज्ञानपरंपरेची सशक्त पुराव्यानिशी पुनर्मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. म्हणूनच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला \"इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुरस्कार\" त्यांना जाहीर झाला, ही महत्वाची घटना आहे. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखणाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखणात विकसीत केला. त्यामुळेच इतिहासाची नव्याने मांडणी करणार्या संशोधकास हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला ॲकॅडेमिक मान्यता मिळत आहे.\nगेली ४० वर्ष एक \"जीवनदायी कार्यकर्ता\" म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणार्या शरद पाटील यांना अवहेलना, द्वेष आणि मनहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक \"जैविक विचारवंत\" ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.\nइतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी मांडलेली भुमिका, लावलेला इतिहासाचा अन्वयार्थ याबाबत नेहमीच अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. भविष्यातही ते निर्माण होतील. परंतू इतिहासाच्या अभ्यासाची त्यांची अन्वेषण पद्धत, त्यांचे सिद्धांत समग्र समाजाचा इतिहास समजून घॆऊ इच्छिणार्यांना सतत प्रेरक शक्ती देणारे आहेत. भुतकाळाच्या घनदाट अरण्यात दडलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे नवी द्रुष्टी आणि आत्मविश्वास देतात.\nराम आणि क्रुष्ण यांची भारताच्या इतिहासातील भुमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्याचे ऐतिहासिक महत्व असे अनेक मुलभुत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इ.स.१९८२ मध्ये रणजित गुहा यांच्या नेत्रुत्वाखाली \"वंचितांचे\" भारताच्या इतिहासातील योगदान मांडणारा \"सबर्ल्टन प्रकल्प\" सुरु झाला. त्याअगोदर शरद पाटील यांनी वंचित / हीन मानल्या गेलेल्या जात समुह तसेच स्त्रियांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करनार्या अब्राह्मणी परंपरेची सैद्धांतिक मांडणी सुरु केली होती हे महत्वाचे.\nइतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फ़ुले आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुदा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. तर फ़ुले आणि आंबेडकर हे दार्शनिक होते हे त्यांनीच सिद्ध केले. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षाचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. \"दासशुद्रांची गुलामगिरी\", जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती व प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मात्रुसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी या चार ग्रंथामधून त्यांनी हा महाप्रकल्प साकार केला.\nशिवराय-संभाजींची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतू या चिकित्सेतून शिवराय-संभाजींच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. शरद पाटील य���ंनी त्यांच्या \"शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रु कोण-महंमदी की ब्राह्मणी \" या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषन पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले. या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असनार्या शिवरायांच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या अनेक शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. हे पुस्तक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाला असणारे अद्वितीय योगदान आहे. याबरोबरच \"अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र\" या ग्रंथाने संस्क्रुतीतील सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्क्रुतीच्या संदर्भात अधोरेखित केले.\nमराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत दलित अदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला.संस्क्रुत, प्राच्यविद्या आणि तत्वज्ञान या तिन्ही शाखांचा आणि सर्वाहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशॊधकाची द्रुष्टी आधिक व्यापक, मुलगामी झाली आहे. त्यांची ही द्रुष्टी निखळ भुमिकेतून स्वीकारल्यास इतिहासाच्या आकलनाच्या प्रस्थापित मर्यादा आणि सांस्क्रुतीक राजकारणाचे दबाव झुगारून संशोधन करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि मनोधैर्य अभ्यासकांना मिळेल. ज्याची उद्याच्या काळात अनिवार्य गरज आहे.\nशरद पाटील यांच्या संशोधनाची तुलना \"अल्जेरीअन मनोविश्लेषक\" आणि \"काळ्यांच्या\" आत्मसन्मानाच्या लढ्यातील जीवनदायी कार्यकर्ता फ़्रांन्झ फ़ॅननशी करता येईल. त्यांच्या \"वसाहतवादाचे मानसशास्त्र\" मांडनार्या \"द रेचेड ऑफ़ द अर्थ\" या १९६३ मधील महान साहित्य क्रुतीने तुलनात्मक वाचन केल्यास शरद पाटील यांच्या योगदानाचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी वर्गजातीस्त्रीदास्यातांच्या लढ्यांना अग्रकमाने समजावून घेत माफ़ुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकुणच भारतीय इतिहास याकडे पारंपारिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी द्���ुष्टीने पाहिले. याचे कारण असे की फ़क्त मार्क्सवाद, फ़ुलेवाद किंवा आंबेडकरावाद हे द्रुष्टीकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फ़ुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही \"मार्क्सवाद - फ़ुले - आंबेडकरवाद\" ही अब्राह्मणी अन्वेषणपद्धती आधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता शरद पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषणपद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात.हा कोटीक्रम जातीवाचक नसून ज्ञानपरंपरावाचक आहे.\nकॉम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा :\nकॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग १ व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग ३, जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १ तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग २ जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड ३ तर खंड ४ मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.\nइतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक\nSunday, April 13, 2014 श्री.अभिजीत पाटील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड 12 प्रतिक्रिया Edit\nआपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोर�� करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.\nडॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.\nखंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात \nडॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.\nरत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे \nडॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.\nरत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात \nडॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.\nरत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते काही अडचणी आल्या का \nडॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.\nरत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.\nडॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय , नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\nरत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.\nडॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.\nरत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे \nडॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.\nरत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल \nडॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.\nही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.\nमुलाखत : रत्नाकर खंडागळे\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\n\"अब्राह्मणी\" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील\nइतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/mahad/", "date_download": "2022-07-03T12:28:08Z", "digest": "sha1:DG66PONBL5W3N3WP3MP2FEYTDKUWPXQ7", "length": 8235, "nlines": 110, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "Mahad Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकर��वी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nमहाड हत्याकांड : चारित्र्यावरील संशयाला कंटाळून तिने फेकले सहाही मुलांना विहिरीत\nमहाड : चारित्र्यावर संशय घेत पती करत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून रुना साहनी हिने आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकल्याचे पोलिस तपासात उघड झाले\nताज्या बातम्या मोठी बातमी शहर\nसंजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सदस्यपदी महाडमधील दहिवडच्या सुपुत्राची नियुक्ती\nमहाड : संयज गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत पात्र असलेल्या व्यक्तींची पडताळणी करून त्यांचे अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी सरकारने तालुकानिहाय स्थापन केलेल्या समितीवर असते. या समितीचे\nताज्या बातम्या मोठी बातमी शहर\nमहाडमधील या गावातील नागरिक अद्यापही पिताहेत गढूळ पाणी\nमहाड : महाड तालुक्यातील पारवाडी या आदिवासी वाडीला अनेक वर्षांपासून भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आजही कायम आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पिण्याच्या पाण्याचे\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nमहाड, बिरवाडीमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त\nमहाड : महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या\nआरोग्य ताज्या बातम्या मोठी बातमी\nमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना महाडमधील कांबळे गावात मिळणार तातडीने उपचार\nमहाड : पोलादपूर ते लोणेरेपर्यत महामार्गावर होणार्‍या अपघातातील जखमींना तातडीने गोल्डन आवर्समध्ये उपचार मिळावेत व तालुक्यातील जनतेला इतर वैद्यकिय सेवा मिळाव्यात या उद्देशाने शौकत छागला\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगण��शोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.allflor.com/mr/News/what-should-i-pay-attention-to-when-purchasing-pvc-plastic-flooring-for-shopping-malls", "date_download": "2022-07-03T11:11:45Z", "digest": "sha1:ZFHPME3W5L6IVIY6W3V4JC3CNTCDNYZN", "length": 8730, "nlines": 100, "source_domain": "www.allflor.com", "title": "शॉपिंग मॉल्ससाठी पीव्हीसी प्लास्टिक फ्लोअरिंग खरेदी करताना मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे? -न्यूज-टॉफ्लोर चायना लिमिटेड", "raw_content": "\n3 डी वॉल स्टिकर्स\nशॉपिंग मॉल्ससाठी पीव्हीसी प्लास्टिक फ्लोअरिंग खरेदी करताना मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे\nदृश्य:87 लेखकः साइट संपादक प्रकाशित वेळः 2019-06-03 मूळ: साइट\nपीव्हीसी प्लास्टिक फ्लोअरिंग सध्या घरे, शाळा आणि कार्यालयीन इमारती यासारख्या बांधकाम साइट्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. जरी मजला बरेच लोक वापरत असले तरी शॉपिंग मॉल्स अधिक वापरतात, म्हणून शॉपिंग मॉल्समध्ये पीव्हीसी प्लास्टिक फ्लोअरिंग कसे निवडायचे ते टॉपफ्लोर तुम्हाला एस्कॉर्ट करेल.\nशॉपिंग मॉल्समध्ये प्रवाशांचा मोठा प्रवाह आणि मोठा क्षेत्र आहे, म्हणून आवश्यक असलेल्या भू-सामग्रीची गुणवत्ता असावी तुलनेने जास्त आणि ते वस्त्र-प्रतिरोधक असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, शॉपिंग मॉल्समध्ये बरीच वृद्ध मुलं आहेत, ज्यामुळे सहजपणे भीड आणि पतन होऊ शकते. प्लॅस्टिक फ्लोअरिंग हे मूलतः पोशाख प्रतिरोधक आणि नॉन-स्लिप असणे आवश्यक आहे, त्यानंतर रंग आणि जाडी आहे.\nटॉपफ्लोर पीव्हीसी प्लास्टिकचा मजला विविध प्रवासी रहदारी ठिकाणी जसे की शॉपिंग मॉल्स, रुग्णालये इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो, कारण टॉपफ्लोर पीव्हीसी फ्लोर एकसंध भेदक मालिका उत्पादनांमध्ये उच्च घर्षण प्रतिरोधक क्षमता, चांगली अँटी स्किड परफॉरमन्स आणि फायर रेटिंग बी 1 असते, जे पीव्हीसी प्लास्टिकच्या मजल्यावरील सर्व्हिस लाइफ, टॉपफ्लोर पीव्हीसी प्लास्टिक फ्लोर बांधकाम सोयीस्कर आहे, बांधकाम कालावधी कमी करा आणि मॉ���चा सामान्य व्यवसाय सुनिश्चित करा.\nम्हणूनच, शॉपिंग मॉल्समध्ये पीव्हीसी प्लास्टिक फ्लोअरिंग खरेदी करण्यासाठी, आपण ब्रँड ओळखणे आवश्यक आहे, चाचणी अहवालाचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे आणि त्यातील कामगिरीचा विचार करणे आवश्यक आहे. टॉपफ्लोर पीव्हीसी प्लास्टिक फ्लोअरिंगने उत्पादने, तंत्रज्ञान आणि बांधकाम यासह सुमारे 40 चाचणी प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत.\nफॅक्टरी फ्लोरने उच्च घर्षण प्रतिरोधक पीव्हीसी मजला निवडला पाहिजे\nआपण बालवाडी मध्ये पीव्हीसी मजला ठेवणे आवडेल\nटॉपफ्लोर ही एक आघाडीची उत्पादन व विपणन कंपनी आहे जी 50 पेक्षा जास्त देशांमधील ग्राहकांना सेवा देते. आम्ही अनेक बाजार विभागांना भेटण्यासाठी व्यावसायिक फ्लोअरिंग उत्पादनांची विस्तृत श्रृंखला ऑफर करतो: खेळ, आरोग्य सेवा, योग्यता, शिक्षण, किरकोळ, कार्यालये, किरकोळ आणि वाहतूक. ग्राहकांसाठी उत्पादनांच्या नावीन्यपूर्ण आणि मूल्यवर्धित सेवांबद्दल टॉपफ्लोर वचनबद्ध आहे.\nक्रमांक 10 ताओयुआन रोड, नानटॉंग जिआंग्सू, चीन\nकॉपीराइट © 2020 टॉपफ्लोर. सर्व हक्क राखीव. MEEALL द्वारे तांत्रिक ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/06/13/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T11:09:31Z", "digest": "sha1:4TXZD46NKUNGRIBC3PGRD52HML6N5J3G", "length": 6457, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " आता पोस्टमन काका होणार 'स्मार्ट' - Majha Paper", "raw_content": "\nआता पोस्टमन काका होणार ‘स्मार्ट’\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / केंद्रीय दूरसंचार मंत्री, पोस्टमन, भारतीय टपाल विभाग, मोबाईल अॅप, रविशंकर प्रसाद / June 13, 2016 June 13, 2016\nमुंबई : पोस्टमन काकांच्या हाती आता टपाल विभागाने अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिल्यामुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर होणार आहे. हे अ‍ॅप पोस्टमन्सना उपयुक्त ठरणार आहे. टपाल विभागाने ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता कात टाकून ‘स्मार्ट’ होण्याचा मार्ग अवलंबला आहे.\nकेंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथे नुकतेच या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के. दास यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडुप येथेही या मोबाइल अ‍ॅपचे उद्घ��टन करण्यात आले.\nटपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्ताक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हरमध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या अ‍ॅप्लिकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या १८ पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोस्टमन अ‍ॅपचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबईतील सर्व १७ व्यवसाय टपाल केंदे्र आणि ३५ विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/05/delicious-mango-milk-kulfi-recipe-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T12:10:31Z", "digest": "sha1:7I4B3BJCQQGDRGYIX6ULQBVFQEN4SJDY", "length": 6298, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Delicious Mango Milk Kulfi Recipe Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nदुध मँगो कुल्फी कशी बनवायची: आपण ह्या आगोदर मँगो कुल्फी कशी बनवायची ह्याचा विडीओ बघितला आता पण आपण मँगो कुल्फी बघणार आहोत पण वेगळ्या स्ताईलने.\nदुध मँगो कुल्फी बनवतांना क्रीमचे दुध, क्रीम, खवा किंवा कंडेन्स मिल्क सुद्धा वापरले नाही. बरेच जणांना काही आरोग्याच्या समस्या असतात त्यामुळे त्यांना क्रीमच्या दुधाचे, क्रीमचे किंवा खव्याचे पदार्थ सेवन करता येत नाहीत किंवा हृद्यविकार असणाऱ्यांना क्रीम किंवा खवा ह्या पासून बनवलेले पदार्थ वर्ज असतात. त्याच्या साठी अश्या प्रकारची कुल्फी फायदेशीर आहे.\nदुध मँगो कुल्फी बनवायला अगदी सोपी आहे व ती बनवताना गाईचे दुध थोडे आटवून साखर, मँगो पल्प, मिल्क पावडर व कॉर्न फ्लोअर वापरले आहे.\nदुध आटवून घेण्यासाठी वेळ: १५ मिनिट\nबनवण्यासाठी वेळ: १० मिनिट\nफ्रीजमध्ये स��ट करण्यासाठी वेळ: २ ते २:३० तास\n१/२ लिटर गाईचे दुध\n१ कप मँगो पल्प\n२ टे स्पून मिल्क पावडर\n१ टे स्पून कॉर्न फ्लोअर\n१ टी स्पून वेलचीपूड\nकृती: गाईचे दुध प्रथम १०-१५ मिनिट आतून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून विरघळवून घ्या. एका बाऊलमध्ये कॉर्न फ्लोअर घेवून त्यामध्ये थोडेसे दुध घालून मिक्स करून घेऊन मग आटवलेल्या दुधामध्ये घालून १-२ मिनिट गरम करून घ्या व बाजूला थंड करायला ठेवा.\nएका भांड्यात आटवलेले दुध, मँगो पल्प, मिल्क पावडर, वेलचीपूड मिक्स करून ब्लेंड करून घ्या किंवा जुसरमध्ये ब्लेंड करून घ्या.\nकुल्फीचे मोल्ड घेवून त्यामध्ये मिश्रण घालून त्यामध्ये एक एक स्टिक घाला मग डीप फ्रीजमध्ये २-३ तास कुल्फी सेट करायला ठेवा.\nदुध मँगो कुल्फी सेट झाल्यावर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/so-far-bjp-has-come-to-power-in-6-states-even-though-there-is-no-result-in-the-elections/", "date_download": "2022-07-03T11:13:33Z", "digest": "sha1:B4Z4YYUGHTMITUHSZVEQ3JNOXAKYR5WW", "length": 16326, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अस असतय \"ऑपरेशन लोटस\" : आत्तापर्यन्त ३ बहुमतातल्या सत्ता घरी पाठवण्याचं काम BJP ने केलय", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nअस असतय “ऑपरेशन लोटस” : आत्तापर्यन्त ३ बहुमतातल्या सत्ता घरी पाठवण्याचं काम BJP ने केलय\nविधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. भाजप आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष यामध्ये विजयी झालं असं म्हणता येइल. काँग्रेसची मतं फुटून त्यांचा चंद्रकांत हंडोरे हा हक्काचा उमेदवार पडला. मात्र तिकडे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येऊनसुद्धा पक्षाला आनंद साजरा करता आलेला नाहीये. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. शिंदेबरोबर २० ते अगदी ३५ आमदार असल्याच्या बातम्या येत आहेत.\nत्यामुळं राज्यातलं महविकासआघाडी सरकार धोक्यात येऊ शकतेय अशी शक्यता निर्माण झालेय.\nत्यातच एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सुरतमध्ये आश्रय घेतल्याने आणि सुरतमध्ये गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आंध्रची सोय केली असल्याने या बंडामागे भाजपा असल्याचं देखील म्हटलं जात आहे.\nत्यामुळं भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केलं आहे का असं प्रश्न पडत आहे. २००४ पासून बहुमत असेलली जवळपास ६ सरकारे उलथवून लावून भाजपने आपली सत्ता आणली आहे. जर महाराष्ट्रातील महविकासघडीचं सरकार जर उलथवून लावण्यात आलं तर मध्यप्रदेश, कर्नाटक, मेघालय, मणिपूर,गोवा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र सातवं राज्य असू शकतंय.\nत्यामुळं याआधीच्या ६ राज्यांमध्ये भाजपने बहुमतातली सरकार उलथवून टाकून आपली सत्ता नेमकी कशी स्थापन केली याचा आढावा घेऊ.\nमध्य प्रदेशात 15 वर्षे सत्तेत असलेले भाजप सरकार डिसेंबर 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपुष्टात आले होते. मात्र काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. 230 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 114 आणि भाजपचे 109 आमदार होते. एक समाजवादी पक्ष, दोन बहुजन समाज पक्ष आणि चार अपक्ष उमेदवारांच्या मदतीने काँग्रेसने 121 सदस्यांचा पाठिंबा मिळवला होता आणि सरकार स्थापन केलं होतं.\nकाँग्रेसकडून कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.\nमात्र त्यानंतरच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मध्यप्रदेशातून काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. त्याचबरोबर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीनीही उचल खाल्ली होती.\nहीच परिस्थिती हेरून भाजपने आपला डाव टाकला. काँग्रेसचे दिग्गज नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने गळाला लावले. ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक २२ आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळं काँग्रेसच्या आमदारांची संख्या ९२ पर्यंत खाली आली. तर भाजपचे १०९ आमदारच राहिले. तसेच २२ आमदारांच्या राजीनाम्यामुळे बहुमताचा आकडा १०५ झाला होता. त्यामुळं मग १५ वर्षे सरकार चालवलेले शिवराज मामा १५ महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा सत्तेत आले.आणि भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं.\nआसाममध्ये हेमंत बिस्वा, कर्नाटकात बोमाई आणि महाराष्ट्रात…\nअसंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा वापर राजकीय…\nमे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर 225 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत एका अपक्षासह 105 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.काँग्रेसने ७८ ���णि जनता दल (सेक्युलर) ३४ जागा जिंकल्या होत्या. भाजपची संख्या निम्म्यापेक्षा कमी असली तरी बी.एस. येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.\nत्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही आणि तीन दिवसांनी सरकार पडले. त्याचवेळी काँग्रेसने संधी साधली आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी जेडी(एस) सोबत युती केली. जेडी(एस) चे एच.डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. परंतु १४ महिन्यांनंतर कुमारस्वामी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर १७ काँग्रेस आणि जेडी(एस) आमदारांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळले.\nत्यातच तत्कालीन सभापती के.आर. रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवून सभागृहाची संख्या 207 वर आणली.\nत्यामुळे येडियुरप्पा यांनी 106 भाजप आमदारांसह सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला. नंतर डिसेंबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेल्या 12 अपात्र आमदारांनी विजय मिळवल्यानंतर भाजपची संख्या 118 पर्यंत पोहचली. अजून एक मोठं राज्य भाजपने निवडणूक नं लढवता जिंकलं.\nअरुणाचल प्रदेश हे भाजपच्या डावपेचांचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६० सदस्यीय विधानसभेत ४४ जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. मात्र पुढच्या दोन वर्षांत अनेक ट्विस्ट बघायला मिळाले. काँग्रेस आमदार पेमा खांडू यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत बंडखोर आमदारांसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश (पीपीए) ची स्थापना केली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर-पूर्व लोकशाही आघाडीमध्ये सामील झाला.\nखांडू मात्र पुन्हा बंडखोर आमदारांसह काँग्रेसमध्ये परतले आणि जुलै 2016 मध्ये त्यांना नबाम तुकी यांच्या जागी मुख्यमंत्रीपद देण्यात आले.\nसप्टेंबर 2016 मध्ये मात्र पुन्हा खांडू 44 पैकी 43 आमदारांना घेऊन पुन्हा पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश मध्ये सामील झाले.\nएका महिन्यानंतर 43 पैकी 33 आमदारांना घेऊन त्यांनी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. पीपीएने त्यांची हकालपट्टी केली परंतु पक्षाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून बदलण्यापूर्वी खांडू यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि 33 आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.\nहे ही वाच भिडू\nअविश्वास ठराव न आणता देखील सरकार पाडता येतं, पवारांनी तसच केलं होतं…\nएक दिन भारत में हमारी सरकार होंगी और पुरा देश काँग्रेस पर हंस रहा होगा : वाजपेयी\nआघाडी सरकार अस्थिर करु शकण्यासाठी हे ५ मुद्दे कारणीभूत ठरू शकतात\nआसाममध्ये हेमंत बिस्वा, कर्नाटकात बोमाई आणि महाराष्ट्रात शिंदे अमित शहांचा पॅटर्न…\nअसंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा वापर राजकीय डावपेचांसाठीच जास्त झाला आहे\nशिंदे खुश, भाजप खुश, राष्ट्रवादी खुश..पण ठाकरेंना लय कामं लागणारायत..\nअखेरच्या क्षणी मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले फडणवीस हे तिसरे, पहिल्या दोन…\nआपलीच माणसं सोडून जातात तेव्हा कस उभारायचं ते दादा पॅटर्न शिकवतो..\nचान्स होता सभागृहाला सामोरं जावून इतिहासाला दखल घ्यायला लावायचा पण शेवट फेसबुक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1336", "date_download": "2022-07-03T12:45:40Z", "digest": "sha1:CQS5DQE4KWBOSVPELAC5XP7PYY7YXT5A", "length": 10204, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "विलगीकरण कालावधी १४ दिवसांचा मर्यादीत नाही : दिल्ली हायकोर्ट | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome नवी दिल्ली विलगीकरण कालावधी १४ दिवसांचा मर्यादीत नाही : दिल्ली हायकोर्ट\nविलगीकरण कालावधी १४ दिवसांचा मर्यादीत नाही : दिल्ली हायकोर्ट\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाने अवघ्या जगाला गोंधळात टाकले आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी त्यांना आवश्यक स्वातंत्र्य देण्याची किंवा या साथीच्या आजाराविरोधात लढण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत न्यायालय प्रत्येक प्रकरणात विलगीकरण कालावधीत १४ दिवसांची मर्यादा घालू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nकोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा व लागण झालेल्या व्यक्तीला त्यासंबंधी लक्षणे जाणवण्याचा कालावधी निश्चित नसल्याने घरातील विलगीकरणाचा कालावधी १४ दिवसच मर्यादित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कोरोनाने अवघ्या जगाला गोंधळात टाकले आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी त्यांना आवश्यक स्वातंत्र्य देण्याची किंवा या साथीच्या आजाराविरोधात लढण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची आव���्यकता आहे. अशा स्थितीत न्यायालय प्रत्येक प्रकरणात विलगीकरण कालावधीत १४ दिवसांची मर्यादा घालू शकत नाही, असे न्या. सी. हरी शंकर यांनी नमूद केले.\nरोनासदृश लक्षणे दिसत नसताना किंवा चाचणी पॉझिटिव्ह आली असतानाही एखाद्या व्यक्तीस १४हून अधिक दिवस विलगीकरणात ठेवल्यास अशी व्यक्ती संबंधित यंत्रणेला जाब विचारू शकते. त्यावेळी या यंत्रणेने उचित कारण देणे किंवा सदर व्यक्तीला सोडून देणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपिझ्झा पोहोचवणाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे तब्बल ३० दिवसांहून अधिक कालावधी विलगीकरणात असलेल्या ७२ कुटुंबांपैकी एक असलेल्या अमित भार्गव या छायाचित्रकाराने याबाबत दाखल केलेली याचिका निकाली काढताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. भार्गव यांना २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून २८ एप्रिलपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. १४ दिवसांनी अहवाल निगेटिव्ह येऊनही ३० हून अधिक दिवस त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याचा युक्तिवाद भार्गव यांच्या वकील शिएल त्रेहान यांनी मांडला. त्यावर, आपला युक्तिवाद तार्किकदृष्ट्या योग्य असला तरी या विषाणूबाबत कोणताही तर्क मांडला जात नसल्याने तो तूर्तास लागू होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.\nPrevious articleजिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडणार नाही : मुख्यमंत्री\nNext articleदेशात कोरोना / बाधितांचा आकडा 74 हजार 926 वर: 24 तासात सर्वात जास्त 1900 रुग्ण कोरोनामुक्त झाले\nडॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.\nस्कूलों में योग कक्षाएं शुरू की जाएं\nकेंद्रीय स्वास्थ्य मंत्री ने पीएचसी, वाईएसआर हेल्थ क्लिनिक का दौरा किया\nआरोग्यश्री कार्ड पर पीएम की तस्वीर क्यों नहीं, एमओएस से पूछता है\nस्मिता विजय ब्राम्हणे इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित💐💐💐\n“डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून MB NEWS 24TAAS मान्यता देण्यात आली\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/business-idea-make-a-lifetime-earnings-by-investing-only-once/", "date_download": "2022-07-03T11:55:12Z", "digest": "sha1:IA2FN24PG2SRIUXHANRRBZL63WGO23XC", "length": 11457, "nlines": 95, "source_domain": "mhlive24.com", "title": "Make a Lifetime Earnings by Investing Only Once Know this profitable business । फक्त एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर करा कमाई जाणून घ्या हा फायदेशीर व्यवसाय । Business Idea", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Business Idea : फक्त एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर करा कमाई; जाणून घ्या...\nBusiness Idea : फक्त एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर करा कमाई; जाणून घ्या हा फायदेशीर व्यवसाय\nBusiness Idea : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक कल्पना घेऊन आलो आहोत.\nवास्तविक असे अनेक लोक आहेत ज्यांना एकदा पैसे गुंतवून आयुष्यभर मोठा पैसा मिळवायचा आहे. तुम्हीही असेच काहीतरी शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशी कल्पना देत आहोत.\nजिथे तुमच्याकडे दर महिन्याला बंपर कमाई करण्याची पूर्ण क्षमता आहे. हा एक असा व्यवसाय आहे जो गावापासून कोणत्याही शहर, शहर, मेट्रो सिटीपर्यंत कुठेही सुरू करता येतो.\nयात तोटा नाही. तुम्ही आयुष्यभर कमवत राहाल. टेंट हाउस बिझनेस असे या व्यवसायाचे नाव आहे. होय, आजच्या युगात टेंट हाऊसशिवाय कोणतेही काम करणे कठीण झाले आहे.\nसभा असली तरी लोक खुर्च्या मागत राहतात. आजकाल कोणत्याही छोट्या कार्यक्रमापासून ते मोठ्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येकाला तंबूची गरज असते. या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. टेंट हाऊसचा वापर बहुतेक लग्नसमारंभात किंवा कोणत्याही प्रकारच्या समारंभात केला जातो.\nआपल्या देशात पाहिलं तर दरवर्षी काही ना काही सण किंवा कार्यक्रम होतच असतात. त्यामुळे टेंट हाऊस व्यवसायात कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे.\nमात्र, गेल्या काही वर्षांचे बोलायचे झाले तर लोक तिथे फंक्शनमध्ये तंबू ठोकत असत. ज्यांच्याकडे पैसे असायचे. पण आजच्या जमान्यात तंबू लावणे सर्वांनाच आवडते. आता फक्त शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही अनेक वेळा टेंट हाऊसचे तेच भाडे घेणे सुरू झाले आहे. जे पूर्वी असे नव्हते.\nया वस्तूंची गरज आहे टेंट हाऊसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तंबूशी संबंधित अनेक वस्तूंची आवश्यकता असते. मंडपात ठेवण्यासाठी लाकडी खांब किंवा बांबू किंवा लोखंडी पाईप लागतात. तंबू उभारल्यानंतर आता पाहुण्यांच्या भेटीसाठी खुर्ची किंवा गालिचा, दिवे, पंखे, गाद्या, चादरी, चादरी इत्यादींचीही गरज आहे.\nजे तुम्हाला जास्त प्रमाणात खरेदी करावे लागेल. पाहुण्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी अन्न तयार करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी सर्व प्रकारची भांडी आवश्यक आहेत. यासोबतच स्वयंपाकासाठी मोठा गॅस शेगडी असणे आवश्यक आहे.\nयासोबत पिण्याच्या पाण्यासाठी व इतर कामांसाठी मोठे ड्रमही असावेत. लग्नसमारंभ किंवा पाट्यांमध्ये अनेक प्रकारची सजावट केल्याचे दिसून येते, त्यामुळे तुम्हाला सजावटीशी संबंधित इतर गोष्टी जसे की कार्पेट, विविध प्रकारचे दिवे, संगीत प्रणाली, विविध प्रकारची फुले इत्यादी खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय आणखी काही छोट्या वस्तूंची गरज आहे, ज्या तुम्ही गरजेनुसार खरेदी करू शकता.\nकिती खर्च येईल टेंट हाऊस बिझनेसच्या किमतीबद्दल सांगायचे तर, तुम्हाला कोणत्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही टेंट हाऊस व्यवसायात नवीन असाल आणि तुम्हाला पैशाची समस्या असेल तर तुम्ही या • व्यवसायात जास्त खर्च करू नये.\nहा व्यवसाय साधारणपणे 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्चून सुरू करता येतो. दुसरीकडे, जर तुमच्याकडे निधी नसेल, तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून सुरुवात करू शकता. तुम्ही किती कमवाल जर तुमच्या भागात टेंट हाऊस नसेल तर तुमची चांदी झाली आहे.\nहा व्यवसाय दर महिन्याला सुरुवातीच्या टप्प्यात 25000-30,000 रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकतो. दुसरीकडे लग्नाचा मोसम असेल तर महिन्याला लाखो रुपये सहज मिळतील.\nPrevious articleWhatsApp New feature : व्हॉट्सॲपचे हे नविन फिचर आले; अँड्रॉइड युजर्सना करता येणार हे महत्वाचे काम\nNext articleLPG Gas connection : LPG गॅस कनेक्शन घेणं झालं महाग; जाणून घ्या कीती झाली वाढ\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2021/12/karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:51:32Z", "digest": "sha1:J2PN2BALLDD5ZBR4GXHMFEZS3P53GAQN", "length": 12175, "nlines": 102, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी निबंध - Karmaveer Bhaurao Patil Essay in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nकर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी निबंध - Karmaveer Bhaurao Patil Essay in Marathi\nकर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी निबंध - Karmaveer Bhaurao Patil Essay in Marathi\nमागासलेल्या समाजातून ज्ञान-विज्ञानसंपन्न, नव-संपन्न, नवतरुण असे कार्यकर्ते निर्माण करण्याची आवश्यकता कर्मवीरांनी ओळखली. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे भूतकाळातील अनुभव जमेस धरून वर्तमानात वावरत असताना भविष्याकडे दृष्टी ठेवणारा ऋषी कर्मवीर श्री. भाऊराव पाटील यांना सातारा येथे एक लक्ष रुपयाची थैली कृतज्ञतापूर्वक देण्यात आली.\nमी त्यांच्या संस्था पाहिल्या आहेत. मुले स्वयंपाक करीत आहेत, सफाई करीत आहेत, सारे पाहिले आहे. भाऊरावांनी या कार्यात तनमनधन ओतले. त्यांच्या पत्नीने मंगलसूत्रही संस्थेस शेवटी समर्पिले होते. त्याग व कष्ट नि अपार निष्ठा यांच्या पायावर त्यांनी थोर काम उभे केले.\nविशेषत: मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना पुढे आणणे हे त्यांचे गौरवास्पद कार्य आहे. \"भविष्य राज्य तुमारा मानो; अए मजदूरों और किसानो\" असे आपण म्हणतो, तो भार खांद्यावर घेऊ शकतील असे खंदे नवतरुण निर्माण करणे त्यासाठी आवश्यक. ह्या नवतरुणांना ज्ञानविज्ञानसंपन्न घडवण्याची आवश्यकता कर्मवीरांनी ओळखली. हे त्यांचे ऋषित्व. ऋषी हा त्रिकालज्ञ लागतो. भूतकाळातील अनुभव जमेस धरून वर्तमानात वावरत असताना जो भविष्याकडे दृष्टी ठेवतो तो ऋषी.\nमहर्षीनी अनेक तरुणांना परदेशात पाठविले आहे. कोणी परत आले आहेत. अशा रीतीने ज्यांना आपण मागासलेले म्हणतो त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न करणे, त्यांच्यात प्रखर अशी ज्ञानज्वाला पेटविणे हे थोर कार्य होय. श्री भाऊरावांनी तीन तपांवर सेवा करून आपले नाव अजरामर केले आहे. आपल्या सेवेचा कळस म्हणून गांधी विद्यापीठ-जेथून ग्रामीण विधेतील पारंगत विद्यार्थी बाहेर पडतील-सहकारी शिक्षण, मधुमक्षिका शिक्षण, चर्मोद्योग, दुधालये अशा अनेक विषयातील तज्ज्ञ पदवीधर बाहेर पडतील असे विद्यापीठ त्यांच्या हातून उभे केले जावो हीच मंगल आशा प्रकट करून महर्षीच्या सेवेला प्रणाम करतो. त्यांच्या विद्यार्थ्यांना ध��्यवाद देतो.\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन आधुनिक काल में प्रदुषण की समस्या सबसे बड़ा अभिशाप है पर्यावरण में मुख्या रूप से तीन प्रकार का प्रदुषण फ़ैल रह...\nभू धातु के रूप संस्कृत में – Bhu Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें भू धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में भू धातु का अर्थ होता है \u0003...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद\nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/online-market/", "date_download": "2022-07-03T11:32:36Z", "digest": "sha1:HJLZIRJNVDEJARNTQ2ZIRNUM7IDBOOTU", "length": 7496, "nlines": 135, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "ऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे\nऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे\nद्या आपल्या व्यवसायाला नवी ओळख आपले स्वतःचे ऑनलाईन किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे किव्हा हॉटेल्स शॉप आपल्या शहरात सुरू करण्यासाठी शॉप मालकांनी महा डेलिव्हरी अँप सोबत जॉईन व्हा..\nमराठी लोकांनी लवकरात लवकर अँप वर रजिस्ट्रेशन करून घ्या.\n– पूर्ण पणे अँप मराठी / इंग्लिश.\n– प्रत्येक शॉप मॅप लोकेशन नुसार ग्राहकांना दि���ेल.\n– ग्राहकांना OTP रजिस्ट्रेशन असेल.\n– डेलिव्हरी रेंज किलोमीटर प्रमाणे सेट करता येईल.\n– 1000 + प्रॉडक्ट आणि अनलिमिटेड कॅटगेरी, कुपन कोड फॉर ऑफर्स.\n– ग्राहक वेगवेगळे डेलिव्हरी लोकेशन सेट करू शकतो.\n– प्रॉडक्ट सर्च ऑपशन असेल.\n– प्रत्येक शॉप अडमीन आणि डेलिव्हरी बॉय लॉगिन आयडी पासवर्ड भेटेल.\n– डिलिव्हरी कॉस्ट / पॅकेजिंग कॉस्ट सेट करता येते..\n– शॉप अडमीन मधून प्रत्येक प्रॉडक्ट ची किंमत कमी जास्त करता येईल.\n– डेलिव्हरी बॉय ग्राहकांना मॅप वरून ट्रक करता येईल.\n– मल्टिपल प्रॉडक्ट बंच विकता येईल.\n– संपूर्ण महाराष्ट्रात एकच मास्टर अँप असेल.\n– आपण यात भाजीपाला, किराणा, बेकरी, फळे, हॉटेल्स यापैकी सगळे शॉप चालतील.\nरजिस्ट्रेशन व आणखी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nग्राहकांच्या साठी गुगल प्ले स्टोर वरील अँप लिंक :\nName : हनुमंत नलवडे\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/10852", "date_download": "2022-07-03T12:12:55Z", "digest": "sha1:BDNMJDNPMEX45H2SC3PNCMIBXXAVC7B2", "length": 36319, "nlines": 433, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "अखेर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर! 30:30:40 असा फॉर्म्युला | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जि��ादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्���ांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News अखेर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर\nअखेर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10852*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nअखेर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे देशातील शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन यंदा बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सीबीएसई प्रमाणेच 30:30:40 या सूत्रावर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (30%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) व इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) असे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.\nनिकाल तयार करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाकडून प्राचार्यांसह 7 सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे या उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झाल्यास कोविड-19ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. दरम्यान, कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन, दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nमहत्त्वाचे म्���णजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य मंडळाने 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.\nPrevious articleकोरोना साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहार शोधण्यासाठी मा.न्यायाधीश किंवा मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करावी : देवेंद्र वानखडे\nNext articleऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने बजावला समन्स -अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/641210", "date_download": "2022-07-03T12:06:15Z", "digest": "sha1:6SQECEYENA2C5QAARXRFBQ4XRPICBK2V", "length": 1993, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आयफोन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आयफोन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:३८, १२ डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: hr:IPhone (serija)\n०२:०१, १२ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: it:IPhone (famiglia))\n०२:३८, १२ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: hr:IPhone (serija))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=41%3A2009-07-15-03-58-17&id=258762%3A2012-10-31-16-16-01&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=110", "date_download": "2022-07-03T11:39:05Z", "digest": "sha1:CACC4IEXYDKTVU2J5DPKDYZHI6DXLIT3", "length": 4302, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘कोमसाप’च्या काव्योत्सवात कवितांचा जागर!", "raw_content": "‘कोमसाप’च्या काव्योत्सवात कवितांचा जागर\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्ह्यातर्फे आयोजित दोन दिवसांच्या काव्योत्सवात नवो���ित आणि नामवंत कवी सहभागी झाले होते. या काव्योत्सवात विविध कवींनी आपल्या कविता सादर करून कवितेचा जागर केला. देवनार येथील कुमुद विद्या मंदिराच्या सभागृहात झालेल्या या काव्योत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे हे होते. उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या हस्ते काव्योत्सवाचे उद्घाटन झाले.\nआपले मनोगत व्यक्त करताना प्रा. दवणे म्हणाले की, वेदना आणि कविता यांचे नाते सनातन असून चांगली कविता वेदनेपोटीच जन्माला येते. अशा प्रकारचे काव्योत्सव हे वाङ्मयीन वातावरणाला उर्जा देण्याचे काम करतात. ‘कोमसाप’चे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले की, ‘कोमसाप’चे जे विविध साहित्यविषयक उपक्रम आहेत, त्यात या काव्योत्सवाने मोलाची भर घातली आहे.\nदोन दिवसांच्या या काव्योत्सवात तीन कविता सत्रांसह गझलसंध्या, बालगीते, युवोन्मेष, विडंबन गीते, विनोदी कविता, वृत्तबद्ध कविता, गीते, करिण येले यांचा ‘बाईच्या कविता’ आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कविता आणि वेदना, कविता आणि व्यक्तिमत्व, कविता आणि आध्यात्म, कवितेचा माध्यमातून अविष्कार आदी चर्चासत्रे आणि व्याख्यानेही झाली. अशोक नायगावकर, अनुपमा उगजरे, सिसिलिया काव्‍‌र्हालो, प्रसाद कुलकर्णी, उषा मेहता, सतीश सोळांकुरकर, रविराज गंधे, दीपक शेडगे, नमिता किर, रेखा नार्वेकर मनोहर रणपिसे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, सदानंद डबीर, साहेबराव ठाणगे, सरोज जोशी, प्रतिभा सराफ आणि अन्य कवी व गझलकार सहभागी झाले होते. काव्योत्सवाचे स्वागताध्यक्ष शरद पाटील, ‘कोमसाप’च्या मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तात्रय सैतवडेकर यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. मेघना साने यांनी उपस्थितांचे आभार मानले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/violece-in-ayurved-is-non-violence-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-07-03T11:54:00Z", "digest": "sha1:UOBVJBQFOZBCILAJ4G32UQWXL4O5SRAY", "length": 18142, "nlines": 191, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "आयुर्वेदातील हिंसा ही हिंसा नव्हे - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » आयुर्वेदातील हिंसा ही हिंसा नव्हे\nआयुर्वेदातील हिंसा ही हिंसा नव्हे\nआयुर्वेदातील हिंसा ही हिंसा ठरत नाही. शाकाहारी विचार त्यामध्ये नसला तरी ती चांगल्याच्या रक्षणासाठी असल्याने त्याने धर्म भ्रष्ट होत नाही. काहीजण उपवासाच्या दिवशी औषधे घेत नाहीत. पण ते चुकीचे आहे. धर्म हा कृतीवर ठरतो. चांगल्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे धर्माला अनुसरूनच असते.\n ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा\nओवीचा अर्थ – आणि सर्व आर्युर्वेदही अर्जुना याच धोरणाचा आहे. कारण एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.\nएकाचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायचा हा नियम आयुर्वेदातही आहे. काही औषधे ही अशाच पद्धतीने तयार केलेली असतात. मग अशी ही औषधे शाकाहारी कशी म्हणायची ही अहिंसा कशी म्हणायची ही अहिंसा कशी म्हणायची दुसऱ्या जीव घेऊन तिसऱ्याला वाचविणे म्हणजेही हिंसाच आहे, पण ही हिंसा चांगल्याच्या रक्षणासाठी आहे. एखादाला रोग झाला तर रोगाचा जिवाणू हा विषाणू असतो. तो मारणे हे गरजेचे असते. तो मारल्याने हिंसा होत नाही. दुसऱ्या जिवाणूकडून त्या विषाणूला मारणे ही हिंसा नाही. कारण ही गोष्ट चांगल्याच्या रक्षणासाठी आहे.\nमहाभारतात कृष्ण अर्जुनाला हेच तर सांगत आहे. धर्माच्या रक्षणासाठी अधर्माला, विषाणूला मारणे हाच तर खरा धर्म आहे. पिकामध्ये तण उगवते. ज्वारीच्या पिकात मक्याचे एखादे रोप उगवले तर तेही तणच असते. कारण मुख्यपिक ज्वारी आहे. त्याचे उत्पादन आपण घेत आहोत. यासाठी ज्वारीव्यतिरिक्त त्या शेतामध्ये जे उगवते, ते तणच असते. त्याच्या वाढीने ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यासाठी त्याचा नायनाट हा करायलाच हवा.\nपिकावर एखादी कीड पडते. ती कीड बऱ्याचदा नियंत्रणात येत नाही. त्याच्या नियंत्रणासाठी तो कीटक खाणारा दुसरा कीटक त्या शेतात सोडण्यात येतो. एका कीटकाकडून दुसऱ्याचे नियंत्रण केले जाते. तसे जीवनचक्रही असेच आहे. लहान प्राणी मोठ्या प्राण्याला खातो आणि जगतो. जगण्यासाठी त्याला दुसऱ्याचा जीव घेणे गरजेचेच असते. नाही खाल्लेतर जगणेही मुश्किल होते. यामुळेच आज वाघ, सिंह आदी हिंस्र पशूंची संख्या कमी झाली आहे. कारण त्यांना पोट भरण्यासाठी दुसरे जीवच मिळेनासे झाले आहेत. कुपोषणामुळे ह्या हिंस्रप्राण्यांचा वंशच नष्ट झाला आहे.\nयावरून एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती म्हणजे हिंस्र जीव कमी होत आहेत. तो विचार असणारे फार काळ अस्तित्वात राहू शकत नाहीत. हा जीवनचक्राचा नियम आहे. हा नियम मानवानेही विचारात घ्यायला हवा. हिंसेच्या विचाराने जगणाऱ्यांचा वंशच शिल्लक राहात नाही. चांगल्याच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी लढणारेच अमर होतात. त्यांनी जरी हिंसा केली तरी ती चांगल्यासाठी आहे. यामध्ये चांगल्याचा विचार आहे. चांगल्या गोष्टीचे रक्षण त्यात केले जाते. यासाठीच आयुर्वेदातील हिंसा ही हिंसा ठरत नाही. शाकाहारी विचार त्यामध्ये नसला तरी ती चांगल्याच्या रक्षणासाठी असल्याने त्याने धर्म भ्रष्ट होत नाही. काहीजण उपवासाच्या दिवशी औषधे घेत नाहीत. पण ते चुकीचे आहे. धर्म हा कृतीवर ठरतो. चांगल्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे धर्माला अनुसरूनच असते.\nDnyneshwariIye Marathichiye NagariNon Violencerajendra ghorpadeSant Dnyneshwarअहिंसाइये मराठीचिये नगरीकोल्हापूरज्ञानेश्वरीमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेहिंसा\nबेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…\nअसा हा रंगिला खैर \nटीम इये मराठीचिये नगरी\nमनातच अहिंसा असेल तर…\nप्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा…\nउतारवयात प्रेमळ वागणे अन् वाचनाने जीवन सुखकर\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आ���े \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_60.html", "date_download": "2022-07-03T11:33:02Z", "digest": "sha1:RCM676AHCGDWAAXVDWELHFBHZA6PEL7M", "length": 22330, "nlines": 71, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "भारतीयांचे हक्क आणि स्वातंत्र्य नष्ट होत असल्याचा अमेरिकेतील फ्रीडम हाऊसचा अहवाल", "raw_content": "\nमुख्यपृष्ठभारतीयांचे हक्क आणि स्वातंत्र्य नष्ट होत असल्याचा अमेरिकेतील फ्रीडम हाऊसचा अहवाल\nभारतीयांचे हक्क आणि स्वातंत्र्य नष्ट होत असल्याचा अमेरिकेतील फ्रीडम हाऊसचा अहवाल\nभाजप प्रणित मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने करोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालं,” असे अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने नमूद केल्याने स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रम���ंक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे.\nनागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने म्हटलं आहे. खास करुन मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने करोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्वातंत्र्यावर गदा आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. “देशातील हिंदू राष्ट्रवादी सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वाढत्या हिंसेच्या पार्शभूमीवर समर्थन करण्यात आलं. तसेच मुस्लीम लोकसंख्येला बाधा पोहचवणाऱ्या विषमता निर्माण करणारे धोरणं लागू करण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमे, वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ, नागरिक हक्कांसाठी लढणारे गट आणि आंदोलकांचे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आली, मागील वर्षभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारांनी विरोधकांवर कारवाया केल्या. तसेच करोनाला सरकारने दिलेल्या प्रतिसादामध्ये अचानक लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे कोट्यावधी स्थलांतरित मजुरांना अनियोजित पद्धतीने स्थलांतर करावं लागलं. सत्ताधारी हिंदुत्वादी मोहिमेने मुस्लिमांविरोधातही काम केलं. करोना विषाणूच्या प्रसारासासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आलं तसेच ते झुंडबळीचेही शिकार ठरले. लोकशाही देशातील सरकार म्हणून चीनसारख्या देशातील एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठवण्याऐवजी मोदी आणि त्यांच्या पक्षाने भारतालाच एकाधिकारशाहीच्या दिशेने ढकलले,” असं फ्रिडम हाऊसने आपल्या अहवालात म्हटलं आहे.\nभारताला ६७ गुण मिळाल्याने भारत आता स्वातंत्र्याच्या बाबतीत इक्वाडोअर आणि डॉमनिक रिपब्लिकच्या बरोबरीने आहे. फ्रीडम हाऊसने भारतामधील स्वातंत्र्याच्या दर्जा हा, ‘पूर्ण स्वतंत्र’ वरुन ‘अंशत: स्वतंत्र’वर आणला आहे. भारताचे मानांकन घटल्यामुळे, “याचा अर्थ देशातील २० टक्क्यांहून कमी लोकसंख्या सध्या स्वतंत्र देशांमध्ये राहते. हा आकडा १९९५ नंतरचा सर्वात कमी आकडा आहे,” जगामध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून फिनलॅण्ड, नॉर्वे, स्वीडन हे पहिल्या स्थानी आहेत. तर सर्वात कमी स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये तिबेट आणि सिरियाचा समावेश आहे.\nफ्रिडम हाऊसने एकूण २५ वेगवेगळ्या मुद्द्यांवर केलेल्या अभ्यासाअंती भारताचे गुण कमी करण्यात आले आहे. ज्यामध्ये देशातील व्यक्ती हे त्यांची खासगी मतं किंवा राजकीय मतं किंवा इतर संवेदनशील विषयांवरील मतं आपल्यावर कोणीही दबाव आणत नसल्याचे समजून मांडू शकतात का या प्रश्नाच्या आधारे भारतातील परिस्थितीचे मुल्यमापन केले असता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आलं. “व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला जातोय. खास करुन दुजाभाव निर्माण करणारा नागरिकत्व कायदा आणि करोना साथीच्या कालावधीमध्ये हे दिसून आलं,” असं फ्रिडम हाऊसने म्हटलं आहे.\nबिगरसरकारी संस्थांना स्वातंत्र्य देण्यात आलं आहे का खास करुन मानवी हक्क आणि सरकारी कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थांना स्वातंत्र्य आहे का खास करुन मानवी हक्क आणि सरकारी कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थांना स्वातंत्र्य आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना अॅमिस्टी इंटरनॅशनल आणि फॉरेन काँन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे या प्रश्नामध्येही भारताला फारसे चांगले गुण मिळालेले नाहीत. देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना अॅमिस्टी इंटरनॅशनल आणि फॉरेन काँन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे या प्रश्नामध्येही भारताला फारसे चांगले गुण मिळालेले नाहीत. देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का या प्रश्नासंदर्भात भारताचे गुण कमी झाले आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आल्याचा मुद्दा येथे उपस्थित करण्यात आलाय. “सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने अधिक निर्णय दिले. तसेच सरकारच्या राजकीय हेतूच्या विरोधात निकाल दिल्यानंतर न्यायमूर्तींची बदली करण्यात आली,” असंही या अहवालात नमूद केलं आहे.\nदेशातील नागरिकांना फिरण्याचं, कुठेही राहण्याचं, नोकरीचं आणि शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे का या प्रश्नामध्ये स्थलांतरित मजुरांचे लॉकडाउनमुळे झालेले हाल पाहता भारताचे गुण कमी करण्यात आलेत. ��पोलीस आणि नागरी दक्षता यंत्रणांकडून हिंसक आणि विषमता निर्माण करणाऱ्या पद्धतीने नियम लागू करण्यात आले,” असं या अहवालात म्हटलं आहे. फ्रिडम हाऊसने आपल्या अहवालामध्ये मागील वेळेप्रमाणे यंदाही ‘इंडियन काश्मीर’चा वेगळा उल्लेख केला असून येथे स्वातंत्र्य नाहीय असं म्हटलं आहे. २०१३ ते २०१९ दरम्यान हा भाग अंशत: स्वातंत्र दर्जामध्ये होता. आता येथे स्वातंत्र नाही असं नमूद करण्यात आलं आहे. सन २०१३ आणि २०१५ मध्ये या यादीमध्ये भारताने सलग दोनदा चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर २०१६ ते २०१८ दरम्यान भारताला ७७ गुण देण्यात आले होते. नंतर २०१९ मध्ये ७५ तर २०२० मध्ये ७१ गुण देण्यात आले होते. भारताबरोबरच यंदा बेलारुसचे स्थान आठ अंकांनी, हाँगकाँगचे तीन अंकांनी, अलर्जेरियाचे दोन अंकांनी तर व्हेनेझुएलाचे दोन अंक कमी झालेत.\nभारत सोडणाऱ्यांची संख्या वाढली.\nदररोज ३७० लोक देश सोडून जात आहेत. शिक्षणाचा स्तर व नोकरी न मिळणे हे कारण तर आहेच, पण देशाला आर्थिक भविष्य नसल्याने ही संख्या दररोज वाढतेच आहे. मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर देशाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटली गेली. २०१४ पर्यंत भारत विकसनशील देशांच्या यादीत होता, मोदी आल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती लयाला गेली. रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा काढण्यात आला. सोने विकले गेले, पेट्रोल डिझेल गॅस च्या भरमसाठ किमती वाढवून पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न झाले. जीएसटी लादला, तरी देखील मोदींना आर्थिक स्थैर्य मिळवता न आल्याने सरकारी मालमत्ता विक्री सुरु केली. अनेक नफा मिळवून देणार्या कंपन्या विकल्या, तरी देखील भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत नाही,भारत विकसनशील देशांच्या यादीतून कधीच बाहेर फेकला गेला आहे.\nयेथे पुढील भविष्य अंधकारमय दिसू लागल्याने आर्थिक स्थैर्य असलेल्या लोकांनी हा देश सोडण्यास प्राधान्य दिले आहे. दररोज ३७० भारतीय नागरिक विकसनशील देशांचे नागरिकत्व स्विकारत आहेत. सन २०१५ पासून २०१९ अखेर पर्यंत ६,७६,०८४ भारतीयांनी भारतीय नागरिकता सोडून इतर देशाची नागरिकता स्विकारली आहे. हे सरकारी आकडे आहेत. गेल्या वर्षीच्या शिक्षणावरच्या बजेटपेक्षा यंदाचा बजेट ६ हजार करोडने कमी करण्यात आला आहे. यावरुन या देशात यापुढे शिक्षणाला खाजगीकरणाच्या आगीत ढकलून गोरगरिबांना ��हागडे शिक्षण घेताच येऊ नये, यासाठी रणनीती आखली जात आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच शिक्षणाचा बजेट दरवर्षी कमी करण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची टीका आता सर्वत्र होऊ लागली आहे.\nदेशातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होऊच नये, यासाठी आंदोलनांना मुद्दामहून चिघळवण्यात येत असून, सर्व चर्चा आंदोलनांकडे वळवण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. देशावर प्रेम असणाऱ्या नागरिकांनी आता उघडपणे बोलले पाहिजे. देश आपला आहे,आपण चूप राहिल्याने आपल्या देशाचे कधीही न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. आपल्याला पुढील पीढी कधीच माफ करणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मोदींजी स्वतःला अभिमानाने फकिर म्हणतात, आणि \"झोला उठा के चला जाऊंगा\" असे नेहमी म्हणतात. मोदीजी महत्वाचे की देश, हे आपल्यालाच ठरवावे लागणार आहे.\n- - विद्यानंद जोशी✍🏻\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/5213-2-20210718-01/", "date_download": "2022-07-03T11:21:17Z", "digest": "sha1:757GB5OPVKL2EZ3A7KESAJ2FBNAKN4DR", "length": 9110, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "पती सोबत 10 मोठे खोटे बोलते पत्नी, यापैकी आपली पत्नी कोणते खोटे बोलते? - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/समाचार/पती सोबत 10 मोठे खोटे बोलते पत्नी, यापैकी आपली पत्नी कोणते खोटे बोलते\nपती सोबत 10 मोठे खोटे बोलते पत्नी, यापैकी आपली पत्नी कोणते खोटे बोलते\nजेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा ते एकमेकांना 7 प्रकारच्या आश्वासने देतात. यात आपापसात आनंद आणि दु: ख वाटून घेण्यापासून त्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यापर्यंत माहिती आहे.\nया शब्दांमध्ये, एक शब्द नेहमी सत्य बोलणे आणि जोडीदारा पासून काहीही लपवू नये. पण कधीकधी काही कारणांमुळे पती पत्नी एकमेकांशी खोटे बोलतात आणि बर्‍याच गोष्टी सांगतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बायकोच्या त्या खोट्या गोष्टीं बद्दल सांगणार आहोत जे ते बहुतेकदा आपल्या पतींना सांगतात.\nमहिलांना पैशाची बचत करण्याची सवय आहे. ती तिच्या पतीची माहिती नसताना वाचवते. वाईट वेळ टाळण्यासाठी ती हे करते. त्याचबरोबर काही स्त्रिया स्वत: साठी काहीतरी खास खरेदी करण्यासाठी अशी बचतही करतात.\nबहुतेक बायका आपल्या आजारपणाबद्दल कुटुंबाशी खोटे बोलतात. जरी तिला गंभीर आजार असले तरी ती म्हणेल की हा एक छोटासा आजार आहे. तो असे करतो जेणे करून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होणार नाही.\nबर्‍याच वेळा महिला खरेदी करताना काही महागड्या वस्तूही खरेदी करतात. परंतु भीतीमुळे ती आपल्या नव husband्याला या वस्तूची नेमकी किंमत सांगत नाही. त्यांना भीती वाटते की महागड्या वस्तू आणल्याबद्दल त्यांना वाईट वाटेल.\nबर्‍याच स्त्रिया आपल्या पतीच्या नोकरी, पगार आणि स्थिती याविषयी मित्रांसमोर खोटे बोलतात.\nकौटुंबिक जेवणाच्या वेळी जेव्हा स्त्रिया जाती असतात तेव्हा ते खोटे बोलतात. ते नेहमी त्यांना काय आवडते ऑर्डर देत नाहीत. ती इतरांच्या निवडीशी जुळते. जेव्हा ती तिची आवडलेली डिश कमी खात असते तेव्हा ती आपली ���ूक कमी करण्याचे निमित्त बनवते.\nजरी एखाद्या स्त्रीला पती कडून किंवा जवळच्या व्यक्ती कडून एखादी भेट आवडत नसली तरीही, ती तिच्यासाठी चांगले शब्द बोलते. त्यांना त्यांच्या भावना दुखावण्याची इच्छा नाही.\nबायका निश्चितपणे मोठ्या मनाने सांगतात की त्यांना पतींच्या पेस्टमध्ये रस नाही. पण आत तिला पती विषयी सर्व काही जाणून घ्यायचे आहे.\nबर्‍याच बायका आपल्या पतीच्या मित्रांना आवडत नाहीत. पण जेव्हा जेव्हा मित्र मैत्रिणी एकत्र येतात तेव्हा ती त्यांना वाईट किंवा नापसंती दर्शविणे टाळते असे दिसते.\nस्त्रिया पती किंवा नातेवाईकांना आनंदी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे खोटे बोलतात. तिला नेहमीच प्रत्येकाला आनंदी पहाण्याची इच्छा असते.\nआपल्या भूतकाळातही स्त्रिया पतीशी खोटे बोलतात. भूतकाळातील नातेसंबंध बिघडू नये अशी तिला इच्छा आहे. स्त्रियांच्या भूतकाळा विषयी जाणून पती अनेकदा दु: खी किंवा रागावले जातात. याशिवाय, लैंगिक मूडमध्ये नसताना, थकल्या सारखे आणि बरे नसतानाही स्त्रिया बरेच खोटे बोलतात.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/mahinyatun-navra-baykone-kiti-vela-sex-karava/", "date_download": "2022-07-03T12:09:28Z", "digest": "sha1:JDWRSJMEZD3A22OPQWFYQZSBAPGWJ2O3", "length": 9290, "nlines": 153, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Mahinyatun navara baykone kiti vela sex karava – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nमहिन्यातून कितीवेळा सेक्स करावा याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. मात्र जितक्यावेळी होईल त्या प्रत्येकवेळी तो दोघांच्या संमंतीनं होणं फार आवश्यक आहे. सेक्स(संभोग) करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. त्यामुळं आनंदाची कृती कोणी कितीवेळा करावी हे प्रत्येकानं ठरवणं आवश्यक असतं. खरतरं अशा विषयांवर जोडीदाराशी बोलणं जास्त फायदेशीर राहतं. तुमचा जोडीदार लैंगिक कृतींना कशाप्रकारे बघतो याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. मात्र जितक्यावेळी होईल त्या प्रत्येकवेळी तो दोघांच्या संमंतीनं होणं फार आवश्यक ���हे. सेक्स(संभोग) करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. त्यामुळं आनंदाची कृती कोणी कितीवेळा करावी हे प्रत्येकानं ठरवणं आवश्यक असतं. खरतरं अशा विषयांवर जोडीदाराशी बोलणं जास्त फायदेशीर राहतं. तुमचा जोडीदार लैंगिक कृतींना कशाप्रकारे बघतो त्याच्या किंवा तिच्या काय अपेक्षा आहेत त्याच्या किंवा तिच्या काय अपेक्षा आहेत यानिमित्ताने तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळते. त्यामुळं महिन्यातून किती वेळा करावं यापेक्षा कितीवेळा करुन आनंद मिळेल याकडं लक्ष द्या.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1339", "date_download": "2022-07-03T11:45:50Z", "digest": "sha1:OIAE5USBBYH3VQ3EOUGXVJSUXDC7UFZL", "length": 8411, "nlines": 117, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "देशात कोरोना / बाधितांचा आकडा 74 हजार 926 वर: 24 तासात सर्वात जास्त 1900 रुग्ण कोरोनामुक्त झाले | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome नवी दिल्ली देशात कोरोना / बाधितांचा आकडा 74 हजार 926 वर: 24 तासात सर्वात...\nदेशात कोरोना / बाधितांचा आकडा 74 हजार 926 वर: 24 तासात सर्वात जास्त 1900 रुग्ण कोरोनामुक्त झाले\nनवी दिल्ली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या संख्या 74 हजार 926 झाली आह��. मागील 24 तासात देशात सर्वाधिक 1900 रुग्ण ठीक झाले. यापूर्वी 10 मे रोजी 1669 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तसेच, मंगळवारी 3610 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे आकडे covid19india.org वेबसाइटवरील डेटा आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 74 हजार 281 संक्रमित आहेत. 47 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरू असू, 24 हजार 386 ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 2415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nझारखंडचे आरोग्य सचिव नितिन मदान कुलकर्णी यांनी बुधवारी सांगितले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमधऊन सोमवारी रात्री रांचीला गेलेल्या एका व्यक्तीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा आकडा 173 झाला आहे.\nशंघाई सहयोग संघटनेची बुधवार बैठक आहे. यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सामील होतील. यात मुख्यत्वे कोरोना व्हायरसशी सामना करण्याबाबत चर्चा होईल. ही बैठक व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे होईल.\nएअर इंडियाच्या 1377 फ्लाइट बुधवारी कुआलालम्पुर, मलेशियावरुन मुंबईच्या छत्रपती शिवाजी इंटरनेशनल एअरपोर्टवर येतील. यात 225 प्रवासी आहेत.\nदेशातील कोरोना कम्युनिटी ट्रांसमिशन ओळखण्यासाठी 21 राज्यातील 69 जिल्ह्यांना निवडण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदनेनुसार या जिल्ह्यात अँटीबॉडीजची तपासणी केली जाईल. एका जिल्ह्यातील 10 क्लस्टर क्षेत्रातील प्रत्येक घरातून प्रत्येकी एका व्यक्तीचे सँपल घेतले जाईल.\nPrevious articleविलगीकरण कालावधी १४ दिवसांचा मर्यादीत नाही : दिल्ली हायकोर्ट\nNext article 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून एमएसएमईला 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल- निर्मला सीतारमण\nडॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.\nस्कूलों में योग कक्षाएं शुरू की जाएं\nकेंद्रीय स्वास्थ्य मंत्री ने पीएचसी, वाईएसआर हेल्थ क्लिनिक का दौरा किया\nआरोग्यश्री कार्ड पर पीएम की तस्वीर क्यों नहीं, एमओएस से पूछता है\nस्मिता विजय ब्राम्हणे इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित💐💐💐\n“डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून MB NEWS 24TAAS मान्यता देण्यात आली\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅ���ेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/980342", "date_download": "2022-07-03T10:56:04Z", "digest": "sha1:BWJSHU7NYU33GWV5PG2N4QJELSQ4QC6G", "length": 4084, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मुंबई रोखे बाजार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मुंबई रोखे बाजार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमुंबई रोखे बाजार (संपादन)\n०९:११, १ मे २०१२ ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n१४:५५, २२ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ko:봄베이 증권거래소)\n०९:११, १ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n* तराणीवाले - मुंबई रोखे बाजारातील जे सभासद ग्राहकांच्या वतीने दलाल म्हणून तसेच जॉबर्स म्हणून कार्य करतात. त्यांना तराणीवाले असे म्हणतात.\nरोखे बाजारात काम करणार्‍याकरणाऱ्या दलालांचे पुढील चार प्रकार आहेत.\n# तेजीवाले दलाल (Bulls)- हे आशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात रोखे्सच्या किंमती वाढून फायदा मिळेल या अपेक्षेने खरेदी- विक्री करतात.\n# कंपन्या / संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या(रोखे्स,डिबेंचर्स इ.) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे.\n# गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे.\n# सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे. ४) रोखे बाजारात व्यवहार करणार्‍यांसाठीकरणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे. तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.\n=== सेबीची कार्ये ===\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA/", "date_download": "2022-07-03T11:39:28Z", "digest": "sha1:ID4XI3P25NZLXF5WJ6HL576DBJY24WER", "length": 15513, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बनावट मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्याला अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिं���े यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“���े” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pune बनावट मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्याला अटक\nबनावट मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्याला अटक\nपुणे: दि. १५(पीसीबी) – रोख १० हजार रुपये घेऊन बनावट मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधीपथकाने पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.\nकल्पेश रमेश बोहरा (वय-४२, रा. नम्रता सदन, खामगाव, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १० बनावट मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपीच्या संगणकात देखील अनेक बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड आढळली आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश बोहरा हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. त्याचबरोबर आरोपी नागरिकांना बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देत होता. आणि नागरिकांकडून बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्यासाठी पैसे घेत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली.\nपोलिसांनी आरोपी कल्पेश बोहरा याच्याकडे १० बनावट मतदान ओळखपत्र मिळून आली आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून संगणक जप्त केला असून त्यामध्ये देखील बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तसेच काहीजणांची छायाचित्रे आढळून आली आहेत.\nदरम्यान, आरोपी बोहरा बनावट मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये घेत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.\nPrevious articleविक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक; चार किलो गांजा जप्त\nNext articleमहानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने एच ए मैदान येथे “प्लॉगेथॉन ” मोहिम\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई पवार यांना “वारकरी सेवा पुरस्कार”\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मो��ा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nसेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन खून\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nपाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर महापालिकेकडून पाणी कपातीचे नियोजन सुरु..\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/slider/11-09-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2022-07-03T11:17:20Z", "digest": "sha1:DLWI22UVROXXPQWSEAN5MA27SQGXHDAD", "length": 3578, "nlines": 75, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "11.09.2021: राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n11.09.2021: राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n11.09.2021: राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\n��लेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_49.html", "date_download": "2022-07-03T11:08:24Z", "digest": "sha1:DS4TVJL6JPCQUGILY5CDCJYXSJE3IMVU", "length": 6910, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "देश छोटा.. पण कामगिरी मोठी..! ; एकाच आठवड्यात निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingदेश छोटा.. पण कामगिरी मोठी.. ; एकाच आठवड्यात निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण\nदेश छोटा.. पण कामगिरी मोठी.. ; एकाच आठवड्यात निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण\nLokneta News एप्रिल ०८, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nथिंफू: जगभरातील अनेक देशांमध्ये करोना फैलावला आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू आहे. करोना लसीकरणात विकसित देशांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याच वेळेस भारताशेजारी असलेल्या भूतानने मोठी कमाल केली आहे. भूतानने आपल्या देशातील निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण केले आहे. ही किमया काही दिवसातच साधली आहे. भूतानने केलेल्या या कामगिरीमुळे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.\nभारत आणि चीनच्या सीमेला लागून असलेल्या भूतानमध्ये मागील नऊ दिवसामध्ये आतापर्यंत चार लाख ६६ हजार ८११ जणांना लस दिली आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी ८५ टक्के जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के इतके आहे. करोना लसीचा दुसरा डोस आठ ते १२ आठवड्यानंतर देण्यात येणार आहे. त्यासाठी भूतान भारतावर अवलंबून आहे. येत्या महिनाभरात भारताकडून करोना लस उपलब्ध होण्याची आशा आहे. भूतानमध्ये २७ मार्चपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती.\nभूतानमधील लसीकरणात 'स्वयंसेवक' असलेल्या सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरली. या स्वयंसेवकांच्या मदतीने भूतानमधील दुर्गम भागातील आरोग्य केंद्रावर लसी पाठवण्यात आल्या. त्याशिवाय लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करणे, लशीचे महत्त्व समजवून देण्यासारखी कामेही या स्वयंसेवकांनी पार पाडली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सामाजिक अंतराबाबतही या स्वयंसेवकांनी लोकांना प्रशिक्षित केले.\nभूतानमध्ये ३७ डॉक्टर आणि ३००० हजार पूर्णवेळ आरोग्य सेवक आहेत. त्यामुळे या स्वयंसेवकांच्या कामगिरीचे महत्त्व अधिक आहे. लष्कराच्या जवानांसाठी असणारे खास शूज या स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक दुर्गम ठिकाणी पोहचण्यास मदत झाली. त्याशिवाय प्रशासनाने हेलिकॉप्टरचीही व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली नसती तर गावांमध्ये लस पोहचवण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागला असता.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/s_KG2S.html", "date_download": "2022-07-03T11:15:20Z", "digest": "sha1:L4CSVJ42MCET7BFO4BKXSS3WXKEUOOQA", "length": 5478, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सुरक्षा कामगारांना मिठाई वाटप", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सुरक्षा कामगारांना मिठाई वाटप\nमहाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सुरक्षा कामगारांना मिठाई वाटप\nमहाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सुरक्षा कामगारांना मिठाई वाटप\nब्ल्यू पॆन्थर- सामाजिक संघटन व महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन व अभियंता संघाचे अध्यक्ष रविंद्र चांगो शिंदे यांच्या वतीने सुरक्षा कर्मचाऱयांना मिठाचे वाटप करण्यात आले. ठाण्यातील आपल्या राहत्या गृहसंकुलातील सर्व सुरक्षा कर्मचाऱयांना शिंदे यांनी विजयादशमीनिमित्त मिठाईचे वाटप केले.याबद्दल अनेक कर्मचाऱयांनी शिंदे यांचे आभार मानले. कोरोना महामारीमुळे सध्या कर्मचारी वर्ग अतिशय बिकट आर्थिक स्थितीत आहे. त्यांच्या जीवनात काही क्षण आनंदाचे यावे या उद्देशाने कर्मचारी युनियनचा अध्यक्ष या नात्याने मी मिठाचे वाटप केले असल्याचे मत रविंद्र शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे प���सून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/06/wall-clock-correct-direction-as-per-vastu-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T12:15:39Z", "digest": "sha1:3CLLPLOFPF2I2JE2SL4UIBGGPBJQKKRN", "length": 8056, "nlines": 60, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Wall Clock Correct Direction As Per Vastu In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआपण घराची सजावट करतो. तेव्हा भितीवर छायाचित्र किंवा शोभेच्या वस्तु ठवतो. तेव्हा आपण घरामध्ये अगदी मस्त घडयाळ सुद्धा लावतो. पण घडयाळ लावताना योग्य त्या दिशेला लावावे नाहीतर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. आपण घराबाहेर पडताना किंवा घरात आल्यावर आपले लक्ष सहज घड्याळा कडे जाते. त्यावर सुद्धा बरेच काही परिणाम अवलंबून असतात.\nआपल्या घरात दारे खिडक्या किंवा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रा प्रमाणे असतो तसेच कोणत्या भिंतीवर घडयाळ लावावे त्याचे सुद्धा शास्त्र आहे. जर आपण चुकीच्या दिशेला घरात घडयाळ लावले तर त्यामुळे वास्तुदोष वाढतात व आपल्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम होतो.\nवास्तुशास्त्रामध्ये प्रतेक गोष्टीला नियम आहेत. जर आपण नियमाप्रमाणे सर्व केले तर सगळे मंगलच घडते. व घरातील व्यक्तीला त्याचा लाभ सुद्धा होतो. घरामध्ये किंवा दुकानामद्धे लावलेले घडयाळ आपले जीवन सुलभ बनवू शकते. ते कसे ते आपण पाहूया.\n1. घराच्या दक्षिण दिशेला घडयाळ लावलेतर आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. घराची दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा मानली जाते. दक्षिण दिशेला घडयाळ लावल्यास घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिमाण होतो.\n2. दरवाजाच्या वरती सुद्धा घडयाळ लावू नये. त्यामुळे घरात येताना व बाहेर जाताना निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागतो.\n3. घरामध्ये बंद पडलेले घडयाळ ठेवू नये त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते. तसेच बरोबर वेळ लावून 10-15 मिनिट पुढे ठेवावे त्यामुळे आपली प्रगती चांगली होते.\n4. काही लोकाना सकाळी लवकर उठावे लागते त्यामुळे ते आपले हातातील घडयाळ झोपताना उशीच्या खाल�� ठेवतात असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर पडतो.\n5. घराच्या पश्चिम दिशाला घडयाळ लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील व्यक्तिना नवीन गोष्टी करण्यासाठी अवसर प्राप्त होतो. तसेच उत्तर दिशेला लावलेले घडयाळ पैशाच्या नुकसानी पासून वाचवते.\n6. घड्याळातिल वेळ एकदम बरोबर पाहिजे. वेळ बरोबर नसेलतर नुकसान होण्याचा संभव असतो. घडयाळ अश्या ठिकाणी लावावे जेणे करून सर्वाना नीट दिसेल.\n7. भिंतीवरील घड्याळाची नेहमी सफाई करावी त्यावर धूळ बसू देवू नये. जर घड्याळाची काच फुटली असेल तर लगेच बदलावी.\n8. आपण संगीत असणारे घडयाळ लावले तर ते घराच्या ब्रह्मस्थानी लावावे त्यामुळे दोन फायदे होतात. घरातील लोकांची प्रगती होण्यास संधी मिळतात व नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3719", "date_download": "2022-07-03T11:37:19Z", "digest": "sha1:Q2CAF53OMIGOG33SNLRQUNTNGHIYJ6R4", "length": 32558, "nlines": 427, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "बिबट्याने केली हल्ल्याची शिकार | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटी�� फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने म���ागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome गोंदिया बिबट्याने केली हल्ल्याची शिकार\nबिबट्याने केली हल्ल्याची शिकार\nईटखेडा येथे वाघाची दहशत\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल / अर्जुनी मोरगाव: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा परिसरात वाघाची व अस्वलाची दहशत पसरली आहे त्यामुळे परिसरातील जनतेला घराबाहेर पडणे मुश्कील झाली आहे दिनांक २३ ला मध्यरात्री इटखेडा येथील अरुण गोपाळा पंधरे यांच्या अंगणात म्हशी बांधल्या होत्या त्यापैकी नऊ महिन्याच्या हल्यावर हल्ला करून त्याला ओढत बाजूला नेऊन त्याचा फडशा पाडला. जनावर मालक अरुण याचे मोठे आर्थिक नुकसान झाले वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अरुण याने नुकसानभरपाईची मागणी वन विभागाकडे केली आहे. काही वर्षांपूर्वी याच गावात अस्वलाच्या हल्ल्यात एक मृत्युमुखी तर तीन जण गंभीर जखमी झाले होते वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.\nPrevious articleराज्यात चाइल्ड फ्रेंडली पुरस्कारात शिरेगाव बांध प्रथम\nNext articleनरसाळा येथे शंभर गरजूंना मदतीचा मिळाला आधार\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/60-lakh-from-mla-shelken-for-takve-belaj-road/", "date_download": "2022-07-03T11:53:16Z", "digest": "sha1:ZKDXMW454MLSTC474R2WBA6Y445HLHQB", "length": 10603, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाकवे-बेलज रस्त्यासाठी आमदार शेळकेंकडून 60 लाखांचा निधी – Dainik Prabhat", "raw_content": "\nटाकवे-बेलज रस्त्यासाठी आमदार शेळकेंकडून 60 लाखांचा निधी\nटाकवे बुद्रुक (वार्ताहर) –बेलज-टाकवे रस्त्याकरिता आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून 60 लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा रस्ता300 मीटर लांब व 5 मीटर रुंद क्रॉंक्रीटीकरण उर्वरित डाबंरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.\nया कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे मावळ तालुका उपाध्यक्ष मारुती असवले, माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, सरपंच भुषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, माजी चेअरमन नारायण मालपोटे, उद्योजक अनिल मालपोटे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, सदस्य सोमनाथ असवले, ज्योती आंबेकर, राजू शिंदे, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,\nशालेय समिती अध्यक्ष अनिल असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, योगेश शिंदे, विकास असवले, विष्णू जांभुळकर, बजरंग इंगळे, मुनावर अत्तार, संदीप मोरे, काळुराम असवले उपस्थित होते.\nपिंपरी: महापालिकेच्या आठ शाळांत ‘झिरो वेस्ट’ मोहीम\nनियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी\nपिंपरी: मालमत्ता बिलांचे आजपासून पोस्टाने वाटप\nपिंपरी: “आरटीई’ अंतर्गत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी पालकांची धावपळ\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2022-07-03T12:04:51Z", "digest": "sha1:TKOOS42APUFUBEPEQD4PAJOPOFDJ6XYF", "length": 7388, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "लग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्राम वर नंबर वन ! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi Trends>लग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्राम वर नंबर वन \nलग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्राम वर नंबर वन \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणा-या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्रामवरून जाहिर केली. ह्यामूळे दोघांचीही इंस्टाग्रामवर सध्या सर्वाधिक लो��प्रियता दिसून येते आहे\nअमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ह्या आकडेवारीनूसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रणी स्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलीवूडमधल्या ह्या बहूचर्चित जोडीच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते खूप काळापासून पाहत होते. आणि आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इंस्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला.\nस्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “दीपिका-रणवीरने इंस्टाग्रावरून आपल्या लग्नाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब-याच लोकांनी ही पोस्ट वाचली, लाइक आणि शेअर केली. ज्यामूळे त्यांच्या रँकिंगवर बराच फरक पडला आहे. “\nअश्वनी कौल पूढे म्हणतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”\nरणवीरच्याशिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच, दीपिकाच्याशिवाय प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा, जैकलिन फर्नांडीज आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.\nPrevious दिवाळी शॉपिंगसाठी सिध्दार्थला केली स्कार्फने मदत\nNext निर्माते मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकरने लॉंच केला ‘माधुरी’चा ट्रेलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_15.html", "date_download": "2022-07-03T12:35:56Z", "digest": "sha1:CVJJOOV7YTLXCMS5ZZPSWFCAXLPMSNC3", "length": 5539, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "'ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील' ; चित्रा वाघ यांचा रोख कोणाकडे?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठPolitics'ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील' ; चित्रा वाघ यांचा रोख कोणाकडे\n'ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील' ; चित्रा वाघ यांचा रोख को��ाकडे\nLokneta News एप्रिल ०७, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबईः'अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील,' अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटचा रोख नेमका कोणाकडे आहे. याविषयी चर्चा सुरु झाली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडलं होतं. तर, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. त्यामुळं चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे.\n'अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील. सुडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणार नाही हे लक्षात ठेवा,' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.\nरुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या\n' आता नवीन वसुली मंत्री कोण होणार'' असा प्रश्न अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांनी टीका केली होती. चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना 'चित्राताईंचा स्वत:चा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि त्या नवीन वसुली मंत्री कोण हे विचारत आहेत,' असा टोला हाणला होता.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myinsuranceclub.com/marathi/life-insurance/companies/lic-of-india/jeevan-saral", "date_download": "2022-07-03T12:34:52Z", "digest": "sha1:BGR3DGDGP7LGATA6LYQLAWTOHFI67UP5", "length": 14327, "nlines": 117, "source_domain": "www.myinsuranceclub.com", "title": "एलआयसी जीवन सरल - Review, Key Features & Benefits", "raw_content": "\nएलआयसी जीवन सरल ही प्रत्यक्षात एक देणगी विमापत्र म्हणजेच एन्डॉवमेंट पॉलिसी आहे ज्यामध्ये खूपलवचिकता/परिवर्तनशीलता आहे जी केवळ संयुक्त/एकत्रितकेलेल्या (युनिटलिंक्डइन्शुरन्सप्लॅन) सह उपलब्ध आहे. म्हणून ही विशेष योजनांतर्गत विभागलेली आहे. ही योजना मृत्यूनंतर व���माराशीच्या तुलनेत दुहेरी फायदा व प्रीमियम परतावा देऊ करते.\nया प्लॅनमध्ये, हफ्त्याची/प्रीमियमची रक्कम पॉलिसीधारक ठरवू शकतो आणि जेव्हा त्याला बीमित रक्कम(समअशुअर्ड) दिली जाते तेव्हा त्याला तीमासिक प्रीमियमच्या 250 पटीने मिळते. जर विमा उतरवलेली संपूर्ण मुदत (पॉलिसीटर्म) संपली तर विमाधारकाला मॅच्युरिटीच्यावेळेस विम्याची पूर्ण रक्कम+लॉयल्टी अॅडिशन्स प्राप्त होईल. मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी विम्याची पूर्ण रक्कम हि पॉलिसीधारकाच्या पॉलिसी प्रवेशाच्या वयावर आणि पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून असते आणि ती पॉलिसीच्या सुरुवातीस निर्दिष्ट केली जाते.\nआता, जर विमा उतरवलेल्या व्यक्तीचा/पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीमध्ये मृत्यू झाला तर त्याने नामनिर्देशित केलेल्या अथवा नॉमिनीस विमाराशी + अतिरिक्त प्रीमियमचा परतावा वगळता/ राइडर प्रीमियम वगैरे आणि प्रथम वर्ष प्रीमियम + लॉयल्टी अॅडीशन, जर असेल तर मिळेल.\nअशाप्रकारे, मृत्यूमुळे होणारा लाभ हा, पॉलिसी घेतानाचे पॉलिसीधारकाचे वय आणि पॉलिसीच्या मुदतकालावधीप्रमाणेच असेल कारण ते फक्त निवडलेल्या प्रीमियम रकमेवरच अवलंबून असते परंतु मॅच्युरिटी बेनेफिट हा वेगवेगळ्या वयोगटांच्या अनुसार व पॉलिसीच्या मुदतीनुसार वेगवेगळा असू शकतो.\nही योजना इतरइंडोवमेएंट योजनांपेक्षा काही वेगळ्या सुविधा पुरवते आणि म्हणूनच ही एक विशेष योजना आहे.\nपॉलिसीधारक स्वतःची प्रीमियम रक्कम निवडू शकतो आणि नंतर विमा राशीची(समअशुअर्ड) रक्कम निश्चित केली जाते.\nया योजनेअंतर्गत चवथ्या वर्षापासून काही अटी आणि नियमानुसार अंशतः पॉलिसीसरेंडर करण्याची मुभा आहे.\nपॉलिसीधारकालाप्रीमियम भरण्यासाठीआपल्या सोयीनुसारकालावधी निवडण्याची परवानगी आहे.\nएलआयसी जीवन सरल योजनाची प्रमुख वैशिष्ट्ये\nप्रीमियमची रक्कम ही पॉलिसीधारक निवडू शकतो आणि विमा राशी (समअशुअर्ड) ही मासिक प्रिमियम रकमेच्या 250 पट आहे.\nमृत्यूलाभार्थ विमा राशी(समअशुअर्ड)+ प्रीमियमचापरतावा अतिरिक्त वगळता / राइडर प्रीमियम वगैरे आणि प्रथम वर्ष प्रीमियम + लॉयल्टी अॅडिशन.\nमॅच्युरिटीलाभार्थ पूर्णविमा राशी(समअशुअर्ड) + लॉयल्टी अॅडिशन जर असेल तर मिळेल.\nपॉलिसीच्या तिसर्या वर्षानंतर पॉलिसीचे आंशिक सरेंडर मान्य आहे.\n3 वर्षांपर्यंतचा प्रीमियम भरणा केल्यानंतरएक वर्षासाठी वाढीव धोका कव्हर मिळते.\nटर्म रायडर द्वारा पर्यायी उच्च संरक्षणआणि अपघाती मृत्यूआणि विकलांगता लाभ दिला जातो.\nआपण जास्तीत जास्त मुदत कालावधी निवडू शकता परंतु 5 वर्षांनंतर कोणत्याही सरेंडर दंड किंवा तोट्याशिवाय कोणत्याही वेळी पॉलिसीसरेंडर करू शकता.\nपॉलिसीच्या 10 व्या वर्षापासून लॉयल्टी ऍडिशन प्रदान केले जातात.\nएलआयसी जीवन सरल योजनेतून आपल्याला मिळणारे फायदे–\nमृत्यू लाभ - विमा उतरवलेल्या व्यक्तीचा/पॉलिसीधारकाचापॉलिसी कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास, नॉमिनीला खालील गोष्टी प्राप्त होतात.\nविमा राशी (उदा. मासिक प्रीमियमच्या 250 पट) +\nअतिरिक्त वगळून प्रीमियम्सचा परतावा /राइडर प्रीमियम आणि प्रथम वर्ष प्रीमियम +\nलॉयल्टी अॅडिशन, जर असेल तर\nमॅच्युरिटी बेनिफिट - पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी, पॉलिसीधारकास खालील लाभ मिळेल.\nमॅच्युरिटी विमा राशी हीपॉलिसी घेतानापॉलिसीधरकाचे वय आणि पॉलिसीचा कालावधी यावर अवलंबून असते+\nलॉयल्टी ऍडिशन्स, जर असेल तर.\nआयकर सवलत - जीवन सरल धोरणासाठी (पॉलिसीसाठी) कलम 80 सी अंतर्गतभरलेल्या प्रीमियम्सची रक्कम ही आयकर मुक्त असते.जीवन सरल धोरणाच्या (पॉलिसीच्या) मॅच्युरिटी प्राप्तीसाठी कलम 10 (10 डी) अंतर्गतदेखील सूट आहे.\nएलआयसी जीवन सरल पॉलिसीमधील पात्रता अटी आणि अन्य निर्बंध\nविमाराशी(समअशुअर्ड)(रुपये) 250 पट मासिक प्रीमियम\nपॉलिसीची मुदत (वर्षांमध्ये) १० ३५\nपॉलिसीधारकाच्या प्रवेशाचे वय १२ ६०\nमुदतपूर्तीचे वय - ७०\nमासिक प्रीमियम (रुपये) १२ते ४९ वर्षांसाठी रु २५०/- ५० ते ६०वर्षांसाठी रु. ४०० /\nपैसे देण्याची पध्दत वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक आणि एसएसएस.\nएलआयसी जीवनसरल योजनेचे नमुना उदाहरण\nखालील उदाहरणामध्ये ३५ वर्षांच्या निरोगी व्यक्तीसाठी(नॉन-तंबाखू उपभोक्त्यास) वार्षिक प्रीमियम = रु. ४७०४ आणि पॉलिसी कालावधी= २५ वर्षे अनुक्रमे.\nएलआयसी जीवनसरल योजनेची अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि लाभ\nरायडर्स- 2 अतिरिक्त रायडर्स उपलब्ध आहेत:\nटर्मरायडर - प्रवेशासाठी किमान आणि कमाल वय अनुक्रमे 18 आणि 50 वर्षे व कमाल विमाराशी जास्तीत जास्त रु. 25 लाख पर्यंत आणि किमान विमाराशी 1 लाख रुपये असेल.\nअपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ.\nआपण प्रीमियम अदा करणे थांबवल्यास - आपण तीन पॉलिसी वर्षानंतर प्रीमियम भरणाबंद केल्यासपॉलिसी कमी विमा राशीसाठी सशुल्क मूल्यप्राप्त करते परंतु पॉलिसी भविष्यात कोणत्याही नियमित वाढीसाठी पात्र असेल.\nआपण पॉलिसी परत करू इच्छित आहात - 3 पॉलिसी वर्षानंतर गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू आहे.\nसरेंडर व्हॅल्यूची हमी - भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 30% - 1 वर्षाचे प्रीमियम.\nविशेष सरेंडर मूल्य - जर 3 किंवा अधिक वर्षे परंतु '4 वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरले असतील तर 80% मॅच्युरिटी निश्चित रक्कम/समअशुअर्ड. मॅच्युरिटीसमअशुअर्डच्या90%, जर 4 किंवा अधिक वर्षे '5 वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरले असतील आणिजर 5 किंवा अधिक वर्षांचे प्रीमियम्स भरले असतील तरमॅच्युरिटीच्या सम अॅश्युअर्डच्या 100%.\nआपल्याला आपल्या पॉलिसीवर कर्ज हवे आहे - या पॉलिसीच्या अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/07/tasty-crispy-cabbage-pakora-kobichi-bajji-capsicum-pakora-shimla-mirch-bajji-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:07:49Z", "digest": "sha1:33PGLADND3I3IIFZIIGGKRLRMLKES7YK", "length": 8564, "nlines": 90, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nकुरकुरीत कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी ढोबळी मिरची भजी\nआता पावसाळा हा सीझन चालू आहे. बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला गरम गरम चहा किंवा कॉफी प्यायची तलफ येते. मग बाल्कनीत बसून गरम गरम चहा किंवा कॉफी बरोबर मस्त पैकी गरम गरम भजी तर हवीच.\nआपण ह्या अगोदर कांदा भजी किंवा बटाटा भजी किंवा मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची ते पाहिले. आता आपण कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. हे भजाचे दोन्ही प्रकार मस्त लागतात तसेच ते छान कुरकुरीत सुद्धा होतात.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n2 कप कोबी (पातळ उभा चिरून)\n1 मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून)\n1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट\n2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)\n½ टी स्पून लाल मिरची पावडर\n¼ टी स्पून हळद\n¼ टी स्पून हिंग\n1 टी स्पून ओवा (चोळून)\n7-8 कडीपत्ता पाने (चिरून)\n3 टे स्पून बेसन\n1 टे स्पून तांदळाचे पीठ\n1 टे स्पून तेल (गरम)\nसाहीत्य: शिमला मिरचीची भजी:\n2 मध्यम आकाराच्या शिमला मिरची\n1 टी स्पून व्हेनिगर\n¼ टी स्पून मीठ शिमला मिरचीला लावण्यासाठी\n1 टे स्पून तांदळाचे पीठ\n1 टी स्पून लाल मिरची\n¼ टी स्पून हळद\n¼ टी स्पून हिंग\n1 टे स्पून तेल (गरम)\nप्रथम कोबी उभा पातळ चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची बारीक चिरून किंवा कुटून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.\nएका बाउलमध्ये चिरलेला कोबी, कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, तांदळचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद हिंग, कडीपत्ता, ओवा, मीठ व गरम तेल घालून चांगले मिक्स करून पाणी आजिबात घालायचे नाही.\nकढईमध्ये तेल गरम करून छोटी छोटी भजी तेलात घाला भजी घालताना मिश्रण दाबून घालू नका. मग दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत भजी तळून घेऊन प्लेट मध्ये काढून घ्या.\nकृती: शिमला मिरचीची भजी:\nशिमला मिरची धुवून पुसून घ्या. मग त्याचे उभे चार तुकडे कापून घ्या. मग त्यावर व्हेनिगर व थोडेसे मीठ घालून बोटानि एकसारखे करून घेऊन 5 मिनिट तसेच बाजूला ठेवा.\nएका भाड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ चवीने, गरम तेल घालून मिक्स करून लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून चमचानी मिक्स करून घ्या. मिश्रण चमचानी चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालून सर्व शिमला मिरचीला मिश्रण लाऊन घ्या.\nएका कढईमध्ये तेल गरम करून बेसनमध्ये बुडवलेली शिमला मिरची गरम तेलात घालून विस्तव मध्यम ठेवा. मग दोन्ही बाजूनी भजी छान कुरकुरीत तळून घ्या.\nगरम गरम भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/chandra-aani-mangal-shubh-sanyojan/", "date_download": "2022-07-03T10:52:38Z", "digest": "sha1:YVRXYA2XUCT7ZOO2NQ2W3E6QP2SNGM75", "length": 16746, "nlines": 51, "source_domain": "live65media.com", "title": "चंद्र आणि मंगळ यांचे शुभ संयोजन, सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहे - Live 65 Media", "raw_content": "\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n29 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nHome/राशीफल/चंद्र आणि मंगळ यांचे शुभ संयोजन, सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहे\nच���द्र आणि मंगळ यांचे शुभ संयोजन, सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहे\nज्योतिषानुसार, ग्रह नक्षत्रांची सतत बदलणारी स्थिती मानवी जीवनावर, नोकरीवर, व्यवसायात, कुटूंबावर परिणाम करते. ग्रह नक्षत्रांच्या शुभ आणि अशुभ चालीनुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनात फळ मिळते. चंद्र आणि मंगळामुळे महालक्ष्मी योग तयार झाला आहे. ज्याचा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. तथापि, हा शुभ योगायोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांगला आहे आणि कोणास त्रास सहन करावा लागतो, चला याबद्दल माहिती करू.\nमेष : राशीतील लोक आनंदाच्या साधनांवर जास्त पैसे खर्च करतात. आपण करमणुकीसाठी वेळ काढू शकता. कुटुंबातील लोकांना पूर्ण सहकार्य मिळेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपण नवीन योजना बनवू शकता. आपल्याला आपले कार्य सुधारण्याची आवश्यकता आहे. आपण कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. प्रवासादरम्यान तुम्हाला फायदा मिळू शकेल. आपल्याला लढाईपासून दूर रहावे लागेल.\nवृषभ : राशीच्या लोकांना सर्जनशील कामात यश मिळेल. आपण पार्टी आणि पिकनिकमध्ये मधुर पदार्थांचा आनंद घेऊ शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य परिणाम मिळेल. जीवनसाथीच्या मदतीने तुम्हाला आनंद मिळेल. सरकारी नोकर्‍या करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळत आहे. आपण आपले सर्व थांबविलेले काम पूर्ण कराल. महालक्ष्मी योगामुळे तुमचे नशीब सुधारेल.\nमिथुन : राशीचे मूळ लोक आनंदाचे साधन वाढविण्यात यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसमवेत तुम्ही मनोरंजक वेळ घालवाल. अचानक पैसे परत येऊ शकतात. आपण केलेल्या कष्टाचे प्रतिफळ मिळेल. आपण प्रभावशाली लोकांना भेटू शकता, जे भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसाय चांगला होईल. एखाद्याला तीव्र आजारापासून मुक्तता मिळू शकते. वाहन आनंद होईल.\nकर्क : राशीकरांना कोणत्याही प्रकारचे विवाद टाळावे लागतील. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. शारीरिक वेदना होण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका. अचानक दूरसंचार माध्यमाद्वारे आनंददायक बातम्या प्राप्त होऊ शकतात, ज्यामुळे घरातील सुखी वातावरण तयार होईल. जुने नातेवाईक भेटण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. पैशाच्या फायद्यासाठी संधी येऊ शकतात.\nसिंह : सिंह राशी असलेल्या लोकांना महालक्ष्मी योगाचा चांगला फायदा होईल. पैसे मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. आपण मित्र आणि कुटूंबियांसह सुखद वेळ घालवाल. आपणास सर्जनशील कार्यात अधिक रस असेल. नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. या राशीचे लोक त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी होतील. पैशाच्या व्यवहारात तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात.\nकन्या : कन्या राशींना शारीरिक त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे काम करण्यात अडथळे येऊ शकतात. आपण अनावश्यक ताण घेणे टाळले पाहिजे. आपले गुप्त शत्रू सक्रिय असतील, ते आपणाला इजा करण्याचा प्रयत्न करु शकतात. विलासनात जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित बाबतीत आपल्याला सामान्य फळ मिळेल. आपण आपली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. रोजगार वाढण्याची शक्यता आहे.\nतुला : तूळ राशीच्या लोकांना आपले बोलणे नियंत्रित करावे लागेल अन्यथा कोणाबरोबर वाद होऊ शकतो. पैशाच्या व्यवहारात तुम्ही हुशारीने काम केले पाहिजे. आपणास प्रेमसंबंधित बाबींमध्ये चांगले निकाल मिळेल. आपण आपल्या प्रियकराकडून भेट घेऊ शकता. प्रभावी लोकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला करिअरमध्ये जाण्यासाठी संधी मिळू शकतात. आपण मित्रांसह मजा करण्यासाठी प्रवासाचा कार्यक्रम बनवू शकता. आपले उत्पन्न सामान्य असेल, त्यानुसार आपल्याला घरगुती खर्चासाठी बजेट ठेवावे लागेल.\nवृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. आपण वाहने आणि यंत्रसामग्रीच्या वापरामध्ये निष्काळजीपणाने वागू नये, अन्यथा शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे. आपण एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावर निर्णय घेत असल्यास घाई करू नका. या राशीचे लोक मित्रांसह काही नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकतात, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल.\nधनु : घरात उपासना करण्याचा कार्यक्रम बनवू शकतात. तुम्हाला सत्संगाचा फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील. प्रभावशाली लोकांना मार्गदर्शन मिळेल. नवीन कामात तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी योगामुळे विवाहित जीवनात गोडवा कायम राहील. जोडीदाराबरोबर असलेले मतभेद दूर होतील. प्रेमसंबंधित प्रकरण���ंत तुमचे चांगले परिणाम होतील.\nमकर : मकर राशीच्या लोकांसाठी कठीण वेळ असेल. अनपेक्षित खर्च येतील, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडू शकते. कोणतेही काम जे खराब होऊ शकते ते होऊ शकते, ज्यासाठी आपण खूप चिंतित व्हाल. कुठल्याही बाबतीत कुटुंबात तणाव असेल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांसमवेत तुम्ही चांगला वेळ घालवाल. खासगी नोकरीत काम करणाऱ्या लोकांची अचानकपणे बदली होऊ शकते.\nकुंभ : कुंभ राशीतील मूळांना शेतात अधिकार मिळतील. कामाची जबाबदारी वाढेल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय चांगला होईल. आपले रखडलेले पैसे परत येऊ शकतात. करिअरमध्ये जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल. नफा वाढेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर मिळेल. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी घाई करू नका.\nमीन : मीन राशीच्या लोकांची वेळ शुभ राहील. महालक्ष्मी योगामुळे तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील बदल आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला बाहेरून पाठिंबा मिळू शकेल. व्यवसाय चांगला होईल. आपण आपल्या कामाबद्दल पूर्णपणे प्रामाणिक असाल. आपण आपल्या हातात कोणतीही जोखीम घेण्याचे धाडस करू शकता, जे आपल्याला चांगला फायदा देईल.\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/page/30/", "date_download": "2022-07-03T12:35:22Z", "digest": "sha1:PCPIVWVYKMA73JQAHGY7CJLLVYBBCG34", "length": 15402, "nlines": 66, "source_domain": "live65media.com", "title": "Live 65 Media - Page 30 of 114 - Live 65 Media for News in Marathi", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 ���ाशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nसंकटमोचन करतील संकट दूर, ह्या लोकांना कामात यश मिळेल आणि धन भरपूर\nआज तुमचा दिवस खूप चांगला असल्याचे सिद्ध होईल. आपण आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यास सक्षम असाल. आपली कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण केली जाऊ शकते. आपण आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जाईल. आपल्या प्रयत्नांसह तुम्ही कामात सतत यश मिळवाल. नशिबाला पूर्ण सहकार्य मिळेल. अचानक दूरसंचार माध्यमातून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. शासकीय कामे पूर्ण …\nजीवनात आनंदाचे सुखाचे क्षण येणार, आयुष्यात तुम्हाला मोठे बदल दिसतील\nआज तुमचा दिवस चांगला जाईल. आपल्या जीवन साथीदाराच्या पाठिंब्याने आपणास आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकेल. आपण कोणतीही कामे नव्याने सुरू करू शकता. तुमच्या मनात नवीन विचार येतील. या राशीच्या लोकांना आयुष्यात संपत्ती मिळेल, तुमच्या समोर नवीन संधी येतील. आपल्यासाठी काळ खूप शुभ राहणार आहे, आयुष्य मोठ्या यशस्वीतेने समृद्ध होईल, कुटुंबात सुखाची सुरुवात होईल, धन आणि संपत्ती मध्ये सतत वाढ …\nह्या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश आणि वाढेल धनसंपत्ती\nआज तुमचा दिवस फायद्याचा सिद्ध होईल. ग्रह आणि नक्षत्रांच्या शुभ प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात पैशाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायद्याचे ठरतील. कुटुंबातील सदस्यांसह सुखद काळ घालवेल. दुपारी काही चांगली बातमी मिळेल ज्यामुळे मनातील सर्व त्रास दूर होतील. आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर असतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील. पैसे मिळण्याचे मार्ग असू …\nह्या 6 राशींच्या लोकांची चिंता होईल दूर, आर्थिक लाभ होणार आता भरपूर\nआज आपण ज्या राशीन विषयी बोलत आहोत त्यांच्या वर कुबेर देवांची कृपा होत आहे. काही तरी नवीन आणि वेगळं करण्याची सवय तुम्हाला यश देईल. आपण लोकांना भेटता तेव्हाच सकारात्मक गोष्टी वापरा. जीवन आनंदाने भरलेले राहील, मालमत्तेचा धनाचा फायदा होईल. आपली आर्थिक भरभराटी होण्यास सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या सर्व मेहनतीने यशस्वी व्हाल. सामाजिक वर्तुळ वाढेल. अनुभवी लोकांशी संपर्क साधता येतो. नोकरीच्या …\nह्या 5 राशीचे लोकांना मिळू शकते मोठी खुशखबर, लवकरच होऊ शकतात करोडपती\nअचानक व्यापाऱ्यांना लक्षणीय फायदा होऊ शकेल. व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रात नफा मिळतो. आपण सर्व कामे आत्मविश्वासाने करू शकता. व्यवसायात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. आपण जुन्या समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यवस्थापित करू शकता. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असू शकते, आपले प्रयत्न रंग आणू शकतात. व्यवसायात तुम्हाला अचानक पैसे मिळवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्य आपले खूप समर्थन …\nह्या 6 राशींची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल, उत्पन्नाचे मिळतील नवीन स्रोत\nआज अचानक तुमच्या हातात अमाप पैसे मिळून तुम्हाला फायदा होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचे प्रलंबित कामही पूर्ण कराल, ज्यामध्ये समाधान मिळेल. जर व्यवसायात नवीन योजना बनविल्या गेल्या असतील तर त्यास आज वेग मिळू शकेल. व्यवसायातही आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. पूर्वीपेक्षा आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व महत्वाकांक्षा सहजपणे पूर्ण करू शकाल. आज आपले प्रलंबित …\nह्या राशींच्या लोकांना होणार पैशांच्या बाबतीत मोठा लाभ, सर्व चिंता होणार आता दूर\nआर्थिक स्थिती मजबूत राहील. आपल्याला आपल्या कामात इच्छित परिणाम मिळेल. तुमची शक्ती वाढेल. आपण आपल्या कामाच्या योजना पूर्ण कराल. रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आज व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल तर ते पैसे परत मिळतील. कामाच्या क्षेत्राची समस्या सुटेल. सहकार्यांसह चांगले संबंध असू शकतात. व्यवसाय संबंधित महत्वाच्या योजना तुम्हाला चांगला नफा देऊ …\nआज या 6 राशीच्या कुंडलीत राज योग सुरू होईल दिवस छान होतील रखडलेले काम पूर्ण होईल\nपदोन्न���ीसाठी संधी आहेत परंतु आपल्याला त्यासाठी स्थलांतर करण्याची आवश्यकता असू शकते. विचारपूर्वक बोला. आपले लक्ष सामान्य कामावर अवलंबून असेल. आज तुमची प्रकृती चांगली असेल. कुटुंब मदत करू शकते. नोकरी आणि व्यवसायात नवीन लोकांना भेटण्याची संधी आहे. नकारात्मक विचार घालवून पुढे जाण्याची वेळ आली आहे. भाऊ आपल्या बहिणींना चांगल्या भेटवस्तू देतील. आज आपण आपले विचार कोणाबरोबर सामायिक कराल. आपले कार्य सुधारण्यासाठी …\nह्या 6 राशींच्या लोकांकडे पैसे येतील भरपूर, सर्व कार्य होतील यशस्वी\nतुमचा दिवस चांगला जाईल. आपण प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सक्षम होऊ शकता. आपणास खास एखाद्याचे सहकार्य मिळू शकेल. वैवाहिक संबंधात गोडवा वाढेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. करियरशी संबंधित नवीन संधी तुम्हाला मिळतील. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. आपण काही योजनांमध्ये बदल करू शकता. आपण काहीतरी नवीन करून दाखवू शकता. पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. आपण काही बाबतीत मोठा …\nराशिफल 5 जुलै 2021: आज या 3 राशांना धन मिळेल आणि या 4 राशींना मोठे यश मिळेल\nमेष : आज आपला दिवस खूप चांगला दिसत आहे. सकाळी घराच्या सदस्याकडून सकाळी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिवसभर तुमचे मन आनंदित होईल. रखडलेले काम हळूहळू पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. आपण विशेष लोकांना ओळखू शकता, जे आपल्याला भविष्यात चांगले फायदे देईल. गुंतवणूकी संदर्भात तुम्हाला काही नवीन सल्ला मिळू शकेल. वृषभ : आज तुमचा दिवस कामासाठी …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2012_09_02_archive.html", "date_download": "2022-07-03T10:56:35Z", "digest": "sha1:HWHZNUDFDIOU7VXETGJQNG7HUFHW4WNT", "length": 36026, "nlines": 120, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2012-09-02 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nThursday, September 06, 2012 श्री.अभिजीत पाटील ब��ुजन, बहुजन प्रबोधन, बहुजन महापुरुष, स्वराज्याचे शिलेदार 38 प्रतिक्रिया Edit\nहिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या आद्याक्रांतीकाराबद्दल ....\nदिनांक ७ सप्टेंबर हा भारताचे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती दिन.१७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी उमाजी नाईकांचा जन्म रामोशी जमातीत झाला.महाराष्ट्रात रामोशी जमातीस रानटी जमात म्हणुन ओळखले जायचे.चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फ़ेकले गेल्याने या जमातीच्या वाट्याला असा कोणताच व्यवसाय आला नव्हता.पर्यायाने लुटमार करणे , दरोडे टाकणे त्यांना भाग पडत असे.३५० वर्षापुर्वीही हिच स्थिती होती.शिवरायांनी स्वराज्य निर्मीतीचा निर्णय घेतला, तेंव्हा त्यांनी बहुजनातील अनेक जातीचे मावळे गोळा केले होते. छत्रपती शिवराय रत्नपारखी होते.त्यांच्या सैन्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या नजरेतून ही जमातही सुटली नाही.पुरंदरच्या डोंगर कपारीत फ़िरणारे लढाऊ, धाडसी व प्रामाणिक रामोशी आपल्या सैन्यात घेतले. अनेक रामोशी जमातीच्या लोकांनी मर्दमकी गाजवली.स्वराज्यासाठी प्राण दिले.छ. शिवरायांनी त्यांच्या शौर्याचं चीज म्हणून अनेकांना वतने, इमाने, ताम्रपट देऊ केले, याचा परिणाम असा झाला की , अस्थिर रामोशी स्थिर जीवन जगू लागले.छ.शिवराय गेले तरी त्यांनी स्वराज्याशी कधीही बेईमानी क��ली नाही.पेशवाई संपेपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणुन रक्षण केले.\n'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाइक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.\nछत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशा���र परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.\n१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.\nया सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाइक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या सहाय्याने इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाइक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाइक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.\nअशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.\nMonday, September 03, 2012 श्री.अभिजीत पाटील 22 प्रतिक्रिया Edit\nकलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात.कुणी समाज प्रबोधनासाठी , कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहास���ची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो.पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण हे बहुजन महापुरुषांचे कार्य दुषित करण्यासाठी व या महापुरुषांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळु न देण्यासाठी उलटपक्षी या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी आपली कला, प्रतिभा, लेखनी वापरत असल्याचे अनेक वेळा जाहीर झाले आहे.\nराम गणेश गडकरी यांनी \"राजसंन्यास\" या नावाने एक काल्पनिक नाटक /कथा रचुन या नाटकाआडुन शिवारायांची आणि शिवकुटुंबाची अत्यंत खालच्या पातळीचर जाऊन बदनामी केलेली आहे.या काल्पनिक नाटकाचा रचनाकार गडकरीने शिवकुटुंबाची बदनामी तर केलीच आहे पण ही बदनामी करण्यासाठी त्यांनी बहुजनांच्या दोन महत्वाच्या प्रतिकांचा / नावाचा वापर केलेला आहे आणि या दोन प्रतिकांची नावे आहेत जिवाजी आणि देहु.\nजिवाजी हे छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेवक होते.अफ़जलखाना विरुद्धच्या मोहिमेत शिवरायांसोबत असताना \"होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी \" असे इतिहासात जिवाजींच्या शिवप्रेमाची व शौर्याची नोंद आहे.सदर \"राजसंन्यास\" नाटकात यांच जिवाजी या नावाचा ’जिवाजीपंत’ हे काल्पनिक पात्र रंगवून राम गणेश गडकरी याने बहुजनांना अत्यंत प्रिय असलेल्या ’जिवाजी’ यांचा देखील अपमान केलेला आहे. याच शिवप्रेमी ’जिवाजी’ यांच्या नावाने रंगवलेल्या ’जिवाजीपंत’ च्या तोंडुनच शिवरायांची बदनामी गडकर्याने केलेली आहे आणि आपल्या शिवरायद्वेषाची आग शमुन घेतली आहे.ब्राह्मण इतिहासकारांनी - अभ्यासक - लेखकांनी जिवाजी महालेंचा आदरार्थी उल्लेख कुठेही केलेला दिसत नाही. \"जिवा\" असाच एकेरी उल्लेख सर्वत्र आढळून येतो.\nदुसरे व बहुजनांचे अत्यंत प्रिय प्रतिक आहे ते \"देहू\", कारण देहू हे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व कर्मस्थान आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या अभंगातून व प्रबोधनातून हादरे देणार्या संत तुकाराम महाराजांचे त्यांच्या हयातीपासुनच छळ करणारे ब्राह्मण जगदगुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. छ.शिवरायांवर संत तुकाराम ���हाराजांच्या अभंगाचा, वारकरी सांप्रदायाचा व त्या माध्यमातून तुकाराम महाराज चालवत असलेल्या बहुजन मुक्ती चळवळीचा खुप मोठा प्रभाव होता हे जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच राम गडकरीने शिवरायांची बदनामी करण्यासाठी मुद्दामच बहुजनांना अत्यंत आदरणीय असलेल्या शिवगुरु जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा \"देहू\" या जन्मस्थळाची निवड केली. \"देहू\" हे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं म्हणजे एका गावाचे नाव आहे.मागील हजारो वर्षाच्या इतिहासात \"देहू\" हे एखाद्या व्यक्तीचे नाव असल्याचे ऐकिवात नाही.\nही दोन्ही छ.शिवरायांशी जवळीक असलेल्या अत्यंत प्रिय प्रतिकांचा गडकरी \" राजसंन्यास\" या नाटकात पात्रांच्या रुपात वापर करून \"जिवाजीपंत\" व \"देहू\" यांच्या तोंडून पुढील प्रमाणे छत्रपतींची बदनामी केलेली आहे व ते लक्षात घेण्यासाठी \"राजसंन्यास\" नाटकातील वरील पात्रांच्या तोंडी बुसडवलेली काही उदाहरणे-\n१) जिवाजीपंत : शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून मुलखात पुंडाई (बंडखोरपणा, उपद्रव, लुटारूपणा) आरंभली.\n२) जिवाजीपंत : या कलमाच्या करामतीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविता येते ( म्हणजे असे तर नसेल ना की \"वाघ्या\" हे शिवइतिहासात \"अस्तित्वात नसलेले\" पात्र \"अस्तित्वात आहे \" असे दाखुवुन \"नव्हत्याचे होते करून दाखविले आहे\")\n३) जिवाजीपंत : सांगु तुला देहू कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आह.त्याने आपला \"दासबोध\" ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आह.त्याने आपला \"दासबोध\" ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना शिवाजी भवानी तलवारीने नाही तुझ्या आडदांड करेलीने नाही नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते आता तुच सांग बघु भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर \n४)जिवाजीपंत : काय, ग्रंथ केला रे शिवाजीने मी म्हणतो तसे म्हंटले तर छत्रपती शिवाजी महराजां��ी असे केले आहे तरी काय \nअसे अनेक उद्गार आहेत पात्रांच्या तोंडात भटी मेंदूतुन आलेली.हे तर \"राजसंन्यास\" आहे की \"राजसत्यानास\" आहे हे लगेच एका ब्राह्मणाला देखील समजु शकेल हां आता तो अमान्य करेल ही गोष्ट वेगळी आहे......\nतमाम जीवस्रुष्टीला फ़सविण्याचा, ठकविण्याचा, गंडविण्याचा आणि बदनाम करण्याचा ठेका ब्राह्मणांनीच घेतला असल्याचे गडकरी येथे अधोरेखीत करतात. अशा अमानवी , कुविचारी टाळक्यांच्या औलादिंना महात्मा फ़ुले \"कलमकसाई\" का म्हणतात हे यावरून स्पष्ट होते.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/g5I6yo.html", "date_download": "2022-07-03T11:09:58Z", "digest": "sha1:CE56HTUY3HWZ6BZRUA6N7JLQNMN3EYPZ", "length": 7842, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": ""आसूस"चा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ\"आसूस\"चा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश\n\"आसूस\"चा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश\n‘एक्सपर्ट सिरीज’ लॉन्चसह आसूसचा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश\nसंगणक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आसूस इंडियाने कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली असून उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ‘एक्सपर्ट सिरीज’ ब्रँडही लॉन्च केला आहे. यात लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि ऑल-इन-वन्समधील ११ मॉडेल्सच्या विस्तृत पोर्टफोलिओसह सर्वच की एंटरप्राइझेस व सर्व क्षेत्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेत विंडोज१० प्रो सपोर्टसह १०व्या जनरल इंटेल प्रोसेसरचा समावेश आहे. एक्सपर्ट सिरीजसह, आम्ही उद्योजकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविण्य आणि आमच्या वाणिज्यिक संगणकाचे अद्वितीय असे प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन देत असल्याचे आसूस इंडिया व दक्षिण आशियाचे सिस्टम बिझिनेस ग्रुपचे रीजनल डायरेक्टर लिओन यू म्हणाले.\nआसूस एक्सपर्ट श्रेणीमध्ये एक्स्पर्ट बुक श्रेणीतील ६ लॅपटॉप्स म्हणजे फ्लॅगशिप एक्सपर्टबुक बी९, एक्सपर्टबुक पी२, आसूसप्रो एक्सपर्टबुक पी१ मालिका (पी १४४० एफए, पी १४१० सीजेए, पी १५४५ एफए आणि पी १५१० सीजेए) यांचा समावेश आहे. आसूसप्रो एक्स्पर्टसेंटरमध्ये एक्स्पर्ट सेंटर डी३, एक्सपर्ट सेंटर डी६ आणि एक्सपर्ट सेंटर डी८ या ३ डेस्कटॉप्सचा समावेश आहे. तसेच ऑलइनवन मालिकेत व्ही२२२एफए आणि व्ही२४१एफए पीसी दाखल केले आहेत. प्रोफेशन स्टँडर्ड आणि बिझनेस करणा-या उद्योगांना डोळ्यापुढे ठेऊन कमर्शियल पीसीची आसूस एक्स्पर्ट सिरीज तयार करण्यात आली आहे. वेगाने वाढणारा व्यवसाय संगणक क्षेत्रातील गरजांसाठी आव्हानात्मक आहे. यामुळे याची मागणी वाढत आहे. याचमुळे आसूस एक्स्पर्ट सिरीज वाणिज्यिक उत्पादनांची गुणवत्ता, विश्वसनीयता आणि लवचिकतेला ध्यानात घेत बनवण्यात आली आहे. ज्यायोगे उद्योजक व व्यापा-यांना याचा संगणक क्षेत्रातील गुंतवणूकीचा फायदा होईल व ते येणा-या संकटांचा सामना करू शकतील.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभ���म दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/sarfaraz-khan-hit-a-smashing-century-off-140-balls", "date_download": "2022-07-03T12:13:29Z", "digest": "sha1:5ZMOAZ6JQUKS5L4FDHSRXG7ESLG77AZH", "length": 3596, "nlines": 23, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Sarfaraz Khan hit a smashing century off 140 balls", "raw_content": "\nसर्फराज खानने १४० चेंडूंत धडाकेबाज शतक झळकवले\nमुंबईचा फलंदाज सर्फराज खानने १४० चेंडूंत धडाकेबाज शतक झळकविताना ११ चौकार आणि दोन षट्कार लगावले. तो या रणजी हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सरफराजने आतापर्यंत ६००हून अधिक धावा केल्या आहेत. याबरोबरच सर्फराज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करण्याच्या सरासरीबाबत सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्याचा सध्याचा फॉर्म आणि कामगिरी पाहता लवकरच त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करताना त्याची सरासरी ८०पेक्षा जास्त होती. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९५.१४ च्या सरासरीने पहिल्या दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सर्फराजचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. गेल्या पाच डावांमध्ये त्याने १५६च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत.\nप्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सात सर्व शतकांमध्ये १५०पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सर्फराजने रणजी करंडक स्पर्धेमध्ये गेल्या १३ डावांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये एक त्रिशतक, तीन द्विशतके, पाच वेळा १५०हून अधिक धावा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/06-08-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T11:49:33Z", "digest": "sha1:L5E4IO3362HUJ2N7UTA2CPNW4VBWI65G", "length": 4441, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "06.08.2021: राज्यपालांची हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n06.08.2021: राज्यपालांची हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n06.08.2021: राज्यपालांची हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9692", "date_download": "2022-07-03T10:43:54Z", "digest": "sha1:3YF4OPLTDWS6CNI2KCPRLCWBRDHP7R3D", "length": 11331, "nlines": 107, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur । अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\n अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन\n अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन\nनागपूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारने केलेल्या हेतूपुरस्सर जाणीवपूर्वक व अनुचित कारवाई च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य नारे निदर्शने व भव्य आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात भव्य घोषणl देण्यात आल्या व इडी व सीबीआय च्या भाजप धोरणावर टीका करण्यात आली.\nकाही वेळात सीताबर्डी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सबनीस हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस कारवाई केली व व डीटेन करून सर्व कार्यकर्त्यांची सुटका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये व नागपूर शहर अध्यक्ष नगरसेवक दूनेश्र्वर पेठे, प्रशांत पवार, शैलेंद्र तिवारी, रवी पराते,राजेश माटे, रिजवान अन्सारी, नूतन रेवतकर, आशिष आवळे, वर्षा शामकुळे, रवी पांडे, अरुण अडिकाने, द्विवेदी, मानापुरे, श्रीवास्तव,अनिल बोकडे, प्रणय जांभूळकर, राहुल पांडे, अमोल पल्लीवार, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते.\nPrevious articleसमाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती सर्वदूर पोहचवा -डॉ. प्रशांत नारनवरे\nNext articleएयरफोर्स स्टेशन के टेक्निकल एरिया में 5 मिनट के अंदर 2 ब्लास्ट, विस्फोट में ड्रोन इस्तेमाल का शक\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या का���्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/fire-brigade-succeeded-in-tenth-examination-congratulations-from-129949778.html", "date_download": "2022-07-03T12:41:50Z", "digest": "sha1:FMIH5T272ZV7VW32ZHLRRAQK7G3ALMIX", "length": 4906, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पुणे अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी दहावी परीक्षेत मिळवले यश, सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव | 3 Pune Fire Brigade Succeeded in Tenth Examination, Congratulations from Colleagues - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n:पुणे अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी दहावी परीक्षेत मिळवले यश, सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव\nगणित विषयात १९८८ मध्ये नापास झालेल्या विजय चौरे यांनी यंदा परीक्षेत यश मिळवले.\nशिकण्याची जिद्द बाळगत पुणे अग्निशमन दलाच्या तीन जवानांनी दहावीच्या परिक्षेत यश मिळवले. आयुष्यभर आग व आपत्तीशी झुंजणाऱ्या या जवानांनी शिक्षणाशीही झुंज देत हे अनोखे यश मिळवले.\nगणित विषयात १९८८ मध्ये नापास झालेला जवान तांडेल विजय चौरे यांनी तब्बल ३४ वर्षांनी पुन्हा या विषयाची परिक्षा देत यंदा गणितात 53 गुण पटकावले. अग्निशमन अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त असलेले त्यांचे वडिल लक्ष्मण चौरे व कुटुंबीयांनी याबाबत अभिमानाच असल्याचे म्हटले आहे. तर, फायरमन गणेश लोणारे यांनादेखील मागील वर्षी दहावीत यश मिळाले नाही. तरीदेखील न डगमगता त्यांनी जिद्दीने यावर्षी यश संपादन केले. तर, फायर इंजिन ड्रायव्हर असलेले योगेश जगताप यांनीदेखील यावर्षी दहावीचा अर्ज भरुन पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.\nआपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत परीक्षेत यश मिळवलेल्या या जवानांचा जसा कुटुंबीयांना अभिमान आहे तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांनाही त्यांचे कौतुक वाटत आहे. या यशाबद्दल अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. इच्छा तेथे मार्ग, या विचारानुसारच या जवानांनी नोकरी व प्रपंच सांभाळत दहावीत उत्तम यश मिळवले.\nइंग्लंड 189 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiandocument.in/bank-statement-request-arj-format-marathi/", "date_download": "2022-07-03T11:45:55Z", "digest": "sha1:46VFZ7L3KPARMRX2UNJVUEUQYNEOO4RY", "length": 7395, "nlines": 97, "source_domain": "www.indiandocument.in", "title": "Bank Statement Request Arj format Marathi - Indian Document", "raw_content": "\nआपल्याला कोण त्या ना कोणत्या कारणासाठी बँक स्टेटमेंट ची गरज पडते. आणि बँकेत जाऊन स्टेटमेंट काढावे लागते. तेथे गेलेवर बँक अधिकारी आपल्याला अर्ज लिहून द्या सांगतात. त्या मुळे आपली खूप अडचण होते. ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही हि पोस्ट घेऊन आलो आहेत. आम्ही या पोस्ट मध्ये बँक स्टेटमेंट मंगनी अर्ज फॉरमॅट मराठी मध्ये आणले आहेत. या अर्जाचा उपयोग आपण कोणत्याही बँकेसाठी करू शकता. व आपण तारखेनुसार बँक स्टेटमेंट साठी अर्ज करू शकता या अर्जामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.\nआम्ही या पोस्ट मध्ये या अर्जाची pdf file देत आहेत. आपण या file ची प्रिंट काढून आपल्या बँक चे नाव व अर्जदाराचे नाव व कोणत्या तारखेपासून व किती महिन्याचे व आपल्या बँक खात्याचा Ac. No. टाकून हा अर्ज बँक मध्ये जाऊन जमा करू शकता. बाकी आपल्याला या मध्ये काहीही बदल करायची गरज नाही. या अर्ज मध्ये बँक स्टेटमेंट काढण्यासाठी सविस्तर माहिती दिलेली आहे. जास्त काही या मध्ये दिलेले नाही ज्या कामासाठी आपण अर्ज करतो आहेत. तेच काम या अर्ज मध्ये स्पष्ट केलेले आहेत. आणि एक दम सोप्या पद्धतीने हा अर्ज तयार केलेला आहे बँक अधिकाऱ्याला समजेल असा हा अर्ज आहेत.\nबँक स्टेटमेंट अर्ज मराठी\nआम्ही अर्ज अक्षर मध्ये पण देत आहोत आपण येथून हा अर्ज कॉपी करून शुद्ध अर्ज बनवू शकता.\nविनंती अर्ज दिनांक :- __/__/20__\nमा. शाखा अधिकारी साहेब\nविषय :- माझ्या खात्याचे स्टेटमेंट मिळणे बाबत….\nवरील विषयी अनुसरून अर्ज सादर करतो, कि माझे सेविंग खाते आपल्या शाखेमध्ये आहेत. मला माझ्या या खात्याचे काही करणासाठी माझ्या या खात्याचा व्यवहार पहायचा आहे. त्यासाठी या खात्याचा मला मागील (___ महिने) दिनांक:- ___/___/_____ ते ___/___/_____ तारखे पर्यन्त चे स्टेटमेंट ची गरज आहे. तरी माझा (खाते नं._______________________) हा आहे. तरी मला स्टेटमेंट देण्यात यावी हि नम्र विनंती.\nजर आपल्याला हे समजले नाही तर आपण खाली दिलेल्या विडिओ पाहून शुद्ध अर्ज तयार करू शकता. किंवा https://youtu.be/TzTNBYEr3M0 या लिंक वर जाऊन पाहू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/10/ex-pornstars-become-the-religion-pitcher/", "date_download": "2022-07-03T12:36:01Z", "digest": "sha1:Z4YYQGZRBCB6JJZDNBAQYKMXRLH2KOKG", "length": 10755, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " पुर्वश्रमीची पोर्नस्टार आता बनली आहे धर्म प्रसारक - Majha Paper", "raw_content": "\nपुर्वश्रमीची पोर्नस्टार आता बनली आहे धर्म प्रसारक\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अमेरिका, धर्म प्रसारक, पोर्नस्टार / April 10, 2019 April 9, 2019\nकॅलिफोर्निया – अमेरिकेतील ���क पूर्वाश्रमीची पोर्नस्टार आता धर्म प्रसारक बनली असून इतर महिलांना ती आता या क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. फक्त असे ती सांगत नसून कोण कोणत्या अडचणींचा सामना पोर्न स्टारला करावा लागतो तसेच यातील धोकाही ती महिलांना सांगते. आपण या क्षेत्रात आर्थिक तंगी आणि लवकर श्रीमंत बनण्याच्या लालसेपोटी आल्याचे ती सांगते. पण तिला आता पश्चात्ताप झाला आहे. महिलेचे संपूर्ण आयुष्य आजीच्या सल्ल्याने कशाप्रकारे बदलले आणि हे क्षेत्र तिने सोडले हेही महिलेने सांगितले आहे.\nअमेरिकेच्या सॅन डियागोच्या कॉर्नरस्टोनमध्ये राहणारी ब्रिटनी डी ला मोरा (31) आणि तिचा पती धर्म प्रसारक असल्यामुळेच ते चर्चमध्ये धार्मिक उपदेशही देतात. ब्रिटनी 6 वर्षांपूर्वी एक यशस्वी पोर्नस्टार होती. जेना प्रेस्ले नावाने तिने 300 हून जास्त पोर्न व्हिडिओजमध्ये काम केले होते. महिन्याला ती जवळपास 30 हजार डॉलर (सुमारे 21 लाख रुपये) कमवत होती. पण तिने धर्मोपदेशक बनण्यासाठी पोर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला.\nएक डायरेक्टरने काही वर्षांपूर्वी ब्रिटनीला वजन कमी करण्यास सांगितले तर तिने खाणे-पिणे एवढे कमी केले की तिला अॅनोरेक्सिया नावाचा आजार झाल्यानंतर ती अंमली पदार्थांच्या आहारी गेली. ब्रिटनीला त्यानंतर एक लैंगिक आजार जडला. त्यानंतर तिला आजीने चर्चमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तिचे संपूर्ण जीवन त्याचवेळी बदलून गेले. चर्चमध्ये गेल्यावर तिच्यावर असाकाही परिणाम झाला आणि अखेर तिने 2012 मध्ये पोर्न इंडस्ट्री सोडली.\nब्रिटनीने नुकत्या एका इंटरव्ह्यू मध्ये इतर महिलांना पोर्न इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या क्षेत्रातील अनेक अशा अडचणी आहेत ज्या पैशाच्या झगमगाटात दिसत नाहीत. ब्रिटनीने सांगितले की, असे ती यासाठी म्हणत आहे कारण तिने ते काम सुरू केले तेव्हा ती भविष्याबाबत विचार करत नव्हती. पण तुम्ही भविष्याचा विचार करत असाल तर पोर्न इंडस्ट्रीत जाण्याआधी तुम्हाला हे लक्षात असायला हवे की, जे काम तुम्ही करणार आहात ते आयुष्यभर इंटरनेटवर राहील. ब्रिटनीच्या मते एकदा पोर्न इंडस्ट्रीत तुम्ही काम केले तर तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम कायम पडत राहतो. कारण इंटरनेटच्या जगात तुमचे काम कायम राहते. त्याचा भविष्यात तुम्हाला त्रासही होत राहतो.\nब्रिटनीने स्वतःचे उदाहरण द���ताना सांगितले, तुम्ही धर्म प्रसारक बनल्या आहात मग व्हिडिओ इंटरनेटवरून का हटवत नाही असे लोक मला नेहमी विचारतात. मला तेव्हा त्यांना सांगावे लागते की, पोर्न इंडस्ट्रीतील कॉन्ट्रॅक्ट साइन केल्याने त्यांचे नियम कायदे पाळणे गरजेचेच असते. असे व्हिडिओ त्यांची प्रॉपर्टी असतात, आपण ते हटवू शकत नाही.\nस्वतःबाबत सांगताना ब्रिटनी म्हणाली की, आता तिची मुले होतील तेव्हा तिच्या या फुटेजचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल याची तिला भीती आहे. यामुळेच ती इतर महिलांनाही याबाबत अलर्ट करत आहे. या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना ती म्हणाली, तुमच्या मुलांचे काय होईल, ते शाळेत गेल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली जावी किंवा त्यांना त्रास दिला जावा असे वाटते का असेही ती म्हणाली. ब्रिटनीचे म्हणणे आहे की, घरातील लोकांना ती फारशी आवडत नव्हती. तसेच शिकण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे पैसे कमावण्यासाठी ती याक्षेत्रात आली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/10904", "date_download": "2022-07-03T12:29:33Z", "digest": "sha1:UMEA4KZLPECWVR45UNZYTOGB27ZW2T63", "length": 36174, "nlines": 433, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दु���ाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दा��ापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट\n१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10904*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\n१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतला आहे. बॉलिवूडमधील आदर्श समजल्या जाणाऱ्या या जोडप्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक संयुक्त निवेदन जारी करत आपण विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.\nया निवेदनात ते म्हणाले आहेत, ‘१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू. तसेच मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार’, असे म्हणत आमिर आणि करणने चाहत्यांकडेदेखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद मागितले आहेत.\nदरम्यान, किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. याआधी २००२ साली आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयला आणि जुनेद ही दोन मुलं आहेत. तर ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चि���्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता. आता १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघे विभक्त झाले आहेत.\nPrevious articleतारापूरच्या केमिकल कारखान्यात रात्री भीषण स्फोट, ५ जण जखमी\nNext articleउत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्करसिंह धामी यांची निवड\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/many-people-lost-their-lives-due-to-hottest-summer-and-high-temperature-in-india-till-2041-gh-574081.html", "date_download": "2022-07-03T12:25:18Z", "digest": "sha1:KQBAIXNVMAJ53S72EGRKUEQBQJURCDNW", "length": 11609, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश – News18 लोकमत", "raw_content": "\nतापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश\nतापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश\nमे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथलं तापमान 51 डिग्री सेल्सियस नोदवलं गेलं होतं.\nरिपोर्टनुसार 2041 पर्यंत भारतात (India) जीवघेणा उन्हाळा असेल. 2041 मध्ये दिल्लीतील (Delhi) तापमान 49.3 अंशांपर्यंत तर चेन्नई (chennai) शहरात लू म्हणजे उन्हाळी उष्ण वाऱ्यांमुळे अंदाजे 17 हजार 642 जणांना प्राण गमवावा लागेल\nमुंबई, कोकणात पावसाचा जोर तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातून मान्सून गायब\nयंदा पुन्हा महापूर येण्याची शक्यता, हवामान खात्याने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज\nमान्सूनचे 'या' 11 राज्यात जोरदार आगमन, मुंबईसाठी पावसाची ��हत्वाची अपडेट\nमुंबईकरांनो सावधान पुढचे 5 दिवस red alert, जनजीवन, रेल्वे सेवा विस्कळीत\nनवी दिल्ली 03 जुलै : गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणशास्रज्ञ, पर्यावरणवादी सगळेच जगाला जागतिक तापमान (Temperature) वाढीच्या विपरित परिणामांबद्दल सांगत आहेत. त्यासाठी जागतिक स्तरावर परिषदाही झाल्या. पण अनेक देशांनी या परिषदांत सहभाग घेऊन वचनं दिली आणि नंतर ती पाळली नाहीत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न केले नाहीत. पण आता ही तापमानवाढ अगदी आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात मान्सून (Monsoon) देशभर पोहोचलेला असतो पण यावर्षी देशाची राजधानी दिल्लीमध्ये अजूनही उन्हाळाच (Hottest Summer) आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील तापमानाने 90 वर्षांतला विक्रम मोडीत काढला. याच परिस्थितीत युरोपातील माध्यम समूह द इकॉनॉमिस्टने तयार केलेल्या एका रिपोर्टमधील (Report) निरीक्षणं लक्ष देण्याजोगी आहेत. या रिपोर्टनुसार 2041 पर्यंत भारतात (India) जीवघेणा उन्हाळा असेल. 2041 मध्ये दिल्लीतील (Delhi) तापमान 49.3 अंशांपर्यंत तर चेन्नई (Chennai) शहरात लू म्हणजे उन्हाळी उष्ण वाऱ्यांमुळे अंदाजे 17 हजार 642 जणांना प्राण गमवावा लागेल. याचाच अर्थ असा की चेन्नईचं तापमानही प्रचंड वाढेल. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानं मृत्यूचा धोका नाही, केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती द इकॉनॉमिस्टच्यावतीने दरवर्षी तापमानाशी संबंधित रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. वर्षभरात पृथ्वीवर झालेल्या बदलांचा अभ्यास करून भविष्यातील तापमानाचा अंदाज या रिपोर्टमध्ये मांडला जातो. त्याचबरोबर ऐतिहासिक संदर्भ, वर्तमानकाळातील अंदाज आणि विज्ञानाधारित गोष्टींचाही विचार हा रिपोर्ट तयार करताना केला जातो. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की 2041 पर्यंत दक्षिण भारतात सर्वाधिक उष्ण तापमान असेल. या उष्णतेचा सर्वांत मोठा परिणाम चेन्नई शहरात जाणवेल असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. द इकॉनॉमिस्टच्या या रिपोर्टमधील निरीक्षणांनुसार चेन्नईत कडक उन्हाळ्यामुळे इतकी लू म्हणजे गरम हवा सुटेल की त्यामुळे लोक आजारी पडतील आणि हॉस्पिटलमधील खाटा कमी पडायला लागतील. चेन्नईच्या हवामानातील आर्द्रता हा घटक तापदायक ठरणार आहे. ओक रिज नॅशनल लॅबरोटरी टेनेसीचे फिजिसिस्ट मोतसिम अशफाक म्हणाले, ‘ 32 अंशांचा वेट बल्ब तापमान एखाद्या माणसाच्या शरीरासाठी धोकादायक असू शकतं. 35 अंश वेट बल्ब तापमानात जिवंत राहू शकतील अशा खूप कमी व्यक्ती असतात. चेन्नईत गेल्या 10 वर्षांत वेट बल्ब तापमान 32 अंशांहून अधिक आहे.’ CBSE Result : बारावीच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय; 'हे' विद्यार्थी होणार नापास 2015 मध्ये उष्माघाताने 585 जणांचा झाला होता मृत्यू हैदराबादचं तापमान गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. उष्णता वेगाने वाढत असताना ही तापमान वाढ रोखण्यासाठीही जोरात प्रयत्न सुरू आहेत. 2015 या वर्षात हैदराबाद शहर आणि परिसरात उष्णता, लू आणि उष्माघाताने सुमारे 585 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इथल्या सरकारने वाढतं तापमान कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. सगळ्यांनीच मिळून जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच भविष्यात माणूस पृथ्वीवर चांगला जगू शकेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/0UvkMA.html", "date_download": "2022-07-03T12:06:45Z", "digest": "sha1:46CUFREILLS7DB65GYWBCIEM2NRGXY4L", "length": 9504, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वसई-विरार महापालिकेने केले ओला -सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठवसई-विरार महापालिकेने केले ओला -सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक\nवसई-विरार महापालिकेने केले ओला -सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक\nवसई-विरार महापालिकेने केले ओला -सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक\nअविघटनशील कचरा (न कुजनारा कचरा) व (कुजणारा) विघटनशील कचरा, सुका कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिके मार्फत कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये ते द्यायचे आहेत. शहरांतील सर्व प्रकारच्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे सुचविल्यामुळे आता नागरी गृहनिर्माण संस्थाना देखील स्वतंत्रपणे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच संस्था किंवा वाणिज्य अस्थपना कोणीही अशा ओला व सुका आदी कचऱ्याचे वर्गीकरण करून देणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल किंबहुना अशा कच-याची स्वतंत्रपणे व्यवस्थापन व वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देण्यात येण��र असल्याचे वसई विरार महानगरपालिका मार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nवसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांनी केंद्र शासनाच्या अधिसूचना 2016 अर्थात घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची पालिका क्षेत्रात कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश घनकचरा विभागास दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी दिली आहे. जमा ओला व सुका कचरा वेगळे करून कुंडीत व पालिकेच्या वाहनांना देणे बंधनकारक आहे. ओला कचरा/ कुजणारा कचरा/बुरशीं थींश (हिरवा कचरा कुंडी)किचनमधून निघणारा कचरा-खराब अन्न, चहापत्ती, फळे, भाज्या, मांस-हाड, अंड्याचे कवच इत्यादी., बागेत गवत, पालापाचोळा,फुल इत्यादी. सुका कचरा/न कुजणारा कचरा/की थींश(निळी कचरा कुंडी): वृत्तपत्र,रद्दी पेपर, धातूचे वस्तू, वायर, रबर, सर्वप्रकारचे प्लास्टिक, कापडी चिंध्या, लेदर, रेगझिन,दूड फर्निचर,पॅकेजिंग मटेरियल. घरगुती घातक कचरा/ऊोशीींळल करूरी: थींश(लाल कचरा कुंडी):\nसर्व प्रकारचे स्प्रे बॉटल्स, बॅटरी, ब्लीचींग, फिनेल, इत्यादी कंटेनर, कार बॅटरी, ऑईल फिल्टर्स, कार केअर प्रॉडक्ट, केमिकल्स, सॉल्वेंट इत्यादी कंटेनर, कॉस्मेटिक वस्तू, जंतुनाशक इ.कंटेनर, पेंट, ऑईल, लुब्रीकेंट, ग्लु, थिनर, इत्यादी केमिकल व कंटेनर, स्टायरोफोक आणि सॉफ्ट फोम पॅकेजिंग मटेरिअल, फुटलेले थर्मामीटर व मयुरी असलेले इत्यादी प्रोडक्ट, काल बाह्य औषधे, डिस्पोजेबल सिरींज. 100 किलो पेक्षा जास्त कचरा ; तर तयार करा खत तसेच ज्या गृहनिर्माण संस्था अथवा खाजगी संस्था पासून प्रतिदिन 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्यास अशा बल्क वेस्ट जनरेटर्सना घनकचरा व्यवस्थापन 2016 अधिनियमाअंतर्गत ओल्या कचऱ्यापासून जागीच खत निर्माण करणे किंवा बायोगॅस प्लांट उभारणे इत्यादी सारखे प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प��रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/7uegSw.html", "date_download": "2022-07-03T12:12:11Z", "digest": "sha1:GQPDQDAZKEM7FRJMILI7R3XWGPGCB5ES", "length": 9287, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "धारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठधारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार\nधारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार\nधारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार\nशिवसेना भाजप युतीच्या कार्यकाळातील फडणवीस सरकारने सुरु केलेल्या निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या हालचाली अखेर आज पूर्ण होत राज्य मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आता धारावीसाठी पुन्हा नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार आहे. मागील २० वर्षापासून रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास आणखी रखडणार असल्याने धारावीकर संताप व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच धारावीतील काही संघटनांनी स्वंयविकास योजनेकरिता म्हाडा कार्यालयासमोर निदर्शने केली होती.\nधारावीसाठी दुबईशी संबधित सेखलिंक या कंपनीला पाचारण करत त्यांना सदरचे काम मागील सरकारच्या वतीने देण्यात आले. त्यासाठी धारावी लगत असलेली रेल्वे विभागाची ४२ एकर जमिनही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने रेल्वेला ८०० कोटी रुपये म्हाडाकडून राज्य सरकारने दिले. परंतु या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्या, तसेच रेल्वेच्या इमारतींचे काय करायचे याचा निर्णय झालेला नव्हता. या दोन प्रश्नी अंतिम निर्णय होण्याआधीच त्यावेळच्या तत्कालीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणच्या मुख्याधिकाऱ्यांनी धारावी प्रकल्पासंदर्भात सरकारच्या परस्पर देकार पत्र देवून टाकले. परंतु ही चूक राज्य सरकारच्या उशीराने लक्षात आल्याने अखेर सेखलिंकची मंजूर केलेली निविदा पुन्हा रद्द करण्याच्या हालाचाली सुरु झाल्या. त्यावेळी सेखलिंकने याप्रकरणी न्यायालयात जाण्याच�� इशारा राज्य सरकारला दिला.\nदरम्यानच्या काळात युती सरकार जावून राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आले. त्यामुळे या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने विचार सुरु झाला. त्यात या प्रकल्पाच्या निविदेत रेल्वेच्या जमिनीवरील झोपड्यांचे पुर्नवसन आणि रेल्वेच्या इमारतींचा पुनर्विकास हे दोन मुद्दे समाविष्ट करण्याचा निर्णय घेत मंजूर करण्यात आलेली निविदा पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडून या दोन गोष्टींचा नव्याने समावेश करुन ही निविदा पुन्हा काढण्यात येणार आहे. या नव्या निविदेतील तरतुदीनुसार जो काम करण्याची तयारी दाखवेल त्यास निविदा मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धारावी पुनर्विकास प्राधिकरणची मंजूर झालेली निविदा आता रद्द करण्यात आलेली असल्याने सेखलिंक या कंपनीकडून न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meaninginfo.com/bestie-meaning-in-marathi/", "date_download": "2022-07-03T11:12:15Z", "digest": "sha1:Q45B3AHOAFNV57DPIK4KRAPVPZRAHBE3", "length": 4778, "nlines": 80, "source_domain": "meaninginfo.com", "title": "Bestie Meaning In Marathi – मराठी मध्ये बेस्टी चा अर्थ काय आहे?", "raw_content": "\nBestie Meaning In Marathi – मराठी मध्ये बेस्टी चा अर्थ काय आहे\nBestie: चांगले मित्र, मित्र, जवळचे मित्र, प्रिय मित्र\nA bestie is a close friend who loves and supports you. (एक बेस्टी एक जवळचा मित्र आहे जो आपल्याला प्रेम करतो आणि त्याचे समर्थन करतो.)\nIt is your intimate friend that may be a girls or boys. (हा आपला जिव्हाळ्याचा मित्र आहे की ती मुलगी किंवा मुलगा असू शकेल.)\nAnother way to call your best and heart warming friends. (आपल्या सर्वोत्तम आणि हृदयस्पर्शी मित्रांना कॉल करण्याचा दुसरा मार्ग.)\nDīpavālīcyā mājhyā śubhēcchā. Tumacyā dīpāvalīcā pavitra prakāśa tumacyā sarva samasyā va āvhānē pusūna ṭākō. दीपवालीच्या माझ्या शुभेच्छा. तुमच्या दीपावलीचा पवित्र प्रकाश तुमच्या सर्व समस्या व आव्हाने पुसून टाको.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/marathi-actress-gauri-kiran/", "date_download": "2022-07-03T11:53:14Z", "digest": "sha1:LW5UUZPNDYHXBE5M4YCOPJO4PUJCYSLI", "length": 8525, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "गौरी किरणची ‘पुष्पक’ भरारी - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>गौरी किरणची ‘पुष्पक’ भरारी\nगौरी किरणची ‘पुष्पक’ भरारी\nपुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कै. रंजना देशमुख उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार तिला मिळाला आहे. सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘पुष्पक विमान’ चित्रपटात सुबोध भावे, मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०१८ साली आलेल्या पुष्पक विमानने तिकिटबारी सहित प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले होते. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला.\nमुळची पत्रकार असलेली गौरी सध्या मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या पूर्वी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नाटक, शॉर्ट फिल्म आणि मालिकांमध्येही तिने अभिनय केलेला आहे. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्पेशल ५’ या क्राईम शोमध्येही गौरी मुख्य पात्र रंगवत आहे. राज्य सरकारचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार प्राप्त केलेल्या अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत. यामध्ये मुक्ता बर्वे (चकवा – २००४), वीणा जामकर (बेभान – २००५), सोनाली कुलकर्णी (बकुळा नामदेव घोटाळे – २००८), राधिका आपटे (घो मला असला हवा – २००९), नेहा पेंडसे (अग्निदिव्य – २०१०) आणि मृण्मयी देशपांडे (लेक माझी गुणाची – २०११) यांचा समावेश आहे. त्यात आता गौरी किरणच्या नावाचीही भर पडली आहे.\nलहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या गौरीचे बालपण, शिक्षण कोकणातील दापोलीमध्ये गेले आहे. अभिनयात करिअर करण्याच्या विचाराने मुंबईत आलेल्या गौरीला सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला. ‘पुष्पक विमान’च्या निमित्ताने गौरीने पुष्पक भरारी घेतली.\n‘गेल्या वर्षभरात पुष्पक विमानामुळे प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात स्मिता या कोकणी मुलीची व्यक्तिरेखा रंगवली होती. तेव्हापासून मला फणस असे टोपणनाव पडले आहे. हे सगळं कौतुक या पुरस्काराच्या निमित्ताने सार्थकी लागलंय, असं मला वाटतंय. माझ्या पहिल्याच चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद तर होतोयच, त्याबरोबर येणाऱ्या काळात देखील चांगलं काम करण्याची जबाबदारी आली आहे. हा पुरस्कार मी माझे कुटुंबीय, पुष्पक विमान टिम, प्रेक्षक आणि माध्यम क्षेत्रातील माझ्या सर्व मित्रांना समर्पित करत आहे’.\nPrevious ‘भारत’मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत\nNext जागतिक सिनेमा म्युझियममध्ये दादासाहेब फाळके यांचा पुतळा असेल – विनोद तावडे\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/page/2/", "date_download": "2022-07-03T12:27:46Z", "digest": "sha1:MGRJBUUUESICCD7IES24CFZNTY4O4FDM", "length": 14280, "nlines": 66, "source_domain": "live65media.com", "title": "Live 65 Media - Page 2 of 114 - Live 65 Media for News in Marathi", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राश��ंना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n29 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n29 जून 2022 राशीफळ मेष : आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. तुम्हाला उपासनेत अधिक व्यस्त वाटेल. मन शांत ठेवून वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. 29 जून 2022 राशीफळ वृषभ …\nराहू आणि मंगळ दोघेही मेष राशीत एकत्र बसतील, सर्वच 12 राशींवर होणार परिणाम\nराहू मंगल युती, अंगारक योग : राहू आणि मंगळाच्या प्राबल्यामुळे शुभ कार्यात अडथळे येतात. यावर्षी 27 जून 2022 ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत राहू आणि मंगळ दोघेही मेष राशीत एकत्र बसतील. एकाच राशीतील दोन ग्रहांच्या संयोगाला संयोग म्हणतात. राहू आणि मंगळाच्या संयोगामुळे अंगारक हे नाव तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अंगारक योग अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ …\n28 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n28 जून 2022 राशीफळ मेष : आज तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. काही नवीन लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल, ज्यांना काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. आज जे काही नवीन काम सुरू कराल, त्यात अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. 28 जून 2022 राशीफळ वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार …\nआज पासून या 3 राशींचे दिवस बदलतील, मंगळाच्या कृपेने भरपूर धन आणि प्रगती होईल\nमंगल का राशी परिवर्तन 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा काही ग्रह मालक असतो. हे ग्रह दिलेल्या वेळेत राशी बदलतात. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. आज म्हणजेच 27 जून 2022 रोजी मंगळ राशी बदलणार आहे. मंगळ, ग्रहांचा सेनापती, जमीन, युद्ध, धैर्य आणि पराक्रमाचा कारक आहे. मेष राशीतील मंगळाच्या राशीत बदलाचाही लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. 3 राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण …\n27 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n27 जून 2022 राशीफळ मेष : आज निकाल तुमच्या बाजूने असतील. कामाच्या ठिकाणी काही चढ-उतार होऊ शकतात. तुमच्या लपलेल्या शत्रूंपा���ून सावध राहा जे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळेल. 27 जून 2022 राशीफळ वृषभ : तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुम्हाला अचानक अशी काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे आयुष्य नव्या पद्धतीने …\n27 जून ते 3 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n27 जून ते 3 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ मेष : तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. व्यावसायिक उपक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील. कोणत्याही प्रकारचे बदल किंवा नवीन काम करण्याची योजना राबवू नका. कारण या कामांसाठीही ग्रहस्थिती अनुकूल नाही. नोकरदारांना त्यांच्या कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. 27 जून ते 3 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ वृषभ : कौटुंबिक व्यवसायात …\n26 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n26 जून 2022 राशीफळ मेष : आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा खूपच चांगला दिसत आहे. तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्ती कार्यालयात त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करू शकतात. विचार सकारात्मक ठेवा. घरातील मोठ्यांचा सल्ला काही कामात फायदेशीर ठरेल. वृषभ : आज तुमचा दिवस नवीन भेट घेऊन आला आहे. मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. तुमचा …\nधृती आणि ध्वजा दोन शुभ योग तयार झाले, या राशींना लाभ होण्याचे संकेत मिळत आहे\nआज धृती आणि ध्वजा नावाचे दोन शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे पैशाचा लाभ मिळण्याची शक्यता असून नियोजित कामे पूर्ण होतील. तर मग माहिती करू या कि कोणत्या राशींना शुभ योगाचे लाभ होणार आहेत. यावेळी ग्रहस्थिती अतिशय अनुकूल राहतील. ह्या राशीच्या लोकांचा चांगला काळ जाईल. आपण स्वत: ला उर्जेने भरलेले वाटेल. आपण आपली सर्व अडकलेले कामे पूर्ण करू शकता. ह्या …\n25 जून 2022 राशीफळ : कन्या, मकर राशीसाठी खूप चांगला दिवस\n25 जून 2022 राशीफळ मेष : आर्थिक समस्या तुमच्यासाठी समस्या बनू शकतात. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजनांचा सामना करावा लागेल, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, फायदे आणि तोटे काळजीपूर्वक विचारात घ्या. मित्र आणि कुटुंब तुम्हाला प्रेम आणि समर्थन देतील. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस खूप वादग्रस्त असेल. 25 जून 2022 राशीफळ वृषभ : आज तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि या ऊर्जेच���या वापराने …\nयोगिनी एकादशीला भगवान विष्णूची कृपा आशीर्वाद राहणार ह्या भाग्यवान राशीवर\nआपण आपले कार्य अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात सक्षम व्हाल. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपल्याला चांगला फायदा होईल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. व्यवसायातील लोकांना फायद्याचे करार मिळू शकतात. आपणास कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कामानुसार इच्छित परिणाम आपल्याला मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. आपले नशीब आपल्याला आधार देणार आहे. कमी कामात अधिक यश मिळण्याची …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/now-it-is-easier-to-buy-train-tickets-all-you-have-to-do-is-work/", "date_download": "2022-07-03T12:53:21Z", "digest": "sha1:ORAV3EBVM675QHXDADKHEOLNWYWWQIFG", "length": 8535, "nlines": 101, "source_domain": "mhlive24.com", "title": "Now it is easier to buy train tickets! All you have to do is work । आता ट्रेन तिकीट खरेदी करणं झालं अजून सोप्पं ! फक्त करावे लागेल हे काम । Indian Railways", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Indian Railways : आता ट्रेन तिकीट खरेदी करणं झालं अजून सोप्पं \nIndian Railways : आता ट्रेन तिकीट खरेदी करणं झालं अजून सोप्पं फक्त करावे लागेल हे काम\nIndian Railways : भारतीय रेल्वे ही जगातील दुसरी सर्वात मोठी रेल्वेचे जाळे असणारी फर्म मानली जाते. जर तुम्ही हमखास ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत.\nएकंदरीत पाहिलं तर देशात सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. वास्तविक रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे सतत नवनवीन सुविधा आणत आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास आरामदायी होईल.\nप्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे आता प्लॅटफॉर्म तिकीट आणि लोकल तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.\nकारण आता प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनमधून (एटीव्हीएम) तिकीट काढता येणार आहे.\nभार���ीय रेल्वेने QR कोड स्कॅनिंगद्वारे रेल्वे तिकीट बुक करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण रेल्वेनंतर आता उत्तर रेल्वेमध्येही सेवा सुरू होत असून प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी करता येणार आहे.\nयासाठी पेमेंट पेटीएम, फोनपे आणि फ्रीचार्ज यांसारख्या UPI-आधारित मोबाइल अॅप्सद्वारे केले जाऊ शकते. आता लोकांची रोकड ठेवण्याच्या त्रासातूनही सुटका होणार आहे.\nQR कोड कसा स्कॅन करायचा\nप्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर UTS अॅप डाउनलोड करावे लागेल आणि नोंदणी आणि लॉगिन करावे लागेल.\nखाते तयार केल्यानंतर, बुक तिकीट मेनूखाली QR बुकिंगचा पर्याय उपलब्ध होईल.\nप्रवासी ठिकाण निवडून तिकीट बुक करू शकतात.\nUTS अॅप नंतर बुक केलेल्या तिकिटाचा QR कोड जनरेट करेल जो स्टेशनवर प्रवाशांना वापरता येईल.\nपेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच तिकीट मिळेल.\nदक्षिण पश्चिम रेल्वेने 60 हून अधिक स्थानकांसाठी QR कोड तिकीट प्रणाली सुरू केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, बंगळुरूने 2018 मध्ये 13 स्थानकांवर ही सुविधा दिली.\nडिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या विचाराने उत्तर रेल्वेने QR कोडद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू केली होती. यासोबतच प्रवाशांना तिकिटांची चिंता करण्याची गरज नाही.\nPrevious articleInvestment Tips : अडचणीच्या काळात उपयुक्त ठरू शकते ‘अशा प्रकारची’ गुंतवणूक – वाचा सविस्तर\nNext articleMultibagger Stock : 14 रूपयांच्या शेअर्सची रॉकेटझेप; दिला तब्बल 160% रिटर्न\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार;...\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/rakesh-jhunjhunwala-portfolio-veteran-investors-bet-on-this-stock/", "date_download": "2022-07-03T11:17:52Z", "digest": "sha1:ZPN2AMLU5OUSCDSK4QPZ3F5Z2AQ6CNG3", "length": 8439, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "Veteran investors bet on this stock Find out which stocks are which । दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअरवर लावली पैंज! जाणून घ्या कोणते आहेत ते शेअर । Rakesh JhunJhunwala Portfolio", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Rakesh JhunJhunwala Portfolio : दिग्गज गुंतवणूक��ारांनी या शेअरवर लावली पैंज\nRakesh JhunJhunwala Portfolio : दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअरवर लावली पैंज जाणून घ्या कोणते आहेत ते शेअर\nRakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.\nत्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच दलाल स्ट्रीटच्या सुप्रसिद्ध नावांच्या गुंतवणुकीवर संपूर्ण बाजाराचे लक्ष आहे.\nअलीकडील डिसेंबर तिमाहीत जोरदार रॅलीनंतर, अनेक दिग्गज गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा केली आणि अनेक स्मॉलकॅप आणि मिडकैप शेअर्समध्ये त्यांचे स्टेक बदलले.\nगुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत इंडिया सिमेंट्समध्ये 0.7 टक्के आणि व्हीएसटी इंडस्ट्रीजमधील हिस्सा 0.11 टक्क्यांनी वाढवला.\nत्याचप्रमाणे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही टाटा कम्युनिकेशन्समधील त्यांचा हिस्सा 1 टक्क्यांहून अधिक वाढवला आहे. याशिवाय 1 टक्के अधिक गुंतवणूक इंडियन हॉटेल्स या कोरोनाने त्रस्त असलेल्या हॉटेल क्षेत्रातील कंपनीमध्ये करण्यात आली आहे.\nतथापि, बाजारातील या बड्या खेळाडूने आयटी कंपनी फर्स्टसोर्स सोल्युशन्समधील आपला हिस्सा 1.6 टक्के आणि एस्कॉर्ट्स 0.9 टक्क्यांनी कमी केला.\nझुनझुनवाला (राकेश झुनझुनवाला) यांनी टाटा समूहाच्या कंपन्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. चेन्नईस्थित प्रख्यात गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी बटरफ्लाय गांधीमठ, न्यूक्लियस सॉफ्टवेअर आणि टॅलब्रोस ऑटोमोटिव्हमधील भागीदारी वाढवली.\nचहा क्षेत्रावर विश्वास व्यक्त करताना, चेन्नईस्थित आणखी एक गुंतवणूकदार अनिल कुमार गोयल यांनी धुनसेरी चहामध्ये 3 टक्के आणि त्रिवेणी -अभियांत्रिकीमध्ये किरकोळ हिस्सा वाढवला.\nमिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्ससाठी ओळखले जाणारे गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी डिसेंबर तिमाहीत कोणतेही मोठे बदल केले नाहीत. आता कचोलिया यांची IOL केमिकल्समध्ये 1.02/ टक्के भागीदारी आहे.\nPrevious articleBusiness Idea : फक्त 1 लाख रुपयांत हा व्यवसाय सुरु करुन दरमहा कमवा 8 लाख रुपये; जाणून घ्या व्यवसाय\nNext article7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जुलैपासून पगारात होणार इतकी वाढ\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-07-03T11:25:25Z", "digest": "sha1:3LADNWYVRJQTE4EEEWBWB7DYMKIRLOKM", "length": 7586, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरेना कोरिंथियान्स - विकिपीडिया", "raw_content": "\nसाओ पाउलो, साओ पाउलो राज्य, ब्राझील\nअरेना कोरिंथियान्स (पोर्तुगीज: Arena Corinthians) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.\n12 जून 2014 17:00 ब्राझील सामना 1 क्रोएशिया गट अ\n19 जून 2014 16:00 उरुग्वे सामना 23 इंग्लंड गट ड\n23 जून 2014 13:00 नेदरलँड्स सामना 36 चिली गट ब\n26 जून 2014 17:00 दक्षिण कोरिया सामना 47 बेल्जियम गट ह\n1 July 2014 13:00 गट फ विजेता सामना 55 गट इ उपविजेता १६ संघांची फेरी\n9 July 2014 17:00 सामना 59 विजेता सामना 62 सामना 60 विजेता उपांत्य फेरी\n२०१४ फिफा विश्वचषक मैदाने\nमिनेइर्याओ (बेलो होरिझोन्ते) • एस्तादियो नासियोनाल (ब्राझिलिया) • अरेना पांतानाल (कुयाबा) • अरेना दा बायशादा (कुरितिबा) • कास्तेल्याओ (फोर्तालेझा) • अरेना दा अमेझोनिया (मानौस) • अरेना दास दुनास (नाताल)\n• एस्तादियो बेईरा-रियो (पोर्तू अलेग्री) • अरेना पर्नांबुको (रेसिफे) • माराकान्या (रियो दि जानेरो) • अरेना फोंते नोव्हा (साल्व्हादोर) • अरेना कोरिंथियान्स (साओ पाउलो)\n२०१४ फिफा विश्वचषक मैदाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC_%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2022-07-03T12:17:44Z", "digest": "sha1:VHZ4H7UE6T7Z72WK27DMQ2E2FEUTQZ4W", "length": 5181, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ले मॅन्स युनियन क्लब ७२ - विकिपीडिया", "raw_content": "ले मॅन्स युनियन क्लब ७२\nले मॅन्स युनियन क्लब ७२\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सेंत-एत्येन • तुलूझ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/01-06-2021-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T12:33:54Z", "digest": "sha1:B4QSN5UNYQYCEPOOZJWHQ2C3WKTMKUVA", "length": 5255, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "01.06.2021 : कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n01.06.2021 : कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n01.06.2021 : कुलगुरू शशिकला वंजार�� यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन\n01.06.2021 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ शशिकला वंजारी आणि डॉ रिटा सोनावत यांनी लिहिलेल्या 'अंडरस्टँडिंग अर्ली चाईल्डहुड एजुकेशन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.\n01.06.2021 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ शशिकला वंजारी आणि डॉ रिटा सोनावत यांनी लिहिलेल्या 'अंडरस्टँडिंग अर्ली चाईल्डहुड एजुकेशन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-news-about-pmc-17/", "date_download": "2022-07-03T12:07:00Z", "digest": "sha1:LM6PEZWRZFMLJTNBKUNPCEJL3J4V32XC", "length": 15831, "nlines": 222, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : होणार..! होणार…!! दिवाळीतच होणार – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहापालिका निवडणूक प्रभागरचना जाहीर होताच इच्छुक उमेदवारांना लागले वेध\nकोंढवा (महादेव जाधव) –ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अधिकृत प्रभागरचना जाहीर झाल्याने पुणे महानगरपालिका निवडणूक दिवाळीच होणार, असा अंदाज बांधून अनेक इच्छुकांना आता वेध लागले आहेत. 2017च्या निवडणुकीत कोंढव्यासह हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळविले होते, तर भारतीय जनता पक्षानेदेखील आपला विजयी वाटा राखला होता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेला संमिश्र यश मिळाले होते. तर, कॉंग्रेसला एकही जागा मिळविता आली नव्हती, त्यामुळे दिवाळीत होणाऱ्या आगामी निवडणुकीत निवडणुकीची विजयी फटाके वाजविण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.\nप्रभाग रचना जाहीर तरी…\nआगामी 2022च्या पालिका निवडणुकीत विजयासाठी प्रभाग रचनाच महत्त्वाची ठरणार आहे. 2017च्या निवडणुकीत भाजपाने स्वतःच्या सोयीनुसार प्रभागरचना करीत मात्तबरांना विजयासाठी झुंजायला लावले होते. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला. तर अनेक नवखे निवडून आले. त्यामुळे आगामी 2022च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला सत्तेपासुन रोखण्यासाठी भाजपाप्रमाणेच विरोधी मात्तबरांचे प्रभाग तोडण्याचे शस्त्र वापरल्याचे नव्या प्रभागरचनेतून स्पष्ट झाले आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, कॉंग्रेस या राजकीय पक्षांबरोबरच मोठ्या प्रमाणात अपक्ष इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी की स्वबळ यावर अनेकांची गणिते अवलंबून आहेत. मनसे-भाजपा युती याबाबत राजकीय तज्ज्ञांना अद्यापही अंदाज येत नाही, त्यामुळेच अधिकृत प्रभागरचना जाहीर झाली असली तरी युती, आघाडीचे निर्णय होत नसल्याने इच्छुक उमेदवारांनाही निर्णय घेणे अवघड झाले आहे. काही इच्छुक काठावर असून कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती, अशी त्यांची अवस्था आहे.\nसमाविष्ठ गावांत अनेक इच्छुक तयारीत आहेत. या गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असल्याने जुन्या प्रभागात जेथे महाविकासआघाडीची ताकद कमी आहे तेथे समाविष्ठ गावांचा भाग जोडुन विजयाची गणिते आखण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी 2022 पालिका निवडणूक भाजपा विरुध्द महाविकास आघाडी अशीच होणार आहे. यात कॉंग्रेस, शिवसेना, मनसेची भूमिकादेखील निर्णायक ठरणार आहे. कात्रज, कोंढवा या भागात मनसेचे चांगले प्राबल्य आहे. हडपसरमध्ये देखील मनसेची “वोटबॅंक’ आहे. कोंढवा बुद्रुक भाजपाचा बालेकिल्ला असून या निवडणुकीत देखील बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या प्रभागात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे येथे भाजपाला गड राखण्यासाठी झुंजावे लागणार आहे.\nकोंढवा खुर्द मध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असून मनसे व सेनेचीही मोठी ताकद आहे, त्यामुळे येथे चुरस असणार आहे. याभागात मुस्लिम मतदार महत्त्वाची भुमिका बजावणार आहेत. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक व एक मनसेचा नगरसेवक येथून निवडुन आला. कोंढवा खुर्दमध्ये शिवसेनेला मतभेद बाजूला ठेऊन एकोप्याने लढावे लागणार आहे. मनसेला येथे विजयाची खात्री आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विकासाकामांच्या जोरावर प्रभागातील सर्व जागा मिळविण्याचा दावा करीत आहे.\nरिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली\nतब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक\n‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही\nप्रेम विवाह, ���ैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathitechcorner.in/hostinger-web-hosting-review-in-marathi/", "date_download": "2022-07-03T12:14:29Z", "digest": "sha1:XBWY7F3X5K7K2IVIHYHNBOOEHRVC7QC4", "length": 26048, "nlines": 159, "source_domain": "marathitechcorner.in", "title": "सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review - मराठी टेक कॉर्नर | Latest Marathi Tech News & Info", "raw_content": "\nGoogle मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची\nऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा\nइंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा\nAbout Us – आमच्याविषयी थोडक्यात\nGoogle मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची\nऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा\nइंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा\nAbout Us – आमच्याविषयी थोडक्यात\nGoogle मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची\nऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा\nइंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा\nAbout Us – आमच्याविषयी थोडक्यात\nHome ब्लॉगिंग सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review\nसर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review\nसध्या अनेक मराठी ब्लॉगर्स ब्लॉगिंग कडे वळत आहेत. ब्लॉगिंग करून घरबसल्या पैसे कमावण्याच्या उद्दिष्टाने ब्लॉगर किंवा वर्डप्रेस वरून ब्लॉगिंग करत आहेत. तसेच जेव्हा पासून मराठी ब्लॉग्स ना गूगल ऍडसेन्स ची परवानगी मिळाली आहे. तेव्हा पासून पैसे कमावणे सोप्पे झाले आहे. घरात बसून आता लॅपटॉप आणि मोबाईल वरून फक्त ब्लॉग्स लिहून लाखो रुपये कमवता येऊ शकतात.\nब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला कोणत्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वरून ब्लॉगिंग सुरू करायची हे ठरवले पाहिजे. वर्डप्रेस आणि ब्लॉगर ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म वरून ब्लॉगिंग कशी सुरु करायची हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या पोस्ट वर क्लिक करून पाहा.👇🏻\n» ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा\n» वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरू करायचा\nब्लॉगर वरून मोफत ब्लॉग बनवता येतो. पण तिथे तुम्हाला जास्त फीचर्स मिळणार नाहीत. म्हणून वर्डप्रेस हा पर्याय उत्तम असेल. पण वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही आरामात ब्लॉग सुरु करू शकता. पण ह्याचा खर्च प्रत्येकाला कमी दरात हवा असतो. म्हणून आजच्या आर्टिकल मध्ये आपण वर्डप्रेस वर ब्लॉग बनवण्यासाठी सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग कोणती आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच त्या वेब होस्टिंग बद्दल मराठी मध्ये रिव्ह्यू पाहणार आहोत.\nहोस्टिंगर ही वेब होस्टिंग कंपनी वर्डप्रेस होस्टिंग च्या बाबतीत सर्वात बेस्ट आहे. आणि ह्याचे होस्टिंग प्लॅन्स देखील स्वस्त आहेत. त्यामुळे नवशिक्या ब्लॉगर ला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. तसेच होस्टिंगर ही अतिशय चांगली वेब होस्टिंग कंपनी आहे. माझी सुद्धा होस्टिंगर वर वेबसाईट आहे. ह्या कंपनीचे प्लॅन्स स्वस्त आणि चांगले असल्याने ही होस्टिंग कंपनी उत्तम आहे.\nआज आपण होस्टिंगर चा मराठी मध्ये रिव्ह्यू करणार आहे. तसेच होस्टिंगर वेब होस्टिंग चे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेणार आहोत. तसेच मी खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही होस्टिंग विकत घेतल्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तसेच खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला एक Coupon Code टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या होस्टिंग प्लॅन वर डिस्काउंट मिळेल. Coupon Code साठी मला इंस्टाग्राम वर मेसेज करा.\nHostinger वेब होस्टिंग चे फायदे\nUptime मध्ये सर्वात बेस्ट\nबाकीच्या वेब होस्टिंगप्रमाणे होस्टींगर देखील 99.99% अपटाईम असल्याचा दावा करते. त्यामुळे तुमची वेबसाईट 24 तास ऑनलाईन सुरू राहू शकते. ज्याचा फायदा असा होईल की जास्त विजीटर्स वेबसाईट वर येतील.\nवेबसाईट काही सेकंदात लोड होण्यास मदत\nवेबसाईट वर जास्त विजीटर्स येण्यासाठी वेबसाईट ही पटकन ओपन होणारी असली पाहिजे. त्यामुळे वेबसाईट ओपन करणारा वेबसाईट सोडून जाणार नाही. वेब होस्टिंग विकत घेताना होस्टिंग स्पीड ही महत्त्वाची आहे. त्यामुळे होस्टिंगर ची होस्टिंग स्पिड उत्तम रित्या काम करते.\nवेबसाइट लोड होण्यास तीन सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, ४०% लोक ती सोडून देतात.\nतुमच्या खात्री साठी तुम्ही हा फोटो पाहू शकता. Bitcatcha Server Speed Checker च्या माहिती नुसार होस्टींगरचा परफार्मन्स A+ आहे. त्यामुळे स्पीड च्या बाबतीत होस्टिंगर बेस्ट ठरते.\nहोस्टिंगर चा कस्टमर सपोर्ट\nकोणतीही वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी केल्यानंतर आपल्याला कस्टमर सपोर्ट असणे गरजेचे आहे. ज्यामुळे काही माहिती किंवा प्रोब्लेम आल्यास आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतो. वेब होस्टिंग विकत घेतल्यानंतर कस्टमर ‘सपोर्ट’ आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे. जर कधी तुमची वेबसाईट काही कारणाने डाऊन झाली तर तुम्ही कस्टमर सपोर्ट सर्व्हिस चा वापर करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता.\nहोस्टींगर कंपनी कस्टमर सपोर्ट च्या बाबतीत सर्वात बेस्ट आहे. कारण इथे तुम्ही लाईव्ह चॅट द्वारे तुमच्या प्रोब्लेम च उत्तर मिळवू शकता. तुम्हाला काही तासातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तसेच तुम्ही लाईव्ह चॅट द्वारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या Gmail वर येईल. त्यामुळे पुन्हा पुन्हा चॅट ओपन करत बसण्याची गरज पडणार नाही.\nतसेच होस्टिंगर कंपनीचे Hostinger Knowledge Base हे सुद्धा तुमच्या उपयोगी येईल. इथे तुम्हाला वेबसाईट वर येणाऱ्या प्रॉब्लेम्स चे व्हिडिओ रुपात मार्गदर्शन केलेले व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर मिळू शकतात.\nकाही वेब होस्टिंग कंपन्या त्यांच्या होस्टिंग प्लॅन मध्ये मोफत डोमेन नेम देत नाहीत. त्यामुळे डोमेन नेम वेगळे खरेदी करून नंतर होस्टिंग ला जोडावे लागते. त्यामुळे खूप वेळ वाया जातो. पण होस्टिंगर वर तुम्हाला होस्टिंग प्लॅन सोबत एक मोफत डोमेन नेम मिळते. ज्यामुळे जास्त खर्च होत नाही. तसेच जर चुकून तुम्ही मोफत डोमेन नेम घ्यायला विसरलात तर काही टेन्शन नाही. तुम्ही होस्टिंगरच्या लाईव्ह चॅटवर संपर्क साधा. ते तुम्हाला मोफत डोमेन घेण्यासाठी तुमची मदत करतील.\nसुपरफास्ट वन क्लिक वर्डप्रेस\nहोस्टींगरच्या स्वतः च्या hPanel वरून तुम्ही One click वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता. यामुळे तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज नसले तरी काही टेन्शन नाही. तुमचे काम आरामात होईल. ह्या आर्टिकल च्या शेवटी आपण होस्टींगरवर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करायचे हे जाणून घेणार आहोत.\nसर्व वेबसाईटसाठी SSL सर्टिफिकेट अनिवार्य आहे. त्यामुळे वेबसाईट https:// असणे गरजेचे आहे. त्यामुळेहोस्टिंग प्लॅन विकत घेताना त्यामध्ये SSL सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच अनेक होस्टिंग कंपन्या त्यांच्या अनलिमिटेड होस्टिंग प्लॅन सोबत मोफत अनलिमिटेड SSL देखील देतात. त्यामुळे होस्टींगर सोबत एक SSL सर्टिफिकेट मिळते. परंतु तुम्हाला केवळ एकाच डोमेनसाठी SSL सर्टिफिकेट मोफत मिळते. एकापेक्षा अधिक डोमेन असल्यास तुम्हाला ते विकत घ्यावे लागते.\nहोस्टींगरने आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा आणि चांगले cPanel मिळावे. ह्यासाठी स्वतःचे hPanel तयार केले आहे. ज्यावरून होस्टिंग मॅनेज करणे अगदी सोप्पे बनून जाते. ह्या hPanel मध्ये अनेक सोप्प्या सुविधा आहेत. तसेच hPanel मध्ये तुम्ही डोमेन नेम जोडू शकता, तुमच्या वेबसाईट चे संपूर्ण सर्वर मॅनेज करू शकता, रुट डिरेक्टरी ओपन करू शकता. अश्या अनेक सुविधांचा वापर करू शकता.\nहोस्टींगर कंपनी पूर्वी फक्त डॉलरमध्ये पेमेंट घेत असल्यामुळे अनेकांना त्याच्या डेबिट कार्डवरून पेमेंट करतांना अडचण येत होत्या. परंतु आता होस्टिंगर वरून होस्टिंग प्लॅन खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करताना, तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, Paypal, Skrill अश्या अनेक ऑनलाईन पद्धतींचा वापर करू शकता.\nहोस्टींगर वर वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे\nStep 1 – सर्वात अगोदर येथे क्लिक करून होस्टींगरच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे दिलेल्या होस्टिंग प्लॅन पैकी तुम्हाला हवा असणारा प्लॅन सिलेक्ट करा.\nStep 2 – त्यानंतर तुम्हाला हवे असणारे डोमेन घ्यायला विसरू नका. कारण होस्टींगर त्यांच्या प्लॅन सोबत १ वर्षासाठी मोफत डोमेन नेम सुद्धा देते.\nStep 3 – डोमेन निवडून झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून घ्या. अश्या प्रकारे तुम्ही होस्टींगर वरून होस्टिंग विकत घेऊ शकता.\nतुम्हाला जर होस्टिंगर प्लॅन वर डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वर मेसेज करा. तिथे मी तुम्हाला Discount Coupon Code देईन. त्याचा वापर करून तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता.\nहोस्टिंग प्लॅन सोबत तुम्हाला होस्टींगरचे स्वतःचे कस्टम hPanel देखील मिळते. cPanel प्रमाणेच हे देखील अतिशय सोपे आहे. यात जर तुम्ही होस्टिंग विकत घेऊन नंतर डोमेन नेम विकत घेतले तर डोमेन ऍड करण्यासाठी Add Website वर क्लिक करून तुम्ही तुमचे डोमेन नेम तुमच्या होस्टिंग ला जोडू शकता.\nStep 4 – तुम्ही विकत घेतलेल्या डोमेनवर वर्डप्रेस इंस्टॉल करण्यासाठी होस्टिंगरच्या hPanel वर जा. त्यानंतर Auto Installer वर क्लिक करून करा.\nStep 5 – त्यानंतर तिथे दिलेली माहिती भरून घ्या. आणि Next वर क्लिक करा.अशा प्रकारे तुम्ही होस्टींगरवर काही मिनटात तुमची वेबसाईट तयार करू शकता. तसेच तुम्ही तयार केलेल्या वेबसाईट वर लॉग इन करण्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरा.\nवर्डप्रेस वेबसाईट वर लॉग इन करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करा.\n1. तुमच्या वेबसाईट चा address गूगल वर सर्च करा. जसे की www.yourwebsite.com.\n2. त्यानंतर तुमच्या वेबसाईट च्या समोर www.yourwebsite.com/wp-admin असे सर्च करा. नंतर तुमच्यासमोर तुमच्या वेबसाईट चा लॉग इन पेज ओपन होईल.\n3. आता तुम्ही वेबसाईट तयार करताना जो UserName आणि Password टाकला होता. तो तिथे टाकून वेबसाईट ओपन करा.\nअश्या पद्धतीने तुम्ही होस्टिंगर वरून होस्टिंग प्लॅन विकत घेऊन 5 मिनिटात वर्डप्रेस वेबसाईट सुरू करू शकता. आणि तुमचे ब्लॉगिंग करिअर सुरू करू शकता. तसेच हा आर्टिकल आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास मला इंस्टाग्राम वर मेसेज करा.\n आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोण कोणते उपयोग आहेत\n आणि Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे\nटॉप १५ बेस्ट वर्डप्रेस न्यूजपेपर थीम्स | 15 wordpress newspaper themes\nगुगल ऍडसेन्स अकाउंट कसे बनवावे\nAffiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा\nBest 10 Chrome Extensions | प्रत्येक मराठी ब्लॉगरने वापरले पाहिजे\nतंत्रज्ञान, टेक टिप्स, स्मार्टफोन, इंटरनेट आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती फक्त आपल्या मराठी मध्ये\n | फोन पे अकाउंट कसे बनवायचे\nगूगल पे म्हणजे काय आणि गुगल पे कसे वापरावे आणि गुगल पे कसे वापरावे\nइंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा\nहेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती | Health Insurance Information...\n ईबुक चे फायदे व तोटे\nTATA NEU APP – टाटाचे ऑल-इन-वन सुपर-ऍप ‘टाटा न्यू’...\nसिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो\nहेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती | Health Insurance Information in Marathi\n ईबुक चे फायदे व तोटे\nTATA NEU APP – टाटाचे ऑल-इन-वन सुपर-ऍप ‘टाटा न्यू’ झाले वापरकर्त्यांसाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/slider/30-06-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T12:01:46Z", "digest": "sha1:U3DHPCICJJDEKQPSMYPI7N6ABB2EMMMU", "length": 3602, "nlines": 75, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "30.06.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n30.06.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n30.06.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2022-07-03T12:09:51Z", "digest": "sha1:AC5LYO6QDRHNBYY3FKOTMJ2NPJCPKEFB", "length": 8052, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ ;१ मार्चला होणार प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ ;१ मार्चला होणार प्रदर्शित\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ ;१ मार्चला होणार प्रदर्शित\nदोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर होते. आणि आता त्या दोन मुली कोण या गोष्टीचा खुलासा करण्याची वेळ आली आहे.\nआता ‘वेट इज ओव्हर’ असे म्हणत पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी जो अंदाच बांधला तो योग्यच होता; या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’ आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत हे आपण पोस्टरमधून कळते.\nआनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.\nअर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या-इंटरेस्टिंग आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडन सफारी पण होणार हे नक्की.\nप्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. आणि मराठी चित्रपटाच्या बाबतीत घडलेली आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ‘कार्निव्हल पिक्चर्स’ने इंटरनॅशनल थिएट्रीकल अधिकार प्राप्त केल्यामुळे ‘ती & ती’ प्रदर्शित तारखेला अथवा त्याच्या पुढील आठवड्यात परदेशातील चित्रपट रसिकांना पाहण्यासाठी प्रदर्शित केला जाईल.\nNext लव यु जिंदगी” हा लावणारा कुटुंबप्रधान चित्रपट आहे\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_63.html", "date_download": "2022-07-03T12:18:19Z", "digest": "sha1:YGNAOU5BCB5VDJRTRJVI7Y3ABNGLRAOG", "length": 11243, "nlines": 108, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "अनिल द���शमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का ?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingअनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का \nअनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का \nLokneta News एप्रिल ०६, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई : महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करून धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता. विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच काहीतरी पुरावे होते म्हणून हल्ले केले. महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे. राज्याची सत्ता त्यांना हवी आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची विरोधकांची तयारी असेलही, पण ते जमेल असे दिसत नाही असा सणसणीत टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखात त्यांनी अनिल देशमुखांचा राजीनाम्यासह इतर घडामोडींवर भाष्य केले आहे.\nसामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं\nयापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करुन धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता. विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच काहीतरी पुरावे होते म्हणून हल्ले केले. आज साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे. महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे. राज्याची सत्ता त्यांना हवी आहे व त्यासाठी सध्या आहे ती घडी उलथवायची आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची विरोधकांची तयारी असेलही, पण ते जमेल असे दिसत नाही अशी सणसणीत टीका शिवसेनेनं केली आहे.\nदेशमुख यांच्या आरोपांची सत्यता काय\nमुंबईचे उचलबांगडी केलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि वसुलीचे आरोप केले. परमबीर सिंग यांनी बेफाट आरोप केले आणि उच्च न्यायालयाने ते उचलून धरले. आरोपांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांची सीब��आय चौकशी करण्याचे आदेश दिले. यावर गृहमंत्री देशमुखांना नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. देशमुखांनी राजीनामा दिला व त्यांच्या जागी दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. वनखात्याचे मंत्री संजय राठोड यांनी दीड महिन्यापूर्वी राजीनामा दिला. पाठोपाठ गृहमंत्री देशमुखांनाच जावे लागले. देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते हे मान्य केले तरी या आरोपांची सत्यता काय असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.\nपरमबीर सिंगाच्या पत्राचा बोलविता धनी कोणी दुसराच\nखरेखोटे सिद्ध व्हायचे आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावर कायम ठेवले असते तर हे वसुलीचे आरोप त्यांनी केले नसते. त्यांचे पद ‘वाझे गेट’ प्रकरणात गेल्यावर त्यांनी हा पत्राचा खेळ केला. परमबीर यांनी पत्र लिहिले आणि खळबळ उडवून दिली, पण त्या पत्राचा प्रवास पाहता त्यांचा बोलविता आणि करविता धनी कोणी दुसराच आहे हे आता पटू लागले आहे. राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार हा उखडून फेकलाच पाहिजे. या स्वच्छता अभियानाचे कार्य न्यायालयाने हाती घेतले असेल तर आनंदच आहे.\nअनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का\nपण अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा हवेत गोळीबार होत असताना उच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरच स्थगिती आणली आहे. म्हणजे देशमुख यांना वेगळा न्याय आणि येडियुरप्पांना वेगळा न्याय. हा काय प्रकार मानायचा असा खोचक सवालही शिवसेनेनं केला आहे. मंत्र्यांवर आहे असा खोचक सवालही शिवसेनेनं केला आहे. मंत्र्यांवर आहे अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाच आहे व ते आपली न्यायालयीन लढाई लढतील, पण देशमुख प्रकरणात ज्या तत्परतेने सीबीआय चौकशीचे आदेश दिले गेले. तो सर्व प्रकार अनाकलनीय आहे, असेही सामनात म्हटलं आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathistatus.com/marathi-status/riddle-status-marathi", "date_download": "2022-07-03T12:43:40Z", "digest": "sha1:EQUDW5YMHJ4AGF4HS5S7CCE73PRW3GIC", "length": 5614, "nlines": 155, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "RIDDLE Status Marathi Collection - Read 100+ More Best Quotes", "raw_content": "\nबाईक वर बसुन एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात,\nचौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण\nमुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे…\nअशी कोणती भाजी आहे की,\nजिचे पहिले अक्षर काढले,\nतर दागीन्याचे नाव बनते..\nशेवटचे अक्षर काढले तर,\nआणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर,\nमुलीचे नाव तयार होते…\n (भाजी चे नाव हिंदीत आहे)\nअशी कोणती जागा आहे,\nजेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..\nप्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या,\nचला हे गणित सोडवा ते सांगेल की,\nतुमचा जीवनातील सर्वात आवडती व्यक्ती कोण आहे ते\nएकदम बरोबर सोडवा हा…\nखालीलपैकी कोणताही एक अंक निवडा.\nआता त्याला 3 ने गुणा,\nआता त्यात 3 मिळवा,\nआता परत 3 ने गुणा,\nतुम्हाला 2 अंकी संख्या मिळेल,\nत्यातील अंकाची बेरीज करा,\nआता हा नंबर तुमचा favorite व्यक्ती कोन ते सांगेल.\nआता आणखी काय सांगू तुम्हाला माझ्याबद्दल…\nकोणताही दुसरा अंक निवडून बघा…\nअशी कोणती वस्तू आहे,\nजी मुली फक्त घालतात.\nमुलं घालतात आणि खातात पण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9698", "date_download": "2022-07-03T11:30:21Z", "digest": "sha1:ZQ7HF4UD46S7TGOWEJYGE3ECS75ZLJHG", "length": 13501, "nlines": 113, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "रिझर्व्ह बँकेचा झटका । नागरी बँकांच्या संचालकपदावर नगरसेवक, आमदार, खासदारांना मज्जाव | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome Banking रिझर्व्ह बँकेचा झटका नागरी बँकांच्या संचालकपदावर नगरसेवक, आमदार, खासदारांना मज्जाव\n नागरी बँकांच्या संचालकपदावर नगरसेवक, आमदार, खासदारांना मज्जाव\nमुंबई ब्युरो : अनेकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे केंद्र ठरत असलेल्या नागरी बँकांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार, खासदार आणि नगरसेवकांना नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास मनाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी यासंदर्भातील अधिसूचना काढली. या निर्णयामुळे सहकारी आणि नागरी बँकांतील घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.\nराजकारणी किंवा नेतेमंडळींच्या माध्यमातून स्वकीयांना मनमानी कर्ज वाटप केले जाते. यापैकी बरेच कर्ज बुडते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या पैशांनी उभ्या राहिलेल्या अनेक नागरी बँका तोट्यात गेल्याच्या किंवा बुडाल्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत. परंतु, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नव्हती. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमामुळे नागरी बँकांतील राजकारण्यांचा हस्तक्षेप मर्यादित होईल.\nकाय आहे रिझर्व्ह बँकेचा नवा नियम\nनागरी सहकारी बँकांवरील व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालकपदावरील व्यक्ती शैक्षणिकदृष्टय़ा अर्हताप्राप्त असावी, असाही दंडक करण्यात आला आहे. महानगरपालिकांचे वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य – राजकारण्यांनाही या पदावर राहता येणार नाही.\nसदर पदावरील व्यक्ती ही स्नातकोत्तर पदवीधारक (Postgraduate), वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल (​कॉस्ट अकाऊंटट) किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक असावी, असा दंडक घालून देण्यात आला आहे.\nयाशिवाय, नागरी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती ही 35 वर्षांपेक्षा कमी व 70 वर्षांपेक्षा अधिक वयाची नसावी. तसेच या पदावर एकाच व्यक्तीने 15 वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये, असेही सांगण्यात आले आहे. एकाच व्यक्तीकडे हे पद सलग तीन अथवा पाच वर्षांपर्यंत ठेवण्यास मुभा आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.\nPrevious articleएयरफोर्स स्टेशन के टेक्निकल एरिया में 5 मिनट के अंदर 2 ब्लास्ट, विस्फोट में ड्रोन इस्तेमाल का शक\n ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन, ओबीसी आरक्षणासाठीचे महत्वाचे ठराव\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/09/blog-post_03.html", "date_download": "2022-07-03T12:39:19Z", "digest": "sha1:PX2BKWEPLW3I2FDTWUGAUKBUQYZGPQMK", "length": 17012, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "गाय राष्ट्रीय प्राणी? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social गाय राष्ट्रीय प्राणी\nगाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले पाहिजे असे मत इलाहाबाद उच्च न्यायलयाने मांडले आहे. गायीला मुलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यास��ठी सरकारने ससदेत विधेयक आणावे. गायीला नुकसान पोहचवणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी कडक कायदे करावेत. गायीचे रक्षण करणे हे कार्य केवळ एका धर्म पंथाचे नाही तर गाय ही भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती वाचवण्यासाठी कार्य देशात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाने मग तो कुठल्याही धर्माचा असो त्याने केले पाहिजे. तसेच जेव्हा गायीचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे. फक्त हिंदुंनाच गायीचे महत्त्व माहिती आहे, असे नाही. मुस्लिम शासकांनीही आपल्या कार्यकाळात भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजले होते. ५ मुस्लिम शासकांच्या सत्तेत गोहत्येला बंदील होती. बाबर, हुमायूं आणि अकबराने आपल्या सणांमध्ये गोहत्येवर बंदी घातली होती. म्हैसूरचे नवाब हैदर अली यांनी गोहत्या हा गुन्हा घोषित केला होता, असे हायकोर्टाने म्हटले आहे. यामुळे गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.\nगोहत्या आणि गोहत्या करणार्‍यांचीच हत्या\nगोहत्येचा प्रश्न हा देशात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिदू धर्मामध्ये गाईला माता मानले आहे. हिंदू धर्मात गायीला कमालीचे धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात गाईला मातेसमान मानले जाते. त्याचप्रमाणे वसुबारसेला गायीचे पूजनही केले जाते. त्यामुळे मांसाहार करणारे लोकदेखील गोमांस खाण्याचा विचारही करीत नाहीत. गायीच्या मल-मूत्रामुळे शेतीला फायदे होतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील त्यांचा खूप उपयोग होत असल्याने गायी पाळणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक फायदाही होतो. दुसरीकडे मुस्लिम समाजात गोमांस खाल्ले जाते. अलीकडच्या काही वर्षात देशात गोहत्या आणि गोहत्या करणार्‍यांचीच हत्या, असे भयानक प्रकार घडत आहेत. गोसंरक्षण हे आमचे ब्रीद आहे, इथपासून आम्ही काय खायचे आणि काय नाही हे ठरवायचे अधिकार सरकार ला कोणी दिला इतक्या दोन परस्परविरुद्ध भूमिका आपल्याला बघायला मिळतात. या विषयावरुन देशात अनेकवेळा वाद, दंगली झालेल्या आहेत. या विषयावरील वादामुळे काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. याच अनुषंगाने गोवंश हत्याबंदी कायदा करुन यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र बीफ खाण्यास सरकाने बंदी घातलेली नसल्याने कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. गायीचे पालन, पोषण, संवर्धन व्हावे ही सर्वाचीच भूमिका आहे व असावी. त्यात काहीही गर नाही. गर आहे ते या भूमिकेला धार्मिक रंग देणे. यापार्श्वभूमीवर इलाहाबाद न्यायालयाने मांडलेल्या मताला अनन्यसाधारण महत्व आहे. याआधी २०१७ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने गाय हा राष्ट्रीय पशू म्हणून जाहीर करण्यात यावा, असे भाष्य केले होते. ‘नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्यांनी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केले आहे. भारत हा पशुपालनावर आधारित कृषिप्रधान देश आहे. घटनेच्या ४८ आणि ५१ अ (ग) या कलमांनुसार राज्यसरकारने गायीला कायदेशीर संरक्षण द्यायला हवे,’ असेही न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात म्हटले होते. ‘घटनेच्या ४८व्या कलमानुसार सरकारने गोवंशाचे संरक्षण करून वंशवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच गायी, वासरे आणि अन्य दुधाळ जनावरांच्या हत्येवर बंदी घातली पाहिजे. तर ५१ अ (ग) नुसार नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून सजीवांबद्दल संवेदना दाखवली पाहिजे. या पार्श्वभूमीवर गाय हा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्यात यावा,’ असे न्या. महेशचंद शर्मा यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने निकालपत्रात म्हटल्यानंतर त्यावर देशभर चर्चा झाली होती.\nगोहत्या हा केवळ भावनिक वा धार्मिक मुद्दा नाही\nजमायत उलमा-ए-हिंद संघटनेचे प्रमुख मौलाना सय्यद अरशद मदनी यांनी केंद्र सरकारकडे गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी केली होती. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केल्यास सध्या असलेले भ्रम दूर होतील व अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले ही बंद होतील, अशी भुमिकाही त्यांनी मांडली होती. मात्र या सर्व भुमिकांवर साधकबाधक चर्चा होण्याऐवजी त्यास धार्मिक रंग देवून वादच झाले, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. प्रत्येक गोष्टीला धार्मिक आयाम जोडण्याची आणि राजकीय चष्म्यातूनच त्याचे फायदे-तोटे तपासून बघण्याची सवय जडलेल्या राजकारण्यांना इलाहाबाद न्यायालयाची भूमिकाही त्याच दृष्टीने तोलून बघण्याची गरज जाणवल्यास नवल ते नाहीच. जिच्या मल-मूत्रापासून तर दुधापर्यंत आणि नखांपासून तर कातडीपर्यंत प्रत्येक गोष्ट मानवी समूहाला उपयुक्त ठरते, त्या गायीचे महत्त्व हिंदूंनी जाणले. पालन करते म्हणून त्यांनी गायीला मातेचा दर्जा दिला, तिला देवत्व बहाल केले आहे. त्याच वेळी दुसरी बाजूला गायीबद्दल कमालीची आस्था जपणारा जगाच्या पाठीवरील हा देश गायीच्या मांसाचा जगातला सर्वात मोठा निर्यातदार आहे. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण हीच वस्तुस्थिती आहे. दुर्दैवी असली तरीही आणि याच्या नेमके उलट जगाच्या नकाशातले काही मुस्लिम देश असे आहेत, ज्यांनी पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून गायींच्या हत्येवर बंदी घातली आहे. यामुळे गोहत्यांवरुन होणारे वाद कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. मुळात गोहत्या हा केवळ भावनिक वा धार्मिक मुद्दा नाही. पर्यावरणाचे रक्षण त्याच्याशी निगडित आहे. तरीही हा मुद्दा धर्माशी जोडण्याचा अट्टहास केला जातो. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताला प्रचंड महत्व आहे. एक पाऊल न्यायालयाने उचलले आहे. आता सरकारने पुढाकार घ्यावा. भारत हा असा देश आहे, जेथे विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदांने राहतात. मात्र काही राजकीय वजन असणार्‍या विषयांना जेंव्हा धार्मिक रंग दिला जातो. तेंव्हा तेंव्हा सामाजिक तेढ निर्माण होते, असा आजवरचा इतीहास व अनुभव राहिला आहे. गोहत्या व गोहत्येवरुन होणार्‍या हत्या, दोन्हीही गोष्टी थांबल्या पाहिजेत. अत्यंत संवेदनशिल असलणार्‍या या विषयावर न्यायालयाने भाष्य केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेला आहेे. केंद्र सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मात्र हे करत असतांना त्याला धार्मिक रंग देवू नये, हीच एक माफक अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/paramod-mahajan-kalam-president-incident1/", "date_download": "2022-07-03T11:02:58Z", "digest": "sha1:C76EHSF4AQR6ZMNUK2D3S4MIGAN22K5E", "length": 16560, "nlines": 109, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nअहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते\nआज भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी एक वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी यांच्या मुले अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले. यात खरे खोटे करण्यापेक्षा कलामांना राष्ट्रपती करण्याआधीच्या काय काय घटना घडलेल्या त्या बघू.\nतारीख होती ४ एप्रिल २००२. स्थळ अहमदाबाद गुजरात.\nगुजरातची दंगल सुरू होवून बराच वेळ झाला होता. अखेर वाजपेयी गुजरातला आले होते. त्यांनी दंगलग्रस्तांच्या छावण्यांना भेटी दिल्या. ती अनाथ मुले पाहून त्यांच मन हेलावले. वाजपेयी म्हणाले,\nविदेशों में हिंदूस्थान की बहुत इज्जत हैं. उसमें मुस्लिम देश भी शामिल हैं. अब मैं वहां कोनसा मुंह लेकर जाऊंगा \nदिवसभराचा दौरा आटपून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पत्रकार परिषदेला सामोरे गेले. इथेच त्यांच ते गाजलेलं विधान आलं.\nवाजपेयींना विचारण्यात आलं मुख्यमंत्री के लिए आपका क्या संदेश हैं \nवाजपेयी म्हणाले एकही संदेश हैं,\nकि वे राजधर्म का पालन करें. राजधर्म यह शब्द काफी सार्थक हैं. शासन के लिए प्रजा-प्रजा में भेदभाव नहीं हो सकता. न जन्म के आधार पर, न जाति के आधार पर, न धर्म-संप्रदाय के आधार पर.\nअटलजींचे हे वाक्य पुर्ण होताच शेजारी बसलेले मुख्यमंत्री मोदी म्हणाले,\nहम भी वही कर रहे हैं साहब…\nत्यावर आपला सूर बदलत वाजपेयी म्हणाले,\nमुझे विश्वास हैं कि नरेंद्रभाई यहीं कर रहें हैं…\nपण राजकीय विश्लेषक सांगतात की यावेळी नरेंद्र मोदींनी किमान राजीनामा देण्याची तयारी तरी दाखवायला हवी होती. पण हे मत फक्त वाजपेयी यांच होतं. अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर हिंदूत्वाची धार कमी झाली होती. वाजपेयींच्या राजकारणात ती धार सेक्युलर पणाकडे झुकत होती. या घटनेतून वाजपेयी सेक्युलर आहेत हे सिद्ध झालं असत पण भाजपपासून हिंदूत्व हिरावण्याची देखील शक्यता होती.\nगादीवर बसण्याची संधी आली होती, पण शिंदेंनी दूसऱ्याला बादशहा…\n‘निर्भया’ कुटूंबासाठी राहूल गांधींनी जे केलं ते…\nगोवा येथे झालेले भाजपचे चिंतन शिबीर मोदींच्या राजीनाम्���ाच्या विषयावरून जोरात गाजले. अडवाणी यांच्या पासून ते भाजपच्या तरुण नेत्यांपर्यंत अनेकांचा मोदींना पाठिंबा होता. त्यांनी आपला आक्रमक धोरण राबवत मोदींच्या राजीनाम्याचा विरोध केला.वाजपेयींना कळालं पण ते पाहण्याशिवाय दूसऱ्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या.\nअखेर वाजपेयीं सायंकाळी संवाद साधत असताना म्हणाले,\nभारत प्राचिन काळापासून सेक्युलर आहे. अगदी इस्लाम व ख्रिस्ति धर्म इथे येण्याअगोदर पासून. इस्लामची दोन रुपे आहेत. एक आहे शांतीपाठ देणारा आणि दूसरा मूलतत्ववादी व दहशतीला प्रोत्साहन देणारा. जिथे मुस्लीम बहुसंख्य असतात. तेथे ते शांततामय सहजीवन अशक्य करुन टाकतात.\nअटलजी यांनी बहुमताचा सन्मान राखत सामोपचाराचे धोरण स्वीकारलं होतं. एकीकडे अपमान झाल्याची भावना होती मात्र वाजपेयी यांनी पक्षांतर्गत नेतृत्व अधिक मजबूत असल्याची खात्री संध्याकाळच्या दरम्यानच्या भाषणात दिली होती.\nतरिही या गोष्टींमधून जात असताना भाजप हा कठोर हिंदूत्ववादी न राहता त्याला सेक्युलरपणाची देखील जोड असल्याचं वाजपेयींना दाखवायचं होतं. त्यासाठी आपलं पक्षातलं नेतृत्त्व देखील क्षीण करायचं नव्हतं.\nकाही दिवस गेले आणि राष्ट्रपती पदासाठी कोण याची चर्चा चालू झाली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अटलजींना भेटायला आल्या आणि त्यांनी डॉ. पी.सी. अलेक्झांडर आम्हाला राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नकोत याची गळ घातली. संघपरिवाराच्या बाहेरची व्यक्ती, त्यातही ख्रिश्चन त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपची सेक्युलर चेहरा दाखवण्याची संधी होती. पण मृदू स्वभावाच्या अटलबिहारी यांनी सोनिया गांधी यांची विनंती ऐकली व अलेक्झांडर यांच नाव मागे पडलं.\nअशा वेळी धावून आले ते प्रमोद महाजन. पुढे जावून वाजपेयी यांनी प्रमोद महाजनांना लक्ष्मणाची उपाधी दिली होती याची पाळेमुळे कुठेतरी अशाच घटनांमध्ये असलेली दिसून येतात.\nया सर्व पार्श्वभूमीत वाजपेयींनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा शोध चालू ठेवला होता.\n९ जून २००२ रोजी अडवाणी यांच्या घऱी प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडू आणि जॉर्ज फर्नांडिस यांची बैठक बसली. या बैठकीत प्रमोद महाजन यांच्याक़डून एक वेगळ नाव पुढे आलं ते म्हणजे, “अब्दुल कलाम”\nचौघेही हे नाव घेवून तात्काळ अटल बिहारी यांच्या घरी आले. त्यांनी अब्दुल कल���म यांच नाव सुचवताच अटल बिहारी वाजपेयी यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळतलं. मोठा पेच महाजन यांनी आपल्या कौशल्याने सोडवला होता. अटल बिहारी वाजपेयींनी अब्दुल कलामांना फोन लावला तेव्हा चेन्नईमध्ये ते विद्यार्थांना शिकवत होते. अटल बिहारी यांनी त्यांची संमती विचारली आणि पुढे कलाम राजधानीत आले.\nएक वैज्ञानिक व्यक्ती, संघाबाहेरील व्यक्ती, मुस्लीम व्यक्ती व त्याहूनही अधिक देशप्रेमी व्यक्ती राष्ट्रपती पदाचा उमेदवार करुन भाजपने योग्य डाव साधला होता. अशा गोष्टींच टायमिंग साध्य करण्यात महाजन हूशार होते. त्यांनी लढवलेल्या कल्पनेमुळे अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले आणि अटलजींची सर्वसमावेशक ही प्रतिमा देखील अखंड राहिली.\nयाचाच अर्थ नरेंद्र मोदी यांचा अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्यात कोणता सहभाग जरी नसला तरी एकप्रकारे अप्रत्यक्षरीत्या ते या निवडीच्या मागे प्रमुख कारण ठरले.\nहे ही वाच भिडू.\nवाजपेयी नाहीत, अडवाणी नाहीत. मग कोण होते पहिल्यांदा निवडून येणारे भाजपचे ते दोन खासदार.\nकंबरेखाली वार करणाऱ्या प्रत्येकाने प्रमोद महाजनांचे हे ९ मुद्दे वाचायला हवेत.\nआता गडकरीच पंतप्रधान पाहिजेत \n‘निर्भया’ कुटूंबासाठी राहूल गांधींनी जे केलं ते सख्खा मुलगा देखील करत…\n१९४७ साली या तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है…\nफिडल कॅस्ट्रो म्हणाले, “सुरजित ब्रेड” मुळे क्यूबा जिवंत राहू…\nइतिहास गवाह है. युपीची निवडणूक आली की मोहम्मद अली जिनाच नाव येतंच…\nपंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या प्रणबदांना नरसिंह रावांनी बरोबर कट्ट्यावर बसवलं..\nइंदिराजींनी भरवलेल्या संगीत मैफिलीत सर्वात गाजला तो मराठी खासदारांचा पोवाडा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/the-sensex-and-nifty-rose-by-443-points", "date_download": "2022-07-03T11:50:23Z", "digest": "sha1:BSAAFAM5QONKVKHKWQUH6GZ5JV673AQZ", "length": 4269, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला", "raw_content": "\nसेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ, सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला\nरिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात घसरण झाली.\nजागतिक बाजारातील संमिश्र वातावरण असताना बँका, आयटी आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची जोरदार खर��दी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्का वाढ झाली. सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला.\nदि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४४३.१९ अंक किंवा ०.८६ टक्के वधारुन ५२,२६५.७२ वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स ६९४.२६ अंकांनी वाढून ५२,५१६.७९ ही कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १४३.३५ अंक किंवा ०.९३ टक्का वाढून १५,५५६.६५ वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत मारुती, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, एशियन पेंट‌्स, भारती एअरटेल, टीसीएस, सन फार्मा, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या समभागात वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात घसरण झाली.\nआशियाई बाजारात शांघाय, टोकियोमध्ये वाढ तर सेऊलमध्ये घट झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत नकारात्क व्यवहार सुरु होते. अमेरिकन बाजारात बुधवारी किंचित घसरण झाली. आशियाई बाजारातील उत्साही वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार गुरुवारी सकाळी सकारात्मकतेने खुला झाला. तर मुंबई शेअर बाजारात बुधवारी सेन्सेक्स ७०९.५४ अंकांनी तर निफ्टी २२५.५० अंकांनी घसरला होता.\nअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ७८.३२ हा नवा नीचांक नोंदवला. इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात स्थानिक चलन ७८.२६ वर खुले झाले आणि ते पुन्हा ७८.३२ वर बंद झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2022-07-03T11:52:37Z", "digest": "sha1:X7DDY6HSLMEWZNNA6VCVMSY2PLCXQ4ZZ", "length": 3488, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिनी भाषेमधील कवी - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चिनी भाषेमधील कवी\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१० रोजी २३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2022-07-03T11:34:11Z", "digest": "sha1:5GF44COHL5FQBDQRAH2HK4DEHEMTEK32", "length": 7448, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विपणन - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nविपणन (इंग्लिश:- मार्केटिंग) एक सतत प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत विपणन मिश्रण (उत्पादन, मूल्य, स्थान, प्रोत्साहने अनेकदा 4पी म्हटले जाते) नियोजित आणि अंमलात आणली जातात. ही प्रक्रिया व्यक्तींच्या आणि संस्थांमधील उत्पादने, सेवा किंवा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी केली जाते. विपणन हे एक सर्जनशील उद्योग म्हणून पाहिले जाते, ज्यामध्ये जाहिराती, वितरण आणि ग्राहकांच्या भविष्यातील गरजांशी संबंधित विक्री यांचा समावेश आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०२१ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/895808", "date_download": "2022-07-03T12:22:23Z", "digest": "sha1:EDLFP4TJDMKVWKRSWARJF6ZR5LPYB3UL", "length": 2050, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आल्प्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आल्प्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:५६, ३० डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: roa-tara:Alpe\n०१:०५, ३० डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Ալպեր)\n०३:५६, ३० डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: roa-tara:Alpe)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_947.html", "date_download": "2022-07-03T11:26:30Z", "digest": "sha1:Q75MJG4BNIIW362UZGTTQIB76DMXKCT6", "length": 9508, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "जय हिंद सैनिक फौंडेशनचे शिवाजी पालवे व शिवाजी गर्जे यांचा जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजींच्या ह्स्ते सन्मान..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठSocialजय हिंद सैनिक फौंडेशनचे शिवाजी पालवे व शिवाजी गर्जे यांचा जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजींच्या ह्स्ते सन्मान..\nजय हिंद सैनिक फौंडेशनचे शिवाजी पालवे व शिवाजी गर्जे यांचा जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजींच्या ह्स्ते सन्मान..\nLokneta News एप्रिल ०९, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nनगर :- जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या शुभहस्ते सत्कार स्विकारतांना जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे शिवाजी पालवे व शिवाजी गर्जे सन्मानाचे आयोजक त्रिद्ल सैनिक बहुउद्देशीय संघटना गुंडेगाव, ता. नगर चे सतीश हराळ, शामराव कासार,भास्कर चुंबळकर, विठ्ठल माने, मुरलीधर भापकर,बबन हराळ, राहुल चौधरी, संभाजी भापकर, अशोक भापकर, संतोष जाधव, झुंबर भापकर, बाळासाहेब भापकर उपस्थित होते लवकरच त्रिद्ल सैनिक बहुउद्देशीय संघटना गुंडेगाव, चे उद्घाटन होणार असुन गुंडेगावा 130च्या आसपास आजी माजी सैनिक असल्याने या संघटनेच्या माध्यमातुन अनेक सामाजिक शैक्षणिक पर्यावरण संतुलन शहिद परिवार सैनिक परिवार गोरगरिबा साठी व जनहिताचे उपक्रम राबवले जाणार आहेत जय हिंद फौंडेशन वेळो वेळी मार्गदर्शन करून मदत करणाऱ आहे\nआदर्श समाजसेवक भापकर गुरुजी\nराजाराम भापकर हे अहमदनगरमध्ये भापकर गुरुजी नावानेच ओळखले जातात, पण त्यांची खरी ओळख आहे ‘महाराष्ट्राचा मांझी’ म्हणून. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना, आपल्या गावातील रस्त्याची अडचण त्यांनी ओळखली. राज्य सरकारकडे मागणी करूनही रस्ता मंजूर झाला नाह���. त्यामुळे नगर तालुक्यात गुंडेगाव परिसरात त्यांनी स्वखर्चाने डोंगरमाथ्यावर २६ किलोमीटरचे रस्ते तयार केले. त्यांनी गेल्या ५७ वर्षांत सुमारे ४0 किलोमीटरचे रस्ते स्वत:च्या खर्चाने बांधले आहेत. त्यासाठी तब्बल ७ डोंगरांतून खणून वाट तयार करावी लागली. कोळेगावच्या शाळेत ते शिकवत, तेव्हा विद्यार्थ्यांना डोंगर पार करून शाळेत यावे लागे. त्यामुळे विद्यार्थीही शाळेत यायला टाळाटाळ करीत. कोळेगाव ते देऊळगाव हे अंतर तेव्हा २९ किलोमीटर होते, पण भापकर गुरुजींनी रस्ते बांधल्यामुळे ते आता १0 किलोमीटर झाले आहे.\nस्वत:च्या नोकरीतील पेन्शन विक्री, ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी अशी यातील निम्मी रक्कम त्यांनी केवळ या रस्त्याच्या बांधणीसाठी खर्च केली. सरकारकडून एकही पै घेतली नाही. त्यांनी तयार केलेल्या या रस्त्यावर गत १ डिसेंबरला ‘गुंडेगाव-पुणे’ ही पहिली एस.टी. बस धावली. भापकर हे आज ८५ वर्षांचे आहेत. मात्र, या वयातही ते सामाजिक कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. पायजमा, सदरा आणि गांधी टोपी अशा वेशातील भापकर गुरुजी आजही सक्रिय आहेत. बिहारमधील दशरथ मांझी या मजुराने २२ वर्षांत ११0 किलोमीटरचे रस्ते स्वखर्चाने बांधले. त्यामुळे त्याच्या गावापासून गया हे अंतर ५५ किलोमीटरवरून १५ किलोमीटरवर आले. भापकर गुरुजींनी काम सुरू केले, तेव्हा त्यांना कदाचित दशरथ मांझी हे नाव माहीतही नसेल, पण तेही आता महाराष्ट्राचे मांझी ठरले आहेत. संपूर्ण भारतात भापकर गुरुजींच्या कामाची दखल घेतली गेली, परदेशी नियतकालिकांनीही त्यांच्या कामाचा गौरव केला, पण महाराष्ट्राला मात्र, आजतागायत त्यांच्या कार्याची ओळख झालेली नाही. समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षक असतो, याची प्रचिती देणारी प्रेरणादायी कहाणी भापकर गुरुजींनी आपल्या घामाच्या शाईने लिहून ठेवली आहे.असेही यावेळी पालवे यानी सांगितले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/14/strom-r3-electric-car-price-and-bookings-details/", "date_download": "2022-07-03T11:52:00Z", "digest": "sha1:ZJ4KFBAQOEUNPG635IN6U42MLODVXFWU", "length": 8053, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "5 लाखांपेक्षा कमी किंमतीत येत आहे ही शानदार इलेक्ट्रिक कार - Majha Paper", "raw_content": "\n5 लाखांपेक्षा कमी किंमतीत येत आहे ही शानदार इलेक्ट्रिक कार\nअर्थ, मुख्य / By Majha Paper / इलेक्ट्रिक कार, स्ट्रोम आर3, स्ट्रोम मोटर्स / May 14, 2020 May 14, 2020\nस्ट्रोम मोटर्सने वर्ष 2018 मध्ये एंट्री लेव्हल कार स्ट्रोम आर3 सादर केली होती. ही कार मार्चमध्ये लाँच होणार होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे लाँचिंग टाळण्यात आले होते. लवकरच या कारचे बुकिंग होण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 4.50 लाख रुपये असू शकते. स्ट्रोम आर3 इलेक्ट्रिक कारमध्ये 2 सीट आहेत. ही थ्रीव्हिल कार असून, याची लांबी 2,907 mm, रुंदी 1,450 mm, उंची 1,572 mm आणि ग्राउंड क्लिअरेंस 185 mm आहे. तर कारचे वजन 550 किलो आहे.\nस्ट्रोम आर3 ला पुढे दोन एलॉय व्हिल्ज आणि पाठीमागे एक स्टील व्हिल आहे. कारचे व्हिल्ज 13-इंचचे आहेत. ही छोटी इलेक्ट्रिक कार मस्क्युलर फ्रंट बंपर, एलईडी लाइट्स, रियर स्पॉइलर आणि ड्यूल-टोन कलर सोबत येते. खास गोष्ट म्हणजे यात सनरूफ देखील मिळेल.\nस्ट्रोम आर3 मध् ड्यूल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टेअरिंग व्हिल, 4.3-इंच टचस्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 12-पद्धतीने एडजस्टेबल ड्राइव्हर सीट देण्यात आली आहे. कारमध्ये पॉवर विंडो, क्लाइमेट कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्री आणि 3-पॉइंट सीटबेल्ट सारखे फीचर्स मिळतील. यात 7.0-इंचचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे आयओटी-इनेबल्ड कंटिन्यूअस मॉनिटरिंग सिस्टमसोबत येते. या टचस्क्रीनमध्ये 4जी कनेक्टिविटी, वॉइस कंट्रोल, जेस्चर कंट्रोल, 20 जीबी ऑनबोर्ड म्यूझिक स्टोरेज, स्मार्ट म्यूझिक प्लेलिस्ट, मोबाईल कनेक्टिविटी आणि वॉइस सोबत टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारख्या सुविधा मिळतील.\nया इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. यात देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 20 बीएचपी पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन ड्राईव्हिंग मोड्स आहेत. कारमध्ये रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देखील आहे.\nही कार हाय- स्ट्रेंथ स्टील स्पेस फ्रेमवर आधारित आहे. यात फ्रंटला 2 हाइड्रोलिक डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की एकदा फूल चार्ज केल्यावर कार 200 किमी अंतर पार करू शकते. याचा टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे. 3 तासा�� बॅटरी फुलचार्ज होईल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/myulaF.html", "date_download": "2022-07-03T11:01:01Z", "digest": "sha1:XCL63SUH3JJG3QCOTQQBD4GZ7CDLJDQP", "length": 7841, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "म्हाडामार्फत होणार वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास, ५६७ सदनिका पोलिसांना राखीव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठम्हाडामार्फत होणार वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास, ५६७ सदनिका पोलिसांना राखीव\nम्हाडामार्फत होणार वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास, ५६७ सदनिका पोलिसांना राखीव\nगृहनिर्माण मंत्र्यांनी वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न निकाली काढला\n*म्हाडामार्फत होणार पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास *567 सदनिका पोलिसांना मिळणार\nगेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुन:र्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न डॉ. आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावल्याने सबंध पोलीस दलातून आभार मानले जात आहेत. या प्रश्नावर आव्हाड यानी मंगळवारी गृहनिर्माण खात्याच्या वतीने तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.\n1973 मध्ये म्हाडाने ठाणे पोलिस आयुक्तालयाला 856 सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. परंतु त्यानंतर गेल्या 46 वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. काही पोलिस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. आव्हाड यांनी वर्तक नगरच्या पोलीस वसाहतीचे तत्काळ पुन:र्वसन करण्याचे आदेश दिले.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hqcannedfood.com/news/canned-history/", "date_download": "2022-07-03T10:42:54Z", "digest": "sha1:KZKHLEXE6TFKQJVIP35VXQFATHX23WEK", "length": 5317, "nlines": 139, "source_domain": "mr.hqcannedfood.com", "title": "बातम्या - कॅन केलेला इतिहास", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला का निवडत आहे\nआपल्या दैनंदिन जीवनात, अन्नाचे संरक्षण दीर्घकाळ करण्यासाठी, धूम्रपान, सूर्य, मीठ आणि अशा अनेक मार्गांनी मानवाने हजारो वर्षांचा विचार केला. कॅनिंग तंत्रज्ञानाचा शोध निकोल्स अॅपर्ट या फ्रेंच व्यक्तीने लावला. १७९५ मध्ये, फ्रेंच सरकारने, युद्धाच्या गरजेपोटी, लष्करी अन्न साठवणुकीसाठी मोठे बक्षीस देऊ केले. १८०४ मध्ये निकोल्स अॅपर्ट यशस्वी झाला. त्याची जतन करण्याची पद्धत म्हणजे मांस आणि सोयाबीनचे भांड्यात टाकणे आणि नंतर कॉर्कला हळूवारपणे जोडणे (खात्री करण्यासाठी गॅस जारमध्ये मुक्तपणे प्रवेश करू शकतो) गरम आंघोळीच्या गरम पाण्याच्या भांड्यात ठेवलेल्या, 30-60 मिनिटे उकळत असलेल्या अन्न भांड्यात, गरम मऊ प्लग घट्ट असताना बाहेर काढा आणि मेणाच्या सीलने लेपित करा. निकोल्स अॅपर्टने त्याचा शोध नेपोलियन सरकारला सादर केला. 1809 आणि 12,000 फ्रँकचे बक्षीस मिळाले, 1810 मध्ये, निकोल्स अॅपर्टने प्राणी आणि वनस्पतींच्या कायमस्वरूपी जतनासाठी कायदा लिहिला आणि प्रसिद्ध केला, ज्यात कॅनिंग, सीलिंग आणि निर्जंतुकीकरणाच्या मूलभूत पद्धती प्रस्तावित केल्या. इंग्लंडमध्ये टिन शीट मेटल कॅन्सचा शोध लावला, ज्याने आय मॅन्युअल उत्पादनात कॅन केलेला अन्न टाकणे शक्य नाही. 1812 मध्ये, निकोल्स अॅपर्टने अधिकृतपणे अॅपर्ट हाऊस नावाची कॅनरी उघडली, ही जगातील पहिली कॅनरी आहे.\nकॅन केलेला चिकन, कॅन केलेला भाजलेले बदक, पोर्क लंच मांस, जगण्यासाठी कॅन केलेला मांस, कॅन केलेला डुकराचे मांस, कॅनिंग बीफ ब्रिस्केट,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T12:24:15Z", "digest": "sha1:GMLQRQOEEPBE7RRHBLHMJZO4CD7GI6GD", "length": 3110, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "करुणात्रिपदी'ची कथा | heydeva.com", "raw_content": "\nश्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे.\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/school-admission/", "date_download": "2022-07-03T12:34:43Z", "digest": "sha1:N4Q2XOKZBW2W7A2WT2GU22IM34PBJXVQ", "length": 2674, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "school admission - Analyser News", "raw_content": "\n जिल्ह्यात सुुरु आहेत १३ अनधिकृत शाळा\nऔरंगाबाद : उन्हाळी सुट्ट्यांनंतर आता १३ जुनपासून शाळा सुरु होणार आहे. अनेक पालक आपल���या पाल्याच्या चांगल्या…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/basant-panchami-shubh-yog/", "date_download": "2022-07-03T11:30:08Z", "digest": "sha1:GIBMDUZKQ74MUAW5DGNWOV55E6PTZSZK", "length": 14754, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "16 फेब्रुवारी : आज ग्रह नक्षत्र विशेष योग बनवित आहेत, या 5 राश्यांच्या नशिबात नशिब बदलतील, मोठा फायदा होईल - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/16 फेब्रुवारी : आज ग्रह नक्षत्र विशेष योग बनवित आहेत, या 5 राश्यांच्या नशिबात नशिब बदलतील, मोठा फायदा होईल\n16 फेब्रुवारी : आज ग्रह नक्षत्र विशेष योग बनवित आहेत, या 5 राश्यांच्या नशिबात नशिब बदलतील, मोठा फायदा होईल\nमेष : मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या क्षेत्रात अनेक संधी मिळतील. बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. विवाहित जीवन चांगले राहील. प्रेम जीवनात तुम्हाला आनंदी परिणाम मिळतील.\nवृषभ : वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल. कोणतेही महत्त्वाचे काम व्यत्यय आणू शकते, म्हणून आपण आपले संपूर्ण लक्ष कामांवर केंद्रित केले. प्रेम आयुष्य चा���गले राहील. आपण कुठेतरी आपल्या प्रियकरासह हँग आउट करण्याची योजना आखू शकता. मित्रांच्या मदतीने तुमचे काही अपूर्ण काम पूर्ण होईल. अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुम्हाला पालकांचा आशीर्वाद मिळेल.\nमिथुन : मिथुन राशीच्या आयुष्यात आज बरेच बदल पाहिले जाऊ शकतात. आपले विचार सकारात्मक राहतील, जे तुम्हाला सतत यशाच्या दिशेने नेईल. आपल्या जोडीदाराच्या चांगल्या वागण्याने तुम्ही खूप आनंदी व्हाल. पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायाशी निगडित लोकांना सल्ला देण्यात आला आहे की आपण आपल्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचे बदल करू नका, अन्यथा नफा कमी होऊ शकेल.\nकर्क : कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असल्याचे दिसते. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला बड्या अधिकाऱ्यांशी चांगले समन्वय ठेवावे लागेल. भावंडांमधील चालू असलेले मतभेद संपू शकतात. प्रेम जीवनात गोडवा असेल. आपण कुठेतरी जाण्याची योजना करू शकता. विवाहित व्यक्तींना विवाहाचा प्रस्ताव मिळेल. परदेशातून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची परिस्थिती अस्थिर राहील, म्हणून आहारात सुधारणा करा.\nसिंह : आजच्या काळातील सिंह राशिचे चिन्ह चांगले दिसतात. आपण आपल्या योजना पूर्ण कराल. लव्ह लाइफ सहलीची योजना आखली जाऊ शकते. आपल्याला काही प्रसिद्ध लोकांची ओळख होईल, जे आपल्याला भविष्यात चांगला फायदा देतील. कौटुंबिक खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवा अन्यथा आर्थिक परिस्थिती आणखी बिघडू शकते. अचानक करिअरमध्ये उन्नतीची संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल.\nकन्या : कन्या राशीच्या व्यवसायाची स्थिती आज दिसते. फायद्याचे करार होऊ शकतात. जुन्या मित्राशी फोनवर बोलून आपण आनंदी व्हाल. आर्थिक योजना पूर्ण होऊ शकतात. कोर्टाला कोर्टाच्या खटल्यांपासून दूर रहावे लागेल. कुटुंबात शांतता व शांती राहील. अचानक मुलांच्या प्रगतीची चांगली बातमी मिळू शकेल. लव्ह लाइफमध्ये यशासारखे दिसते.\nतुला : तुला व्यक्तींना कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत मिळू शकतात. महत्वाची कामे घरीच पूर्ण होतील. पालकांचे पूर्ण सहकार्य असेल. आपण यात्रेचा कार्यक्रम बनवू शकता. मित्रांच्या फायद्यासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत कठोर परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद संपणार आहे.\nवृश्चिक : आजचा वृश्चिक राशीचा दिवस ठीक आहे. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू येते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. सामाजिक वर्तुळ वाढेल. आपण आपल्या जोडीदारासह आणि मुलांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न कराल. कर्जातून मुक्तता मिळेल आपण भविष्यासाठी पैसे गोळा करण्यात यशस्वी होऊ शकता. भाग्य अनेक बाबतीत आपले समर्थन करू शकते. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.\nधनु : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. घरातील सदस्याचे आरोग्य खराब असू शकते, यामुळे आपण खूप अस्वस्थ व्हाल. पैशाचे व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा पैशाची हानी होऊ शकते. प्रेम जीवन सामान्य असेल. विवाहित जीवनात गैरसमज येऊ शकतात.\nमकर : मकर राशीच्या लोकांपेक्षा आजचा दिवस चांगला जात आहे. प्रेम प्रकरण दृढ होतील. घरगुती व कुटुंबाचा प्रश्न सुटेल. प्रभावशाली लोकांच्या मदतीने तुम्ही आपल्या कारकीर्दीत प्रगती कराल. मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. कमाईतून वाढू शकते. तुम्हाला सामाजिक स्तरावर आदर मिळेल. आपण काही नवीन काम सुरू कराल ज्यामध्ये मित्रांचे पूर्ण समर्थन केले जाईल.\nकुंभ : कुंभ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल ठरणार आहे. एक नवीन प्रकल्प आपले लक्ष वेधून घेऊ शकेल. सामाजिक कार्यात भाग घेईल. उत्पन्नानुसार खर्चांवर नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. काही लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, म्हणून सावध रहा.\nमीन : मीन राशीच्या लोकांना शेतात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. आपण आपले कोणतेही काम अपूर्ण ठेवू नये. जे लोक एकत्र काम करतात त्यांच्याशी चांगला संबंध ठेवा. अचानक कामाच्या संबंधात तुम्हाला प्रवासाला जावे लागू शकेल. प्रवासादरम्यान काळजीपूर्वक वाहन चालवा. कौटुंबिक जीवन चांगले राहील. अविवाहित लोकांना विवाहाचा उत्तम परिणाम मिळू शकतो.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/hero-splendor-plus-take-advantage-of-the-opportunity/", "date_download": "2022-07-03T11:52:32Z", "digest": "sha1:33YLJZRUZNOAN4D4ZXTBK6SEL2F3CXLZ", "length": 8223, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "Hero Splendor Plus: Take advantage of the opportunity! Opportunity to buy Hero Splendor Plus for only 15 thousand", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Hero Splendor Plus : संधीचा घ्या लाभ\n फक्त 15 हजारात Hero Splendor Plus खरेदी करण्याची संधी\nHero Splendor Plus : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उत्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे. भारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक अनेकदा जुन्या गाड्यांमध्ये रस दाखवतात.\nत्यांच्यासाठी सेकंड हँड बाईक आणि स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमुळे अनेक लोक असा निर्णय घेतात. अशातच Hero Splendor Plus ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध कंपनीची लोकप्रिय बजेट सेगमेंट बाईक आहे. त्याची आकर्षक रचना लोकांना खूप आवडते.\nकंपनी या बाइकमध्ये मजबूत इंजिनसह अधिक मायलेज देते. ही बाईक शोरूममधून खरेदी करण्यासाठी तुम्ही ₹70 ते ₹72 हजार खर्च करू शकता, परंतु अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या डीलमधून तुम्ही ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की वापरलेल्या दुचाकींची खरेदी-विक्री या ऑनलाइन वेबसाइटवर केली जाते\nHero Splendor Plus चे 2012 चे मॉडेल QUIKR वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. या बाईकची किंमत येथे 15,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या बाइकच्या खरेदीवर कंपनी कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन देत नाहीये.\nHero Splendor Plus चे 2014 मॉडेल CARANDBIKE वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. या बाईकची किंमत येथे 18,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या बाइकच्या खरेदीवर कंपनी कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन देत नाहीये.\nHero Splendor Plus चे 2013 चे मॉडेल DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे. या बाईकची किंमत येथे 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकच्या खरेदीवर कंपनी फायनान्स प्लॅन देखील देत आहे.\nहिरो स्प्लेंडर प्लस बाईकची वैशिष्ट्ये:\nकंपनी Hero Splendor Plus बाइकमध्ये 97.2 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन देते. हे इंजिन 8.02 Nm च्या पीक ट��र्कसह जास्तीत जास्त 8 PS पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसह, कंपनी आपल्या ग्राहकांना 4 स्पीड गिअरबॉक्स प्रदान करते. ही बाईक ARAI द्वारे प्रमाणित 80.6 किमी एक लिटर पेट्रोलमध्ये चालवता येते.\nPrevious articleShare Market : गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणारा हा शेअर पुन्हा 40% उसळी घेण्याची शक्यता; नाव घ्या जाणून\nNext articleBusiness Idea : जॉब करता-करता या पद्धती वापरून मिळवा एक्स्ट्रा इन्कम; फायद्यात राहाल\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/mnuu/jucft2xf", "date_download": "2022-07-03T12:36:14Z", "digest": "sha1:IVHYCACZ73YNVULYDGNERILABI5EWAB2", "length": 26050, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "मनू | Marathi Others Story | SAGAR PAWAR", "raw_content": "\nमुंबई दारू कोकण व्यसनमुक्ती मनू\nबालपणीतलं गाव म्हटलं की आठवते ती शाळेला लागलेली उन्हाळी सुट्टी, कोकणकन्यातला प्रवास आणि महिनाभर तिथल्या हिरवळीत, तिथल्या मातीत घातलेला धुडगूस. साधारणपणे या वर्णनावरून तुम्हाला कळलंच असेल, की मी कोकणातला आहे. अर्थात माझं गाव म्हणजे कोकणातल्या राजापूर तालुक्यातील लहानसं खेडेगाव - मोरोशी. गुगल मॅपवरसुद्धा न सापडणार माझं हे गाव लहानपणापासूनच माझ्या मनातलं घरं करून राहिलंय. जसं प्रत्येकासाठी आपलं गाव मोठं असतंच, तसंच माझंही आहे.\nजन्मापासून मुंबईत असणारा मी शाळेत असल्यापासूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी पळायचो. अगदी पुढच्या इयत्तेत गेल्यापासूनच म्हणजे जूनपासूनच पुढच्या उन्हाळी सुट्टीचा प्लॅन ठरलेला असायचा. मग त्यात क्रिकेट, लपंडाव, पोहणे, आंबे, फणस या असल्या कित्येक शब्दांनी निबंध बनून जायचा. कधी एकदा शेवटचा पेपर होतोय आणि आम्ही गावी पोचतोय, असं सगळं व्हायचं. मग पोचल्यावर किंचितसुद्धा आराम नाही की आजीने दिलेलं घोटभर पाणी नाही. पोहोचल्या क्षणापासून त्या निबंधातल्या शब्दांप्रमाणे आम्ही कार्यरत व्हायचो. मी, माझा चुलतभाऊ, बहिणी... सगळे आध�� गोठा, मग देऊळ आणि मग वाडी असा एकएक टप्पा पूर्ण करत फिरायचो. तशी आमच्या वाडीतली घरं गावातल्या एका कोपऱ्यातच आहेत. सारं गाव एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला, असं असलं तरी या एका बाजूमध्येसुद्धा दोन-तीन वाड्या आहेत. आधी हनुमंताचे मंदिर, बाजूला शाळा आणि मग आमची घरं अशी एकूणच वाडीची रचना आहे.\nमाझे आजोबा शेतकरी असले तरी मासेमारी व त्यासाठी लागणारे साहित्य ते स्वतः बनवतं. टोपली, सूप यांसारख्या आणखी खूप बांबूच्या वस्तू बनवत. वेळप्रसंगी कधी सुतार होत, तर कधी तुटकी चप्पल स्वतःच शिवत, ते सर्वगुणसंपन्न आहेत, हे म्हणायला काहीच हरकत नव्हती. आजोबांचे हे गुण काकांनासुद्धा अवगत झाले होते. बाबांना मात्र मुंबईत राहिल्याने ही कला जमलीच नाही. आजोबांच्या या गुणांमुळे गावातले सगळे लोक आपल्या कामासाठी आमच्या घरी ये-जा करत. त्यातलाच आमच्याकडे येणारा मनू नावाचा गृहस्थ हा वेगळाच महाभाग ठरायचा - मनू कदम.\nबहुतेक खेड्यात तेव्हा तंटामुक्त, व्यसनमुक्त गाव अशी लाट पसरली होती. पण हा मनू कदम या सगळ्याला अपवाद होता. आमच्या गावात व्यसनमुक्ती असताना काहीजण लपून आपला गळा ओला करत होते. पण हा मनू मात्र सगळ्यांसमोरच दारू पिऊन बडबड करायचा. त्याला कशाचीच भीती नव्हती. एकदा तर व्यसनमुक्ती पथक आणि समोर असलेल्या सरपंचांच्या पुढ्यातच त्याने दोन बाटल्या रिचवल्या. खरंतर हे मी ऐकून होतो पण ह्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नव्हती. कारण तो माणूस पंतप्रधानांसमोरसुद्धा दारू पिऊन एकटाच बडबडत बसू शकतो, हा विश्वास माझ्याइतकाच सगळ्या गावाला होता.\nएकदा गावात वार्ता पसरली की मनू कदम गायब झालाय. सगळीकडे शोधाशोध चालू होती. कुणी म्हणत होतं बाजारपेठेत गेला असेल, कुणी नदीवर गेला म्हणून सांगत होते. शक्यता असणाऱ्या सगळ्या जागा शोधल्या. मग कोणीतरी म्हणालं देवदेवस्की करायला हवी. कुणी म्हणालं पोलीस तक्रार करू या काय झालं असेल तर ते शोधतील. अर्थात कोकण असल्या कारणाने देवदेवस्कीला प्राधान्य देण्यात आलं. सगळे सोपस्कार पार पाडले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच बाजूचं एक पोरगं सकाळच्या कार्यक्रमाला गेलं तेव्हा तिथल्या झाडावर मनू झोपलेला दिसला. त्या पोराने बोंब उठवली.\n\"मनूतात्याक भूतांन झाडावर लट्कवल्यानं\"\nखाली उतरवल्यावर कळलं याच्या खिश्यात आणि गळ्यात बॉटल लटकवली होती आणि हा खूप प्��ायला होता. पण काहीजण अजूनही असं म्हणतात की, दारू प्यायल्याने त्याला भुताने तिथे टाकलं. तर काही जण म्हणतात भूत दारू प्यायलेल्याला जवळ घेतच नाही. खरं खोटं माहित नाही, पण या घटनेमुळे गावातल्या दहा-पंधरा जणांनी दारू सोडली होती.\nअशीच एकदा गावात पारध लागली होती. कोकणात शिकारीला पारध म्हणतात. पारध गावच्या बाजूला असणाऱ्या ऐरणीच्या जंगलात लागली होती. सगळे पारधी दबा धरून बसले होते. मनूसुद्धा पारधी म्हणून वरच्या बाजूने जात होता. बडखनदार म्हणजेच बंदूक घेऊन असणारा खालच्या बाजूने वर येत होता. तिथेच जाळीत काहीतरी सळसळल्यासारखं झालं. सगळे स्तब्ध झाले. एकमेकांना खाणाखुणा करू लागले. पारधी, बडखनदार सगळे दबक्या पावलांनी आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. बडखानदाराने बंदूक तयार ठेवली होती. आता फक्त चाप ओढायचा बाकी होता. इतक्यात आतून कोणीतरी बाहेर आलं. पारध्यांनी काठ्या उचलल्या आणि मारणार इतक्यात ती आकृती माणसासारखी झाली.\n\"ए मारू नका, मी असा - मनू\"\nहा मनू चक्क बाटली घेऊन दारू पीत होता आणि त्याच्या आवाजाने दुसऱ्या जाळीत असणारा अटकीचा म्हणजेच बऱ्याच वजनाचा डुक्कर लांब पळून गेला होता. या कारणाने आण्णा मनूवर भडकले. पण मनूने तो बसलेल्या जाळीतून काढलेली गोणी दाखवली. या गोणीत आण्णांचे दोन महिन्यांपूर्वी हरवलेले नांगराचे खूर, फावडा, कुदळ अशा अनेक लोखंडी वस्तू सापडल्या. आण्णा खुश झाले. त्या रात्री पारध काय झाली नाही, पण अण्णांनी दारुड्या मनूचं तोंडभरून कौतुक केलं. ती गोणी तिथं कशी आली ते आजतागायत कोणाला कळलं नाही.\nमनू गावात फक्त दारू या एकाच गोष्टीसाठी ओळखला जात नव्हता. तर त्याच्याकडे गाणी गाऊन, डफ वाजवायची कलासुद्धा होती. गावाच्या शिमग्यात सात-आठ दिवस तर तो मंदावरच असायचा. पालखी जिथे जाईल त्या प्रत्येक घरात मनू डफ वाजवून पालखीच्या खेळाचं गाणं म्हणायचा. असा हा मनू गावकऱ्यांच्या कोणत्याच कामाला नाही म्हणायचा नाही. गावातल्या कित्येक म्हाताऱ्या माणसांना मुद्दाम हाक मारायला जायचा. ज्यांची पोरंबाळं मुंबईला गेलेत आणि गावात एकटेच आहेत अशा कित्येक आजारपणातल्या म्हाताऱ्यांना मनू स्वतःच्या हातावर उचलून गावच्या दवाखान्यात घेऊन जायचा. स्वतःच्या आजारी असलेल्या म्हाताऱ्या आईला चालता येईना म्हणून दुसऱ्या गावात डोंगरातून पाठीवरून घेऊन जायचा. मला मनोमनी वा��ायचं याची वाईट सवय म्हणजेच दारू सुटावी, हा व्यसनमुक्त व्हावा. पण सगळं गाव दारू सोडेल, तंटामुक्त होईल. पण मनू मात्र जैसे थे..\nएकदा ऐन आषाढात सगळे गावातले पंढरपूरला जायचं म्हणत होते. मनूसुद्धा तयार झाला. गावातून दोन एसटी कराव्या लागल्या, इतकी माणसं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेली. मनू सगळं पंढरपूर फिरला. विठ्ठल दर्शन घेतलं. तिथल्या वारकऱ्यांची भक्ती आणि श्रद्धा पाहून तो सुद्धा त्यात हरवला. त्याने ठरवलं दारू सोडायची. पंढरपूरला गेलेले सगळे गावकरी एकादशीनंतर परतले. पंढरपूरला जाऊन मनू सुधारला अशी चर्चा सगळ्यांमध्ये रंगली. पण मनू पंढरपूरला गेल्यामुळे त्याच्या आईकडे दुर्लक्ष झालं होत. ती खूपच आजारी पडली होती. गावाच्या दवाखान्यातल्या डॉक्टरने तालुक्याला जावं लागेल असे सांगितले. वेळ फार कमी होता. त्याने ओळखीवर गाडी तयार केली पण आईने तिथंच प्राण सोडला होता. सगळ्या विधी झाल्या. सगळ्यांनी मनूला मदत केली. गावात कोणाच्याच प्रेताला इतकी गर्दी झाली नव्हती. सगळे मनूचं सांत्वन करत होते. पण मनूला मात्र सारखं वाटत होतं की त्याच्या इथे नसण्याने आई देवाघरी गेली. दुसऱ्या दिवशी मनू खूप दारू पिऊन मोठ्याने रडत होता आणि म्हणत होता, \"पंढरपुराक गेलं नसतंय तर माझी आउस वाचली असती..\"\nमनुची आई जाऊन आता सात-आठ वर्षं झाली असावीत. पण तो अजूनही कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिची आठवण काढतोच. कधी कोणी आईच्या नावाने शिव्यांनी उद्धार केला तर त्याला म्हणतो \"ए बारबोड्या कित्याक आवशीवरसुन गळीयों देतेस तुझ्या आवशिक असा चव्हाट्यावर आणलां तर चलात काय तुका..\nहा मनू आमच्या इथे कधी आलाच तर त्याच्या गप्पांनी दुपारची संध्याकाळ झालेलीही आम्हाला कळायची नाही. आम्ही गुंतून जात असू..\nएकदा मला सांगत होता..\"व्हयता काय शिक्षण घेतास ना ता भरपूर घे, आणि गावाचा नाव मोठा कर.. तुमच्या महामुंबईत आपल्या या चिचोका एवढ्या गावाचा नाव अभिमानानं घेऊक व्हया.\"\n\"पण मुंबईपेक्षा आपलं गाव बरं.. मला तर इथेच आवडतं..\" असं मी माझी आवड दर्शवत त्याला म्हणालो.\n\"अरे काय ठेवला हा या गावात.. ना नोकरी, ना धंदो.. इथल्या मास्तरांका पण कसलाच टेंशन नाय असा, कारण दोनचारच पोरा असतत ना शाळेत.. सगळी मुंबैक पळाली हत.. गांधीजी उगीच म्हणायचे खेड्याकडे चला... खरो गांधी तर मुंबईकच गावतलो. तू शिक बाबा, मोठा हो..\"\nमनू हे सगळं तुच्छतेने बोलतोय असं मला आतून वाटत होत. पण हे मनू बोलत होता की त्याची दारू.., आणि जरी दारू बोलत असेल तर ती एवढं चांगलं आणि टोचेल असं खरं कशी बोलतेय.., आणि जरी दारू बोलत असेल तर ती एवढं चांगलं आणि टोचेल असं खरं कशी बोलतेय.., मग दारू चांगली की वाईट.., मग दारू चांगली की वाईट.. या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्यात वादळ उठवलं होत. मनू हा हुशार आहे, त्याला नेहमीच काहीतरी सांगायचं असतं. पण त्याच्या रचना कोणालाच कळत नसाव्यात असं माझं मत तयार झालं होतं. कदाचित तो व्यसनी आहे हेच कारण पुरेसं आहे त्याची रचना ही बडबड ठरायला..\nएका उन्हाळी सुट्टीत तर मी राखण म्हणजे काय हे शिकलो.. खरंतर हे मी ऐकून होतो की 'आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्याला वर्षातून एकदा राखण द्यावी लागते'. वाडीतले सगळे पुरुष जमले होते, गावकर म्हणजेच वाडीतील प्रमुखसुद्धा आले. कोंबडी, नारळ या गोष्टी घेऊन हळूहळू इतर मंडळी आली आणि आम्ही शेताकडे जायला निघालो... मी मुद्दाम मनूसोबतच चालत होतो. तो त्यादिवशीसुद्धा दारू प्यायला होता. काहीजण त्याला ''नको येऊ अंधार आहे\" असं सांगत होते. पण वाडीतल्या सगळ्या कामात पुढे असणारा, इथे तरी कसा मागे राहील.. अंधार पडला होता. बॅटरीच्या प्रकाशावर सगळ्यांनी शेताकडील रस्ता धरला. काहीजण शेतातल्या खळ्यापर्यंत पोचले होते. आम्ही मात्र मनूसोबत हळूहळू चालत होतो. मध्येच डांबरी रस्ता लागला, नुकत्याच लावलेल्या रोडलॅम्पमुळे तो रस्ता उजळून निघाला होता. आम्ही बॅटरी बंद केल्या. इतक्यात मनूचा कशावरून तरी तोल गेला. आम्ही त्याला सावरलं.\n\"मनूतात्या गावात आता रस्त्यारस्त्यावरसुद्धा लाईट आलीय तरी अजून तू धडपडतोयस..\" सचिन उगीचच त्याला चिडवत म्हणाला..\n\"हा माका नको शिकवूस.. लाईट इली असली तरी प्रकाश खय अजून पडलो हा..\" मनूच्या या उत्तराने आम्ही रस्त्यावरून शेताच्या वाटेला लागलो. बाकीच्यांना ही नेहमीची बडबड वाटली. मी मात्र शून्य होऊन चालत राहिलो. खरंतर त्यावेळी नारळ, कोंबडी मनूलाच द्यायला पाहिजे, असं मला वाटायला लागलं.\nत्यानंतर मनू प्रत्येक वेळेला माझ्या दृष्टीकोनातून ठळक होत होता. कधी लोकांच्या चर्चेतून, कधी त्याच्या कामातून, कधी निःस्वार्थी मदतीतून, तर कधी गावच्या विकासातून. पण गावात लोकांना त्याचा ठळकपणा जाणवत होता तो त्याच्या व्यसनी बडबडीतून. त्याने मला कित्येकदा वेगवेगळे किस्से ऐकवले. सल्ले दिले. मी त्याची ती बडबड अमलातसुद्धा आणलीय. पण \"तू दारू सोड\" हे माझं म्हणणं त्याने कधीच ऐकलं नाही.\nआता उन्हाळी सुट्टी फारशी अनुभवता नाही येत. 'कामात व्यस्त असतो' हे ठरलेलं कारण आम्हा मुंबईकरांना गाव विसरण्यास पुरेसं झालाय. पण आजही कधी गावाला गेलो तर मनूला भेटल्याशिवाय परतीची गाडी नसतेच. भेटल्यावर आम्ही खूप गप्पा मारतो, त्याने साठवलेले किस्से तो मला ऐकवतो, मुंबईचे हालहवाल विचारतो.\nमग मीही त्याला आवर्जून विचारतो \"दारू अजून सोडली नाहीस ना..\nयावर त्याच ठरलेलं उत्तर तो देतो..\"मी दारू सोडलंय तर माका \"दारू सोड\" म्हणानं सांगूक तू गावक येवुचस नाय, तू गाव सोडशीत म्हणानं मी दारू सोडत नाय..\" असं म्हणत मोठ्याने हसत अगदी दारू, गाव या विषयापासून अमेरिकेपर्यंत त्याची बडबड चालूच ठेवतो...\nमी मात्र त्याच्या दारूच्या वासात त्याच्याच रचनात्मक बोलण्यात भरकटत जातो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9464", "date_download": "2022-07-03T12:34:50Z", "digest": "sha1:HKDAZZNXGENI4ABRRCMYRURVX34JL4XH", "length": 36884, "nlines": 433, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार… | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संज�� राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स म��टल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार…\nराज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार…\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9464*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nराज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार…\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई : राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देण्याची शक्यता आहे. तर तिसर्‍या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. तसेच रेडझोनमधील जिल्ह्य़ांना वगळले जाणार आहे. जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७0 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३0 हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली होती.\nमुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. १ जूनपासून निबर्ंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निबर्ंध हळूहळू मागे घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.\nसध्या राज्यात कठोर निबर्ंध लागू आहेत. दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निबर्ंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निबर्ंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्याने मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितले.\nPrevious articleसात्त्विक नक्षी असलेले अलंकार व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक\nNext articleबुद्ध जयंतीनिमित्त 26 मे रोजी “अत्त दीप भव” संगीत कार्यक्रम\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराज��ान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-you-are-running-out-of-water-from-solapurkar-be-careful-praniti-shinde-opposes-decision-to-take-water-to-indapur/", "date_download": "2022-07-03T11:12:59Z", "digest": "sha1:MLCCAJQR2Z5BKRS477M3NSBB3ZP6M4XR", "length": 13073, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोलापूरकरांचे पाणी पळवत असाल तर खबरदार; प्रणिती शिंदेंचा इंदापूरला पाणी नेण्याच्या निर्णयाला विरोध – Dainik Prabhat", "raw_content": "\nसोलापूरकरांचे पाणी पळवत असाल तर खबरदार; प्रणिती शिंदेंचा इंदापूरला पाणी नेण्याच्या निर्णयाला विरोध\nसोलापूर – (प्रतिनिधी) – उजनी धरणातील सोलापूरच्या हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केल्यास आपण रान पेटवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. लहानपणापासून आपण सत्ता पाहिली आहे, असे सांगत उजनी धरणाचे पाणी इंदापुरला देण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.\nसोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला पाणी नेण्याच्या निर्णयाला प्रणिती शिंदे यांनी कडाडून विरोध केला. प्रणिती शिंदे म्हणाल्या, उजनीचे पाणी वीस वर्षांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाइपलाइनद्वारे सोलापूरला आणले. आता उजनी प्लस असूनही सोलापूर महापालिकेतून पाण्याचे नियोजन होत नाही. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळात सुद्धा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत ���ोते. तेव्हा उजनी मायनसमध्ये होते तरीसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.\nदुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातसुद्धा दोन दिवसआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता उजनी प्लसमध्ये असताना सुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो आहोत का असा संतप्त सवाल त्यांनी केला.\nयासाठी रान पेटविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आम्हाला पाणी दिले पाहिजे आणि आमच्या पाण्याला हात लावू नका, अशी भूमिका घेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारलाच इशारा दिला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्‍यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी नेण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आली आहे.\nत्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी उचलण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे.\nपुणे: दहावीतही सोलापूरची भरारी\nबोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे रेस्क्यू सुरूच; मुलाला वाचविण्यासाठी गावातील सर्व बोअरवेलमधून होतोय पाण्याचा उपसा\nपुणे: पावसाळी चेंबरमध्ये दोन जण पडले; पाणी जाण्यासाठी सुरक्षा न घेताच काढले झाकण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला न��्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/nursery/nathkrupa-nursery/", "date_download": "2022-07-03T11:35:04Z", "digest": "sha1:I47HFAQ7SJBVWT57MDIGEIACLN7G3YFQ", "length": 6828, "nlines": 142, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "सरकार मान्य नाथ कृपा नर्सरी - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nसरकार मान्य नाथ कृपा नर्सरी\nऔरंगाबाद, जाहिराती, नर्सरी, महाराष्ट्र, विक्री\nसरकार मान्य नाथ कृपा नर्सरी\nराष्ट्रीय वागवाणी बोर्ड द्वारा तारांकित नर्सरी\nआमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिके रोपे मिळतील.\nपांडुरंग फुंडकर , एम.आर.जी.एम, एन.एच.बी.सर्व योजनेसाठी लागणारे रोपे व बिल मिळेल.\nमोसंबी – रंगपूर न्यू शेलार\nलिंबू – कागदी , थाई\nपेरू – सरदार / लखनऊ.एल ४९\nजांभळ – ब्राहाडोली / राय जांभूळ.\nनारळ – बाणावली , सिंगापुरी\nबोर – काश्मिरी रेड\nवरील सर्व प्रकारचे रोपे योग्य दरात मिळतील.\nएकवेळ नर्सरी ला अवश्य भेट द्या\nनर्सरी ला येण्याचा मार्ग खालील लिंक वर\nभगवान के बाद कोई विधाता है तो वो किसान है \nजय जवान जय किसान\nName : हनुमान घोंगडे\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: बाळानगर ता.पैठण जि. औरंगाबाद\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/amravati-district", "date_download": "2022-07-03T12:04:19Z", "digest": "sha1:SLNNLJ5HFRED36RXQZIUTOOHOB4CEMPH", "length": 18165, "nlines": 220, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\n मेरा देश बदल रहा है, नव्या विचारांचं विद्यापीठ, असं विद्यापीठ तर सगळ्यांनाच पाहिजे…\nराज्यात ही पद्धत अभ्यासक्रमामध्ये लागू करणारे अमरावती विद्यापीठ प्रथम ठरले आहे,शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निदेश, अध्यादेश व ...\nअमरावतीत उन्हाचा कडाका वाढला; गेल्या 15 वर्षातील सर्वोच्च तापम���नाची नोंद, शाळेच्या वेळेत बदल\nअमरावती जिल्ह्यात (Amravati district) ऊन चांगलेच तापू लागले आहे. उन्हाच्या झळा अमरावतीकरांना बसत आहेत. मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक 44. 1 अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद ...\nअमरावतीमध्ये महिलादिनी धरणग्रस्त वृद्ध शेतकरी महिलांना अश्रू अनावर; शेतजमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी महाउपोषण\nएकीकडे राज्यभर जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा होत आहे. अमरावतीत (amravati) मात्र महिलांच्या बाबतीत एक चित्र वेगळ आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यातील ...\nSeed Production : जे शासनाला जमलं नाही ते कृषी सहायकाने करुन दाखवंल अन् सोयाबीनच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालं\nउत्पादन वाढीसाठी आणि बाजारातील बियाणांमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणावरच भर देण्याचे आवाहन सातत्याने केले जाते. मात्र, प्रत्यक्षात असा उपक्रम राबवण्याकडे याकडे दुर्लक्ष होत ...\nAmravati | डॉक्टर, कर्मचारी दारुच्या नशेत, रुग्णलयात आढळल्या बॉटल; वरिष्ठ येताच धक्कादायक प्रकार समोर\nअमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येते कार्यरत असलेला डॉक्टर (Doctor) व परीचारक नेहमीच दारू पिऊन ...\nअमगावतीच्या ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचणार, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा\nजलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. ...\nआजीच्या दशक्रिया विधीला आले, नदीत अंघोळीसाठी उतरताच भोवऱ्यात अडकले, 2 भावांचा मृत्यू\nअन्य जिल्हे11 months ago\nआपल्या आजीच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी कुटुंबासोबत नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या नातवांचा नदीवर आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला. ...\nDeepali Chavan Audio Clip : ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण\nRFO दीपाली चव्हाण आणि डीसीएफ विनोद कुमार यांच्यामध्ये फोन वरून जे वार्तालाप झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ...\nAmravati | अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या पाश्वभूमीवर धडक कारवाई होणार\nAmravati | अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या पाश्वभूमीवर धडक कारवाई होणार ...\nPHOTO | निसर्गरम��य मेळघाटाने पांघरला हिरवा शालू, पर्यटकांची रेलचेल\nताज्या बातम्या2 years ago\nकोलकाज हा परिसर सध्या हिरवाईने नटलेला असून पर्यटक हत्तीच्या सवारीचा आनंद घेत आहेत. (Amravati district kolkas elephant safari started after lockdown) ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी3 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\n ताजमहालातील बंद असलेल��या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा\nNagpur Murder : कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्या, काका-काकूसोबत संगनमत करुन जन्मदात्याला संपवले\nMonsoon : पाच दिवस पावसाचे.. जोरही वाढणार अन् सातत्यही राहणार, खरीप पिकांना मिळेल का संजीवनी..\nAarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही\nUmesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/appointed", "date_download": "2022-07-03T12:07:08Z", "digest": "sha1:NS4T7B3FANV67QIVEA3T3XMFYTA4IXGJ", "length": 13367, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nAtul Kulkarni | IPS अतुल कुलकर्णीची NIA मध्ये नियुक्ती\nसध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी ...\nवक्फ बोर्डावर नियुक्त केलेले लंबे निवडून आलेत\nवक्फ बोर्डावरुन आज विधानसभेत विरोधकांनी गोंधळ झाला. लंबे यांच्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही स्पष्टीकरण देऊन सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने त्यांची नियुक्ती केली नसल्याचे सांगितले. ...\nव्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन\nआर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आर्थिक सल्लागार हे पद रिकामेच होते. त्यांच्यानंतर या पदावर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. आता व्ही. ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वा���वू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी3 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\n ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा\nNagpur Murder : कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्या, काका-काकूसोबत संगनमत करुन जन्मदात्याला संपवले\nMonsoon : प��च दिवस पावसाचे.. जोरही वाढणार अन् सातत्यही राहणार, खरीप पिकांना मिळेल का संजीवनी..\nAarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही\nUmesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/nagar-panchayat-mayor", "date_download": "2022-07-03T11:22:00Z", "digest": "sha1:O35LT2SAXV72S4YXHGXG6XUM5TTKMLLG", "length": 11812, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर; कोणत्या गावात कुणाचा अध्यक्ष\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये 139 ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत ए��ूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\nMadhya Pradesh : जमिनीच्या वादाने केलं बाद, महिलेला थेट डिझेल टाकून पेटवलं, मध्य प्रदेशातील अमानुष प्रकरणातचं नेमकं रहस्य काय\nCM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा\nBanana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1290", "date_download": "2022-07-03T11:03:01Z", "digest": "sha1:UQO7IRO7CDDTAIQAVYWPHJJQ4A2V4BEN", "length": 14094, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवू नका -आ.अनिलदादा | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome खान्देश कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवू नका -आ.अनिलदादा\nकंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवू नका -आ.अनिलदादा\nअमळनेर-,शहरात साळीवाडा, माळीवाडा,अमलेश्वरनगर,शहाआलम नगर ,बोरसे गल्ली व त्या भोवतालचा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने हा भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे,या भागात प्रचंड निर्बंध असताना काही ठिकाणी किराणा,भाजीपाला,दूध,गॅस सिलेंडर,मेडिकल आदी अत्यावश्यक सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत,यासाठी त्यांना या सुविधांपासून वंचित न ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करा अशी अपेक्षा वजा सूचना आ.अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्याकडे अमळनेर भेटीप्रसंगी मांडली.\nयावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,डीवायएसपी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यासह प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी आ.पाटील कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या व्यथा मांडताना म्हणाले की कोणतीही चूक नसताना या भागातील शेकडो कुटुंब आज बंदिस्त होण्याची शिक्षा भोगत आहेत,या भागात कोरोनाची वाढती रुगसंख्या पाहता शहराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कंटेन्मेंट झोन करण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य नाही परंतु यामुळे उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांपासून ते वंचित राहायला नको,त्यांचा तिरस्कारही न होता आपल्याच सुरक्षेसाठी आपल्यावर निर्बंध दिले असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवी.घरपोच सेवेनंतर्गत दूध वाल्यास फोन केल्यास तो घरी यायला तयार नाही,किराणा वाल्यास सांगितल्यास त्यांची वाहने या झोनमध्ये येऊ शकत नाही,गॅस सिलेंडरची गाडीही पूर्ण घरापर्यंत येऊ शकत नाही,मेडिकल औषधांचीदेखील तशीच अवस्था असून चोरून लपून बाहेर जायचे म्हटल्यास गुन्हे दाखल होण्याची भीती अश्या अनेक अडचणी त्या लोकांनी आपल्याकडे मोबाईद्वारे मांडल्या असून एक परकेपणाची व शिक्षा भोगत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आंहे.तेथील परिस्थिती अधिक बिघडूनये यासाठी अत्यावश्यक साहित्याच्या घरपोच सेवेचे योग्य नियोजन करा.याचा आढावा प्रशासनाने वेळच्यावेळी त्या भागातील नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते अथवा सामाजिक संस्था व मंडळाच्या माध्यमातून घेत राहा,कोणते कुटुंब एकदम अडचणीत असतील त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून घ्या.आणि जे घरपोच सेवा देऊ शकतील त्यांचेच नंबर जाहीर करा.या भागात अजून कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य पथक आणि पालिकेस योग्य त्या सूचना करून घर टू घर सर्व्हे करण्यावर भर देऊन संशयितांना तात्काळ कोविड सेंटरला हलवा.आवश्यकता वाटल्यास तात्काळ त्यांचे स्वेब घेऊन अहवाल लवकरात लवकर मागवून घ्या जेणेकरून उपाययोजनेत वेग आणता येईल.ज्या कुटुंबांना होम क्वांरटाईन केले आहे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेऊन त्यांनाही अत्यावश्यक सुविधापासून वंचित ठेऊ नका.आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांना देखील पोलिसांनी योग्य ते सहकार्य करा जेणेकरून ते देखील या सेवा पुरविण्यास मागे हटणार नाहीत.आदी सूचना आमदारांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत केल्याने त्यांनी तात्काळ यावर कार्यवाहीच्या सूचना स्थानिक प्रशासनास केल्या.\nदरम्यान आ.अनिल पाटील यांनी कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की तुम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच कंटेन्मेंटझोनमध्ये आहात यामुळे प्रशासन निर्बंध म्हणून ज्याज्या सुचना करेल त्या नक्कीच पाळा,आपले शहर कोरोनापासून वाचविण्यासाठी आपण हे सर्व करीत असून याचे फलित लवकरच आपल्याला दिसून येणार आहे,आज अनेक कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय याची जाणीवही आम्हाला आहे,मात्र घाबरू नका शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी व येथील संपुर्ण जनता आपल्या सोबत आहे.अत्यावश्यक सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्राशसन करीत आहे,यासाठी नगरपालिकेने देखील नियोजन केले आहे,या नियोजनात हळूहळू सुधारणा होऊन कोणीही वंचित राहणार नाही.फक्त आपल्या भूमीसाठी काही दिवस त्रास सहन करा आणि घरातच सुरक्षित राहा असा सल्ला आ.अनिल पाटील यांनी दिला आहे.\nPrevious articleजळगाव ताल���क्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती\nNext articleमहाराष्ट्र कोरोना / राज्यातील संक्रमितांचा आकडा 15 हजार 525 वर; नागपुरात एकाच दिवशी 32 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जंयती माक्स व सेनेटाइजर वाटप करुन साजरी\nमहाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते पत्रकार सतीश परदेशी यांना सन्मान चिन्ह देण्यात आले\nचाळीसगांव तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा उपचारा दरम्यान मृत्यु\nमहाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपच्या वतीने एरंडोल येथील स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले\nशाळा बंद शिक्षण चालु\nअंभई येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक दुरुस्तीसाठी सर्व समाजातील लोकांकडून लोकवर्गणी जमा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9748", "date_download": "2022-07-03T12:24:02Z", "digest": "sha1:K5DSJ3ZDQQFFZZAWJ3QU26DUGMIY3TEU", "length": 14344, "nlines": 119, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maha Metro । स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी वापरात येतोय सांडपाणी, महा मेट्रोच्या नवीन प्रणालीला डीआरडीओ ची मंजुरी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\n स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी वापरात येतोय...\n स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी वापरात येतोय सांडपाणी, महा मेट्रोच्या नवीन प्रणालीला डीआरडीओ ची मंजुरी\nनागपूर ब्युरो : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात सांडपाणाच्या पुनःउपयोगासाठी बायो- बायोडायजस्टर टँक आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली असून महा मेट्रोने नेहमीच पर्यावरण पूरक बाबींना प्राधान्य दिले आहे. महा मेट्रोने डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइज़ेशन (DRDO) द्वारे पेटंट टेक्नॉलॉजी बायोडायजस्टरला नव्याने डिजाईन करून मोठा बदल केला आहे. ज्यामुळे सांडपाणी रिसायकलिंग सिस्टमचा आकार कमी झाला असून त्याची क्षमता व गुणवत्ता मध्ये कुठलाही परिणाम झाला नाही . या नवीन प्रणालीला डीआरडीओ ने मंजुरी दिली आहे .\n2016 मध्ये झाला होता करार\nउल्लेखनीय आहे कि, जून 2016 मध्ये डीआरडीओ व महामेट्रो दरम्यान बायोडाईजेस्टर तंत्रज्ञान संबंधी सामंजस्य करार झाला होता. महा मेट्रोने सदर बायोडायजस्टर सर्व स्टेशन व कार्यालय मध्ये लावण्याचा निर्णय घेतला, परंतु सदर प्रणाली मोठ्या प्रमाणात जागा घेत असल्याचे निदर्शनास आले म्हणून महामेट्रो अधिकाऱ्यांनी या सयंत्राला नव्याने डिजाईन केले. ज्यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली. अद्यावत तंत्रज्ञासह केवळ बायो-डायजेस्टर+रीड बेड तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.\nदररोज 900 लिटर पाण्याची बचत\nनव्याने डिजाईन करण्यात आलेले बायोडायजस्टर यशस्वीपणे कार्यरत असून एकूण 14 बायोडायजस्टर (जुने व नवीन ) कार्यरत आहे. यातुन निघणारे सांडपाणी स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी पुनः वापरला जाते. या प्रक्रियेमुळे प्रत्येक वेळेस नव्याने लागणाऱ्या पाण्याची गरज राहत नाही. यामुळे अनुमानितपणे साधारणतः 30 टक्के म्हणजेच प्रत्येक स्टेशनवर सुमारे 800 ते 900 लिटर पाण्याची बचत दर दिवशी होत आहे. मोजक्या जागेत कमीत कमी खर्चात पारंपारिक पद्धतीने वॉटर रिसायकलिंगची प्रक्रिया राबविली जाते. तर या प्रक्रियेमुळे इतरत्र कुठेही सांडपाणी जमा राहण्याची शक्यता राहत नाही\nया प्रणालीची वैशिष्टये पुढील प्रमाणे :\nइकोफ्रेंडली व स्वस्त तंत्रज्ञान\nकुठलाही निरुपद्��वी (कचरा) व दुर्गंध बाहेर येत नाही तसेच कमी रखरखाव\nजमिनीतील पाणी दूषित होणार नाही\nभारतात सर्व वातावरणात यशस्वी\nमहा मेट्रोने नव्याने डिजाईन केलेल्या बायोडायजस्टर प्रणाली सर्व मेट्रो रेल प्रकल्पांमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे. .\n डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो की नाही \n चक्क नागपूरच्या रस्त्यावर फिरत होते 22 किलो वजनाचे दुर्मीळ कासव…\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/12093", "date_download": "2022-07-03T11:21:53Z", "digest": "sha1:NAG7A6R3QAIJS6IALDAL35JLDBI4Q5NR", "length": 34223, "nlines": 430, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "वंजारी इंजिनियरिंग कॉलेज तर्फे कोरोना योद्धा म्हणून माजी सरपंच कमलाकर लक्ष्मणराव शेंडे यांचा सत्कार | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची ग���फास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, क���ही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News वंजारी इंजिनियरिंग कॉलेज तर्फे कोरोना योद्धा म्हणून माजी सरपंच कमलाकर लक्ष्मणराव शेंडे...\nवंजारी इंजिनियरिंग कॉलेज तर्फे कोरोना योद्धा म्हणून माजी सरपंच कमलाकर लक्ष्मणराव शेंडे यांचा सत्कार\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12093*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nवंजारी इंजिनियरिंग कॉलेज तर्फे कोरोना योद्धा म्हणून माजी सरपंच कमलाकर लक्ष्मणराव शेंडे यांचा सत्कार\nविदर्भ वतन,नागपूर- मंगळवार 10 आॅगस्ट रोजी स्व. श्री गोविंदराव वंजारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला. कॉलेजच्या अध्यक्षा सौ स्मिता अभिजित वंजारी यांच्या हस्ते माजी सरपंच कमलाकर लक्ष्मण शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती संचालक हेमंत सोनारे सर, प्रिंसिपल श्री चव्हाण सर, खोब्रागडे सर,सुनील कोडे माजी सरपंच, सचिन घोडे निस्वार्थ संयोजक, वषार्ताई कोडे सरपंच, मीनाताई शेंडे सरपंच, विनोदजी भुजाडे माजी उपसरपंच,उमेशजी आकरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला\nकोरोना काळात कमलाकर शेंडे यांनी कोरोना रूग्णांना औषधे देण्याचे काम आणि दररोज त्यांच्या घरी जाऊन आॅक्सिजन लेव्हल तपासणे. ज्या रूग्णाला आॅक्सिजन जी गरज आहे त्यांना आॅक्सिजन सिलेंडर मिळवून देणे, दवाखान्यात बेड मिळवून देणे, कोरोना लसीकरण साठी स्वत:च्या वाहनाने लोकांना लसीकरण केंद्रावर पोहचवणे ज्या रुग्णाकडे औषध नाही त्यांना ती औषधे पोहचवणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हे काम केल्यामुळे त्यांना कोरोना योद्धा चा पुरस्कार देण्यात आला\nPrevious articleअभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले\nNext articleहुडकेश्वर खुर्द येथे स���मवारी कोरोना लसीकरण कॅम्प\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी नि���िदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=49&Itemid=60&limitstart=220", "date_download": "2022-07-03T11:55:11Z", "digest": "sha1:H3EKNM36S6TAGWSIZYAWSY5VX5G44EYP", "length": 33925, "nlines": 291, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विदर्भ वृत्तांत", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nधम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला उसळला दीक्षाभूमीवर बुध्द बांधवांचा जनसागर\n५६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित या दोन दिवसीय सोहळ्याला बुध्द बांधवांचा जनसागर उसळला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व बाबासाहेबांचा अस्थिकलश भिक्खूगण व समता सैनिक दलाच्या सैनिकांसमवेत पथसंचालनासह भव्य आकर्षक मिरवणुकीव्दारे दीक्षाभूमीत आणण्यात आला. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भन्ते व पाहुण्यांनी सामूहिक बुध्दवंदना केली.\nवर्ध्यातील भूमाफि यांच्या चौकशी फेऱ्यात हजारो सामान्यांचे भूखंडही अडकणार\nप्रशांत देशमुख / वर्धा\nमहसूल प्रशासनाला भूखंड माफि यांचा पडलेल्या विळख्याची या विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन चांगलीच झाडाझडती घेतल्याने याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या चौकशीच्या फे ऱ्यात माफि यांचे लेआऊट अडकल्याने त्यात पैसे गुंतविणाऱ्या हजारो सामान्यांचे भूखंड बेकायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.\nतीन बोगस डॉक्टरांच्या अटकेमुळे खळबळ\nमाणिकगड पहाडावरील जिवती व कोरपना या अतिशय दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळात असून पदवीशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तीन बोगस डॉक्टरला पाटण पोलिसांनी अटक केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nबल्लारपुरात गोदामाला आग, ५० लाखाचा माल भस्मसात\nबल्लारपुरातील गणपती वॉर्डातील मोहन गिदवानी यांच्या इमारतीला आग लागून वरच्या गोदामातील ५० लाखाचा माल भस्मसात झाला. ही आग शॉर्टसक्रीटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीत सौंदर्य दर्पण, गोपाल एजन्सी व व्होडाफोन ही तीन दुकाने होती,\nनवरात्रीतील ‘धूपन’ आणि आयुर्वेद\nकालपासून घटस्थापना झाली. या नऊ दिवसांत घरोघरी देवीची आरती करताना सुगंधी, रक्षोघ्न धूप जाळले जातात. हे धूप औषधी वनस्पतीचा गोंद, निर्यास, डिंक या स्वरूपाचे असतात. यात गुगुळ, धूप, राळ, गंधविजोरा अगरू, लोबान, शल्लकी, कापूर असे सुगंधी, कृमिनाशक, उद असतात. आयुर्वेदात याला रक्षोघ्न गणातील धूपन द्रने म्हणतात. आयुर्वेदशास्त्राचे प्रणेते आचार्य सुश्रूतांनी याचे विशेष महत्त्व सांगितले आहे.\nअमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्री उत्सव\nसुमारे १ हजार वर्षांचा ज्ञात इतिहास लाभलेले येथील अंबादेवीचे मंदिर नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीला पाठवली होती. अंबादेवीच्या मंदिराने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ओढ मात्र कमी झालेली नाही.कौंडण्यपूरचा राजा भिष्कम याने कन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता. तो रुक्मिणीला अमान्य होता.\n.. तर रस्त्यासाठ��� पलढगवासी जिल्हाधिकाऱ्यांसमोर संसार थाटणार\nज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील व मोताळा तालुक्यातील पलढग या प्रकल्पग्रस्त गावाला गेल्या ६५ वर्षांंपासून जोडरस्ता नसल्याने या गावाला दळणवळण, शिक्षण, आरोग्य व अन्य नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बोरखेड ते पलढग हा जोडरस्ता तात्काळ बांधण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील नागरिक कुटुंबासह चुली मांडून संसार थाटतील, अशा आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा इशारा पलढगवासीयांनी दिला आहे.\nशेतकऱ्यांनो बाजारपेठ काबीज करा -डॉ. गोयल\nशेतीत उत्पादन घेत शेतकऱ्यांनी बाजारपेठेत थेट मालाची विक्री करावी व बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल यांनी केले. या माध्यमातून शेतकऱ्यांनी बाजारपेठेत प्रवेश करून मधली साखळी मोडण्याची गरज व्यक्त केली.\nखिरोडा अपघातातील एस.टी.च्या दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न\nजिल्हयातील खिरोडा एस.टी. बस अपघात प्रकरणी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर बसच्या सुदैवाने वाचलेल्या वाहकाने सदर बसचा अपघात हा स्टेअरिंगमधील तांत्रिक दोषाने झाल्याचे बयान एस.टी.च्या सुरक्षा यंत्रणेला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nराजकीय आशयाविना लोकशाही कुचकामी - डॉ. सप्तर्षी\nजैनबंधू पत्रकारिता पुरस्काराने गौरव\nअलीकडे सर्व निवडणुका पैशावर आधारित झाल्याने केवळ मतांची खरेदी-विक्री हेच निवडणुकांचे सूत्र झाले. अशा स्थितीत निवडणुकांत राजकीय आशय भरला जात नाही, तोवर लोकशाही कुचकामी ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.\nपहिलावहिला ‘आम्ही सारे’ कार्यकर्ता पुरस्कार प्रदान\n‘आम्ही सारे’ फाऊंडेशनचा पहिला कार्यकर्ता पुरस्कार शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय विल्हेकर यांना हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. अमरावतीच्या विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत वानखडे यांनी भूषविले.\nगोंदिया रेल्वे स्थानक ‘ए प्लस’च्या वाटेवर\nदक्षिण-पूर्व मध्य रेल्वेमार्गावरील नागपूर व रायपूरच्या दरम्यान असलेले महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थान�� ओळखले जाते. गोंदिया रेल्वे स्थानकाचा कायापालट होत असून ‘ए’ दर्जावरून ‘ए प्लस’च्या वाटेवर या रेल्वे स्थानकाचा प्रवास सुरू आहे.\nस्त्री-पुरुष लिंगभेद हद्दपार करा -डॉ. कोलते\nस्त्री-पुरुष हा लिंगभेद न पाळता समाजाने दोघांकडे मानव या समान दृष्टिकोनातून बघावे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा कोलते यांनी केले. केंद्रीय समाजकल्याण बोर्ड व राज्य समाजकल्याण बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित व विनाअनुदानित संस्थांच्या प्रतिनिधींची एक दिवसीय प्रबोधन व प्रशिक्षण कार्यशाळा हॉटेल सिद्धार्थमध्ये पार पडली.\nजिल्ह्य़ात ९१७ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पदव्या\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत, भंडारा जिल्हा केंद्रातून या वर्षी एकूण ९१७ विद्यार्थ्यांनी बी.ए. आणि बी.कॉम. या पदव्या प्राप्त केल्या. पदवी वितरण कार्यक्रमात विशेष म्हणजे तान्ह्य़ा बाळाला सोबत घेऊन पदवी घेणाऱ्या माता, नोकरी करणारे प्रौढ, शिवाय पदव्या मिळविणारे वयोवृद्धही होते. पदवी वितरण समारंभ स्थानिक ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या पर्ल सभागृहात झाला.\nकारवाफा आश्रमशाळा क्रीडा संमेलनात अव्वल\nआदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कारवाफा केंद्रस्तरीय तीनदिवसीय क्रीडा संमेलन चांदाळा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत पार पडले. यात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले, तर पोटेगाव आश्रमशाळा उपविजेती ठरली.\nसालेकसातील ४० नागरिकांवर गुन्हा\nसालेकसा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर एक ऑक्टोबर रोजी संतप्त नागरिकांनी भारनियमन विरोधात हल्लाबोल करून सहायक अभियंत्याला धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी सहायक अभियंता सचिन कांबळे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी कुलतारसिंग भाटिया, हरिणखेडे, श्रीवास्तव, रमेश फुंडे व इतर अशा ४० नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.\nचंद्रपूर जिल्ह्य़ात गॅस सिलिंडर्सचा काळाबाजार\nगडचांदुरातील मालपानींच्या अटकेनंतर उघड झाली माहिती\nचंद्रपूर / प्रतिनिधी - शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nया शहरातील प्रतिष्ठित गॅस सिलिंडर वितरकांकडून हिन्दुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या दोन कंपन्यांच्या सिलिंडरचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. वितरक गावातील छोटय़ा ��ुकानदारांना हाताशी धरून हा काळाबाजार करत असून गडचांदूर येथील गोपाल मालपानी (४५) यांच्या अटकेनंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या काळ्याबाजारात खांडरे एन्टरप्राईजेसचे सम्राट खांडरे व बल्लारपूर इंडियन एजन्सीचे कुळमेथे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे.\nनवरात्रीनिमित्त गोंदिया-सांत्रागाछी आणि बिलासपूर-पुणे विशेष रेल्वे\nनवरात्र उत्सवादरम्यान गोंदिया ते सांत्रागाछी ही विशेष रेल्वेगाडी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या गाडीचा लाभ पूर्व विदर्भातील व जिल्ह्य़ातील दुर्गा माता भक्तांना मिळणार आहे. दुर्गा उत्सवानिमित्त पश्चिम बंगालला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, हीच बाब लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून गोंदिया ते सांत्रागाछी विशेष रेल्वेगाडीची सेवा दिली जात होती, मात्र गेल्या वर्षी यात खंड पडल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याची दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन कमिटीच्या सदस्यांनी ही रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.\n‘कोणताही राजकीय वारसा नसतानाही लोकप्रेमामुळेच तीनदा निवडून आलो’\nचेन्नईच्या ‘प्राइम पॉइंट’कडून खा. अहिर यांचा सत्कार\nआपल्या प्रेमामुळे आज ओलाचिंब झालो आहे. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही तुम्ही सलग तीनदा निवडून दिले ते केवळ तुमच्या प्रेमामुळे. या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहीन, असे कृतज्ञतापूर्ण उद्गार खासदार हंसराज अहिर यांनी काढले. प्रसंग होता चेन्नई येथील प्राइम पॉइंट संस्थेच्या वतीने स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित सत्कार समारंभाचा. या वेळी स्वत: अहिर यांच्यासह संपूर्ण सभागृह अतिशय भावुक झाले होते.\nस्पार्कल निराली.. बंगळे दाम्पत्याने उलगडवले सुजाण पालकत्वाचे गूढ\nनिरालीमध्ये कुठलेही निराळेपण नाही. ती अगदी सर्वसामान्य मुलीसारखीच आहे. ती हसते अन् हट्ट न पुरविल्यास रडतेही, मात्र लहान मुलांमध्ये उपजतच असलेली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, आक लनशक्ती, निरीक्षणशक्ती, श्रवणशक्ती, या गुणांचा तिच्यात विकास झाला तो स्पार्कल अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमुळे, अशा प्रांजळ भावना निरालीची आई आश्विनी व वडील गणेश बंगळे यांनी व्यक्त केल्या.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/our-mission-is-the-same-pankaja-munde-thanked-congress-minister-vijay-vadettiwar-on-his-birthday-mhss-584668.html", "date_download": "2022-07-03T12:04:51Z", "digest": "sha1:KPQ2YF3N6EE2EYWJQZ4JXCBSNI5Q2DGD", "length": 12741, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आपले mission एकच, पंकजा मुंडेंनी मानले काँग्रेस मंत्र्याचे आभार – News18 लोकमत", "raw_content": "\nआपले mission एकच, पंकजा मुंडेंनी मानले काँग्रेस मंत्���्याचे आभार\nआपले mission एकच, पंकजा मुंडेंनी मानले काँग्रेस मंत्र्याचे आभार\nपंकजा मुंडे (pankaja munde birthday ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातील भाजपचे आणि इतर पक्षातील नेत्यांनी....\nमुंबई, 26 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (modi government cabinet reshuffle) नुकताच पार पडला. या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) अजूनही नाराज आहे, असं दिसून येत आहे. पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते आणि मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांना आपलं एकच मिशन आहे, आरक्षण बचाओ, असं म्हणत आभार मानले आहे. त्याचं झालं असं की, पंकजा मुंडे (pankaja munde birthday ) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातील भाजपचे आणि इतर पक्षातील नेत्यांनी पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ट्वीट करून 'माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा' अशा शुभेच्छा दिल्यात.\nत्यानंतर पंकजा मुंडे यांनी रिट्वीट करून विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले. यावेळी, पंकजा मुंडे म्हणाल्या की, Thanks a lot आपले mission एकच आहे आरक्षण बचाओ'. पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपला लढा एकच असल्याचे या ट्वीटमधून सुचवले आहे. विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणासाठी लोणावळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची परिषद भरवली होती. या परिषदेत पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावल्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होता, अशी चर्चा रंगली होती. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल खंत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. आता मात्र, पंकजा यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांसोबत एकत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Army Recruitment: ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट कामठी इथे नोकरीची संधी; तर दुसरीकडे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या मतभेद असल्याची मध्यंतरी चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र ट्वीट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @Pankajamunde ताई मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो \nआज फडणवीस यांनी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ट्वीट करून पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. विशेष म्हणजे, पंकजा यांनीही 'Thank you Devenji' असं म्हणत आभार मानले.\nसासरे विधान परिषदचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड\nऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले\nनरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण\nसासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी\nठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार\nAssembly Speaker Election : 39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून 16 आमदारांविरोधात पत्र\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nतरुणांनो, आता नशीबही बदलणार; ठाणे शहरात नोकऱ्यांच्या पाऊस; 'या' जागांसाठी आताच करा अप्लाय\nराजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता\nAssembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड\nअध्यक्षपदाच्या निवडीनंतर शिंदे सरकारसाठी बहुमत चाचणी किती सोपी झाली\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/03/30/have-you-seen-the-incarnation-of-saritas-in-the-ratris-khel-chale-2/", "date_download": "2022-07-03T12:41:25Z", "digest": "sha1:ISMVRIMADBJM5RA6GKYLYM2KFRWBYU5W", "length": 6588, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " रात्रीस खेळ चालेमधील सरिताचा हा अवतार तुम्ही पाहिला आहे का? - Majha Paper", "raw_content": "\nरात्रीस खेळ चालेमधील सरिताचा हा अवतार तुम्ही पाहिला आहे का\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / प्राजक्ता वाडये, मराठी मालिका, रात्रीस खेळ चाले / March 30, 2019 March 30, 2019\nझी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या मालिकेत कोणतेही प्रतिष्ठीत कलाकार नसतानाही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात अण्णा नाईक, शेवंता यांच्या पाठोपाठ ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील सरिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता वाडये अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेत साधीभोळी म्हणून वावरणाऱ्या प्राजक्ताचा हा अवतार पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.\nप्राजक्ताने मालिकेतील सरिताच्या भूमिकेसाठी स्वत:चा मेकओव्हर केला आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रीय असून तिने काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. मालिकेत नेहमीच पारंपारिक पेहरावात दिसणाऱ्या सरिताचे हे फोटो पाहून ही तीच आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. प्राजक्ताला खऱ्या आयुष्यात भारतीय कपड्यांसोबत पाश्चिमात्य कपडेही परिधान करायला आवडतात.\nप्राजक्ताची ‘रात्रीस खेळ चाले २’ ही दुसरी मालिका असून तिने याआधी झी युवावरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेत भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे काही नाटकांमध्ये देखील तिने काम केले आहे. दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या ‘नदी वाहते’ या चित्रपटातही प्राजक्ताने भूमिका साकारली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/pune-corona-affected-22-parts-to-be-sealed-206930.html", "date_download": "2022-07-03T12:18:05Z", "digest": "sha1:O535Z2HAHFWMOYNZSF7PAN6OZVFOSEYP", "length": 8271, "nlines": 96, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Latest news » Pune corona affected 22 parts to be sealed", "raw_content": "पुण्यात ‘कोरोना’चा विळखा घट्ट, आणखी 22 ठिकाणे होणार सील, वाचा संपूर्ण यादी\nपोलिस यंत्रणेकडून पुणे महापालिकेला अहवाल प्राप्त झाल्यावर लागलीच 22 ठिकाणे सील करण्यात येतील (Pune Corona Affected parts to be sealed)\nपुणे : कोरो��ाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महापालिका आणखी 22 भाग सील करणार आहे. महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून 22 वस्त्यांची यादी सोबत दिली आहे. पर्वती दर्शन परिसर, कोंढवा खुर्द अशा भागांचा यात समावेश आहे. (Pune Corona Affected parts to be sealed)\nमहापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर केला आहे. हे भाग पूर्णपणे सील करण्यापूर्वी आवश्यक पोलिस बळ उपलब्ध आहे का, याची चाचपणी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. पोलिस यंत्रणेकडून याबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर लागलीच हा निर्णय होईल.\nपुण्यात कोरोनाचा फैलाव अजून वाढला असून काल एका दिवसात 41 नवे रुग्ण आढळले. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे. सोमवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.\n‘ही’ 22 ठिकाणे होणार सील\n* प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन क्र. 1 ते 48, ताडीवाला रोड प्रभाग क्र. 20 * संपूर्ण ताडीवाला रोड * घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. 2 * राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅँड, संत कबीर, एडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र. 20 * विकासनगर, वानवडी गाव * लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड * चिंतामणी नरगर, हांडेवाडी रोड, प्रभाग क्र. 26 व 28 * घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड * संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. 8 * सय्यदनगर, मह्ममदवाडी हडपसर प्रभाग क्र. 23, 24 व 26 * पर्वती दर्शन परिसर (Pune Corona Affected parts to be sealed) * सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, पुणे- मुंबर्स रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे डावी बाजू व उजव्या बाजुस नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे * संपूर्ण पाटील इस्टेट परिसर * संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाक क्र. 7 * एनआयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्र. 26 * संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, साईनगर * वडगाव शेरी परिसर प्रभाग क्र. 5 * धानोरी प्रभाग क्र. 1 * येरवडा प्रभाग क्र. 6 आणि विमानगर प्रभाग क्रमांक 3\nहेही वाचा : पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’, 11 रहिवासी दगावले, रुग्णसंख्या 69 वर\n नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकावhttps://t.co/aKPbjulquA\nअभिनेत्री रुचिरा जाधवचा बोल्ड बिकिनी लूक, फोटो व्हायरल\nनाकात नथ, ���ळ्यात नेकलेस, प्रार्थना बेहेरेचा साडीतील लूक\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला\nपारदर्शक ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लैमरस अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathisongs.netbhet.com/2014/02/nand-kishorachitt-chakora.html", "date_download": "2022-07-03T12:43:42Z", "digest": "sha1:I3WHTVSGXR6DNMBDAJPFFQBML5KE2JEL", "length": 25246, "nlines": 553, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: नंद किशोरा ,चित्त चकोरा NAND KISHORA,CHITT CHAKORA", "raw_content": "\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nबावरी राधा मी ब्रिजबाला\nप्रेम रसाची ओढ़ जिवाला\nकृष्ण कन्हैया अशी लाविसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nघेऊनिया धुंद रास खेळसी तु\nघेऊनिया धुंद रास खेळसी तु\nबासरी रीचे गोड सुर छेडसी तु\nयाच सुरांनी मोहुनी गेले\nपाहुनी तुजला मी तुझी झाले\nओ वेड मला लावसी लावेसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nराधा तुझी मीरा तुझी\nहोईन मी शाम तुझी दासी रे\nराधा तुझी मीरा तुझी\nहोईन मी शाम तुझी दासी रे\nप्रीती अशी भक्ती अशी\nलाभली ही आज ,मधु भासी रे\nतुच मुकुंदा माधव माझा\nमुग्ध मनाचा श्री हरी राजा\nलोचनी माझा असा राहसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nबावरी राधा मी ब्रिजबाला\nप्रेम रसाची ओढ़ जिवाला\nकृष्ण कन्हैया अशी लाविसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nबावरी राधा मी ब्रिजबाला\nप्रेम रसाची ओढ़ जिवाला\nकृष्ण कन्हैया अशी लाविसी तु\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nLabels: L-शांताराम नांदगांवकर, S-अनुराधा पौड़वाल\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेबूडकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकवी (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ ��ेशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणीस (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम देसाई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/the-play-maviyat-sanshaykallol-is-a-play-a-sign-of-despair-after-rebellion", "date_download": "2022-07-03T11:49:07Z", "digest": "sha1:BQOPE4L2XMAZJMEDWSKMSFFZZZZ537O4", "length": 5951, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "‘मविआ’त संशयकल्लोळ’ नाट्य रंगले,बंडानंतर बेदिली माजण्याची चिन्हे", "raw_content": "\n‘मविआ’त संशयकल्लोळ’ नाट्य रंगले,बंडानंतर बेदिली माजण्याची चिन्हे\nशरद पवारांनी ‘आता ही लढाई विधानसभेच्याच प्रांगणात होईल’, असा इशारा देत बंडखोरांचे नीतीधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला\nशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप व संशयकल्लोळ निर्माण झाला असून बेदिली माजण्याची चिन्हे दिसत आहेत. याची सुरुवात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याने झाली. त्यांनी शिंदे यांच्यासह गुवाहाटीला गे��ेल्या शिवसेनेच्या ३७ हून अधिक आमदारांना परत येण्याचे आवाहन करतानाच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ‘मविआ’त एकच खळबळ उडाली व दिवसभर ‘संशयकल्लोळ’ नाट्य रंगले. दरम्यान, शिवसेना फुटली की बंडखोर नेते संपतात, असा आजवरचा इतिहास आहे, असे सांगत शरद पवारांनी ‘आता ही लढाई विधानसभेच्याच प्रांगणात होईल’, असा इशारा देत बंडखोरांचे नीतीधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला.\nसंजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद दिवसभर उमटले. आघाडीतील पक्षांशी चर्चा न करता राऊत यांनी परस्पर केलेल्या या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेला भाजपसोबत जायचे आहे का असा सवाल करत संशयात भर घातली. तर बंडखोरांनी ‘आता गाडी खूप पुढे गेली आहे,’ असे सांगत राऊतांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली.\nदुसरीकडे अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास देतात, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात सध्या तरी मला कुठे दिसत नाही, असे सांगितले, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांचे वक्तव्य नाकारत या बंडाला भाजपची फूस असल्याचे जाहीर केले.\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी बंडखोर आमदारांना २४ तासात परत या, मग शिवसेना मविआतून बाहे पडायला तयार असल्याचे वक्तव्य करून खळबळ माजवली. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाराजी प्रकट केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. राऊत यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याबाबत विचारणा करणार असल्याचे जाहीर केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/7th-pay-commission-important-news/", "date_download": "2022-07-03T11:57:48Z", "digest": "sha1:IWIWNSTEMNR4IDKPSHIR4VQEONPXJ452", "length": 8180, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "Important news, do this work in 5 days, otherwise the Modi government's warning will keep the pension।महत्वाची बातमी 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार मोदी सरकारचा इशारा।7th pay commission", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या 7th pay commission : महत्वाची बातमी 5 दिवसांत हे काम...\n 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, मोदी सरकारचा इशारा..\n7th pay commission : संरक्षण मंत्रालयाने संरक्षण निवृत्तीवेतनधारकांना नियमित मासिक पेन्शन मिळविण्यासाठी पाच दिवसांत एक काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. पेन्शनधारकांना त्यांची वार्षिक ओळख 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचा संदेश देण्यात आला आहे.\nपेन्शनधारकांनी त्यांची वार्षिक ओळख/वार्षिक ओळख पूर्ण न केल्यास, त्यांचे पेन्शन अडकू शकते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत प्राप्त झालेल्या डेटामध्ये असे आढळून आले आहे\nकी 43,774 संरक्षण निवृत्तीवेतनधारक ऑनलाइन प्रणाली SPARSH मध्ये स्थलांतरित झाले आहेत, परंतु त्यांनी अद्याप वार्षिक ओळख/वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही.\n25 मे पर्यंत वार्षिक ओळखपत्र द्यावे :- केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण मंत्रालयाने पेन्शनधारकांना २५ मे पर्यंत वार्षिक ओळख अर्थात जीवन सन्मान पूर्ण करण्यास सांगितले आहे.\nजेणेकरून, त्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळू शकेल. पेन्शनधारकांनी हे काम 25 मे पर्यंत पूर्ण करावे. सरकारच्या म्हणण्यानुसार, 43,774 पेन्शनधारकांनी त्यांच्या संबंधित बँकेला ऑनलाइन किंवा वार्षिक ओळखपत्र दिलेले नाही.\nयाशिवाय जुने पेन्शनधारक (2016 पूर्वी निवृत्त झालेले) पेन्शनच्या जुन्या पद्धतीचे पालन करत आहेत. त्यांना असेही सांगण्यात आले आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांची वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही. असे सुमारे 1.2 लाख पेन्शनधारक आहेत.\nअशा प्रकारे वार्षिक ओळख करू शकतात :- मोबाईल वापरकर्ते फेस अॅपद्वारे डिजिटल जीवन प्रमाण ऑनलाइन/जीवन प्रमाण करू शकतात.\nपेन्शनधारक वार्षिक ओळख पूर्ण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊ शकतात. तुम्ही तुमच्या क्षेत्राजवळील CSC https://findmycsc.nic.in/ येथे शोधू शकता.\nनिवृत्तीवेतनधारक जीवन प्रमाण अद्यतनित करण्यासाठी त्यांच्या जवळच्या DPDO ला देखील भेट देऊ शकतात. जुने पेन्शनधारक जीवन प्रमाण अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या बँकेशी संपर्क साधू शकतात.\nPrevious articleLoan Offers : घर किंवा कार घेण्याचे नियोजन करत आहात ही बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज…\nNext articleBusiness Idea : या फुलाची लागवड करून लाखो रुपये कमवा, जाणून घ्या सुरुवात कशी करावी\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-07-03T11:16:16Z", "digest": "sha1:NCOB5CVJHC3YE2ZRSZEPFY256SKRD3J2", "length": 14621, "nlines": 153, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर येथील केंद्र तर्फे ह्या वर्षी ही वेग वेगळ्या शाळा, महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष स��वाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर येथील केंद्र तर्फे ह्या वर्षी ही...\nआर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर येथील केंद्र तर्फे ह्या वर्षी ही वेग वेगळ्या शाळा, महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.\nपिंपरी, दि. २३ (पीसीबी) – संत तुकाराम नगर येथील आण्णा भाऊ साठे PCMC प्राथमिक शाळा येथील सुमारे 90 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले.\nगितामाता आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय, चिंचवड येथे सुमारे 130 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले.\nतसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची प्राथमिक शाळा क्र 51, पिंपळे सौदागर येथे ही सुमारे 120 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले.\nह्या वर्षी ही 250 पेक्षा ही जास्त जणा पर्यन्त योगा आणि योग जीवनशैली ह्या बाबत चे शिबिर सत्रांचे आयोजन आणि प्रात्यक्षिके सचिन नाईक, उर्मिला सोनार, राजेश्वरी गवलिकर, शंकर सोनार, प्रमिला कोळी, रमेश कोळी, योगिता धालपे, रवी सकाते ह्यांनी केले.\nह्या सर्व शाळा आणि महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक सर्वांना खूप अप्रतिम असे अनुभव आल���.\n“योगा ने आपल्या मध्ये योग्यता येते.” हे परम पूज्य श्री श्री रविशंकर जी ह्यांच्या गुरुवचानाने योग दिवसाची सांगता झाली.\nतसेच ३ जुलै संत तुकाराम नगर ला होणाऱ्या आयुर्वेदिक नाडी परीक्षा साठी ही सर्वांना आमंत्रित केले गेले.\nPrevious articleएनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोपपत्र, शौविक चक्रवर्तीचे नावही सामील\n प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, बघा आपल्या प्रभागात किती मतदार\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nराज्यात सत्ता बदलताच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे मोकळे\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nभाजपाकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bjp-rejects-bs-yediyurappas-son-candidature/", "date_download": "2022-07-03T12:27:56Z", "digest": "sha1:VGMAJ5HHTZF73EOP3QFKRLX5KO3ZYGSM", "length": 10998, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली – Dainik Prabhat", "raw_content": "\nबीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली\nबेंगळुरू – कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जून रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची शिफारस भाजपच्या प्रदेश समितीने केली होती परंतु भाजप श्रेष्ठींनी त्यांची ही शिफारस नाकारली असून येडियुरप्पांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आले आहे.\nभाजपने मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पक्षाच्या राज्य सचिव हेमलता नायक, एस केशवप्रसाद आणि चलवादी नारायणस्वामी यांची उमेदवारी जाहीर केली.राज्य भाजपच्या कोअर कमिटीने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व येडियुरप्पांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांच्या नावाची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली होती पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे.\nत्यांना सन 2023 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाऊ शकते असे पक्ष नेत्यांचे म्हणणे आहे. तथापि येडियुरप्पा हे विधान परिषदेच्या जागेसाठी आग्रही होते. आपल्या मुलाला मंत्री करावे ही त्यांची मागणीही यापुर्वी फेटाळण्यात आली आहे.\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\nतुम्हाला वाटेल तेव्हा हक्काने आदेश देत जा बघा, CM शिंदेनी हात जोडून कोणाला केली विनंती\n“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”\nबिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आ���ेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/RPfJ7W.html", "date_download": "2022-07-03T12:22:37Z", "digest": "sha1:D47J562IQ3Q3JSKBXXBR7GXRDWQ4ARAA", "length": 9098, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महाराष्ट्र काँग्रेस ओ.बी.सी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुरेश पाटीलखेडे यांची नियुक्ती", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ महाराष्ट्र काँग्रेस ओ.बी.सी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुरेश पाटीलखेडे यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र काँग्रेस ओ.बी.सी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुरेश पाटीलखेडे यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी\nसुरेश तुळशीराम पाटीलखेडे यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कार्यरत ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ठाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत आणि अनुभवी, अभ्यासू अशी ओळख असलेले सुरेश पाटीलखेडे यांची ओबीसी विभागाचे प्रदेश प्रमोद मोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. या नियुक्तीवदल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रात ओबीसीं विभागामार्फत काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सुरेश पाटील खेडे यांच्यावर उपाध्यक्ष पदीची जबाबदारी सोपविल्याचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.\nसोनियाजींचा दृष्टीकोन व त्यांचे उद्दीष्टांचे महत्व ओळखून, अरिवल भारतीय काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभाग अध्यक्ष खा.ताम्रध्वज साहू, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष वाळासाहेब थोरात यांच्या मार्गदशनाखाली आपण सुयोग्य काम करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जन मानसांत उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच ओबीसी विभाग अध्यक्ष मोरे यांनी दिलेली जबाबदारीनुसार महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे विचार, कार्य पोहोचवणार असून राज्यातील ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पाटीलखेडे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल दिली आहे.\n१९८० साली ठाणे शहर युथ काॅंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदापासून आली कारकिर्द सुरु करणारे सुरेश खेडेपाटील आजही ठाणे काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. १९९२-९५ दरम्यान ते काँग्रेस सेवा दलमध्येही कार���यरत होते. तसेच ठाणे जिल्हा काँग्रेसकमिटीचे २००४ साली त्यांनी सेक्रेटरीपद भूषवले होते तसेच निवडणुकांमध्ये निरिक्षक पदावर यशस्वी काम केले आहे. ठाणे काँग्रेसमधील अभ्यासू, सडेतोड, स्पष्टवक्ता म्हणून सुरेश पाटील खेडे यांची ओळख आहे. मागील चाळीस वर्षापासून ते काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते असून ओबीसी समाजामध्ये त्यांचे विशेष कार्य आहे. अनेक ओबीसी संघटनामध्ये ते पदाधिकारी आहेत. त्यांचा समाजाशी असलेला दांडगा संपर्क आणि कार्य यामुळेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीने त्यांच्यावर ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/lmkf0V.html", "date_download": "2022-07-03T10:44:53Z", "digest": "sha1:DEWUPH2H6P5667XTIAEXEHV5LCX2TONH", "length": 7136, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "*वर्क फ्रॉम माय ऑफिस*' आमदार क्षितीज ठाकूर यांचा अनोखा उपक्रम", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ*वर्क फ्रॉम माय ऑफिस*' आमदार क्षितीज ठाकूर यांचा अनोखा उपक्रम\n*वर्क फ्रॉम माय ऑफिस*' आमदार क्षितीज ठाकूर यांचा अनोखा उपक्रम\n*वर्क फ्रॉम माय ऑफिस*'\nतुमच्या घराचं घरपण परत मिळवून देण्यासाठी आमदार क्षितीज ठाकूर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' ही संकल्पना घेऊन आले आहेत. वसई-विरार पट्ट्यात राहणाऱ्या आणि घरून काम करणाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' ही संकल्पना प्रचंड फायद्याची ठरली आह��. दोन दिवसाच्या कालावधीत या उपक्रमाला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला असून अद्यापही नोंदणी सुरु असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले. या संकल्पनेअंतर्गत सुरुवातीला विवा महाविद्यालयात आणि त्यानंतर नालासोपारा येथील BVA भवन इथे तुमच्यासाठी 'ऑफिस' सुरू करण्यात येणार असल्याचेही ठाकूर म्हणाले.\nतुमच्या कामाच्या वेळेत तुम्ही या ठिकाणी येऊन काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://forms.gle/qkzbpmmiETEYnsdx5 या लिंकवर नोंदणी करायची आहे. ही सेवा नि:शुल्क असेल. या 'ऑफिस'मध्ये तुम्हाला खालील सेवा पुरवण्यात येतील. १. इंटरनेट जोडणी २. वीज ३. टेबल आणि खुर्ची ४. पिण्याच्या पाण्याची सोय ५. गरज पडल्यास कम्प्युटर तसंच बहुजन विकास आघाडीला तुमचीही काळजी आहेच. त्यामुळे इथे काम करताना कोरोनाबद्दलच्या सगळ्या नियमांचं पालन करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील काळजी घेतली जाईल. १. तापमानाची मोजणी २. ऑक्सिजनची पातळी मोजणी ३. मास्क वापरणं अनिवार्य ४. ठिकठिकाणी सॅनिटायझर्सची सोय ५. सोशल डिस्टन्सिंगचं पालन घराचं ऑफिस बनवल्यामुळे हरवलेलं घराचं घरपण परत मिळवा आणि तुमच्या कुटुंबाबरोबरचा वेळ फक्त त्यांच्यासोबतच घालवावा अशी भावना या योजनेमागे असल्याचे संयोजकांनी सांगितले.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_5.html", "date_download": "2022-07-03T11:17:00Z", "digest": "sha1:EX4OEGG2VPUI6RTS4VHKMVSPX4MEPBSQ", "length": 5539, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "मंत्री शंकरराव गडाख पती,पत्नी कोरोना पॉझिटिव्ह !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingमंत्री शंकरराव गडाख पती,पत्नी कोरोना पॉझिटिव्ह \nमंत्री शंकरराव गडाख पती,पत्नी कोरोना पॉझिटिव्ह \nLokneta News एप्रिल ०५, २०२१\nविनाकारण घराबाहेर न पडण्याचे केले आवाहन\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nअहमदनगर :राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही होम क्वारंटाईन झाले आहेत.मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.\nमृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांना कोरोना संक्रमण झाले आहे. यानंतर मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. दरम्यान, आज गडाख पाटील यांचा स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.\n१७ जुलै रोजी माझी पत्नी सुनिता यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझाही स्वब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम कोरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटुंबीयांची काळजी घ्या, असे गडाख पाटील यांनी याबाबतची माहिती देताना ट्विटमध्ये म्हटले आहे.\nमंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचे संकट असताना देखील पालकमंत्री गायब असल्याने टीका होत होती. गडाख हे २६ जानेवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. तर दुसरीकडे भाजपने पालकमंत्री गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर यावे, असे पत्रक काढले होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/13-1pVZXq.html", "date_download": "2022-07-03T11:31:45Z", "digest": "sha1:3OSJDUAROECD4WSUNIPXVDBLTSLLF5CC", "length": 10005, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "मराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची घोषणा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची घोषणा\nमराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची घोषणा\nमराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची घोषणा\nमहाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस विभागातील भरतीमध्ये मराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची घोषणा केली. यासोबतच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, 'मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलिस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी करुन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nपोलिस भरतीच्या निर्णयावर संभाजीराजे म्हणाले, राज्यातील पोलिस विभागात 12 हजार 528 पदांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण, या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का' असा प्रश्न करत आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलिस भरती करू नका, 'हा निर्णय ऐकून मला दु:ख झाले आहे. पोलिस भरती करण्यासारखे सध्या वातावरण नाही. बहुजन समाजाने 58 मोर्चे काढले, ते यशस्वीही झाले. पण, आज मराठा समाज दुखी आहे. आपल्याला आरक्षण पुन्हा कसे मिळणार याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. नोकरभरती पुढच्या टप्प्यात करा, याची घाई करण्याची गरज नाही. इतर समाजाचे लोक समजून घेतील,' असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला स्थगितीच्या निर्णयावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान फडणवीस म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटलेला नाही. 'आरक्षणाबद्दल मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. काही लोकं फक्त राजकीय स्वार्थासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही, मराठा समाजाला माहित आहे की, त्यांच्यासाठी मी कीती केले आहे.'\nभाजप आमदार नितेश राणे यांनीही पोलिस भरतीवर टीका केली आहे. मराठा आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती करुन सरकार आगीत तेल टाकत असल्याचं ते म्हणाले. याबाबत त्यांनी ट्वीट केले की, \"राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला आगीत तेल टाकत आहात..जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/torrential-downpour-in-some-places-in-the-state-where-light-rain-forecast-chance-of-rain-with-wind-in-marathwada-vidarbha-129953325.html", "date_download": "2022-07-03T12:27:46Z", "digest": "sha1:QCNAGCEBCK7LAQ2RHF6U2G4C36XSLYNR", "length": 3841, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राज्यात काही ठिकाणी मुसळधार, कुठे हलक्या पावसाचा अंदाज; मराठवाडा-विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता | Torrential downpour in some places in the state, where light rain forecast; Chance of rain with wind in Marathwada-Vidarbha |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमान्सून:राज्यात काही ठिकाणी मुसळधार, कुठे हलक्या पावसाचा अंदाज; मराठवाडा-विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता\nमराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडला.\nमान्सून देशात हळूहळू सर्वत्र दाखल होत आहे, मात्र अनुकूल वातावरण नसल्याने तो दमदार बरसत नाही. एकीकडे मान्सून पुढे सरकत आहे, मात्र पाठीमागे पाऊस होत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम बंगालसह झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकत प्रगती केली आहे. आगामी तीन दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/tag/14-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-2022-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/", "date_download": "2022-07-03T12:23:16Z", "digest": "sha1:UE6SOADN63BUYFDHBVK7LZPDUQ5NG4H4", "length": 3937, "nlines": 40, "source_domain": "live65media.com", "title": "14 जून 2022 राशिफल Archives - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nराशीफळ 14 जून 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nराशीफळ 14 जून 2022 मेष : कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध ठेवा. कोणत्याही प्रकारचे वाद टाळावेत. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. लाभदायक तोडगा निघू शकतो. घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. वृषभ : आज तुमचा दिवस खूप छान दिसत आहे. फायद्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जु���ै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/union-defence-minister-rajnath-sing/", "date_download": "2022-07-03T11:48:07Z", "digest": "sha1:RMOCK7S4BESKVHXY5Z3TQ5SASFJ7CAQE", "length": 3373, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "Union Defence Minister Rajnath Sing - Analyser News", "raw_content": "\nसंरक्षण मंत्रालयातील भरतीमध्ये अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने सैन्य दलातील भरती प्रक्रियेसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यापासून देशभरातून या योजनेला…\n‘अग्निपथ’ योजनेची संरक्षणमंत्र्याकडून घोषणा; तरुणांना मिळणार तिन्ही सैन्य दलात सेवेची संधी\nनवी दिल्ली : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी ‘अग्निपथ’ नामक योजनेची आज घोषणा केली…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/post-office-scheme-if-there-is-investment/", "date_download": "2022-07-03T11:18:30Z", "digest": "sha1:2APHAQDWP26KQ5MKVFSTGPZQRXCDEQEB", "length": 10501, "nlines": 113, "source_domain": "mhlive24.com", "title": "Post office Scheme : पोस्ट ऑफीस मध्ये गुंतवणूक असेल तर पुढच्या महिन्यात घडू शकते ही महत्वाची अपडेट - Mhlive24.com", "raw_content": "\nHome ब्रेकिंग Post office Scheme : पोस्ट ऑफीस मध्ये गुंतवणूक असेल तर पुढच्या महिन्यात...\nPost office Scheme : पोस्ट ऑफीस मध्ये गुंतवणूक असेल तर पुढच्या महिन्यात घडू शकते ही महत्वाची अपडेट\nPost office Scheme :- आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेबद्दलजाणून घेणार आहोत.\nपोस्ट ऑफिस ही एक सरकारी संस्था आहे, जी अनेक लहान बचत योजना देते. बँक एफडी सारख्या पर्या तुलनेत या योजना जास्त व्याज देतात. पोस्ट ऑफिसच्या काही विशेष योजनांमध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि वेळ ठेव यांचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांच्या व्याजदरांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन केले जाते.\nपुनरावलोकन केल्यानंतर, त्यांना कट करणे आणि वाढवणे शक्य आहे. त्यात काही बदल केले जाण्याचीही शक्यता आहे. गेल्या 9 तिमाहीत या योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. आता जून तिमाही शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवीन तिमाही 1 जुलैपासून सुरू होईल. त्यामुळे या योजनांचे व्याजदर नवीन तिमाहीत बदलू शकतात. 1 जुलैपासून व्याजदर कमी झाल्यास, तुम्हाला अधिक व्याज मिळेल म्हणून आता या योजनांमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे. पुढे जाणून घ्या सध्या कोणत्या पोस्ट ऑफिस योजनेत किती व्याज मिळत आहे.\nआता व्याजदर काय आहेत\n2022 च्या एप्रिल-जून तिमाहीत पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जानेवारी-मार्चमध्ये मिळणारे व्याज एप्रिल-जूनमध्ये मिळत आहे. वित्त मंत्रालयाने 31 मार्च 2022 रोजी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले होते, ज्यानुसार PPF वर 7.10 टक्के, NSC वर 6.8 टक्के आणि मासिक उत्पन्न योजना खात्यावर 6.6 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला होता.\nबचत योजनांचे सध्याचे व्याजदर: –\nबचत खाते : 4 टक्के\n1 वर्षाची वेळ ठेव : 5.5 टक्के\n2 वर्षांची मुदत ठेव : 5.5 टक्के\n3 वर्षांची मुदत ठेव : 5.5 टक्के\nइतर योजनांचे व्याजदर :\n5 वर्षाची वेळ ठेव: 6.7 टक्के\n5 वर्ष आवर्ती ठेव: 5.8%\n5 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बचत योजना: 7.4\n5-वर्षांचे मासिक उत्पन्न खाते: 6.6 टक्के\n5 वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : 6.8 टक्के\nकिसान विकास पत्र : 6.9 टक्के (124 महिन्यांत प्रौढ)\nसुकन्या समृद्धी योजना : 7.6 टक्के –\nव्याज कधी कमी केले गेले\nसरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात शेवटची कपात एप्रिल-जून 2020 मध्ये केली होती. त्या वेळी 70-140 बेसिस पॉइंट्सची घट झाली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की जर सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीतही व्याजदर कमी केले असते, तर PPF सारख्या गुंतवणूक साधनांचा व्याजदर 7 टक्क्यांवर गेला असता, जो 46 वर्षांतील सर्वात कमी झाला असता.\nआम्ही नमूद केल्याप्रमाणे, या लहान बचत योजनांवरील व्याजदरांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन केले जाते. अल्पबचत योजनांचे व्याजदर निश्चित करण्याचे सूत्र आहे, ते श्यामला समितीने मांडले. विविध योजनांवरील व्याजदर समान मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या उत्पन्नापेक्षा 0.25 टक्के ते 1 टक्के जास्त असावा, असे समितीने सुचवले होते.\nPrevious articleHome Loan : RBI ने व्याजदरात वाढ केल्यानंतर आता होमलोन घेताना तुमच्यासमोर असतील हे ऑप्शन…\nNext articleLIC Share Price : LIC च्या शेअर्सची पडझड पाहता सरकार घेऊ शकते हा निर्णय\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLIC Shares : 15 जुलैपर्यंत LIC च्या शेअरबाबत होऊ शकते महत्वाची घडामोड; काय ते घ्या जाणून\nBusiness Idea : जिमच्या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; सुरुवात कशी कराल\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/padma-shri/", "date_download": "2022-07-03T11:47:50Z", "digest": "sha1:FVQ6ZF2CAF6HHO24ZC2WJZNZVMKNE5LD", "length": 5996, "nlines": 89, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "Padma Shri Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nआरोग्य ताज्या बातम्या मोठी बातमी\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील सेवेचा राजीनामा; अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे राजीनामा सत्र सुरू\nमुंबई : अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे सेवा नियमित करण्याचे आश्वासन सरकारने कोरोना काळात दिले. परंतु कोरोना ओसरल्यानंतर सरकारने आश्वासनाची पूर्तता करण्यास सचिवांच्या हट्टामुळे विलंब झाला. अस्थायी\nताज्या बातम्या मोठी बातमी शहर\nकर्नाटकमधील कल्पक शेतकर्‍याचा पद्मश्री पुरस्काराने गौरव\nनवी दिल्ली : कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या अद्यनाडका गावातले कल्पक शेतकरी अमाई महालिंग नाईक यांना भारत सरकारने प���्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डोंगर उतारावरच्या कोरड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/daily-current-affairs-in-marathi-23-june-2022/", "date_download": "2022-07-03T11:59:26Z", "digest": "sha1:2OPRQOSHRLK42MLMKZM5XCJCR3N3H6KC", "length": 51695, "nlines": 340, "source_domain": "www.adda247.com", "title": "\",2===Vt.childNodes.length),k.parseHTML=function(e,t,n){return\"string\"!=typeof e?[]:(\"boolean\"==typeof t&&(n=t,t=!1),t||(y.createHTMLDocument?((r=(t=E.implementation.createHTMLDocument(\"\")).createElement(\"base\")).href=E.location.href,t.head.appendChild(r)):t=E),o=!n&&[],(i=D.exec(e))?[t.createElement(i[1])]:(i=we([e],t,o),o&&o.length&&k(o).remove(),k.merge([],i.childNodes)));var r,i,o},k.fn.load=function(e,t,n){var r,i,o,a=this,s=e.indexOf(\" \");return-1\").append(k.parseHTML(e)).find(r):e)}).always(n&&function(e,t){a.each(function(){n.apply(this,o||[e.responseText,t,e])})}),this},k.each([\"ajaxStart\",\"ajaxStop\",\"ajaxComplete\",\"ajaxError\",\"ajaxSuccess\",\"ajaxSend\"],function(e,t){k.fn[t]=function(e){return this.on(t,e)}}),k.expr.pseudos.animated=function(t){return k.grep(k.timers,function(e){return t===e.elem}).length},k.offset={setOffset:function(e,t,n){var r,i,o,a,s,u,l=k.css(e,\"position\"),c=k(e),f={};\"static\"===l&&(e.style.position=\"relative\"),s=c.offset(),o=k.css(e,\"top\"),u=k.css(e,\"left\"),(\"absolute\"===l||\"fixed\"===l)&&-1<(o+u).indexOf(\"auto\")?(a=(r=c.position()).top,i=r.left):(a=parseFloat(o)||0,i=parseFloat(u)||0),m(t)&&(t=t.call(e,n,k.extend({},s))),null!=t.top&&(f.top=t.top-s.top+a),null!=t.left&&(f.left=t.left-s.left+i),\"using\"in t?t.using.call(e,f):c.css(f)}},k.fn.extend({offset:function(t){if(arguments.length)return void 0===t?this:this.each(function(e){k.offset.setOffset(this,t,e)});var e,n,r=this[0];return r?r.getClientRects().length?(e=r.getBoundingClientRect(),n=r.ownerDocument.defaultView,{top:e.top+n.pageYOffset,left:e.left+n.pageXOffset}):{top:0,left:0}:void 0},position:function(){if(this[0]){var e,t,n,r=this[0],i={top:0,left:0};if(\"fixed\"===k.css(r,\"position\"))t=r.getBoundingClientRect();else{t=this.offset(),n=r.ownerDocument,e=r.offsetParent||n.documentElement;while(e&&(e===n.body||e===n.documentElement)&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.parentNode;e&&e!==r&&1===e.nodeType&&((i=k(e).offset()).top+=k.css(e,\"borderTopWidth\",!0),i.left+=k.css(e,\"borderLeftWidth\",!0))}return{top:t.top-i.top-k.css(r,\"marginTop\",!0),left:t.left-i.left-k.css(r,\"marginLeft\",!0)}}},offsetParent:function(){return this.map(function(){var e=this.offsetParent;while(e&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.offsetParent;return e||ie})}}),k.each({scrollLeft:\"pageXOffset\",scrollTop:\"pageYOffset\"},function(t,i){var o=\"pageYOffset\"===i;k.fn[t]=function(e){return _(this,function(e,t,n){var r;if(x(e)?r=e:9===e.nodeType&&(r=e.defaultView),void 0===n)return r?r[i]:e[t];r?r.scrollTo(o?r.pageXOffset:n,o?n:r.pageYOffset):e[t]=n},t,e,arguments.length)}}),k.each([\"top\",\"left\"],function(e,n){k.cssHooks[n]=ze(y.pixelPosition,function(e,t){if(t)return t=_e(e,n),$e.test(t)?k(e).position()[n]+\"px\":t})}),k.each({Height:\"height\",Width:\"width\"},function(a,s){k.each({padding:\"inner\"+a,content:s,\"\":\"outer\"+a},function(r,o){k.fn[o]=function(e,t){var n=arguments.length&&(r||\"boolean\"!=typeof e),i=r||(!0===e||!0===t?\"margin\":\"border\");return _(this,function(e,t,n){var r;return x(e)?0===o.indexOf(\"outer\")?e[\"inner\"+a]:e.document.documentElement[\"client\"+a]:9===e.nodeType?(r=e.documentElement,Math.max(e.body[\"scroll\"+a],r[\"scroll\"+a],e.body[\"offset\"+a],r[\"offset\"+a],r[\"client\"+a])):void 0===n?k.css(e,t,i):k.style(e,t,n,i)},s,n?e:void 0,n)}})}),k.each(\"blur focus focusin focusout resize scroll click dblclick mousedown mouseup mousemove mouseover mouseout mouseenter mouseleave change select submit keydown keypress keyup contextmenu\".split(\" \"),function(e,n){k.fn[n]=function(e,t){return 0 Daily Current Affairs in Marathi 23-June-2022", "raw_content": "\nDaily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.\nयेथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs in Marathi) 23 जून 2022 पाहुयात.\n1. स्कालझांग रिग्झिन हे अन्नपूर्णा शिखरावर चढणारे पहिले भारतीय गिर्यारोहक ठरले.\nस्कालझांग रिग्झिन हे अन्नपूर्णा शिखरावर चढणारे पहिले भारतीय गिर्यारोहक ठरले.\nस्कालझांग रिग्झिन हे अन्नपूर्णा शिखरावर चढणारे पहिले भारतीय गिर्यारोहक ठरले. नेपाळमधील अन्नपूर्णा आणि ल्होत्से यशस्वीरित्या शिखरावर गेल्यानंतर, लेह विमानतळावर इतर गिर्यारोहकांनी त्यांचे स्वागत केले. 28 एप्रिल रोजी माउंट अन्नपूर्णा आणि 14 मे रोजी माउंट ल्होत्से चढाई दरम्यान 16 दिवसांचे अंतर असताना, स्कालझांग रिग्झिनने ऑक्सिजन सप्लीमेंटशिवाय दोन शिखरे जिंकण्याचा विक्रम केला आहे.\n41 वर्षीय स्कालझांग रिग्झिन यांना लडाखमधील पर्वतारोहणातील अग्रगण्य साहसी पर्यटकांचा 23 वर्षांचा अनुभव आहे .\nभविष्यात 8,000 ते 14,000 मीटर उंचीची शिखरे असलेल्या सर्व नऊ पर्वतांवर चढाई करण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्कालझांग रिग्झिन यांनी सांगितले.\n2. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाणिज्य भवन आणि NIRYAT साइटचे उद्घाटन करणार आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी वाणिज्य भवन आणि NIRYAT स���इटचे उद्घाटन करणार आहेत.\nवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे नवीन कार्यालय संकुल, “वाणिज्य भवन” आणि “नॅशनल इम्पोर्ट-एक्सपोर्ट रेकॉर्ड फॉर इयरली अँनालिसिस ऑफ ट्रेड” (NIRYAT) पोर्टल, जे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर डेटा प्रदान करेल, या दोन्हींचे अधिकृतपणे उद्घाटन केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. वाणिज्य विभाग आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या संवर्धनासाठी विभाग दोन्ही सुविधेचा वापर करतील, जे एकात्मिक आणि समकालीन कार्यालय संकुल म्हणून काम करेल.\nपंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वैनिज्य भवन हे इंडिया गेटजवळ 4.33 एकर जागेवर बांधले जात आहे आणि ऊर्जा संवर्धनावर लक्ष केंद्रित करून टिकाऊ वास्तुकला तत्त्वे समाविष्ट करणारी एक स्मार्ट इमारत म्हणून त्याची कल्पना आहे.\n3. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने त्यांचे पेटंट स्वदेशी सोलर कुक टॉप “सूर्य नूतन” चे अनावरण केले आहे.\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने त्यांचे पेटंट स्वदेशी सोलर कुक टॉप “सूर्य नूतन” चे अनावरण केले आहे.\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने तेल शुद्धीकरण कंपनीच्या फरीदाबाद R&D केंद्राने विकसित केलेले पेटंट स्वदेशी सौर कूक टॉप, “सूर्य नूतन” चे अनावरण केले आहे. सूर्या नूतन भारतातील CO 2 उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करण्यात मदत करेल आणि आमच्या नागरिकांना उच्च आंतरराष्ट्रीय जीवाश्म इंधनाच्या किमतींपासून दूर ठेवेल.\nसोलर कुक टॉप ही एक स्थिर, रिचार्ज करण्यायोग्य आणि स्वयंपाकघराशी जोडलेली इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम आहे. चार्जिंग करताना ते ऑनलाइन कुकिंग मोड देते\nसूर्या नूतन हायब्रीड मोडमध्ये काम करते, म्हणजेच ते एकाच वेळी सौर आणि सहाय्यक ऊर्जा स्त्रोतांवर चालू शकते. सोलर कूक टॉपचे इन्सुलेशन डिझाइन रेडिएटिव्ह आणि प्रवाहकीय उष्णतेचे नुकसान कमी करते.\nउत्पादनाची सुरुवातीची किंमत बेस मॉडेलसाठी 12,000 रुपये आणि टॉप मॉडेलसाठी 23,000 रुपये होती. तथापि, स्केलच्या अर्थव्यवस्थेसह खर्चात लक्षणीय घट अपेक्षित आहे.\nसध्या, लेह (लडाख) सारख्या जवळपास 60 ठिकाणी पथदर्शी प्रकल्प आयोजित केले जात आहेत, ज्यामुळे त्याच्या अर्जाशी संबंधित विविध परिचालनात्मक आणि व्यावसायिक पैलू पडतात.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष: श्रीकांत माधव वैद्य\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन मुख्यालय: नवी दिल्ली\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना: 30 जून 1959\n4. सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे “ज्योतिर्गमय” महोत्सवाचा शुभारंभ केला.\nसांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे “ज्योतिर्गमय” महोत्सवाचा शुभारंभ केला.\nज्योतिर्गमय, कमी कौतुक न झालेल्या कलाकारांच्या तेजाचा उत्सव साजरा करणारा उत्सव, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आला. संगीत नाटक अकादमीने आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आणि जागतिक संगीत दिनानिमित्त देशभरातील दुर्मिळ वाद्य वादनाच्या प्रतिभेला प्रकाश टाकण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले होते, ज्यात पथारी कलाकार आणि प्रशिक्षणार्थी मनोरंजन होते.\n5. केंद्रीय मंत्र्यांनी उधमपूरमध्ये भूकंपविज्ञान वेधशाळेचे अनावरण केले.\nकेंद्रीय मंत्र्यांनी उधमपूरमध्ये भूकंपविज्ञान वेधशाळेचे अनावरण केले.\nडॉ. ए.एस. जम्मू आणि काश्मीरचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी भूकंपविज्ञान वेधशाळेचे अधिकृतपणे उद्घाटन केले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीरमध्ये असे तिसरे केंद्र स्थापन करण्यासाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत.\nवेधशाळा उधमपूर, दोडा, किश्तवाड, रामबन आणि इतर अनेक जिल्ह्यांची भूकंपीय नोंदी संकलित करेल.\nडॉ. जितेंद्र सिंग यांच्या मते, केंद्र सरकार येत्या चार महिन्यांत 152 भूकंप वेधशाळा उघडण्याची योजना आखत आहे, ज्यात आणखी तीन काश्मीर विभागात आहेत.\nरिअल-टाइम डेटा संकलन आणि देखरेख वाढविण्यासाठी पुढील पाच वर्षांत या प्रकारची 100 अतिरिक्त भूकंप केंद्रे देशभरात उदयास येतील.\n6. उत्तराखंडच्या खडकाळ भागात पावसावर अवलंबून असलेली शेती पुढे नेण्यासाठी जागतिक बँकेने रु. 1,000 कोटी. मंजूर केले.\nउत्तराखंडच्या खडकाळ भागात पावसावर अवलंबून असलेली शेती पुढे नेण्यासाठी जागतिक बँकेने रु. 1,000 कोटी. मंजूर केले.\nउत्तराखंडमधील खडकाळ भागात पावसावर अवलंबून असलेली शेती पुढे नेण्यासाठी जागतिक बँकेने रु. 1,000 कोटी. पाणलोट विभाग उत्तराखंड हवामान प्रतिसाद पावसावर आधारित शेती प्रकल्प राबवेल.\n7. 26 वी सिंधू दर्शन यात्रा लेह, लडाख येथे सुरू होत आहे.\n26 वी सिंधू दर्शन यात्रा लेह, लडाख येथे सुरू होत आहे.\nराष्ट्रीय स्वयंसे��क संघ, आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 व्या सिंधू दर्शन यात्रेची सुरुवात लेहमध्ये यात्रेकरूंच्या स्वागताने होईल. लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर, आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांच्या मते, देशभरातील यात्रेकरू तिथला वेगवान विकास पाहतील.\nलेहमधील 26 व्या सिंधू दर्शनाचे उद्घाटन जोशी मठातील भद्रिका आश्रमाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री 1008 वासुदेवंद जी यांच्या हस्ते होणार आहे.\n26 व्या सिंधू दर्शन यात्रेच्या निमित्ताने भारत सरकार एक विशेष स्मरणार्थ तिकीट प्रकाशित करत आहे.\nइंद्रेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, बुद्ध आणि सनातन प्रवाहांद्वारे जगात करुणा आणि सौहार्द पुनर्संचयित करण्यावर चर्चा केली जाईल.\n8. लिसा स्टालेकर या FICA च्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या.\nलिसा स्टालेकर या FICA च्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या.\nऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू, लिसा स्टालेकर या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत. त्यांची नियुक्ती स्वित्झर्लंडमधील संस्थेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली, कोविड (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला (साथीचा रोग) साथीचा रोग सुरू झाल्यापासून ही पहिली वैयक्तिक बैठक. बॅरी रिचर्ड्स, जिमी अँडम्स आणि विक्रम सोलंकी यांच्यासह FICA अध्यक्षपद भूषवलेल्या माजी क्रिकेटपटूंच्या यादीत स्थळेकर सामील झाले आहेत.\n9. पी उदयकुमार, संचालक (Plng आणि Mktg), NSIC, यांनी 20 जून 2022 पासून CMD NSIC म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली.\nपी उदयकुमार, संचालक (Plng आणि Mktg), NSIC, यांनी 20 जून 2022 पासून CMD NSIC म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली.\nपी उदयकुमार, संचालक (Plng आणि Mktg), NSIC, यांनी 20 जून 2022 पासून CMD NSIC म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली. त्यांनी गिंडी येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि IIM बंगलोरमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.\nNSIC बद्दल महत्वाचे मुद्दे:\nNSIC संपूर्ण देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांच्या वाढीस समर्थन, प्रोत्साहन आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.\nNSIC संपूर्ण देशात पसरलेल्या कार्यालये आणि तांत्रिक केंद्रांच्या नेटवर्कद्वारे कार्य करते.\nयाव्यतिरिक्त, NSIC ने प्रशिक्षण आणि उष्मायन केंद्राची स्थापना केली आहे, जे पात्र कर्मचार्‍यांद्वारे चालवले जाते.\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांची स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत करण्यासाठी NSIC विविध प्रकारचे काळजीपूर्वक डिझाइन केलेले कार्यक्रम ऑफर करते.\n10. दक्षिण भारतीय बँकेने “SIB TF ऑनलाइन” एक्झिम ट्रेड पोर्टल सुरू केले.\nदक्षिण भारतीय बँकेने “SIB TF ऑनलाइन” एक्झिम ट्रेड पोर्टल सुरू केले.\nसाउथ इंडियन बँकेने त्यांच्या कॉर्पोरेट EXIM ग्राहकांसाठी ‘SIB TF ऑनलाइन’ नावाचे नवीन पोर्टल सुरू केले आहे पोर्टल परदेशी संस्थांना दूरस्थपणे व्यापार-संबंधित पेमेंटसाठी एक व्यासपीठ सुलभ करते. व्यवहारासाठी संबंधित सहाय्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ग्राहक SIB TF ऑनलाइन वरून पेमेंट विनंती सुरू करू शकतो.\nSIB TF Online ही बँकेचे कार्य अधिक तंत्रज्ञानावर आधारित बनवण्याची आणखी एक उपलब्धी आहे. किरकोळ बचत आणि NRE SB ग्राहकांना शाखेला भेट न देता परकीय रेमिटन्स सुरू करण्यासाठी लक्ष्य बनवणारी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करण्याच्या अगदी जवळ आले आहे.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nसाउथ इंडियन बँकेचे मुख्यालय: त्रिशूर, केरळ\nसाउथ इंडियन बँकेचे CEO: मुरली रामकृष्णन;\nसाउथ इंडियन बँकेची स्थापना: 29 जानेवारी 1929\n11. कर्नाटक बँकेने खाते उघडण्यासाठी “V-CIP” लाँच केले.\nकर्नाटक बँकेने खाते उघडण्यासाठी “V-CIP” लाँच केले.\nकर्नाटक बँकेने ‘व्हिडिओ-आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया (V-CIP)’ द्वारे ऑनलाइन बचत बँक (SB) खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे. बँकेच्या कॉर्पोरेट वेबसाइटवर सक्षम केलेली सुविधा, संभाव्य ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे SB खाते उघडण्याचे आणि KYC (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) सत्यापन पूर्ण करण्यास सक्षम करते.\nएंड-टू-एंड पेपरलेस डिजिटल प्रक्रिया बँकेच्या API चा फायदा घेते जी खाते उघडण्याचा फॉर्म स्वयंचलितपणे भरते, पॅन/आधार क्रमांक त्वरित सत्यापित करते आणि व्हिडिओ कॉलद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करते.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:\nकर्नाटक बँकेचे मुख्यालय: मंगळुरू\nकर्नाटक बँकेचे CEO: महाबळेश्वरा M. S\nकर्नाटक बँकेची स्थापना: 18 फेब्रुवारी 1924\n12. डिजिटल बचत खाते सुरू करण्यासाठी फ्रीओने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी केली.\nडिजिटल बच��� खाते सुरू करण्यासाठी फ्रीओने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी केली.\nबेंगळुरूस्थित निओबँकिंग प्लॅटफॉर्म फ्रीओने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या भागीदारीत आपले डिजिटल बचत खाते ‘फ्रीओ सेव्ह’ सुरू केले आहे. या लॉन्चसह, स्मार्ट बचत खाते, क्रेडिट आणि पेमेंट उत्पादने, कार्ड आणि संपत्ती-वाढीच्या उत्पादनांसह पूर्ण-स्टॅक निओ-बँकिंग उत्पादने प्रदान करणारी ही देशातील पहिली ग्राहक निओबँक बनली आहे. निओबँक येत्या दहा महिन्यांत दहा लाख नवीन खाती उघडण्याची योजना आखत आहे.\n13. रुमेली धरने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nरुमेली धरने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\nरुमेली धर, भारताची सीम-बॉलिंग ऑलराउंडर, वयाच्या 38 व्या वर्षी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तिची निवृत्ती जाहीर केली. धरने 2018 मध्ये ब्रेबॉर्न येथे भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी महिला T20I मालिकेत तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. एकूण, तिने चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामन्यांमध्ये 1328 धावा केल्या आणि 84 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेत 2005 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचाही ती भाग होती.\n14. ISRO द्वारे GSAT-24 या भारतीय दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nISRO द्वारे GSAT-24 या भारतीय दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nNewSpace India Limited (NSIL) ने GSAT-24 लाँच केले, अंतराळ सुधारणांनंतर संपूर्ण उपग्रहाची क्षमता डायरेक्ट-टू-होम (DTH) सेवा प्रदाता टाटा प्लेला भाड्याने देण्यात आली. ही कंपनीची पहिली “demand-driven” संचार उपग्रह मोहीम होती. NSIL साठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेला हा उपग्रह एरियन 5 रॉकेट (दक्षिण अमेरिका) द्वारे फ्रेंच गयानामधील कौरौ येथून भूस्थिर कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.\nGSAT-24 हा 4180 kg 24-Ku बँड कम्युनिकेशन उपग्रह आहे जो DTH अनुप्रयोग आवश्यकतांसाठी संपूर्ण भारत कव्हरेज प्रदान करतो.\nISRO ची व्यावसायिक शाखा, NSIL ची स्थापना मार्च 2019 मध्ये करण्यात आली आणि ती डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DOS) अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE) आहे.\nया मॉडेल अंतर्गत, NSIL उपग्रह तयार करणे, प्रक्षेपित करणे, मालकी घेणे आणि ऑपरेट करणे तसेच त्यांच्या समर्पित ग्राहकांना सेवा प्रदान करणे यासाठी जबाबदार ���हे.\nGSAT-24 चे 15 वर्षांचे मिशन लाइफ इस्रोच्या ट्राय आणि ट्रू I-3k बसवर कॉन्फिगर केले आहे.\nटाटा समूहाचा DTH विभाग, त्याच्या समर्पित ग्राहक टाटा प्लेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, GSAT-24 बोर्डावरील संपूर्ण उपग्रह क्षमता भाड्याने दिली जाईल.\n15. Arianespace एक भारतीय कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करेल.\nArianespace एक भारतीय कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करेल.\nयुरोपियन स्पेस एजन्सी एरियनस्पेसद्वारे मलेशिया आणि भारतातील दोन संचार उपग्रह भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित केले जातील. एरियन-5 रॉकेट फ्रेंच गयानामधील कौरो येथील अंतराळयानातून दोन उपग्रह प्रक्षेपित करेल, जे एकत्रितपणे 10,000 किलोपेक्षा जास्त वजनाचे आहेत.\nइस्रोची व्यावसायिक शाखा, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने टेलिव्हिजन सेवा प्रदाता टाटा स्कायसाठी भारतीय उपग्रह GSAT-24 तयार केला आहे. GSAT-24 हा 24-Ku बँड कम्युनिकेशन उपग्रह आहे ज्याचा संपूर्ण भारत कव्हरेज आहे, त्याचे वजन 4,000 kg पेक्षा जास्त आहे आणि DTH अनुप्रयोग आवश्यकता सामावून घेऊ शकते.\nया उपग्रहाचे मिशन लाइफ 15 वर्षांचे असेल.\nArianespace CEO स्टीफन इस्राल यांनी 2019 मध्ये NSIL च्या स्थापनेनंतर अधिकृत निवेदनात पुन्हा एकदा ISRO सोबत काम करण्याचा उत्साह व्यक्त केला.\n16. कोर्सेरा ग्लोबल स्किल रिपोर्ट 2022 नुसार भारत 68 व्या क्रमांकावर आहे.\nकोर्सेरा ग्लोबल स्किल रिपोर्ट 2022 नुसार भारत 68 व्या क्रमांकावर आहे.\nCoursera द्वारे ग्लोबल स्किल्स रिपोर्ट (GSR) 2022 मध्ये असे नमूद केले आहे की डेटा सायन्समधील भारताची प्रवीणता 2021 मध्ये 38% वरून 2022 मध्ये 26% पर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे 12-रँक घसरला आहे. एकूणच कौशल्य प्रवीणतेच्या बाबतीत, भारत 4 स्थानांनी घसरून जागतिक स्तरावर 68 व्या आणि आशियामध्ये 19 व्या स्थानावर आहे. तथापि, अहवालात असे दिसून आले आहे की भारताने आपली तंत्रज्ञान प्राविण्य पातळी 38 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत सुधारली आहे आणि सहा स्थानांनी आपली स्थिती सुधारली आहे.\nकौशल्य प्रवीणतेच्या बाबतीत पश्चिम बंगाल भारतीय राज्यांमध्ये आघाडीवर आहे आणि देशात डिजिटल कौशल्य प्रवीणतेची सर्वोच्च पातळी दर्शविते. व्यवसाय आणि तंत्रज्ञान कौशल्यांमध्ये उच्च प्रवीणता असलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये आंध्र प्रदेश आहे.\nसलग दुस-या वर्षी, स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक कुशल विद्यार्थी होते, त्यानंतर डेन्मार्क, इंडोनेशिया आ��ि बेल्जियम यांचा क्रमांक लागतो.\n17. 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो.\n23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो.\n23 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्रामुख्याने आधुनिक ऑलिम्पिक खेळांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. खेळांशी संबंधित आरोग्य आणि सुसंवाद पैलू साजरा करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या पायाभरणीचे प्रतीक आहे.\nयावर्षी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाची थीम Together For A Peaceful World ही आहे.\n18. संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन 23 जून रोजी साजरा केला जातो.\nसंयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन 23 जून रोजी साजरा केला जातो.\nसार्वजनिक संस्था आणि सार्वजनिक सेवकांच्या मूल्याची प्रशंसा करण्याच्या उद्देशाने, 23 जून हा संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. हे जगभरातील सर्व क्षेत्रांच्या विकासात सार्वजनिक सेवेचे योगदान आणि भूमिका अधोरेखित करते. यूएन सार्वजनिक सेवा दिन समुदायासाठी सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि सद्गुण साजरा करतो. विकास प्रक्रियेत सार्वजनिक सेवेचे योगदान हायलाइट करते; सार्वजनिक सेवकांचे कार्य ओळखते आणि तरुणांना सार्वजनिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करते.\n19. 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा केला जातो.\n23 जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा केला जातो.\n23 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा केला जातो. विधवांसाठी आधार गोळा करणे आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. अनेक स्त्रियांसाठी, त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी दीर्घकालीन संघर्षामुळे जोडीदाराची हानीकारक हानी वाढते. आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा “अनेक देशांतील लाखो विधवा आणि त्यांच्या आश्रितांना भेडसावणाऱ्या गरिबी आणि अन्याय” यांवर उपाय म्हणून कृती करण्याचा दिवस आहे. विधवांच्या स्थितीबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.\nImportance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चाल��� घडामोडीवर (Daily Current Affairs in Marathi) आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/05/blog-post_761.html", "date_download": "2022-07-03T11:20:29Z", "digest": "sha1:EH47C4AUPZDE4O7TV4YBAKYMDOK6DJK2", "length": 6078, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "मातृ पितृ छत्र हरपलेल्या लेकींच्या विवाहासाठी 'जागर ग्रुप 'चा पुढाकार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठSocialमातृ पितृ छत्र हरपलेल्या लेकींच्या विवाहासाठी 'जागर ग्रुप 'चा पुढाकार\nमातृ पितृ छत्र हरपलेल्या लेकींच्या विवाहासाठी 'जागर ग्रुप 'चा पुढाकार\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nशेवगाव :- कोरोना विषाणूचा महामारीत कमावते आई किंवा वडील गमावलेल्या आणि लग्न जुळलेल्या सर्व जाती धर्मातील निराश्रीत लेकींसाठी शेवगावच्या' जागर ग्रुप 'ने मदतीचा हात पुढे केला आहे. हा ग्रुप नजीकच्या काळात साथरोग नियंत्रण कायदा नियमांचे तंतोतंत पालन करून जुळलेले लग्न लावून देणार आहे.\nकोरोना महामारीने कित्येक कुटुंबात होत्याचे नव्हते झाले. कर्ती माणसे डोळ्यादेखत गेली. अनेक गरीब कुटुंबात मुलींची लग्न जुळली होती. काहींच्या तारखा निश्चित झाल्याने घरात लगीनघाई सुरू होती. मात्र, कोरोनाने कोणाची आई तर, कोणाचे वडील हिरावून नेले. कुटुंबासमोर काळोख पसरला. परिणामी, गरिबीमुळे जुळलेली लग्न लांबणीवर पडली.\nमहामारीमुळे मातृ पितृ छत्र हरपलेल्या शेवगाव तालुक्यातील लेकींसाठी 'जागर ग्रुप 'ने मदतीचा हात पुढे केला आहे. या विवाह सोहळ्यासाठी ग्रुप नवऱ्या मुलीच्या मेकअपसह लॉन, मंडप, डेकोरेशन, फोटोशूट तसेच भोजनाची व्यवस्था मोफत करणार आहे.\nगेल्या तीन वर्षापासून जागर ग्रुप सामाजिक कार्यात, उपक्रमात आघाडीवर आहे. ग्रुपमध्ये १०० जोडपी समाविष्ट आहेत. दिवाळी पहाट, आरोग्य शिबीर तसेच सामाजिक कार्यासाठी या ग्रुपमधील सदस्य कौटुंबिक मेळाव्यातून विचारांची देवाण-घेवाण करतात. ' जागर ग्रुप 'ला कोणीही पदाधिकारी नाही. विचाराने आपापसातील वर्गणीतून ग्रुपचे कामकाज चालते.\nविवाह नोंदणीसाठी संजय फडके, बापूसाहेब गवळी, द्वारकानाथ बिहाणी, जगदीश आरेकर, प्रा.काकासाहेब लांडे, डॉ. दिनेश राठी, ���िंकूशेठ बंब, शिवाजी भेळके, राजेंद्र झरेकर, नंदकिशोर खिरोडे, राजीव रसाळ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/legislatures-andamans-committee-yenar-mahapaliket/", "date_download": "2022-07-03T12:12:38Z", "digest": "sha1:K3YKHYJVF2H634YZP3YEBRLOKX7HOEBT", "length": 13328, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विधानमंडळाची अंदाज समिती येणार महापालिकेत – Dainik Prabhat", "raw_content": "\nविधानमंडळाची अंदाज समिती येणार महापालिकेत\nपिंपरी – महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समितीच्या तीन दिवसीय पुणे जिल्हा दौऱ्याला आजपासून (दि.19) प्रारंभ झाला असून उद्या शनिवारी (दि. 21) रोजी ही समिती पिंपरी-चिंचवड महापालिकेत येणार आहे. समितीने तब्बल 17 विषयांची माहिती मागविली असून त्यामध्ये अनेक गंभीर विषयांचा समावेश आहे. या विषयांबाबत समिती काय निर्णय घेणार आणि कोणत्या वादग्रस्त विषयांची चौकशी जाहीर करणार याकडे लक्ष लागले असून काहीजणांचे “धाबे दणाणले’ आहेत.\nराज्यभरातील कोणत्याही कामाची पाहणी करणे, चौकशी करणे, माहिती घेणे याचे अधिकार असलेली महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाची 35 आमदारांची अंदाज समिती सध्या तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहे. पुणे जिल्ह्यातील महसूल, मदत व पुनर्वसन, अन्न नागरी पुरवठा, वैद्यकीय, उद्योग, उर्जा व कामगार यासह पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांना भेटी देणार आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान ज्या कामांबाबत आरोप झाले आहेत, संशय व्यक्त करण्यात आला आहे त्याबाबत माहितीही घेणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतील 17 कामांची माहिती या समितीने मागविली आहे. गेल्या वर्षभरात ज्या कामांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत त्यातील बहुतांश कामांची माहिती या समितीने मागविल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अंदाज समिती या माहितीबाबत काय निर्णय घेणार आणि कोणत्या विषयांची चौकशी लावणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nहे आहेत वादग्रस्त विषय\nसमितीने माहिती मागविलेल्या विषयांमध्ये पवना ��दीवर उभारण्यात येणारे सांडपाणी प्रकल्प, कोविडमधील भ्रष्टाचार, रस्ते सफाई कामांची निविदा, मोशी कचरा डेपोला लागलेली आग, महिला प्रशिक्षण, श्‍वान निर्बिजीकरण, श्‍वान निर्बिजीकरण केल्यानंतर उचलण्यात आलेला बायोमेडिकल कचरा, स्मार्ट सिटी अंतर्गत 250 कोटींची व 150 कोटींची जी निविदा एल ऍण्ड टी व महिंद्रा कंपनीला देण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, ड प्रभागाच्या स्थापत्य विभागाने केलेले रस्त्याचे काम, वाहन चालक पगार, मोबाइल टॉवर, रस्ते खोदाई परवानगी, 15 लाख मास्क खरेदी, सीसीटीव्ही निविदा, टीडीआर तसेच जागेच्या आरक्षणांच्या प्रस्तावाचा यामध्ये समावेश आहे.\nशिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू\nतुम्हालाही मणक्‍याच्या त्रास आहे तर ‘ही’ बातमी नक्की वाचा\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.med-edu.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:15:23Z", "digest": "sha1:XFVYXJB2ZXNCPDX2NPO5RCTONJIZXYEM", "length": 13280, "nlines": 107, "source_domain": "www.med-edu.in", "title": "आमच्या विषयी | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई", "raw_content": "\nसेवा पुस्तक – वापरकर्ता पुस्तिका\nगट – क (तांत्रिक)\nगट-क तांत्रिक पदाच्या सेवा प्रवेश नियमांना प्रसिद्धी देण्याबाबत\nमाहितीचा अधिकार – २००५\nसमुपदेशनाद्वारे गट ब राजपत्रित संवर्गातील बदलीपात्र अध्यापकांच्या याद्या प्रसिद्ध करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – बदलीस पात्र असलेल्या गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ व २ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nचिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक हि पदे करार पद्धतीने भरण्यासाठी\nवरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२१ व दि. ०१.०१.२०२२ रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत\nवैद्यकिय शिक्षण व संशोधन हे संचालनालय, दि.१ मे, १९७० पासून स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. राज्यात असलेली १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ३ शासकीय दंत महाविद्यालये मिळून ५२ संस्थांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे व त्यांना समाजोपयोगी डॉक्टर बनविणे हे या विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे.\nभारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार आवश्यक सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयांमधे उपलब्ध करवून देणे व शिक्षणाचे परिमाण राखण्यासोबत रुग्णांना संदर्भ सेवा पुरविणे हे द्वितीय कर्तव्य आहे. रुग्ण, आजार व त्यासंबंधीत संशोधन करणे या विभागाचा अविभाज्य भाग आहे.\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय हे मुलत: वैद्यकीय/दंत शिक्षण देणे आणि या शैक्षणिक कार्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित रुग्णालयांमधुन प्राथमिक व विशेषोपचार आरोग्य सेवा पुरविते. संचालनालयाकडून (१) वैद्यकीय शिक्षण (२) दंत-वैद्यकीय शिक्षण (३) परिचारिका शिक्षण (४) निम-वैद्यकीय शिक्षण इत्यादी दिले जाते.\nवैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगत राज्य् असून ॲलोपॅथी, आयुर्वेद, दंत चिकित्सा, होमिओपॅथी व युनानी या विद्याशाखामध्ये शिक्षण दिले जाते या सर्व विद्याशाखेत एकूण 350 महाविद्यालये उपलब्ध असून ही महाविद्यालये शासकीय निम-शासकीय, खाजगी अनुदानित-विनाअनुदानित आणि अभिमत विद्यापिठे या क्षेत्रातील आहे. या महाविद्यालयातून वरील विद्याशाखांमधून सर्व विशेषोपचार आणि अतिविशेषोपचार विषयक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.\nसुघटनशल्य (प्लॅस्टिक सर्जरी ) चिकित्सा\nजठररोग चिकित्सा (गॅस्ट्रो एन्रॉलॉजी ) तसेच इतर वैद्यकीय, अतिविशेषोपचार सेवा\nॲलोपॅथीक व दंत या आधूनिक औषध पदधतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम शिकवून अर्हताधारक डॉक्टर्स निर्माण करणे.\nॲलोपॅथीक उपचार पध्दतीनूसार आधूनिक वैद्यक शास्त्रादवारे रुग्णावर उपचार करणे.\nसदरहू आधूनिक उपचार पध्दती नागरीकांमध्ये लोकप्रिय करुन अधिकाधिक रुग्णांना व्याधिमुक्त करण्याचा प्रयत्न करणे.\nॲलोपॅथीक/दंत पध्दतीमध्ये विविध शासकीय महाविद्यालयांमध्ये संशोधन करुन त्यात प्रमाणे जगातील इतर नवनवीन संशोधनात्म बाबीचा वापर करुन नागरिकांना या संशोधनाचा लाभ मिळवून देणे\nकॉपीराइट © २०२२ | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय | Sitemap |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_475.html", "date_download": "2022-07-03T12:10:47Z", "digest": "sha1:MCDONAAWPM2BTH2B7NIAGJIGM2HK4PN6", "length": 8530, "nlines": 106, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "माने बाबा व पुढील पिढीने लोप पावत चाललेली संस्कृती जोपासली - हरजितसिंग वधवा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठA' Nagar cityमाने बाबा व पुढील पिढीने लोप पावत चाललेली संस्कृती जोपासली - हरजितसिंग वधवा\nमाने बाबा व पुढील पिढीने लोप पावत चाललेली संस्कृती जोपासली - हरजितसिंग वधवा\nLokneta News एप्रिल १२, २०२१\n*आलेची वडी विकणारे नारायण माने आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nअ-नगर - नगर शहरात मागील 75 वर्षांहून अधिक काळापासून आलेची वडी विकणारे नारायण माने या 91 वर्षांच्या बाबांना, जे आजही नित्यनियमाने शहरातील विविध रस्त्यांवरून फिरून हाच व्यवसाय करतात त्यांना नगर जल्लोष (ट्रस्ट) परिवाराने नगरचे ‘आरोग्यदूत’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.\nहा पुरस्कार ‘घर घर लंगर’चे प्रणेते हरजीतसिंग वधवा, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, उपव्यवस्थापक अजय म्याना, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र तोरणे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी श्री. माने यांना नगर जल्लोषच्या वतीने व स्तिमित राशीनकर यांच्या सहकार्याने 2-3 महि��्यांचा किराणा ‘उडान’चे राहुल सप्रे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अमोल बागूल व नारायण मंगलारप, नगर जल्लोष परिवारातील दीपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, अमोल नागपुरे, अरविंद मुनगेल, विराज म्याना यांच्या हस्ते देण्यात आला.\nयावेळी बोलताना श्री. हरजीतसिंग वधवा म्हणाले की, कोरोना काळात आम्ही ज्याप्रमाणे काम करीत आहोत. त्याप्रमाणेच विविध सामाजिक संस्थांनी काम केले व करीत आहेत. नगर जल्लोष परिवार त्यापैकीच एक आहे. परिवारातील सदस्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. श्री. माने यांनी लोप पावत चाललेली संस्कृती जपली असून, पुढची पिढीही ती जोपासत आहे. माझ्या मते आज नगर शहरातील प्रत्येकास ते माहिती आहेत. त्यांचा गौरव केल्याबद्दल समाधान आहे, असे ते म्हणाले.\nअधीक्षक अभियंता संतोष सांगळे म्हणाले की, नगर जल्लोषची टीम समाजासाठी चांगले काम करणारी संस्था आहे. त्यांच्या विविध कार्यक्रमांना मी स्वतः उपस्थित राहिलो आहे. येथे उपस्थित प्रत्येकाने माने बाबा यांची आले पाकवडीची चव चाखलेली आहे. त्यांनी त्यांच्या कामात ऊन, वारा, पाऊस असो कायम सातत्य ठेवले. समाजातील तरुण पिढीने त्यांच्यापासून बोध घ्यावा, असेच हे व्यक्तिमत्त्व आहे. आज 91 वय असूनही ते नित्यनियमाने आपला व्यवसाय करतात. नगर जल्लोषने अशा व्यक्तिमत्त्वांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. श्री. माने यांना आरोग्यदूत पुरस्काराने गौरविले याचा विशेष आनंद वाटतो, असे सांगितले. यावेळी जितेंद्र तोरणे यांनी माने बाबांच्या कार्याचा गौरव केला.\nकार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लोहार, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, राजेंद्र निफाडकर, इरफान शेख, आदित्य फाटक, अक्षय धाडगे, प्रशांत विधाते, अभिजीत ताठे, अजय दिवटे, रोहित चिपोळे, यांनी परिश्रम घेतले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/pre-monsoon-rains-in-4-states-including-rajasthan-madhya-pradesh-delhi-haryana-have-no-relief-till-15-129926502.html", "date_download": "2022-07-03T10:57:11Z", "digest": "sha1:LBUYXXEYJDUQCYV3HOK55ROAA4DGYQHW", "length": 5489, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राजस्थान, मध्य प्रदेशसह 4 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस, दिल्ली, हरियाणास 15 पर्यंत दिलासा नाही | Pre-monsoon rains in 4 states including Rajasthan, Madhya Pradesh, Delhi, Haryana have no relief till 15 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहवामान:राजस्थान, मध्य प्रदेशसह 4 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस, दिल्ली, हरियाणास 15 पर्यंत दिलासा नाही\nप्रचंड उष्णतेने हैराण असलेल्या उत्तर-मध्य भारतात मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा आहे. शनिवारी पश्चिमेकडील गोवा, मंुबई पार करून पुढे वाटचाल करणारा मान्सून रविवारीदेखील त्याच ठिकाणी राहिला. परंतु आता लवकरच मान्सून दक्षिण गुजरात, आंध्र, तेलंगण, महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सोबतच दक्षिण राजस्थान, गुजरात, पश्चिम-मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हवेच्या पॅटर्ननुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश भागात १५ जूनपर्यंत हवामानात बदल होण्याची शक्यता नाही. म्हणजेच तूर्त तरी या भागात उष्णतेपासून दिलासा नाही. १५ जूनच्या सायंकाळी किंवा १६ जूनला या राज्यांत वादळ येऊ शकते. उत्तर व मध्य राजस्थानात दोन दिवसांत पाऊस होऊ शकतो. बिहारमध्ये १५ जूनपासून हवेत बदल जाणवू लागेल. त्याच काळात उत्तर पश्चिम भारतात एका मध्यम स्वरूपाच्या पश्चिमी विक्षोभाची शक्यता आहे.\nपंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पश्चिमेकडील वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे दिवसभर उष्णतेची लाट सुरू आहे. रात्रीदेखील उकाडा जाणवू लागला आहे.\nझारखंडमध्ये १५ नंतर मान्सून पोहोचणार\nहवामान विभागानुसार ४८ तासांत मान्सून कर्नाटकदरम्यान आंध्र, तेलंगण व महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय होईल. छत्तीसगड, आेडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमध्ये १५ ते २० जूनदरम्यान मान्सून धडकेल.\nइंग्लंड 238 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/shubhamkaroti/", "date_download": "2022-07-03T11:02:01Z", "digest": "sha1:HWYDREGK6PBJ2PFZARWVEBOHW5UQ6KVJ", "length": 4423, "nlines": 87, "source_domain": "heydeva.com", "title": "शुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana | heydeva.com", "raw_content": "\nशुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana\nशुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana\nशुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana\nमाझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी\nतिळाचं तेल कापसाची वात\nदिवा जळूदे सारी रात\nघरातली पीडा बाहेर जावो\nबाहेरची लक्ष्मी घरात येवो\nघरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो.\n(घरच्या धन्याला असं आहे वरच्या ओळीत. आम्ही घरच्या सर्वांना म्हणतो बदलून)\nप्रार्थना : घालीन लोटांगण वंदीन चरण\nPrevious Postप्रार्थना : घालीन लोटांगण वंदीन चरण\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/the-market-value-of-companies-in-the-indian-stock-market-fell-by-crores", "date_download": "2022-07-03T12:45:33Z", "digest": "sha1:4RPJEDZ4HWVPKZ74C352LZX5HTDHED4E", "length": 4115, "nlines": 30, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "भारतीय शेअर बाजारात कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोटींची घट", "raw_content": "\nभारतीय शेअर बाजारात कंपन्यांच्या बाजारमूल्यात कोटींची घट\nबीएसई सेन्सेक्स २,९४३.०२ अंक किंवा ५.४२ टक्के तर एनएसई निफ्टी ९०८.३० अंक किंवा ५.६१ टक्के घसरला.\nविक्रीचा मारा होत असल्याने भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा कंपन्यांच्या बाजारमूल्यात ३.९१ लाख कोटींची - ३,९१,६२०.०१ कोटींची घट झाली आहे. टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स २,९४३.०२ अंक किंवा ५.४२ टक्के तर एनएसई निफ्टी ९०८.३० अंक किंवा ५.६१ टक्के घसरला.\nटाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस)ला सर्वाधिक १,०१,०२६.४ कोटी रुपयांचे नुकसान होऊन कंपनीचे बाजारमूल्य ११,३०,३७२.४५ कोटी झाले. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य ८४,३५२.७६ कोटींनी घटून १७,५१,६८६.५२ कोटी झाले. इन्फोसिसचे मूल्य ३७,६५६.६२ कोटींनी घसरुन ५,८३,८४६.०१ कोटी, एलआयसीचे ३४,७८७.४९ कोटींनी घटून ४,१४,०९७.६० कोटी झाले.\nएचडीएफसी बँकेचे मूल्य ३३,५०७.६६ कोटींनी कमी होऊन ७,१६,३७३ कोटी, एचडीएफसीचे २२,९७७.५१ कोटींनी घटून ३,७२,४४२.६३ कोटी, हिंदुस्तान युनिलिव्हरचे २०,५३५.४३ कोटींनी घसरुन ४,९६,३५१.१५ कोटी झाले.\nस्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) १८,५६३.१९ कोटींनी कमी होऊन ३,९३,५७५.३७ कोटी तर भारती एअरटेलचे १६,००९.२६ कोटींनी घटून ३,५३,६०४.१८ कोटी झाले.\nआघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अव्वल स्थान कायम ठेवले असून त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एलआयसी, एसबीआय, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/opinion/why-did-shiv-sena-revolt", "date_download": "2022-07-03T12:26:22Z", "digest": "sha1:JU7GMA7HRLBDFZY5S4DBVSA76VKR7LH7", "length": 11672, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "शिवसेनेत बंड का झाले ?", "raw_content": "\nशिवसेनेत बंड का झाले \nशिवसेनेतील ताकदवर नेते अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते\nशिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खळबळ उडाली आहे. वास्तविक महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच एकनाथ शिंदे हे नाराज होते. भाजपशी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी राज्यात सत्तेची समीकरणे जुळवली तेव्हा शिवसेनेतील ताकदवर नेते अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची पसंती मात्र संजय राऊत यांना होती. राऊत यांचे नाव पुढे येताच एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री पदावर निर्णय होत नसल्यामुळे बरेच दिवस चर्चेचा घोळ सुरू होता. त्यावर तोडगा म्हणून शरद पवार यांनी महाराष्ट्राला स्थिर आणि भक्कम सरकार द्यायचे असेल तर उद्धव यांनीच मुख्यमंत्रीपद घ्यावे, अशी गळ त्यांना घातली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी फारसे उत्सुक नव्हते. परंतु अखेर ते राजी झाले. एकनाथ शिंदे यांना नगरविकास, रस्ते विकास सारखी महत्वाची खाती देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेना नेतृत्वाकडून झाला. मात्र त्यांना सरकारमध्ये आणि पक्षात मानाचे स्थान देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले. आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेल्याने एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी झाले. मागील अडीच वर्षात पक्षाच्या किंवा सरकारच्या निर्णय प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांना डावलण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. ठाणे जिल्हा शिवसेनेवर आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. जिल्ह्यात लोकसभा- विधानसभेपासून नगरपालिका निवडणुकीत कुणाला शिवसेनेची उमेदवारी द्यायची याचा निर्णय एकनाथ शिंदे घेत होते. मात्र आदित्य ठाकरे निर्णय प्रक्रियेत सहभागी झाल्यापासून त्यांनी ठाणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. शिंदेविरुद्ध रवींद्र फाटक यांना गुप्तपणे बळ देण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिथेच एकनाथ शिंदे यांच्या मनात नाराजीचा बीजे रोवली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतले जात. मात्र मागील काही वर्षात शिवसेनेची निर्णय प्रक्रिया आदित्य ठाकरे, अनिल परब आणि त्यांच्या कंपू पुरती सीमित झाली. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांही दुय्यम स्थान मिळत गेले. त्याला एकनाथ शिंदेही अपवाद नव्हते. केवळ पक्षातील निर्णय प्रक्रियेत डावलण्या पुरतंच शिंदेच्या बाबतीत मर्यादित नव्हते, तर ते सांभाळत असलेले नगरविकास आणि रस्ते विकास या खात्यामध्येही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हस्तक्षेप होत होता. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीत भर पडत गेली. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून या ना त्या कारणाने सातत्याने स्वपक्षीय आमदारांपासून लांब राहिले. विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आमदारांना वाईट अनुभव होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही आपली कामे होत नसल्याने आणि निधी मिळत नसल्याने शिवसेनेच्या या आमदारांमध्ये नाराजी पसरत गेली. या उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्यातील प्रशासनावर आपली पकड मजबूत केली. अर्थ खाते त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्या पक्षातील आमदारांना निधी वाटपात हात ढिला सोडला. त्यांचा सुपर मुख्यमंत्री म्हणून वावर शिवसेना आमदारांना खटकत गेला. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सरकारमधील प्राबल्य वाढत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार आपसूकच एकनाथ शिंदेच्या संपर्कात आले. मागील दीड- दोन वर्षांपासून शिंदे हे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत राहिले. याच दरम्यान एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर फिरून पक्षा��ील आपले स्थान मजबूत केले. केवळ आमदारच नव्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशी देखील त्यांनी संवाद ठेवला. बाळासाहेबांच्या जाण्याने आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे ठाकरे घराण्याशी ग्रामीण भागातील शिवसेना नेत्यांची मागील काही वर्षात नाळ तुटली होती. जिल्हाप्रमुखही उद्धव ठाकरे यांच्या दर्शनाला पारखे झाले. त्यांचे कोण ऐकणारे नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी त्यांना वेळ देत त्यांच्या समस्या सोडवत आधार दिला. याचीच परिणीती म्हणजे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत. पक्षसंघटनेत देखील एकनाथ शिंदेंना असाच पाठिंबा मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊनच एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. अर्थात शिवसेनेला याचा मोठा फटका बसणार आहे. पक्षाचे संघटन मोडकळीस आले आहे. जे काही असतील ते एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहताना दिसतील. उद्धव यांच्या नेतृत्वात अडगळीत पडलेले नेतेही आताविरोधात बोलताना दिसतील. शिवसेनेनेवर आता चोहोबाजुंनी आघात होताना दिसतील. अर्थात नेतृत्वानेच ही वेळ आणली आहे. याचे आता तरी आत्मपरीक्षण करावे, हीच सच्चा शिवसैनिकांची अपेक्षा असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1140799", "date_download": "2022-07-03T12:49:34Z", "digest": "sha1:XLSOD4QJKMYI2XSNWQEIMJWGLNH3CWXL", "length": 1972, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १६५५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १६५५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:०५, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती\n१६ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: wuu:1655年 (deleted)\n०९:५२, ७ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:1655)\n०१:०५, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: wuu:1655年 (deleted))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_(%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4)", "date_download": "2022-07-03T12:52:06Z", "digest": "sha1:E4SKJAYRJHU73N62GAWA35P3BG5PTP5F", "length": 12746, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आणीबाणी (भारत) - विकिपीडिया", "raw_content": "\nपंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोज��� राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.\nआणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.[१] राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. समाजवादी पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात मृणाल गोरे,पन्नालाल सुराणा,प्रभूभाई संघवी, यांनी मोठे योगदान दिले.\nमार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली.\n१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.\n२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.\n२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.\n२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.\n३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.\n१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.\n५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.\n२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.\n२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.\n५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.\n२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.\n२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.\n३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.\n१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.\n१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.\n२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.\n२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.\n११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.\n२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.\n२२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.\n^ \"'आणीबाणीच्या काळ्या दिवसांपासून धडा घेणं आवश्यक' : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\". BBC न्युज मराठी. २० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०२२ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2022-07-03T12:12:20Z", "digest": "sha1:T6ZEPOF64WUXJ4EVSCJNNVGJFMY2GMHP", "length": 6356, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वातेमाला सिटी - विकिपीडिया", "raw_content": "\nग्वातेमाला सिटीचे ग्वातेमालामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १७७३\nक्षेत्रफळ ६९२ चौ. किमी (२६७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५,२५६ फूट (१,६०२ मी)\nग्वातेमाला सिटी (स्पॅनिश: La Nueva Guatemala de la Asunción) ही ग्वातेमाला ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ग्वातेमाला सिटी हे मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठे शहर आहे.\nग्वातेमाला सिटी नगरप्रशासनाचे अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश भाषा)\nमध्य अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०२१ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2022-07-03T12:22:27Z", "digest": "sha1:6OVFEJVS6XT2FY2AOSTGXBWFEJMDHI3C", "length": 8177, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरिभाऊ देशपांडे - विकिपीडिया", "raw_content": "\nहरिभाऊ देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - - २३ जून, इ.स. १९८२) हे मराठी ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. गंधर्व नाटकमंडळीं मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी बालगंधर्वांच्या अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती.\nसंगीताची आवड असलेल्या बालगंधर्व यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते.\nहरिभाऊंची तीन मुले - चंद्रशेखर, संजय आणि अनिल ही तिघेही उत्तम ऑर्गन वाजवतात. चंद्रशेखर गायकही आहे. त्यांच्या एका मुलीचे नाव ऊर्मिला वैद्य. हरिभाऊंनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, आनंद भाटे हे त्यांपैकी काही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला जॉली क्लबच्या हॉलमध्ये हरिभाऊंचे शिष्य गात असत. सर्व शिष्यांचे गाऊन झाल्यावर पहाटे साडेचार वाजता स्वतः बालगंधर्व गायला बसत.\nहातात इतकी चांगली कला व इतका शिष्यगण असूनसुद्धा हरिभाऊ देेशपांडे यांचे उत्तरायुष्य हलाखीत गेले.\nहरिभाऊंचे चिरंजीव - अनिल हरि देशपांडे यांनी त्यांचे वडील आणि बालगंधर्व यांच्या मैत्रिपूर्ण जीवनावर 'बालगंधर्वांची कला व हरिभाऊ देशपांडे चरित्र' नावाचे पुस्तक लिहिले आहे.\nचंद्रशेखर देशपांडे (जन्म : ९ जुलै १९३८) हे हरिभाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव. ह्यांनीही बालगंधर्वांना ऑर्गनची साथ केली होती. वयाच्या १२व्या वर्षी ते पेटी वाजवायला शिकले. त्यांचे पेटीवादन ऐकून हरिभाऊंनी त्यांना ऑर्गन वाजवायला शिकवले. चंद्रशेखर देशपाडे हे नवीन मराठी शाळेत संगीत शिक्षक होते. यांनी जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदारयांच्या ‘मराठी रंगभूमी’ संस्थेच्या सुमारे ४०० प्रयोगांमध्ये ऑर्गनची साथ केली आहे. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी ऑर्गनवादन सोडून दिले. त्यानंतर बालगंधर्वांची गायकी नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. ऑर्गनवादन अवघड असल्याने कोणी ते शिकायला तयार होत नाही असे चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२२ रोजी २१:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T11:32:01Z", "digest": "sha1:NM7IXOILGDTRS3I2NDQG6QC2XBFUD6HJ", "length": 14159, "nlines": 148, "source_domain": "pcbtoday.in", "title": "श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये योग दिवस उत्साहात साजरा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nआळंदीत तरुणावर चाकूने वार\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटन���वर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये योग दिवस उत्साहात साजरा\nश्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये योग दिवस उत्साहात साजरा\nपिंपरी दि.२३ (पीसीबी) – श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथे जागतिक योग दिवसनिमित्त जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव बबनराव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. यावेळी पहिली ते चौथीच्या मुलांना योगाचे महत्व आणि योगा करण्याचे फायदे या विषयांवर समर्थ स्कूलचे शिक्षक श्री. सुरज नरसिंग सोमवंशी सर यांनी माहिती दिली तसेच मुलांकडून विविध प्रकारचे योगासने व सूर्यनमस्कार करून घेतली. यावेळी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या सचिव सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांनी मुलांना निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे किती महत्व आहे याबदल माहिती दिली.\nस्कूल अँड कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता टिळेकर यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाक्षी पाटील मॅडम , निकिता हजेरी मॅडम , आम्रपाली शेळके मॅडम, बिजयलक्ष्मी साहो मॅडम , तृप्ती सातव मॅडम , सायली मालापुरे मॅडम , प्रिय शिंदे मॅडम , पल्लवी बोरसे मॅडम , नीलिमा घोरपडे मॅडम , दीक्षा वाडेकर , वासंती मॅडम , वैशाली दिघे मॅडम, योगिता अरुडे मॅडम , अस्मिता शिंदे मॅडम तसेच अजित थोरात सर , रत्नाकर वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चोरीच्या पाच घटना\nNext articleबनावट सर्च रिपोर्ट बनवून महिलेची फसवणूक\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nआळंदीत तरुणावर चाकूने वार\nशिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच, कारवाई तत्काळ मागे\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nपिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nकुस्तीतही राजकारण, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त..\nपरत यायचे तर दोन दिवसांत या – चंद्रकांत खैरे\nआता माजी आमदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/latur/", "date_download": "2022-07-03T12:34:20Z", "digest": "sha1:NR56EDIQ7BSKKUEDCNGHLBJ5WKAMOQ4W", "length": 3897, "nlines": 89, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "लातूर - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यातील शेती संदर्भातील जाहिराती येथे दिसतील.तसेच विक्रेत्यांचा संपर्क कृषी क्रांतीच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत\nसोयाबीन बद्दल सल्ला मिळेल\nशेतजमीन विकणे आहे (लातूर)\nकास्ती कोथिंबीर विकणे आहे (लातूर)\nज्वारीचा कडबा विकणे आहे (लातूर)\nकांदा विकणे आहे (लातूर)\nलोखंडी जु मिळेल (लातूर)\nबैलचलित ऑटोमॅटिक पेरणी यंत्र मिळेल\nसेंद्रिय खते मिळतील (लातूर)\nसेंद्रिय फळे व भाज्या मिळतील (लातूर)\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/05/blog-post_275.html", "date_download": "2022-07-03T11:06:58Z", "digest": "sha1:VY6WTWR6OB2TLXBCBS6F3N2TOQKQEDAN", "length": 7711, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात दोन द��वसात निर्णय घेणार: उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingदहावी-बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेणार: उद्धव ठाकरे\nदहावी-बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेणार: उद्धव ठाकरे\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई : SSC Exam 2021 Update: राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भातील आपली नेमकी भूमिका राज्य सरकारला न्यायालयात स्पष्ट करायची आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय येत्या दोनेक दिवसात घेतला जाणार आहे. करोना महामारीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तूर्त राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे तर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ' परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ,' असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, बारावीची परीक्षा आयोजित होणार असताना, दहावीची परीक्षा न घेण्यामागचं कारण काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी झाली.\n' दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणामधील सर्वांत महत्त्वाची परीक्षा असते. मात्र, करोनाच्या कारणाखाली तुम्ही दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, बारावीची परीक्षा होणार आहे. हा काय गोंधळ आहे दहावीच्या सीबीएसई मंडळांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नववीपर्यंत नियमित अंतर्गत मूल्यांकन झाले आहे. एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसे नाही. त्यामुळे त्यांच्या मूल्यांकन पद्धतीची तुलना होऊ शकत नाही. असे असताना परीक्षांविनाच विद्��ार्थ्यांना असे उत्तीर्ण केले जाऊ शकत नाही,' अशा परखड शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले आहे.\nया सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या दोनेक दिवसात आपली परीक्षेसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे. त्याचीच माहिती ठाकरे यांनी सिंधुदुर्गात पत्रकारांना दिली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/7735", "date_download": "2022-07-03T12:30:16Z", "digest": "sha1:7CUFEGSRRGO7NAXZM5UAC5VJG3JJ7WIY", "length": 34196, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "नागपूर शहरात वीज कापण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा वीज जोडा अभियान | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्ष���रोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकील�� दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome नागपूर नागपूर शहरात वीज कापण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा वीज जोडा अभियान\nनागपूर शहरात वीज कापण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा वीज जोडा अभियान\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7735*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nनागपूर शहरात वीज कापण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा वीज जोडा अभियान\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : जवाहर नगर येथील राजेश तिवारी यांचे कापलेले वीज कनेक्शन आपच्या कार्यकर्त्यांनी जोडले. यावेळी विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य युवा समिति सदस्य कृतल वेलेकर, दक्षिण नागपुर संघटन मंत्री मनोज डफरे, सचिव सचिन पारधी, डॉ. संजय जीवतोडे, अमोल मुळे, संजय अना���ाने, शुभम पराळे, विकास नगराळे, अमोल गिराडे अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी हजर होते.\nमंगळवारी सकाळी १०.३० वाजता महावितरण मानेवाडा उपविभाग तर्फे सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात ६ कर्मचारी यांनी राजेश तिवारी, जवाहर नगर, मानेवाडा रोड यांचा वीज पुरवठा कोणत्याही सूचना न देता खंडित करण्यात आला. या बेकायदेशीर कार्यवाहीची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस निरीक्षक द्वारे सरकारी नौकर वर कार्यवाही करण्यास नकार देण्यात आले. पोलीस द्वारे महावितरण कर्मचा-यांंना वाचविण्याचे प्रयत्नामुळे असे दिसून येते कि सरकार जनतेला खोटे आश्वासन देते आणि अधिका-यांना पाठवून जोर जबरदस्तीने वीज पुरवठा बेकायदेशीर कापण्याचा अधिकार दिला आहे. जनतेचे कापलेले विज नागपूर आम आदमी पार्टी तर्फे जोडले जाईल असा निर्धार आप पार्टी ने केला आहे.\nPrevious articleभारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम महिला आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा\nNext articleएकीशी प्रेम दूसरीशी घरोबा, कचाट्यात अडकला कामांध नवरोबा\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृ���ा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/eknath-shinde-revolt/", "date_download": "2022-07-03T10:54:33Z", "digest": "sha1:B75P72HUWPLEEXW4VK3JTWR4HYH5LPSW", "length": 4131, "nlines": 68, "source_domain": "analysernews.com", "title": "Eknath Shinde Revolt - Analyser News", "raw_content": "\nमहाविकास आघाडी सरकारने दोन दिवसांत काढले तब्बल १६० ‘जीआर’; प्रवीण दरेकरांची राज्यपालांकडे तक्रार\nमुंबई : शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती…\nएकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही; राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : सध्या राज्यात सुरू असलेल्या कोणत्याही राजकीय घडामोडींशी भाजपचा संबंध नाही. भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून…\nउद्धव ठाकरेंच्या भोवती असणाऱ्या बडव्यांमुळे ते बदनाम झाले : आमदार देवेंद्र भुयार\nनागपूर : शिवसेनेचे बंडखोर आमदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाहीत; परंतु उद्धव ठाकरे यांच्याभोवती…\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\nदेवेंद्र फडणवीसच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार : आ. संजय कुटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1053977", "date_download": "2022-07-03T11:48:55Z", "digest": "sha1:H3G6VDMBHWIHVX3AKUZYCKQIS7GF42RQ", "length": 3736, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"धुळे जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"धुळे जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४३, २१ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती\n१,१९९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१३:२९, ९ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\n२३:४३, २१ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''पर्यटनाची स्थळे'''-लळिंग किल्ला, लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी मंदिर, धरणे, बिजासन देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ,तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.\nधुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात येत असून धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटण्यास मदत होईल. तसेच अनेक उद्योग धंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होण्याची शक्यता त्यामुळे वाढण्यास मदत होईल. काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होईल. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2089418", "date_download": "2022-07-03T12:42:23Z", "digest": "sha1:W2ZCHILS3AAZWDKTIQRUGNFF5IYAS2KA", "length": 5509, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४९, १६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , २ महिन्यांपूर्वी\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\n२२:४५, २२ मार्च २०२२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (शुद्धलेखन (अधिक माहिती))\n२३:४९, १६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))\n'''राम नारायण''' ([[हिंदी भाषा]]: राम नारायण) (जन्मः [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९२७|१९२७]] हे [[भारतीय संगीतकार]] आहेत. बहुधा,हे [[पंडित]] या पदवीने पण ओळखल्या जातात. [[भारतीय शास्त्रीय संगीत|भारतीय शास्त्रीय संगीतात]] [[सारंगी]] या [[बो]] ने वाजवल्या जाणाऱ्या वाद्याचे मैफिलीत [[एकलवादन]] करण्यात व ते सुप्रसिद्ध करण्यास यांचा मोलाचा वाटा आहे.त्याने ते जगभरात प्रसिद्ध झालेत.\nनारायण यांचा जन्म [[उदयपूर]] येथे झाला व ते बाल्यकाळातच [[सारंगी]] वाजविण्यास शिकले.ते अनेक सारंगी वादक व गायकांकडुन शिकले. त्यांनी युवावस्थेत संगीत शिक्षक म्हणुन व फिरते संगीतकार म्हणुनही काम केले.[[आकाशवाणी|ऑल इंडिया रेडियो]] वर गायकाचा साथीदार म्हणुनही त्यांनी काम केले. सन १९४७ मध्ये [[भारत|भारताच्या]] फाळणीनंतर ते [[दिल्ली]]स गेले व ''साथी''पेक्षाही पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले.साथ-संगत च्यासंगतच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्रस्त होवुन,ते सन १९४९ मध्ये [[मुंबई]]स भारतीय चित्रपटात काम करण्यास स्थानांतरित झाले.\nत्यातील सन १९५४ मध्ये अयशस्वी झाल्यावर, त्यांनी सन १९५६ मध्ये [[एकलवादन]] सुरू केले व मग साथ-संगत करणे सोडले.\nत्यांनी १९६० च्या१९६०च्या दशकात,[[एकलवादन|एकलवादनाचे]] ध्वनीमुद्रण सुरू केले व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] आणि [[युरोप]] मध्ये दौरे सुरू केलेत. नारायणांनी,भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू केले व भारताबाहेर सन २००० नंतर कार्यक्रमदेखिल करणे सुरू केले.सन २००५ मध्ये, भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान [[पद्मविभूषण]] ने त्यांना सन्मानीत करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/596280", "date_download": "2022-07-03T12:44:03Z", "digest": "sha1:E657AVSJK4FR73AEDTHZONUREHUEGFPY", "length": 2104, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पीटर द ग्रेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पीटर द ग्रेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपीटर द ग्रेट (संपादन)\n०९:१०, ९ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: cv:Аслă Петĕр\n०६:३३, १८ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: az:I Pyotr)\n०९:१०, ९ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: cv:Аслă Петĕр)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:14:07Z", "digest": "sha1:ZW7AM7Q6QU2TPJFMMAQ3EQ36SQ2YLVZ4", "length": 20168, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ठाकरे यांच्या शिवसेनेची आता झाली शिंदेसेना, शिवसैनिक सुध्दा शिंदेंच्या पाठिशी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra ठाकरे यांच्या शिवसेनेची आता झाली शिंदेसेना, शिवसैनिक सुध्दा शिंदेंच्या पाठिशी\nठाकरे यांच्या शिवसेनेची आता झाली शिंदेसेना, शिवसैनिक सुध्दा शिंदेंच्या पाठिशी\n– बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघी यांच्या फोटोसह एकनाथ शिंदेंचे बॅनरची मोठी लाट\nमुंबई, दि. २३ (पीसीबी) : ‘आम्ही शिंदे समर्थक’, ‘शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, ‘शिंदे साहेब आगे बढो, हम आपके साथ है’, ‘वाघ एकला राजा’ अशा फलकांनी ठाणे, कळवा, कल्याण-डोंबिवली परिसरातील चौकांमध्ये शिवसैनिकांकडून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर तत्काळ कोणतीही भूमिका व्यक्त झाली नसली तरी २४ तासांनंतर शिंदे समर्थक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि काही नगरसेवक शिंदे यांना पाठिंबा देण्यास मैदानात उतरले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. युवा पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना समर्थन दर्शवण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर पाठिंब्याचे पोस्टर झळकावले. शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची संख्या वाढत आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची आता पूरती शिंदेसेना झाली आहे. खरी शिवसेना कोणती यावर आता वाद रंगण्याची शक्यता आहे.\nठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या आमदारांसह सुरतमध्ये ठाण मांडले होते. त्यामुळे राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला असला तरी त्यावर कोणत्या प्रतिक्रिया द्यावी याविषयी शिवसैनिकांमध्ये प्रचंड गोंधळ, अस्वस्थता होती. ठाणे शहरातील शाखा, पक्ष कार्यालये, आनंदाश्रम आणि महापालिकेच्या परिसरातही शुकशुकाट होता. अखेर बुधवारी सकाळपासून ठाणे शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी शिंदे समर्थकांकडून फलक लावण्यास सुरुवात झाली होती. समाज माध्यमांवरही शिंदे यांच्या भूमिकेस समर्थन व्यक्त होऊ लागले. कळवा नाक्यावरील जाहीर फलकांवर शिंदे यांच्या समर्थकांनी फलक लावून ‘आम्ही शिंदे समर्थक’, अशी जाहीर भूमिका घेतली. या फलकांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या छायाचित्रांना स्थान देण्यात आले होते. शिवसेनेच्या इतर कोणत्याही नेत्यांची छायाचित्रे फलकांवर लावण्यात आलेली नव्हती.\n‘शिंदे’साहेब निर्णय घेतली त्याला पाठिंबा\nठाण्यातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या मदतीसाठी धावून आले असल्याची भूमिका यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी व्यक्त केली. आमच्या मदतीसाठी एका हाकेवर धावून येणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे देखील शिवसैनिकांनी सांगितले. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहून तर ते जो निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात आले.\nकाही शिवसैनिक, नगरसेवक मात्र अद्यापही तळ्यात-मळ्यात असल्याने याविषयावर बोलण्यास तयार होत नाहीत. परंतु शहरातील बहुसंख्य नगरसेवक आणि शिवसैनिक शिंदे यांना पाठिंबा दर्शवत असून त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मनसेमधून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह सागर जेधे, दीपक भोसले, राजेश मुणगेकर या चार शिवसैनिकानी डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात बॅनरद्वारे एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छा काही क्षणांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. या बॅनरवर ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’ म्हणत ‘साहेब, तुम आगे बढो, हम आपके साथ है’ या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.कल्याण पूर्वेतदेखील नगरसेवक महेश गायकवाड यांनी अनाथाचा नाथ एकनाथ-हिंदू रक्षक, आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचा मजकूर असलेला बॅनर लावला आहे. हळूहळू शहरात शिंदे समर्थक लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचे बॅनर वाढत असल्याचे दिसत आहे.\nPrevious articleजागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन\nNext articleउध्दव ठाकरेंचे सर्व उजवे-डावे शिंदे गटात\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nउदयपूर सारखी हत्या अमरावतीमध्ये..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nपुणे शिवसेनेत मोठी फूट\n“संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा“\n संजय राऊत यांना ईडीचं समन्स\nपिंपळेनिलख परिसरात अनियमित पाणीपुरवठा; महापालिकेवर हंडा मोर्चा\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n���रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/20/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3/", "date_download": "2022-07-03T11:55:55Z", "digest": "sha1:IJZO2L6IKDXWRDHJHZ3PJ7TNKYUQTIUV", "length": 6329, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हॉट दिशा पटनीची फौजी बहिण खुशबू नेटवर व्हायरल - Majha Paper", "raw_content": "\nहॉट दिशा पटनीची फौजी बहिण खुशबू नेटवर व्हायरल\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / खुशबू, दिशा पटनी, फौजी अधिकारी, बहिण / April 20, 2019 April 20, 2019\nबॉलीवूड मध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवीत असलेली अभिनेत्री दिशा पटनी जवळजवळ रोज तिचे फोटो शेअर करत असते आणि त्यामुळे सोशल मिडीयावर ती नेहमीच चर्चेत असते. मात्र तिने नुकताच तिची बहिण खुशबू हिच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि त्यामुळे दिशा पेक्षा तिची ही बहिणच प्रसिद्धीत आली आहे. दिशा सारखीच सुंदर आणि नाजूक दिसणारी खुशबू भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर कार्यरत असून तिचा लष्करी गणवेशातील फोटो दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि इंटरनेटवर तो वेगाने व्हायरल होतो आहे.\nवास्तविक दिशाने खुशबूसह तिचे काही फोटो पूर्वीही सोशल मिडीयावर शेअर केले आहेत पण लष्करी गणवेशातील तिचा फोटो प्रथमच पाहायला मिळाला आहे. दिशाने अनेकदा मुलाखती देताना तिची बहिण खुशबू हीच तिची जीवनप्रेरणा असल्याचे सांगितले आहे. दिशा म्हणते, ती नुसती बहिण नाही तर माझी चांगली मैत्रीण आहे. ती चांगली डान्सर आहे, चांगली वक्ती आहे आणि कॉलेज टॉपर ही आहे. ती बास्केट बॉल उत्तम खेळते आणि शाळेत असताना दिशा खूपच शाय होती तेव्हा सतत खुशबू तिच्यासोबत असे.\nदिशाचे वडील जगदीश पोलीस विभागात सीओ पदावर आहेत. दिशाच सलमान खान सोबतचा भारत चित्रपट ५ जून रोजी रिलीज होत आहे आणि त्यानंतर ती मोहित सुरीच्या बागी ३ आणि मलंग या चित्रपटात दिसणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाच��ांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/23/the-final-match-of-the-ipl-will-be-played-on-the-the-field-in-hyderabad/", "date_download": "2022-07-03T11:54:50Z", "digest": "sha1:WD65BUUN77NH4ZLBQGQNDZJPWWKYFT4A", "length": 5033, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हैदराबादच्या 'या' मैदानावर रंगणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार - Majha Paper", "raw_content": "\nहैदराबादच्या ‘या’ मैदानावर रंगणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आयपीएल, बीसीसीआय, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम / April 23, 2019 April 23, 2019\nनवी दिल्ली – 12 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या मोसमाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या आयपीएलचा अंतिम सामन्याचा थरार हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रंगणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.\nचेन्नईत आयपीएलच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier 1 सामना हा खेळला जाईल. तर विशाखापट्टणम येथे Qualifier 2 आणि Eliminator हे सामने खेळवले जाणार आहेत. 23 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि आणि रॉयल चॅलेजर्स बंगळरु यांच्या सामन्यापासून यंदाच्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/10/tomorrow-the-prime-minister-will-once-again-interact-with-the-chief-minister-of-the-states/", "date_download": "2022-07-03T11:15:43Z", "digest": "sha1:ZHQS2ARTW5F6ATEYM4LICJVYL6SMP4C6", "length": 5962, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उद्या पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार पंतप्रधान - Majha Paper", "raw_content": "\nउद्या पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार पंतप्रधान\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, नरेंद्र मोदी, राज्य सरकार / May 10, 2020 May 10, 2020\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.\nउद्या दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या होणारी ५ वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आहे.\nदेशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला. हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा १७ मे रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257805:2012-10-25-19-26-34&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56", "date_download": "2022-07-03T11:35:45Z", "digest": "sha1:4JTR5CDARSU6PKI5XTUBGI4RB4E7HXSA", "length": 22468, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "संघाने आळवला रामजन्मभूमीचा राग!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> संघाने आळवला रामजन्मभूमीचा राग\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूप���े किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nसंघाने आळवला रामजन्मभूमीचा राग\nनागपूर/ प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२\nविजयादशमी उत्सवाच्या गेल्या काही भाषणांमध्ये नसलेल्या राममंदिराच्या मुद्याचा यावेळी उल्लेख करताना सरसंघचालकांनी रामजन्भूमी न्यासला भव्य मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. घुसखोरीच्या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास ईशान्य भारताची स्थितीही काश्मीरसारखी होऊ शकते असा इशारा देतानाच, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली.\nरा.स्व. संघाच्या नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव बुधवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी प्रमुख भाषण करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. आर्ष विज्ञान संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nअयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर परिसराजवळ बरीच मोठी जमीन ताब्यात घेऊन तिथे मुसलमानांकरता काहीतरी मोठे बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून सरसंघचालक म्हणाले, की राममंदिर बांधण्याचे प्रकरण न्यायालयात असताना अशा कारवायांमुळे सांप्रदायिर्क सौहार्दाचे नुकसानच होईल. या ठिकाणी राममंदिर बांधण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भांडण कायम ठेवायला नको. या मुद्यावर न्यायालयाचा निर्णय स्पष्ट असून, मंदिर बांधण्यासाठी सर्वानी सहकार्य केल्यास हा वाद कायमचा संपून जाईल. मात्र आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतपेढीवर लक्ष ठेवून हे षडयंत्र रचण्यात येत आहे. कायदा करून रामजन्मभूमी न्यासाला भव्य राममंदिर बांधण्याची परवानगी द्यावी आणि मुस्लिमांसाठी जे बांधकाम करायचे ते अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेबाहेरच करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.\nदेशासमोरील अंतर्गत आणि बाह्य़ आव्हानांचा सामना करण्यासाठी पुरेशी उपोययजना होत नसल्याबद्दल डॉ. भागवत यांनी खंत व्यक्त केली. सीमेच्या संरक्षणाबाबत ढिसाळपणा दाखवला जातो. आपल्या हद्दीत येणाऱ्या बेटांसह देशाच्या सीमांचे प्राधान्याने संरक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. देशातील तरुणही पैसा मिळवून देणाऱ्या व्यवसायांचाच करियर म्हणून विचार करतात, मात्र सैन्यात अधिकारी होण्याबाबत ते उदासीन आहेत अशी व्यथाही भागवत यांनी बोलून दाखवली. जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या १० वर्षांत सरकारने राबवलेल्या धोरणामुळे तेथील कट्टरपंथी कारवाया पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत असल्याचा इशारा मोहन भागवत यांनी दिला.\nबहुराष्ट्रीय कंपन्यांनी किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा जगात कुठेही चांगला अनुभव नसताना भारतात त्यासाठी परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर मोहन भागवत यांनी टीका केली. राष्ट्रीय चारित्र्य व संस्कारांच्या अभावामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची न संपणारी मालिका सुरू झाली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी लहानमोठी आंदोलने होत असून संघाचे अनेक स्वयंसेवकही त्यांत सहभागी होत आहेत. मात्र माध्यमे चांगले लोक आणि चांगली कामे यांना प्रसिद्धी देत नाहीत, असा टोला भागवत यांनी लगावला.\nभारतात आसेतुहिमाचल संस्कृती सारखी असून सर्वाचा ‘रिलिजन’ सारखा आहे. भारत म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र नव्हे, तर येथील चालीरीती, संस्कृती, जीवनपद्धती आणि लोकांचा दृष्टिकोन म्हणजे देश आहे. भारतातील लोक मिळून भारत बनतो. देशातील प्रथा-परंपरा, जीवनपद्धती आणि जीवनशैलीचे प्रकार हा देशाच्या समाजजीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ स्वयंसेवकांनी विविध शारीरिक कवायती सादर केल्या. नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यांनी प्रास्ताविकासह पाहुण्यांचा परिचय करून\nदिला. वरील वक्तयांशिवाय विदर्भ प्रांत\nसहसंघचालक राम हरकरे व नागपूर महानगर सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे पूर्ण गणवेषात या कार्यक्रमात हजर होते. ‘पूर्ती’ प्रकरणात दिग्विजयसिंग यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि कंपनी व्यवहार मंत्री वीरप्पा मोईली यांनी या आरोपांच्या चौकशीची दाखवलेली तयारी यामुळे पुन्हा ���्रकाशझोतात आलेल्या गडकरी यांच्याशी बोलण्याचा देशभरातून आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु गडकरी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संघ विचलित झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याने या मुद्यावर संघाची प्रतिक्रिया मिळावी अशी प्रसारमाध्यमांची इच्छा होती. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पत्रकारांशी बोलणे टाळले. गडकरी यांच्याबाबत होत असलेले आरोप म्हणजे ‘मीडिया ट्रायल’ असून, त्यांना स्वत:वरील आरोपांबाबत उत्तर देण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत संघाचे प्रसारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीक��ण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/union-budget/", "date_download": "2022-07-03T12:36:52Z", "digest": "sha1:DMDUJOUNO4HCXG64PBBJMTIKB2QXRUIL", "length": 6488, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Union Budget, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nExclusive | अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या दृष्टीनेच खर्चाचं नियोजन: सीतारामन\nBudget 2022: डिजिटल रुपया आणि डिजिटल अ‍ॅसेटसमध्ये काय फरक\nपासपोर्टमध्ये असणार 'चिप'; वाचा अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेल्या E-Passport विषयी\nअर्थसंकल्पातून आरोग्य विभागाला मिळाला का बूस्टर डोस मानसिक आरोग्य राखण्यावर भर\n तुम्हाला याचा काय होणार फायदा\nDigital Rupee : RBI कडून लॉन्च केली जाणारी डिजिटल करन्सी कशी असेल\nUnion Budget: 60 लाख नोकऱ्या ते 200 चॅनेल्स, शिक्षण आणि रोजगारासंबंधी घोषणा\nBudget 2022 : सर्वसामन्यांना दिलासा, घर बांधण्याचा खर्च कमी होणार, काय आहे कारण\nBudget 2022: या वर्षात सुरू होणार 5G मोबाइल सर्विस, अर्थमंत्र्यांची घोषणा\n\"अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प\" केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीची टीका\nBudget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग\nBudget 2022 : RBI डिजिटल रुपी लॉन्च करणार, क्रिप्टोवरही टॅक्स भरावा लागणार\nIncome Taxpayers या अर्थसंकल्पातून काय मिळाले काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा\nBudget 2022 LIVE: पुढील 5 वर्षात मिळणार 60 लाख रोजगार- अर्थमंत्री\nBudget 2022 : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी डिजिटल सेवा दिली जाईल : अर्थमंत्री\nBudget 2022 : पुढील तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु करणार, अर्थमंत्र्यांची\nBudget 2022 : पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणणार का\nबजेटच्या दिवशी शेअर बाजारची चाल कशी असेल गेल्या काही वर्षात नेमकं काय घडलं\nBudget 2022: अर्थमंत्री आज सादर करणार देशाचा अर्थसंकल्प,या आहेत 5 मोठ्या आशा\nEconomic Survey 2022 : केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून इकोनॉमिक सर्व्हे सादर\nBudget 2022 : मागील वर्षापेक्षा जास्त मोठा असेल अर्थसंकल्प किती वाढ होऊ शकते\nबजेटच्या तारखेपासून ते अर्थापर्यंत; लोकांनी गुगलवर सर्च केल्या ‘या’ गोष्टी\nBudget 2022 : अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार\nकरदात्यांना मोठा झटका देणार सरकार, Tax मध्ये मिळणार नाही कोणतीही सूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/news-correspondent-pradip-bhide-passes-away", "date_download": "2022-07-03T11:15:58Z", "digest": "sha1:ZCFEYPUMPBLH352PCBGLS7B25F3FCUPZ", "length": 4308, "nlines": 24, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "News correspondent Pradip Bhide passes away", "raw_content": "\nवृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन\nदूरदर्शनच्या सह्याद्रीवरील सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. प्रदीप भिडे यांनी आपल्या बहारदार आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात ४० वर्षे अधिराज्य केले.\nदूरदर्शनचा चेहरा ठरलेले प्रदीप भिडे यांनी आपल्या भारदस्त आवाजातून वेगळी ओळख निर्माण केली होती. विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले. भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.\nमुंबई दूरदर्शन केंद्रात प्रदीप भिडे एप्रिल १९७४ पासून दाखल झाले. वयाच्या २१व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली होती. दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. सुरुवातीपासूनच मराठी वाङ्मय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रुची होती.\n१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी वाचल्यानंतर ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया भिडे यांना मिळाल्या होत्या. प्रदीप भिडे यांनी रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केले होते. भिडे यांनी पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट आणि लघुपट यांना आवाज दिला. दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन केले आहे. ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/hou-shakto-motha-aarthik-fayda/", "date_download": "2022-07-03T11:23:12Z", "digest": "sha1:ZJMM264ELER52QL53LFLYWXISJ7ZR6DB", "length": 8509, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशींचे बदलत आहे नशीब लवकरच मिळेल करोडो धन संपत्ती, होऊ शकतो मोठा आर्थिक फायदा - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/ह्या 6 राशींचे बदलत आहे नशीब लवकरच मिळेल करोडो धन संपत्ती, होऊ शकतो मोठा आर्थिक फायदा\nह्या 6 राशींचे बदलत आहे नशीब लवकरच मिळेल करोडो धन संपत्ती, होऊ शकतो मोठा आर्थिक फायदा\nएक उत्तम दिवस असेल. बहुतेक कामे पूर्ण होतील. ज्याचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्हीही मोठा निर्णय करू शकता. व्यवसायात वाढीच्या नवीन संधी मिळतील. भाऊ बहिणीं बरोबर जास्त वेळ व्यतीत होईल. पालकांचे आरोग्य चांगले राहील. घरात शांतता असेल.\nनशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. आपण आपला विचार सकारात्मक ठेवल्यास लवकरच आपल्याला चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थी करिअरच्या पर्यायांवर विचार करू शकतात.\nदिवस फायदेशीर आहे. अचानक, काही नवीन स्त्रोतांकडून पैसे प्राप्त होत आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला खास एखाद्याचे पाठबळ मिळेल. आज आपण सक्रिय असणे आवश्यक आहे.\nखासगी नोकरीत काम करणाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घरात सुख व शांती राहील. कुटुंबातील प्रत्येकजण आपले समर्थन करेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. तांत्रिक क्षेत्राशी जोडलेल्यांना याचा फायदा होऊ शकतो.\nनातेवाईक आणि मित्रांना भेटू शकाल. कुटुंबातील सदस्यांसह आपण कुठेतरी फिरण्याची योजना बनवू शकता. आपण आपला हात पुढे कराल त्या कार्यात यशस्व�� होण्याची जोरदार शक्यता आहे. कौटुंबिक गरजा भागतील.\nआपणास काही मोठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रात तुम्ही काही बदल करु शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. एकंदरीत हा शुभ योग तुमच्यासाठी खूप चांगला सिद्ध होईल.\nघरात शुभ गोष्टींची योजना बनू शकते. कोर्टाच्या खटल्यांमध्ये बराच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीशी संबंधित कामे करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. अचानक तुम्हाला जुन्या मित्रांना भेटून आनंद होईल.\nआपण जितके अधिक काम कराल तितका आपल्याला फायदा मिळेल. काम करणारे लोक पदोन्नती मिळवू शकतात. ज्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. पूर्वीपेक्षा आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. आपले नशीब खूप बलवान राहणार आहे.\nआपल्या कार्याशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थित हाताळा, तुम्हाला काही कामाच्या संबंधात प्रवास करावा लागू शकतो. आपल्या मुलांच्या वतीने आनंद मिळेल आणि आपण कोणत्याही जुनाट आजारापासून मुक्त व्हाल. मेष, वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, कुंभ राशीच्या लोकांना शुभ योगाचा चांगला फायदा होईल.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T12:36:44Z", "digest": "sha1:NNGCCW76XJK26NYYTINLXB5XEHCA7MXD", "length": 15890, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मायवतींचा धक्कादायक निर्णय – उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजि��� एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Desh मायवतींचा धक्कादायक निर्णय – उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ\nमायवतींचा धक्कादायक निर्णय – उत्तर ��्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ\nलखनऊ, दि. ११ (पीसीबी) : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारण अधिकच तापू लागलं आहे. एकीकडे योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी थेट राजीनामा देत आज समाजवादी पक्षात प्रवेश केला असताना दुसरीकडे बसपाच्या सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबतही अत्यंत महत्त्वाची बातमी हाती आली आहे. मायावती यावेळी निवडणूक लढणार की नाहीत, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर अखेर आज मिळाले आहे.\nबहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षपातळीवर झालेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यात त्यांनी पक्षप्रमुख मायावती यावेळी विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. तसा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले. मायावती स्वत: निवडणूक लढणार नसल्या तरी बसपाच्या विजयाच्या निर्धाराने त्या प्रचारात उतरतील, असे मिश्रा यांनी सांगितले. माझ्यासह माझी पत्नी कल्पना मिश्रा, माझा मुलगा कपिल मिश्रा तसेच मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद या सर्वांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nउत्तर प्रदेशात यावेळी मायावती यांच्या पक्षाचा दारूण पराभव होईल, असे अंदाज जनमत चाचण्यांमधून बांधले गेले आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता मिश्रा यांनी हे दावे निरर्थक असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात भाजप किंवा समाजवादी पक्ष नाही तर यावेळी बसपाची सत्ता येणार आहे, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला. समाजवादी पक्षाने ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्याची मिश्रा यांनी खिल्ली उडवली. ज्यांना ४०० उमेदवार मिळू शकत नाहीत ते ४०० जागा कशा जिंकणार, असा सवाल मिश्रा यांनी केला.\nPrevious articleधक्कादायक… महापौर यांच्या कंपनीलाच कोविड सेंटरचे कंत्राट\nNext articleयोगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांच�� युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसिनेट निवडणुकीसाठी शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार – अजित गव्हाणे..\nपाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या सूचना\nपेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता\n संजय राऊत यांना ईडीचं समन्स\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/6000mah-tecno-spark-7.html", "date_download": "2022-07-03T10:49:27Z", "digest": "sha1:PEGGO4VXFWJB5BHBS3FRRATASXQ75JD2", "length": 7316, "nlines": 124, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "6000mAh बॅटरीचा Tecno Spark 7 स्मार्टफोन भारतात लाँच..!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठTechnology6000mAh बॅटरीचा Tecno Spark 7 स्मार्टफोन भारतात लाँच..\n6000mAh बॅटरीचा Tecno Spark 7 स्मार्टफोन भारतात लाँच..\nLokneta News एप्रिल ०९, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\n*Tecno Spark 7 स्मार्टफोन भारतात लाँच\n*कमी किंमतीत या फोनमध्ये 6000mAh बॅटरी\n*फोनला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले\n*फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये\nनवी दिल्लीः Tecno Spark 7 स्मार्टफोनला आज भारतात लाँच करण्यात आले आहे. एन्ट्री लेवल स्मार्टफोन Tecno Spark 7 मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ड्यूअल रियर कॅमेरा सारखे खास फीचर्स दिले आहेत. या फोनला ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.\nTecno Spark 7 च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ७ हजार ४९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. या फोनला मॅग्नेट ब्लॅक, मॉर्फस ब्लू आमि स्पर्स ग्रीन कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनला १६ एप्रिल पासून अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. लाँच ऑफर अंतर्गत या फोनला ५०० रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकते. त्यामुळे या फोनला केवल ६ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमती सोबत खरेदी करता येऊ शकते.\nया फोनमध्ये ६.५२ इंची एचडी प्लस डॉट नॉच डिस्‍प्‍लेसह ७२० x १६०० रिझॉल्‍युशन डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०.९ स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.३४ टक्के दिला आहे. टेक्नोच्या या स्मार्चफोनमध्ये २ जीबी रॅम व्हेरियंटमध्ये क्वॉड कोर मीडियाटेक हीलियो ए २० प्रोसेसर तर ३ जीबी रॅम व्हेरियंट मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो ए २५ प्रोसेसर दिला आहे. हँडसेट मध्ये ३२ जीबी व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते.\nस्‍पार्क ७ मध्‍ये मोठ्या क्षमतेच्या ६००० एमएएच बॅटरीसह सेफ चार्ज वैशिष्‍ट्य आहे. ही बॅटरी जवळपास ४१ दिवसांचा प्रचंड स्‍टॅण्‍डबाय टाइम, ४२ तासांचा कॉलिंग टाइम, १७ तासांचे वेब ब्राऊजिंग, ४५ तासांचे म्‍युझिक प्‍लेबॅक, १७ तासांचे गेम प्‍लेइंग आणि २७ तासांचा व्हिडिओ प्‍लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्‍या इतर एआय वैशिष्‍ट्यांसह येते आणि ओव्‍हरचार्जिंग टाळण्‍यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते.\n*Tecno Spark 7 स्पेसिफिकेशन्स\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_31.html", "date_download": "2022-07-03T11:12:28Z", "digest": "sha1:QC5QN2PN4ZEPMDR55FBQHRRUAGDV6LKY", "length": 6269, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "घंटाळी प्रबोधिनी संस्था विद्यमाने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण", "raw_content": "\nमुख्यपृष्ठघंटाळी प्रबोधिनी संस्था विद्यमाने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण\nघंटाळी प्रबोधिनी संस्था विद्��माने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण\nPrajasattak Janata फेब्रुवारी २५, २०२१\nघंटाळी प्रबोधिनी संस्था,ठाणे व विलास सामंत मा. नगरसेवक शिवसेना ह्यांच्या विद्यमाने व पुढाकाराने सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण ८ ते १४ वयोगटातील मुले व मुलीनंसाठी घंटाळी मैदान येथे सुरु करण्यात आले आहे प्रशिक्षणाचा शुभारंभ १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या शुभ दिनी क्रिकेटर सदानंद भिसे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वेळेस क्रिकेटर किशोर ओवळेकर, सुशील म्हापुस्कर, रंजीपटू श्री.संदीप दहाड, ICC level 1 प्रशिक्षक भरत शर्मा, खेळाडू, त्यांचे पालक व इतरही मान्यवर उपस्थित होते.\nघंटाळी प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष विलास सामंत व विश्वस्त .चैतन्य सामंत ह्यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला आणि गरजू व मध्यम वयोगटातील खेळाडूंना ह्याचा लाभ मिळेल ह्याची खात्री दिली. ह्या प्रशिक्षणाची धूवा राज्यस्तरीय क्रिकेटपटू सागर जोशी व कमलाकर कोळी ह्यांच्याकडे असेल आणि रंजीपटू मयूर कद्रेकर ह्या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करतील. . हे प्रशिक्षण महिन्यातील दर शनिवार व रविवार सकाळी ७ ते ९ ह्या वेळेत माफक शुल्कात दिले जाईल.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11300", "date_download": "2022-07-03T11:17:57Z", "digest": "sha1:JVP4X552IG7CKFVBDRHMXRSYQ3WI37QG", "length": 44345, "nlines": 471, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "“कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीय��ंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलग�� बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार र���जूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News “कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे\n“कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11300*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\n“कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे\n“मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित आषाढस्य प्रथम दिवसे कविसंमेलन आणि स्वर्गीय केशवराव मारोतकर काव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न”\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- “कविता नंतर फुलते ,आधी आपण फुलून यावे लागते” या प्रक्रिये नुसार\nकागदावर आपली कविता उमटते, ही अभिव्यक्तीच नितांत महत्त्वाची असते .मराठी कवितेची ही परंपरा जपण्याचे कार्य अनेक साहित्य संस्था मार्फत होत असते,असेच कार्य\nमाय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने केल्या जात आहे .याचा मला नितांत आनंद वाटतो.आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त आयोजित कविसंमेलनात सहभागी कवींना स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणे म्हणजे अशा प्रकारच्या पारितोषिकांनी कवितेची चळवळ सुरू ठेवत , कवितेला बळ देणे होय.अतिशय महत्त्वाचं कार्य गेल्या दहा वर्षापासून तळमळीने केल जात आहे. याकरिता मला त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करावेसे वाटते. खरेतर कवी आपल्या जगण्याच्या समृद्ध प्रवासातील एक पथिक असतो. त्याने आपल्या काव्यातून वास्तवता टिपण्याचा प्रयत्न केल्यास त्या कवितेला चळवळीचं रूप होऊन कविता एक मशाल होउ शकते.\nया सांप्रत प्रवाहात अशी कविता जनजागरणाचे कार्य ही करते. असे कार्य करत राहणार्या या\nमाय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे मला कौतुक वाटते. त्यांच्या सर्वच उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”\nअसे उदगार सुप्रसिद्ध कवी मा.प्रवीण दवणे ,ठाणे यांनी काढले.\nमाय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आषाढस्य प्रथम दिवसे कविसंमेलन आणि स्वर्गीय केशवराव मारोतकर पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून जळगावचे सुप्रसिद्ध कवी प्रा. वा .ना.आंधळे उपस्थित होते.\nप्रा.वा. ना.आंधळे सर म्हणाले की-” आषाढाचा प्रथम दिवस त्यानिमित्त होणारे कविसंमेलन, कालिदास, शकुंतला यांच्या जगण्यातील प्रेम,विरह स्मृतीच्या संगमावर स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा हे सारे मला नितांत महत्त्वाचे वाटते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे दहावे वर्ष असणे,हेच एक पती प्रती निस्सीम प्रेम आणि मराठी कविता जिवंत रहावी ही श्रद्धा दिसून येते.\nया स्मृतींना तेवत ठेवण्याचे काम करणारी माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानची ही श्रद्धा नितांत महत्त्वाची वाटते. स्वतःसोबत इतरांना लिहीत ठेवण्याचं कार्य करणाऱ्या विजया मारोतकर, विशाल देवतळे आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य मला फार गौरवास्पद वाटते .अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.\nमाय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान च्यावतीने\nआषाढस्य प्रथम दिवसे निमित्त कविसंमेलन आणि स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.\nया ऑनलाइन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रवीण\nदवणे लाभलेअसून विशेष अतिथी म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा .ना. आंधळे यांची विशेष उपस्थिती होती.\nमाय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा.विजया मारोतकर म्हणाल्या की हे या पुरस्काराचे दहावे वर्ष असून माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान चा हा चोविसावा कार्यक्रम आहे. दर वर्षीच अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम निसर्गरम्य परिसरात जाऊन साजरा केला जातो परंतु सध्या कोरोना काळातील\nलॉकडाऊन मुळे अशा प्रकारे ऑनलाईन आयोजन करावे लागत आहे, तरीही सर्वांचे लाभलेले सहकार्य व योगदान अतिशय महत्वाचे आहे.\nआषाढस्य प्रथम दिवसे कवी संमेलनात सहभागी कवी कवयीत्री यांच्या कवितांचे परीक्षण करण्याचे कार्य\nसुप्रसिद्ध कवी मंगेश बावसे आणि सुप्रसिद्ध कवयत्र��� उज्वला इंगळे यांनी पार पाडले.सर्वच कविता इतक्या उंचीच्या होत्या की कोणाला क्रमांक द्यावे ,याचीच परीक्षा द्यावी लागलेली आहे.असे त्यांचे मत आहे.\nतरी सुद्धा नितांत पारदर्शकपणे परीक्षण केलेले आहे. आषाढस्य प्रथम दिवसे कविसंमेलनात 45 कवी कवयित्रींनी आपले व्हिडिओ पाठवून ऑनलाइन सहभाग नोंदविला त्यातून खालील प्रमाणे परस्कार प्रदान करण्यात आले. दमदार आवाजाचे धनी पुणे येथील सुप्रसिद्ध निवेदक श्री. महेश गाडगीळ यांनी आपल्या प्रभावीआवाजात पुरस्काराची घोषणा केली.\nस्व.केशवराव मारोतकर स्मृती काव्यस्पर्धा 2021:पारीतोषिक विजेते\nप्रथम क्र.-1501 रु रोख व सन्मानपत्र\nव्दितीय क्रमांक 1001 रु रोख व\nतृतीय क्रमांक -500रु रोख व सन्मानपत्र\nउत्तेजनार्थ-201 रु रोख व सन्मानपत्र\n* श्रद्धा बूरले राऊत\nत्यानंतर पारितोषिक प्राप्त विजेत्यांच्या कवितांचे कवी संमेलन संपन्न झाले. धनश्री पाटील यांनी अतिशय सुरेख रित्या पाहुण्यांचा परिचय करून दिला तर राजश्री कुळकर्णी यांनी आभार\nप्रदर्शनाची भूमिका जबाबदारीने सांभाळली. कार्यक्रमाचे नेटके व सुरेख सूत्रसंचालन मंजुषा कौटकर यांनी केले. पडद्यामागील सुत्रधार या भूमिकेत उपाध्यक्ष विशाल देवतळे यांचे विशेष सहकार्य लाभले. माय मराठी नक्षत्र समूहाच्या संपूर्ण कार्यकारिणीतील पदाधिकारी प्रभाकर तांडेकर ,माधव शोभणे, चारुदत्त अघोर, अरुणा कडू, धीरज पाटिल,अरुणा\nभोंडे ,निता अल्लेवार,डॉ. लीना निकम आणि सर्व सदस्यांनी खारीचा वाटा उचलला.कार्यक्रमाची तांत्रिक सहाय्य जबाबदारी उज्वला इंगळे यांनी अतिशय कौशल्याने सांभाळली.त्यांमध्ये त्यांना कंप्यूटर इंजिनियर मिथिलेश पाढेन,कारंजा लाड यांनी मोलाचे सहकार्य केले\nयुट्युब वर प्रसारित झालेल्या या साहित्यिक कार्यक्रमाची साहित्य वर्तुळात नेहमीप्रमाणेच चर्चा आहे. सर्वांनीच कार्यक्रमाची युट्युब वर उपस्थिती दर्शवत आपले भरभरुन\nअभिप्राय नोंदविले,तसेच शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम फार उंचीवर गेला.\n पृथ्वीवर येतंय महाभयंकर वादळ; वेग १६ लाख किमी प्रति तास\nNext articleभारतातील पहिल्‍या खाजगी एलएनजी फॅसिलिटी प्‍लांटचे नागपुरात गडकरींच्या हस्ते उद्घाटन\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दि��ीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे ��ॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11751", "date_download": "2022-07-03T10:54:06Z", "digest": "sha1:C2POG6GNN52DGKM7SSZOZN4SH2MGJ4MB", "length": 34549, "nlines": 430, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "वणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News वणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट\nवणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11751*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nवणी तालुक्यातील शाळेच्या प्रांगणात वाघाचे ठसे,गावकऱ्यांमध्ये घबराट\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,यवतमाळ – जिल्ह्यातील वणी तालुक्यातील साखरा-दरा या गावातील चक्क शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात हे वाघाच्या पायाचे ठसे आढळले. ही भयभीत करणारी घटना परवा दुपारी शिक्षकांच्या निदर्श��ास आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.त्यामुळे परिसरात होत असलेल्या वाघाच्या मुक्तसंचारामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे तर नागरिक भयभीत झाले आहे. वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत लगेच ग्रामस्थांना कळवले.तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली. मात्र या घटनेला २४ तास लोटल्यावरही वनविभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.\nदरम्यान,वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या १७ वर्षीय तरुणावर नुकताच वाघाने हल्ला केला होता. अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे. वाघाने अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा पाडला आहे.वनविभागाने तातडीने मुक्तसंचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे\nPrevious articleआम आदमी पार्टी नागपूर तर्फे “डेंग्यू मलेरिया ला देउ या मात, आप देईल आपल्याला साथ” अभियान सुरू\nNext articleपरमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीखोरीचा गुन्हा दाखल\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झं��ावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/13533", "date_download": "2022-07-03T11:56:06Z", "digest": "sha1:Y57IPE5ETLRDQDPXSVBTFQM4M7JWLBP3", "length": 34507, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियाना अंतर्गत दिवाळी मिलन संपन्न… | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियाना अंतर्गत दिवाळी मिलन संपन्न…\nराष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियाना अंतर्गत दिवाळी मिलन संपन्न…\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर\nनागपूर – जनजागरण अभियान अंतर्गत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती असून प्रमुख अतिथी गिरीश पांडव व गुणेश्वर आरीकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. नुकत्याच झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पिपळा रोड येथील मानमोडे लॉन येथे ओबीसी समाजाला जागृत करणे म्हणजेच समाजाला योग्य परिवर्तनाची दिशा देणे हे होय. ओबीसी समाज हा शैक्षणिक व वैचारिक दृष्ट्या मागासलेला आहेत. ओबीसी समाजात 376 जाती आहेत. महाराष्ट्रात एवढा मोठा समाज असला तरी जागृत नसल्या कारणाने आरक्षणाचा फायदा घेऊ शकले नाहीत.हे या समाजाचे दुर्दैव मानावे. सरकारने ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ओबीसी समाज शिक्षणापासून वंचित राहून हा समाज बेरोजगार झालेला आहे. या कार्यक्रमांत काही कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.\nया कार्यक्रमा अंतर्गत ओबीसी कार्यकर्त्यांनी आप आपले मत व्यक्त केलेत. आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक पद्माकर गावंडे, विजय पटले, डॉ.खुशाल बोपचे, सुधाकर कोहळे, गुड्डू रहंगडाले, शरदचंद्र वानखेडे, सचिन संजू पन्नासे, राजेशराव रहात, राजकुमार धुळे, भैयाजी रडके, रोशन कुंभलकर, राजू चौधरी, जयंता चौधरी, पृथ्वीराज रहंगडाले, देवानंद टेमरे, नरेश सालपे, मुन्ना नागेश्वर, रामेश्वर खेडे, चंद्रशेखर बोरकर, चंदू दाऊदकर आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.\nPrevious articleनागपूरच्या कार्तिक जैस्वालने “मिक्स मार्शल आर्ट स���पर फाईट” स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले़\nNext articleशहरातील होतकरू व्यक्तींना डॉ.अब्दुल कलाम भारत पुरस्कारांचा सन्मान…\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शं��राहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/4614", "date_download": "2022-07-03T12:31:43Z", "digest": "sha1:HABEZWY4LAZJVCYATDXI52T7OSO5O5SS", "length": 32099, "nlines": 426, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "शहीद वीरांना श्रध्दांजली | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनि��� बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News शहीद वीरांना श्रध्दांजली\nविदर्भ वतन / सावनेर (गणेश खैरकर): तालुक्यातील निमतलाई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाविद्यालया कडुन सीमेवर चिनी सैन्यांसोबत झालेल्या झकापकीत जीव गमावलेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रमुख राहुल कडू यांनी दिनांक २० रोजी आयोजीत केला होता. यावेळी चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिस्कार टाकण्यात आला. चंद्रकांत रहीले, पांडुरंग कडू, विकास निस्ताने, उत्कर्�� कडु, चेतन कडु, कार्तिक हरकरे, अरपीत चौधरी, विनोद शुक्रेवार, हर्षल चौधरी, आदित्य श्रोते, भूषण डाखोळे, शुभम नेरकर, शुभम वाघाडे आदींची उपस्थिती होती.\nPrevious articleसंत तुकाराम महाराजांच्या अपमानाचा राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीकडून निषेध\nNext articleस्वच्छता कर्मचार्यांना स्थायी करा\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत��तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/trinamool-congress-attacks-hotel-where-shiv-sena-rebel-mla-is-staying-in-guwahati/", "date_download": "2022-07-03T12:21:14Z", "digest": "sha1:BM2QHLDVHKOKEHXXVSOOVHUJBHNA75T2", "length": 14682, "nlines": 75, "source_domain": "analysernews.com", "title": "शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलवर तृणमूलचा हल्लाबोल", "raw_content": "\nगुवाहाटीत शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल\nगुवाहाटी (आसाम) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा मुक्काम असलेल्या आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलला तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आज सकाळी घेराव घालत या हॉटेलसमोर निदर्शने केली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ब्लू रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आसाममध्ये पुराचे संकट आले असताना पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी आसाममधील भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवण्यात गुंतले असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.\nमहाराष्ट्रात सोमवारी (२० जून) विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक बं��� पुकारले. सोमवारी रात्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन सुरुवातीला गुजरातमधील सूरत येथे गेले. ते शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह अपक्ष आमदारांसोबत सूरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. मात्र, मुंबई ते सूरत हे अंतर फार नसल्याने शिवसेनेच्या दृष्टीने बंडखोर आमदार हे काहीसे ‘अ‍ॅक्सिसेबल’ होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना सूरतमधून खास विमानाने गुवाहाटीत आणण्यात आले आहे. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले आहे. रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबल्याने या हॉटेलच्या परिसरात आसाम पोलिस आणि निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.\nआसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची सरबराई केली जात आहे. या ठिकाणी शिवसेना पोहोचण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदार काहीसे निश्चिंत होते. मात्र, आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते टीएमसीचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांच्या नेतृत्वाखाली अचानक या हॉटेलच्या परिसरात धडकले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.\nकोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलिस सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही. मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.\nभाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर स्थितीमुळे आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. मात्र, केंद्रातील व आसाममधील भाजप सरकारने पूरग्रस्तांना एका पैशाचीही मदत केलेली नाही. त्याऐवजी भाजपने महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसाममध्ये आणून घोडेबाजार सुरू केला आहे. त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने आसामच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.\nआसाममधील सुमारे २० लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत; पण मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपचे स्थानिक नेते महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.\nदरम्यान, गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून बंड केल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते बंडखोर शिंदे गटाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या आणि कट्टर भाजप विरोधक तृणमूल काँग्रेस पक्षाने एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच आज तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर आंदोलन केले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन हॉटेलवर धडक मारत येथून शिवसेनेच्या आमदारांना निघून जाण्यास सांगावे, अशी मागणी केली.\nउद्धवजी “वर्षा बंगल्याची दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती”\nठाकरे सरकार मोठा निर्णय; राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/international/the-world-will-be-in-recession-david-malpass", "date_download": "2022-07-03T12:03:41Z", "digest": "sha1:BODTX5OBTNSIM62EYLMXTKTDKOUIE2KM", "length": 3544, "nlines": 24, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "The world will be in recession; David Malpass", "raw_content": "\nजगावर मंदी येणार ; डेव्हीड मालपास\nरशिया-युक्रेन युद्धाला तीन महिने झाले असून ते थांबवण्याचे नाव घ्यायला तयार नाही. या युद्धामुळे जगभरात महागाई पसरली आहे. जगातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे. त्यामुळे जगावर मंदी येणार आहे, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हीड मालपास यांनी दिला आहे.\nअमेरिकन व्यापार कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे जगावर वैश्वीक मंदीचे संकट उभे ठाकले आहे. कारण अन्नधान्य, ऊर्जा व खत आदींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एक-दोन देशांना नव्हे तर जगातील सर्वच देश महागाईने हैराण झाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आंकुचन पावण्याचा मोठा धोका आहे. सध्याचा जागतिक जीडीपी पाहता या मंदीतून कसे वाचावे हे सांगणे कठीण आहे. तेलाच्या दरांनी जगात महागाई वाढवली आहे. इंधनाच्या किंमती दुप्पट होणे म्हणजेच मंदीची पकड मजबूत होण्यास पर्याप्त आहे, असे ते म्हणाले.\nगेल्याच महिन्यात जागतिक बँकेने आपला जागतिक आर्थिक विकास दर ३.२ टक्के केला होता.\nइंधनाच्या किंमती वाढल्याने युरोपची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विकसीत देशही खत, अन्नधान्य व इंधनाच्या टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत. रशियन-युक्रेन युद्धाच्याशिवाय चीनने आपल्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावला आहे. कोरोनाच्या नवीन लाटेमुळे चीनच्या विकासावर मोठा परिणाम होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/09-08-2021-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF/", "date_download": "2022-07-03T10:55:09Z", "digest": "sha1:J5OJZ4QI5RIBJ7SDLYITD7V3QNXGVIQA", "length": 11892, "nlines": 87, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "09.08.2021: आदिवासींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक -राज्यपाल | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n09.08.2021: आदिवासींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक -राज्यपाल\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n09.08.2021: आदिवासींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक -राज्यपाल\nप्रकाशित तारीख: August 9, 2021\nआदिवासींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक\nविधानभवन येथे आदिवासी क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन\nमुंबई दि ९ – विकासापासून दूर राहिलेल्या समाज घटकांना आधुनिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून, त्या समाजाची संस्कृती आणि परंपरा जपणेही गरजेचे आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nसंयुक्त राष्ट्र संघाच्या आमसेभेने १९९४ मध्ये ठराव संमत करून आदिवासी समुदायाचे हक्क आणि अधिकार अबाधित राहावेत यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जाईल असे घोषीत केले आहे. यानुसार विधानभवन येथे जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांना संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे (दृकश्राव्य माध्यमाद्वारे), आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार विक्रम काळे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, देश निर्माणासाठी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग असून, त्यांनी स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीसाठी स्वावलंबी होणे गरजेचे आहे. त्यांच्या सर्वतोपरी प्रगतीसाठी केंद्र व राज्यशासन प्रयत्नशील आहेत.\nविधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, देशातील पहिला आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्यात सुरू झाला. आदिवासींचे हक्क आणि अधिकार यांचे संरक्षण करण्यास शासन कटिबद्ध आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. विविध विभागांचे धोरण, कार्यक्रम आणि योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ, रोजगार व स्वयं रोजगारच्या माध्यमातून सक्षम बनविले जात आहे. पेसा कायद्यानुसार गौण वन उपज गोळा करणे त्याच्यावर प्रक्रिया करणे व विक्री करण्याचा अधिकार प्राप्त आहे. याचबरोबर निसर्ग पर्यटनच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच आदिवासी भागात राज्य योजनेतून आणि जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, वृक्ष व फळबाग लागवड याबाबतही कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सांगितले.\nआदिवासी समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. आदिवासी समाजाच्या आधुनिक शिक्षणावर अधिक भर देणे गरजेचे आहे. आदिवासी विकासासाठी दिले जाणारे अनुदान ९.३५ टक्के प्रमाणेच द्यावे याचबरोबर वनपट्ट्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात यावा असेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.\nविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, आदिवासी बांधवांचे योगदान समजुन घेणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आदिवासी दिन साजरा करणे गरजेचे आहे. दरवर्षी याप्रमाणे आदिवासी दिन साजरा करण्यासाठीचे प्रयत्न व्हावेत असेही त्या म्हणाल्या, नवीन समाज निर्माण होण्यासाठी परिवर्तन आणणे गरजेचे असल्याचेही उपसभापती डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी आदिवासी बांधवांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिकृती भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/do-you-know-the-leaders-who-made-shiv-sena-jai-maharashtra-122062100043_1.html", "date_download": "2022-07-03T12:27:49Z", "digest": "sha1:TSSN2HIEAF3LH6KF674OKMTWAZH5RWVN", "length": 38316, "nlines": 180, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एकनाथ शिंदेंचे बंड: शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणारे नेते तुम्हाला माहिती आहेत का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकनाथ शिंदेंचे बंड: शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणारे नेते तुम्हाला माहिती आहेत का\nविधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं नाराजीनाट्य केंद्रस्थानी आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेना सोडणार का त्यांची नाराजी दूर होणार का त्यांची नाराजी दूर होणार का ते भाजपबरोबर जाणार का ते भाजपबरोबर जाणार का अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.\nएकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तर पक्षासाठी तो मोठा धक्का असू शकतो. पण याआधीही नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.\nउद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणं हा केवळ राज्यातल्या राजकारणासाठी नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता.\nकाकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली ती शिवसेनेच्या महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनानं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.\n27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली. \"माझा वाद विठ्ठलाशी नसून विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांशी आहे,\" हे राज यांचे उद्गार सूचक होते. 9 मार्च 2006 रोजी राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. सुरुवातीला ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले.\n1991 साली छगन भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे महसूल मंत्री झाले.\nयुती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री बनले.\nमात्र, याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले. 2005 मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राणे काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते.\n2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. 2018 मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा विलिनीकरण सोहळा पार पडला.\nमातोश्रीवर ताटकळत ठेवल्याने अत्यंत भावनाविवश होऊन भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली. त्याच मातोश्रीवर आज 15 वर्षांनंतर भास्कर जाधव पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल झाले आहेत.\nभास्कर जाधव यांनी हातातल्या घड्याळ्याला जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले आहे. 1982 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेमधून यांच्या राजकारणाला सुरुवात केली. 1992 मध्ये ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1995 आणि 1999 असे दोन वेळा ते चिपळूणमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले.\n2004 मध्ये मात्र त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.\nत्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना विविध खात्याची मंत्रिपदं सांभाळली. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळलं. सुनील तटकरे, उदय सामंत यांच्याशी वितुष्ट असल्यामुळे अखेर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.\nपनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत युनियन लीडर म्हणून काम करत असताना आक्रमक कामगार नेता म्हणून ते उदयास आले. नवी मुंबईत आपल्या युनियनमुळे ओळख निर्माण करू लागलेल्या नाईकांची सेना नेत्यांशी गाठभेट झाली आणि ते शिवसेनेत दाखल झाले. इथूनच गणेश नाईकांचा राजकीय प्रवास सु��ू झाला.\nनवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून 1990 साली गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे 1995 साली जिंकले आणि त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. या काळात गणेश नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं. इथेच गणेश नाईक यांच्या शिवसेनेतील नाराजीची ठिणगी पडली.\nपुढे गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. नंतर 2004 आणि 2009 या दोन्हीवेळा पुन्हा ते जिंकले. मात्र, 2014 साली गणेश नाईकांना भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभूत केलं. गणेश नाईकांनी पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\nबेलापूरच्या खाडीकिनारी 301 चौरस मीटरवर बांधलेलं अलिशान 'ग्लास हाऊस' पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आणि नवी मुंबईतील राजकीय क्षेत्रात दोन दशकं आपला दबदबा निर्माण करणाऱ्या गणेश नाईक यांना जोरदार धक्का बसला.\nमुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून गेला होता. हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यानं राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला. या मेहनती तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ.\n1985मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी, लीलाधर डाके या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबतच छगन भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं. बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती. शिवसेनेने 1989मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली. या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले.\n1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यांचं 'लखोबा लोखंडे' असं नामकरण केलं.\nपुढे 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.\n2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. त्यांना मा���्च 2016मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नाही.\nतुरुंगवास भोगल्यानंतर भुजबळ यांनी राजकारणात पुनरागमन केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत.\n'जनसत्ता' वर्तमानपत्रात 5 वर्षं काम केल्यानंतर संजय निरुपम यांनी 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रासाठी काम करू लागले. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.\nशिवसेनेने निरुपम यांना राज्यसभेचे खासदार म्हणून पाठवलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 ते 2014 कालावधीत त्यांनी मुंबई उत्तर मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही काम पाहिलं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.\n1995 मध्ये मुंबईतल्या माझगाव इथून बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले. 1999 आणि त्यानंतर 2004 मध्येही ते निवडून आले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळा नांदगावकर यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.\n2009मध्ये मनसेच्या तिकिटावरून ते शिवडीच्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. 2014 मध्ये मात्र त्यांना पराभावला सामोरं जावं लागलं.\nशिवसेनेचा अभ्यासू चेहरा अशी सुरेश प्रभूंची ओळख होती. 11 जुलै 1953 रोजी जन्मलेल्या सुरेश प्रभूंचं राजकीय आयुष्य अवघं 26 वर्षांचं आहे.\nराज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. राजापूर मतदारसंघातून 1996 साली पहिल्यांदा सुरेश प्रभू खासदार झाले. 1996 साली सुरेश प्रभू केंद्रीय उद्योगमंत्री झाले, 1998 साली पर्यावरणमंत्री झाले आणि नंतर 1999 साली ऊर्जामंत्री झाले. 20 ऑगस्ट 2002 रोजी सुरेश प्रभूंनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.\nमात्र, वाजपेयींना सुरेश प्रभूंचं महत्त्व कळलं होतं आणि त्यांनी सुरेश प्रभूंकडे 2002 साली राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाचं प्रमुखपद दिलं. 1996 ते 2009 या काळात सलग चारवेळा लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले. संसदेच्या पब्लिक अकाऊंट कमिटीपासून विविध देशांसोबतच्या पार्लमेंटरी फोरमच्या सदस्यांपर्यंत ते कार्यरत राहिले.\n2009-10 नंतर मात्र सुरेश प्रभू राजकारणातून काहीसे दूर गेले. शिवसेना त्यांनी अधिकृतपणे सोडली नव्हती.\n2014मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने प्रभू यांना मंत्रिपद दिलं. 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत पहिले तीन वर्षे रेल्वेमंत्री, नंतर वाणिज्य आणि नागरी विमान वाहतूक अशी मंत्रिपदं त्यांनी सांभाळली.\n2019 साली केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी यांच्या या नव्या मंत्रिमंडळात मात्र सुरेश प्रभूंना स्थान मिळालं नाही. त्यांना भाजपनं आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं होतं. मात्र, मंत्रि‍पदी वर्णी लागली नाही. 2 फेब्रुवारी 2022 रोजी सुरेश प्रभूंनी राजकारणातून निवृत्ती घेतली.\n9. तुकाराम रेंगे पाटील\nशिवसेनेचे परभणी मतदार संघाचे आमदार आणि नंतर शिवसेनेच्याच तिकिटाहून लोकसभेत गेलेले तुकाराम रेंगे पाटील यांनी देखील शिवसेनेला नंतर जय महाराष्ट्र केला होता. 2008 साली लोकसभेत मनमोहन सिंग यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता.\nया ठरावावेळी शिवसेनेनी मनमोहन सिंग यांच्याविरोधात मतदान करण्याचे आदेश दिले होते पण तुकाराम रेंगे पाटील हे मतदानाला अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेनी त्यांची हकालपट्टी केली होती. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे लढले होते पण त्यांचा शिवसेनेचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव झाला होता.\nशिवसेनेच्या मुंबईतील महत्त्वपूर्ण नेत्यांपैकी एक असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nवडाळा मतदारसंघातून ते 2009 आणि 2014 मध्ये निवडून आले. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कोळंबकर यांनी 2019 मध्ये वडाळाच मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्याची किमया साधली.\n2004 मध्ये चिमूर मतदारसंघातून निवडून आले. पाच वर्षांनंतर वडेवट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nओबीसी समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध वडेवट्टीवार यांचा काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये समावेश होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वडेवट्टीवार यांच्याकडे ओबीसी, आपात्कालीन व्यवस्थापन, भूकंपन पुनर्वसन, समाजल्याण अशा खात्यांची जबाबदारी आहे.\nराजन तेली हे सुद्धा तळकोकणातले शिवसेनेतील महत्त्वाचे नेते होते. राजन तेली एकेकाळी नारायण राणे यांचे एकदम जवळचे नेते मानले जात. ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतही निवडून गेले होते.\nराणे यांनी शिवसेना सोडल्यावर तेली यांनीही शिवसेनेला रामराम केला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2006 साली ते विधानपरिषदेत निवडून गेले. त्यानंतर ते काही काळासाठी राष्ट्रवादीत गेले.\nत्यानंतर भाजपाकडून दीपक केसरकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये त्यांनी केसरकरांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. सध्या राजन तेली सिंधुदुर्गचे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत.\nमुंबै बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी दरेकर यांची राजकीय कारकीर्द झाकोळली पण त्यांचा शिवसेना, मनसे आणि भाजप हा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांचे विश्वासू साथीदार असलेल्या प्रवीण यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा गाठली.\n2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जुन्या नेत्यांना बाजूला सारून दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. 2019 मध्ये त्यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही मिळालं. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दरेकर यांनी बाजी मारली.\nविधान परिषद निवडणुकीचा निकाल 'इथे' पाहा\nभाड्याचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला- दानवे\nउद्या सुशांतचा मृत्यूदिन,निलेश राणे यांचा सुशांत सिंह राजपूतवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा\nRajya Sabha: निवडणुकीची महाराष्ट्रात मतमोजणी सुरुच झाली नाही कारण...\nराज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रात मोठा सस्पेंस संपला, मतदानापूर्वी MVAच्या समर्थनार्थ आले AIMIM\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nउमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 ...\nमहाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ...\nहाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा\nभोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये ...\nविधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...\nविधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...\nपीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...\nदोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/business-idea-to-earn-rs-3-lakh-per-month/", "date_download": "2022-07-03T11:21:46Z", "digest": "sha1:XAS5V3ZKFAOIQLE3OG5AIOHE6FZBIILD", "length": 9347, "nlines": 96, "source_domain": "mhlive24.com", "title": "Take advantage of this business which gives you the opportunity to earn Rs 3 lakh per month।दरमहा 3 लाख रूपये कमावण्याची संधी देणारा हा व्यवसाय घ्या जाणून फायद्यात राहाल।Business Idea", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Business Idea : दरमहा 3 लाख रूपये कमावण्याची संधी देणारा हा व्यवसाय...\nBusiness Idea : दरमहा 3 लाख रूपये कमावण्याची संधी देणारा हा व्यवसाय घ्या जाणून; फायद्यात राहाल\nBusiness Idea : सध्या अनेक लोक नोकरीच्या झंझटीला कंटाळले आहेत. आपली शेती बरी असा विचार करणारे देखील बहुतेक आहेत. कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत.\nतुम्हीदेखील जर शेती करण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी शेती करता करता तुमच्या फायद्याची आणि महत्वाची माहिती देत आहोत. वास्तविक आजच्या सुशिक्षित तरुणांचा कल शेतीकडे झपाट्याने वाढत आहे.\nअसे अनेक तरुण आहेत ज्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती केली आणि आज ते मोठं कमाई करत आहेत. तुम्हालाही शेतीचा छंद असेल, तर तुम्ही दरमहा लाख��� रुपये कमवू शकता.\nआज आम्ही तुम्हाला केशर शेतीबद्दल सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही दरमहा 3 लाख ते 6 लाख रुपये आणि अधिक कमाई करू शकता. या शेतीतील कमाई तुमच्या व्यवसायाच्या मागणीवर अवलंबून असते.\nकेशर इतके महाग आहे की लोक त्याला लाल सोन्याच्या नावानेही ओळखतात. सध्या भारतात केशराची किंमत सुमारे 2,50,000 ते 3,00,000 प्रति किलो आहे.\nयाशिवाय 10 व्हॉल्व्ह बिया यासाठी वापरण्यात आल्या असून, त्याची किंमत सुमारे 550 रुपये आहे. केशराची लागवड समुद्रसपाटीपासून 1500 ते 2500 मीटर उंचीवर केली जाते.\nया लागवडीसाठी पुरेसा सूर्यप्रकाशही आवश्यक असतो. थंडी आणि पावसाळ्यात केशराची लागवड केली जात नाही. जेथे उष्ण हवामान असेल तेथे लागवड करणे चांगले.\nकेशर कोणत्या मातीत उगवते :- केशर लागवडीसाठी वालुकामय, चिकणमाती, चिकणमाती किंवा चिकणमाती जमीन असणे आवश्यक आहे.\nपण केशराची लागवड इतर जमिनीतही सहज होते. शेतात अजिबात पाणी साचू नये, अन्यथा संपूर्ण पिकाची नासाडी होऊ शकते. त्यामुळे पाणी तुंबणार नाही अशी जमीन निवडा.\nशेती कशी करावी :- पेरण्यापूर्वी शेताची चांगली नांगरणी केली जाते. याशिवाय शेवटच्या नांगरणीपूर्वी 20 टन शेणखत, 90 किलो नायट्रोजन, 60 किलो स्फुरद प्रति हेक्टरी टाकून जमीन भुसभुशीत केली जाते.\nत्यामुळे केशराचे उत्पादन वाढेल. उंच डोंगराळ भागात केशर लागवडीसाठी योग्य वेळ जुलै ते ऑगस्ट आहे. त्याच वेळी, मध्य जुलै हा यासाठी चांगला काळ मानला जातो. तर मैदानी भागात केशराची पेरणी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान केली जाते.\nकसे कमवायचे :- केशर चांगले पॅक करून जवळच्या कोणत्याही बाजारात चांगल्या किमतीत विकता येते. याशिवाय तुम्ही ते ऑनलाइनही विकू शकता.\nया शेती व्यवसायात तुम्ही एका महिन्यात दोन किलो केशर विकले तर तुम्हाला 6 लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, जर तुम्ही एक किलो विकले तर तुम्ही 3 लाखांपर्यंत कमवू शकता.\nPrevious articleMultibagger Stock : 3 दिवसांत गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा देणारे हे 3 शेअर्स घ्या जाणून…\nNext articleLIC IPO Update : आज LIC च्या शेअर्सनी घेतली उसळी; विकणार की होल्ड करणार \nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवड��ात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/in-the-current-situation-of-the-stock-market-experts-say-that-this-work/", "date_download": "2022-07-03T12:21:18Z", "digest": "sha1:OBXUIFVJAFETEZT6YZR6BHPJKBW466UP", "length": 10427, "nlines": 97, "source_domain": "mhlive24.com", "title": "In the current situation of the stock market, experts say that this work । शेअर मार्केटच्या सध्याच्या परिस्थितीत तज्ञ म्हणताय करा हे काम । Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : शेअर मार्केटच्या सध्याच्या परिस्थितीत तज्ञ म्हणताय करा हे काम…\nShare Market : शेअर मार्केटच्या सध्याच्या परिस्थितीत तज्ञ म्हणताय करा हे काम…\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. शेअर बाजारातील अस्थिरता आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.\nगुंतवणूकदारांनी याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी बाजारातील सुधारणांचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणूक करावी. एसबीआय म्युच्युअल फंडाचे संशोधन प्रमुख रुचित मेहता यांचे असे म्हणणे आहे.\nएका संवादात त्यांनी बाजारातील परिस्थितीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. ते म्हणाले की, सध्या लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे.\nमेहता म्हणाले की, पोर्टफोलिओ तयार करताना आम्ही 3-5 वर्षांचा कालावधी लक्षात ठेवतो. कधीकधी आपण त्यापेक्षा थोडा वेळ थांबतो.\nया प्रक्रियेचा अर्थ असा आहे की आम्ही अशा कंपन्यांची निवड करतो, ज्यांच्याकडे बाह्य धक्के सहन करण्याची क्षमता आहे.\nयाचा अर्थ ज्या कंपन्या मजबूत व्यवसाय मॉडेल आहेत, रोख प्रवाह संरक्षित करण्याची क्षमता आणि कर्जाचा बोजा जास्त नाही.\nआमचा विश्वास आहे की अशा कंपन्यांमध्ये दीर्घकाळात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. शेअर बाजारात काही काळापासून सुरू असलेल्या अस्थिरतेबाबत ते म्हणाले की, बाजारात कधी उत्साह तर कधी निराशा ही सामान्य गोष्ट आहे.\nआम्ही हे आधी पाहिले आहे. आर्थिक बाजारातील अस्थिरता पुढील काही महिन्यांत का���म राहण्याची अपेक्षा आहे. यासाठी गुंतवणूकदारांनी तयार राहावे. व्याजदर, महागाई, वाढ, अस्थिरता याबाबतचे चित्र स्पष्ट होईपर्यंत असेच चालू राहू शकते.\nगुंतवणूकदारांनी आता काय करावे या प्रश्नाला उत्तर देताना मेहता म्हणाले की, गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या बाबतीत शिस्त पाळली पाहिजे. त्यांनी बाजारातील अस्थिरतेने त्रासून न जाता आपली गुंतवणूक कायम ठेवावी.\nगुंतवणूक हे घर खरेदी करण्यासारखे आहे. घर खरेदी करण्यासाठी तुम्ही 20 वर्षांचे कर्ज घेता. त्यानंतर दर महिन्याला वेळेवर ईएमआय भरा.\nदरम्यान, बाजार वाढतों की घसरतो, त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. तुम्हीही अशाच प्रकारे गुंतवणूक करावी, तुम्ही 20 वर्षांची योजना बनवावी. ‘पॉवर ऑफ कंपाउंडिंग’ तुमच्यासाठी दीर्घकाळासाठी खूप फायदेशीर ठरते.\nआता कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे चांगले आहे या प्रश्नाच्या उत्तरात मेहता म्हणाले की, वाहन क्षेत्रात आम्हाला चांगली क्षमता दिसत आहे. सध्या वाढत्या खर्चाचा आणि चिपचा तुटवडा याचा परिणाम या क्षेत्रावर दिसून येत आहे.\nया दोन्ही समस्या येत्या काही तिमाहीत दूर होण्याची अपेक्षा आहे. देशात वाहनांची मागणी खूप चांगली आहे. विशेषतः प्रीमियम सेगमेंटच्या वाहनांना. लोकांना छोट्या गाडीऐवजी मोठी गाडी घ्यायची आहे. बाजारात नवीन ग्राहकही येत आहेत.\nPrevious articleRakesh JhunJhunwala Profit : टाटा ग्रुपच्या या शेअर मधून राकेश झुनझुनवालांनी कमावले 720 कोटी \nNext articleMultibagger Stock : गुंतवणूकदारांच्या 1 लाखांचे 53 लाख करणारा हा शेअर तुम्हाला माहित आहे का नसेल तर घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/3579", "date_download": "2022-07-03T12:16:18Z", "digest": "sha1:3OSJHLOHYVIT5HLPTWERB4FHRMWV2BRL", "length": 10713, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "नोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरित��� मोफत मोबाईल टॅब देण्यात यावे – सय्यद मिनहाजोद्दीन | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News नोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरिता मोफत मोबाईल टॅब...\nनोंदनीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक अभ्यास व परिक्षा देण्याकरिता मोफत मोबाईल टॅब देण्यात यावे – सय्यद मिनहाजोद्दीन\nबीड ( प्रतीनिधी) सद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून सर्व शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे मूलांचे शिक्षण ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा शासनाचा निर्णय असल्यामूळे तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात हा मोल मजूर कामगार वर्ग राहत असून सध्याच्या परिस्थिती मध्ये कामगार मजूरांना हाताला काम नसल्यामुळे रोजचे दैनंदिन जिवन जगने मश्किल झालेले आहे.अशा बिकट परिस्थितीत कामगार आपल्या मूलांना ऑनलाईन शिक्षण घेण्या करिता ” स्मार्ट फोन ” घेऊन देणे मूश्किल झाले आहे. व ते घेणे सद्य स्थितीत कदपी शक्य न होनारे आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणी कष्टकरी कामगारांच्या मूलांनी शिक्षणसाठी आपल्या गरीबीच्या हलाकिच्या परिस्थितीत आपल्या मजूर पालकांच्याकडून ” स्मार्ट फोन” मिळत नसल्यामुळे नैरश्यतून आत्महत्या केलेली असून आपले जिवन संपवले आहे. ही बाब अत्यंत गांभीर्यानेि घेणे गरजेचे आहे.या परिस्थितीत कष्टकरी कामगारांच्या मूलांचे शैक्षणिक नूकसान होणार आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य मूंबई यांच्याकडे बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी शिल्लक असणारा कोट्यवधीच्या शिल्लक निधी मधून शैक्षणिक आर्थिक साह्य या योजने अंतर्गत मंडळाच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या दोन मूलांना मोफत ” मोबाईल टॅब ” विना विलंब देण्यात यावा.तसेच कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मूलांचे होणारे शैक्षणिक नूकसान व त्या नूकसानी मूळे होणार्या आत्महत्या रोखण्यासाठी निर्बंध आणि उपाय योजना राबवाव्यात कारण आजची मूले हे उद्याचे देशाचे भविष्य आहे .त्यामुळे सर्व गोरगरिब कूटूंबातील मूले शिकली पहीजेत .त्याचबरोबर सूरक्षित राहीली पाहीजेत.या करिता निधीमधून तात्काळ विना विलंब बांधकाम कामगारांच्या मूलांना ” मोबाईल टॅब ” देण्यात यावा.आशी मागणी चे निवेदन मा जिल्हाधिकारी बीड यांच्या द्वारे मूख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य देण्यात आले. निवेदन देताना मराठवाडा बांधकाम मजूर व ईतर कामगार संघटनेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन.संस्थापक अध्यक्ष शफीक पठाण. अध्यक्ष रफीक मोमीन.कार्यकरीणी नदीमोद्दीन काजी .अश्विनी फाटक उपस्थित होते.\nPrevious articleवडिलोपार्जित शेतीत गेल्याचा राग आला म्हणून जातीयवाचक शिविगाळ करुन व मारहाण करुन विष पाजून जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणारया विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.\nNext article6 डिसेंबर 1992 सालच्या कारसेवेत मनमाड मधील थत्ते परिवारातील सुनंदा थत्ते व दीपा थत्ते या मायलेकीं सह बाबा थत्ते अशा तीन व्यक्ती सहभागी\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/pune-news/narayan-rane-on-eknath-shinde-issue-122062100027_1.html", "date_download": "2022-07-03T11:57:40Z", "digest": "sha1:NCKAEU67F4ZB67G5QYMK7XDOBR35VEO5", "length": 11486, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता : राणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता : राणे\nशिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे. योग दिनानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना राज्यातील घड��मोडींवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्वावर नारायण राणेंनी आपलं मत व्यक्त करत म्हटले की, एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत, हे सांगावं लागत नाही. ते नॉट रिचेबल असण्यामागे काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न त्यांनी केला. तसेच त्यांनी ट्विट करतही एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असंही राणे म्हणाले आहेत.\nकार्यक्रमादरम्यान नारायण राणे यांनी कॉंग्रेसवर सुद्धा टीका केली आहे. तसेच आता देशात हा पक्ष संपत चालला आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.\nएकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाला आहे, संजय राऊत यांची माहिती\nडॉक्टर कुटुंबातील तब्बल ९ जणांची आत्महत्या; सांगली हादरले\nटाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nयंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणार संविधान दिंडी\nफेसबुकची ओळख; पहिला विवाह झाल्याचे लपवून दुसरे लग्न\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nविधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...\nविधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...\nपीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...\nदोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टे���्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2022-07-03T12:36:36Z", "digest": "sha1:X4WKYFP6NWU7UYBA46JGHXISFKIWQ4NV", "length": 8188, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्लम क्रिकेटर्सचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये २० एप्रिल पासून सुरु - Majha Paper", "raw_content": "\nस्लम क्रिकेटर्सचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये २० एप्रिल पासून सुरु\nक्रीडा, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / इंग्लंड, भारत टीम, स्ट्रीट चिल्ड्रन वर्ल्ड कप / April 16, 2019 April 16, 2019\nक्रिकेट हा अनेक देशात मोठ्या आवडीने खेळला आणि पहिला जाणारा क्रीडाप्रकार आहे. शहराच्या झोपडपट्टीतील मुलेसुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यांनाही संधी मिळेल तेव्हा आणि जागा असेल तेथे आहे त्या साधनांनी क्रिकेट खेळायला आवडते आणि त्यांचे सामने बहुदा झोपडपट्टीतील गल्ल्त्याबोळात खेळले जातात. आता त्यांच्यासाठीही वर्ल्ड कपचे आयोजन केले जात असून स्ट्रीट चिल्ड्रन वर्ल्ड कप नावाने हे सामने २० एप्रिल ते ८ मे या काळात इंग्लंडमध्ये होणार आहेत. त्यात ७ देशांच्या ८ टीम सहभागी होत आहेत.\nविशेष म्हणजे या संघात मुले आणि मुली एकत्र खेळणार आहेत. भारताच्या इंडिया साउथ आणि इंडिया नॉर्थ अश्या दोन टीम या वर्ल्ड कप मध्ये सहभागी होत असून या वर्ल्ड कपचा ब्रांड अम्बेसिडर भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली आहे. एका टीममध्ये ८ खेळाडू असतील त्यात चार मुले आणि चार मुली असतील. प्रत्येक सामना २० बॉलचा असेल आणि अंतिम सामना लॉर्डस मैदानावर ८ मे रोजी होणार आहे.\nभारताच्या इंडिया साउथ मध्ये चेन्नई आणि मुंबई स्लम भागातील खेळाडू आहेत तर इंडिया नॉर्थ मध्ये दिल्ली आणि कोलकाता स्लम मधील खेळाडू आहेत. या टीमना आयपीएलच्या राजस्तान रॉयल टीमने मार्गदर्शन केले आहे. इंडिया साउथ मध्ये सामील असलेली मानखुर्द मुंबईची शमा आणि भवानी प्रथमच मुलांबरोबर खेळणार आहेत. त्या म्हणतात, त्यामुळे बाकीच्यांना प्रेरणा मिळेल आणि भाऊ बहिणीला प्रोत्साहन देतील अशी आशा आहे कारण आजही अनेक घरातून मुलीना खेळण्यासाठी बाहेर पाठविले जात नाही. याच टीममधली नागलक्ष्मी नारळाच्या झावळीची बॅट करून क्रिकेट खेळत होती. ती म्हणते झावळी हि काही योग्य बॅट नाही पण गल्लीत खेळायला चालते. पॉलराज हा मुलगा धोनीचा फॅन आहे आणि तो धोनी सारखाच हेलिकॉप्टर शॉट मारतो.\nया स्लम मिलेनिअरसाठी काम करणारी संस्था स्ट्रीट चाइल्ड युनायटेड या वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे. या संस्थेशी जोडलेल्या एनजीओनी आपल्या आपल्या भागात ६ महिने सिलेक्शन ट्रायल घेतल्या आहेत आणि नंतर त्यातून टीम निवड केली गेली आहे. हे सामने टेनिस बॉलने खेळले जाणार आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/fMxpqI.html", "date_download": "2022-07-03T12:25:04Z", "digest": "sha1:GYQ75WSX64L5QN5MPKGBEAUA22FBJIZI", "length": 9586, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अनेक कंपन्या शासनाच्या अध्यादेशाला जुमानतच नाही, स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय", "raw_content": "\nमुख्यपृष्ठअनेक कंपन्या शासनाच्या अध्यादेशाला जुमानतच नाही, स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय\nअनेक कंपन्या शासनाच्या अध्यादेशाला जुमानतच नाही, स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय\nस्थानिकांना नोकरी मध्ये 80 टक्के प्राधान्य केवळ कागदावरच, प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शून्य\nस्थानिकांना नोकरीमध्ये 80 टक्के प्राधान्य देण्यात यावे या राज्य सरकारच्या GR चे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून स्थानिकांना नोकरीत 80 टक्के प्राधान्यच्या GR चे त्वरित कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कामगार उपायुक्त रायगड प्रदिप पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा संघटक रामदास पाटील, जिल्हा संघटक अभिजित घरत, उपजिल्हा संघटक रितेश पाटील, प्रतीक वैद्य, संजय मिरकुटे, प्रकाश लाड आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रदिप पवार-कामगार उपायुक्त पनवेल कार्यालय यांची भेट घेतली.नोकरीच्या 80 टक्के GR चे कायद्यात रूपांतर करावे अशा मागणीचे निवेदन कामगार उपायुक्त यांना देण्यात आले.\nस्थानिक भूमिपुत्रांना नोकरीसाठी विविध राज्याचे आरक्षण धोरण जाहीर होऊन त्याचे काहींनी कायद्यात रूपांतर केले. आंध्रप्रदेश त्यानंतर मध्यप्रदेश गोवा हे राज्य त्यांच्या राज्यातील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बेरोजगारांसाठी, त्यांच्या न्यायहक्कासाठी नेहमी आग्रही व कडवट असते मात्र महाराष्ट्र शासनातर्फे स्थानिकांना नोकरीमध्ये 80 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला. मात्र हा अध्यादेश कागदावरच आहे. त्याची योग्य अमलबजावणी होत नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.\nअध्यादेशची योग्य अमलबजावणी होत नसल्याने स्थानिक बेरोजगारांवर खूप मोठा अन्याय होत आहे. महाराष्ट्रात विविध कंपन्या, प्रकल्प, आस्थापनांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात आहे.शासनाच्या स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या अध्यादेशाला अनेक मोठ मोठ्या कपंनी, प्रकल्प, आस्थापनांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. शासनाच्या या अध्यादेशला काहीच किंमत दिले जात नाही. विविध कंपन्या, प्रकल्प, आस्थापने या शासनाच्या अध्यादेशाला जुमानत नाहीत त्यामुळे स्थानिकांना नोकरीत 80 टक्केचे अध्यादेश निघाले मात्र त्याचा स्थानिकांना कुठेच फायदा होताना दिसून येत नाही.त्या अनुषंगाने या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी मनसेने केली आहे. या GR चा कायद्यात रूपांतर झाल्यास विविध आस्थापने,विविध कंपनीला सरकारच जबाबदार असेल. सरकारचा या सर्व कंपन्यांवर सरकारचा जरब बसेल व स्थानिकांना नोकरीत संधी मिळेल.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/bjp-offers-eknath-shinde-post-as-deputy-chief-minister-122062200060_1.html", "date_download": "2022-07-03T11:55:13Z", "digest": "sha1:WRQ3YNPD7I3DNATQSXAD6HWKZIN5UON2", "length": 15427, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजपकडून 'एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर' | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाजपकडून 'एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर'\nभाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपमध्ये या संदर्भात वाटाघाटी सुरु आहे या वर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक वरील संवादानंतर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट मंडळी आहे. आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडणं का गरजेचं आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलेला प्रस्ताव फेटाळून पुन्हा परत न येण्याची भूमिका मंडळी आहे. एकन��थ शिंदे यांनी ट्वीट करून 4 मागण्या मांडल्या आहेत.\n१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.\n२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever\n1.गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.\n2.घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.\n3.पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.\n4.महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.\nतर शिवसेनेकडे केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही भाजपबरोबर सरकार बनवायला तयार आहोत, असं सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपची मंडळ एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात आहे असल्याचं सूत्रांनी मान्य केलं आहे.\nगुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांचा बुधवारी सकाळी उद्धव ठाकरेंशी संपर्क झाला आहे. तूर्तास तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, असं शिंदेंच्या गटातून सांगण्यात आलं आहे.\nउद्धव ठाकरेंना भेटायला जाण्याचा निर्णय सगळ्या आमदारांचा असेल. सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांना भेटायचं की नाही,\nएकनाथ शिंदे यांनी वेळेवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या पण त्यावर काहीच तोडगा काढण्यात आला नाही, म्हणू एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याचं त्यांच्या निकटवर्तींयांचं म्हणणं आहे.\nग्रामीण भागात शिवसेना खूपच कमकुवत आहे, शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाहीये. सरकराच्या कामांच श्रेय मिळत नाहीये, यामुळे आमदारांमध्ये खदखद आहे. जी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती, पण त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही,\nषडयंत्र भाजपचं; नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट\nएकनाथ शिंदे यांनी नरहरी झिरवाळ यांना दिले हे पत्र\nएकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी , शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर\nमाविआ वर एकनाथ शिंदेंचा मोठा हल्लाबोल - युतीमुळे शिवसैनिकांचे मोठे नुकसान\nएकनाथ शिंदेंचं बंड ही उद्धव ठाकरेंचीच खेळी,या चर्चेत किती तथ्य\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावर���न भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nविधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...\nविधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...\nपीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...\nदोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/989767", "date_download": "2022-07-03T10:45:10Z", "digest": "sha1:LCX2XY22JJEBLHEVYJMX66AULI3D5UAX", "length": 2202, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इंग्लिश भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इंग्लिश भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:२९, १८ मे २०१२ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर ��ातली , १० वर्षांपूर्वी\n०५:४८, १३ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\n०७:२९, १८ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\nखूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/tan-khurpani-yantr/", "date_download": "2022-07-03T11:49:25Z", "digest": "sha1:QREQY7IVM5LKAY5FCVNNY7QGXA3CRTEE", "length": 7968, "nlines": 164, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "तण खुरपणी यंत्र", "raw_content": "\nतण खुरपणी यंत्र मिळेल\nअवजारे, कृषी प्रदर्शन, जाहिराती, महाराष्ट्र, मुंबई शहर, विक्री\nनवीन शेतीच्या साधनांसह शेती अधिक सुलभ करा. तण काढून टाकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग घ्या.\n100% अस्सल क्वालिटी हँड वीडर हँडलशिवाय\nकोणत्याही प्रकारच्या पिकात खुरपता येते.\nकामगार खर्च कमी होतो.\nकाम व वापर करणे खूप सोपे.\nसर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त\nसर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त\nशेतकऱ्यांसाठी खास दर – ५०० रुपये\nमहाराष्ट्रभर पोच सुविधा उपलब्ध\nकृषी सेवा मार्टची आणखी उत्पादने तपासण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा\nकृषी सेवा मार्ट : 9768062852\nखुरपणी यंत्र कसे काम करते हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा\nName : महेश पाटील\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n7 thoughts on “तण खुरपणी यंत्र मिळेल”\nतन खुरपणी ह्या पद्धतीपेक्षा सरळ सरळ औत हाकला तरी तण निघून जाईल,\nज्याच्याकडे शेती क्षेत्र खूप आहे त्यांना ह्या यंत्रचा ऊपयोग नाहीच,\n2 बैल पाळा सर्व काही सुखकर होईल\nठिबक असेल तर नक्कीच उपयोगात येईल पण किंमत जास्त आहे\nकिंमत जास्त आहे कराडला 100 ते 150 पर्यंत देतात\nLight weight दांड्यासह देता आली तर चांगला उपयोगात आणता येईल. डिलिव्हरी cost free करता येईल का\nआमच्या कडे 150/₹ तयार मिळते\nकृपया आपला नंबर द्या\nPrevPreviousसोयाबीन व कापूस पिकासाठी एकदम जबरदस्त रामबाण औषध\nNextसूर्यफूल विकत घेणे आहे (अहमदनगर)Next\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड ��िकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/6.html", "date_download": "2022-07-03T12:00:28Z", "digest": "sha1:HQFEXIJGUGOJAPK43NN6P252EBKXOSPJ", "length": 6491, "nlines": 105, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "भिंगार अर्बन बँकेला 6 कोटीचा नफा- झोडगे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBankingभिंगार अर्बन बँकेला 6 कोटीचा नफा- झोडगे\nभिंगार अर्बन बँकेला 6 कोटीचा नफा- झोडगे\nLokneta News एप्रिल ०४, २०२१\nलवकरच 300 कोटी ठेवींचा टप्पा पार करणार-चेअरमन अनिलराव झोडगे\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nभिंगार :मागील शतकाहून अधिक काळापासून समाजभिमुख कामकाज करुन शहर वासियांची बँकिंग सेवा करीत असलेल्या भिंगार अर्बन बँकेला सरत्या वर्षाअखेर 6 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे. त्यामुळे बँकेला सतत ‘अ’वर्ग मिळत असून, रिझर्व्ह बँकेने ‘ए’ग्रेड दिलेली आहे.\nआधुनिक बॅकिंग सेवेबरोबरच सर्व खातेदार, कर्जदारांशी असलेल्या सौहार्दपूर्ण कामकाजामुळे बँक सातत्याने प्रगती करत आहे. लवकरच ठेवींचा 300 कोटींचा टप्पा बँक पार करणार आहे. सध्या 150 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. खातेदारांचा बँकेवरील विश्‍वास संचालक मंडळाचे विश्‍वासपूर्ण काम व कर्मचार्‍यांचे असलेले सहकार्य यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असल्याचे चेअरमन अनिल झोडगे यांनी सांगितले.\nयाप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले, बँकेचे चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2020 पासून बँकेच्या चेअरमनपदाची धुरा अनिल झोडगे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली आहे. या दरम्यान त्यांनी सर्वांशी मिळून मिसळून बँक प्रगतीपथावर कशी राहिल, यासाठी सर्व संचालकांच्या मदतीने प्रयत्न केले आहेत.\nबँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक जानविणीवेतून, सभासदांचे हुशार मुलांना प्रोत्साहन देणे, खेळास प्रोत्साहन देणे, आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे, वृक्षारोपन करणे इत्यादी सामाभिमुख उपक्रम राबविल्यामुळेही बँकेची सर्वांगिण प्रगती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे यांनी सांगितले.\nयावेळी संचालक मंडळ सर्वश्री रमेशराव परभणे, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलासराव खरपुडे, संदेशराव झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथराव जाधव, श्रीमती तिलोतमाबाई करांडे, श्रीमती कांताबाई फुलसौंदर, नामदेवराव लंगोटे, रामसुख मंत्री, राजेंद्र बोरा आदि उपस्थित होते.,\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1349", "date_download": "2022-07-03T12:46:49Z", "digest": "sha1:JSNVBXN5DLORM2DPI47CUX4WMKYUJ73C", "length": 8307, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "अ.भा.वारकरी मंडळाची कार्यकारिणी जाहीर ! | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome जामनेर अ.भा.वारकरी मंडळाची कार्यकारिणी जाहीर \nअ.भा.वारकरी मंडळाची कार्यकारिणी जाहीर \nअखिल भारतीय वारकरी मंडळ राज्य कार्यकारिणी आणि सदस्य यांच्या निवडीची घोषणा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.ह.भ.प .प्रकाश महाराज बोधले यांनी पत्रकार परिषदेत केली .त्यामध्ये अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य अध्यक्ष पदी श्री. ह. भ. प.सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर ) तर उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब बोधले महाराज, कोषाध्यक्ष म्हणून ह. भ.प. भाऊराव महाराज पाटील सर (मुक्ताईनगर )यांची नियुक्ती केली .तर राज्य कार्यकारिणीत सदस्य म्हणून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भरघोस प्रतिनिधित्व मिळाले .यात राज्य सदस्य म्हणून ऋषिकेष महाराज (रावेर),भागवत महाराज कदम (मुक्ताईनगर), जीवन महाराज राऊळ (बोदवड), गजानन महाराज मांडवेकर (जामनेर), चंद्रकांत महाराज साक्रीकर (भुसावळ), भागवत महाराज देशमुख( जळगाव), पराग महाराज (यावल,),विवेक महाराज (चोपडा), वाल्मिक ऊर्फ जीभाऊ महाराज (चाळीसगाव), प्रा. सी एस पाटील सर (धरणगाव )यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकार्‍यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बोधले महाराजांनी स्वागत केले .\nअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते.\nअ.भा.वारकरी मंडळाच्या अधिपत्याखालीपुढील काळात लवकरच वारकरी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असून या माध्यमातून वारकरी घडविण्याबरोबरच संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार वैश्विक स्तरावर केला जाईल .पदवी,पदव्युत्तर शिक्षण ,संशोधनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीहभप प्रकाश महाराज बोधले यांनी यावेळी दिली.\nPrevious articleजळगाव शहरातील गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित\nNext articleकरमाड गावातील कोरोना समिती ठरतेय कुचकामी सर्व नियमांचे उल्लंघन करत नागरिकांच्या जिवाशी खेळ\nकुत्रा चावण्यावर रुग्णालयात उपचार नाही\nमराठा समाज वधू वर परिचय ऑनलाईन मेळावा होणार\nसूर्योदय समावेशक मंडळाचे मानाचे सूर्योदय कथा – काव्य भूषण पुरस्कार जाहीर\nजामनेर शहर शिवसैनिकांनी राजगड येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आढावा बैठक\nजामनेरात ग्रामीण कुटा फायनान्स कडून कोरोना योद्धा ना मास्क व सॅनेटराईज वाटप,\nलोहाऱ्यातील त्या बोगस डॉक्टर वर कार्यवाई स विलंब, होत असल्याने जामनेर तालुक्यात रोटवद येथे बस्तान बसवण्याची तयारी\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/4517", "date_download": "2022-07-03T12:00:26Z", "digest": "sha1:NNJ6N6YFYY663MUM4TLEMW576TBYNBEQ", "length": 9838, "nlines": 119, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "शासनाच्या विविध योजना जनसामान्य माणसा पर्यंत पोहचविणार- मुख्याध्यापक नामदेवराव साखळे | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News शासनाच्या विविध योजना जनसामान्य माणसा पर्यंत पोहचविणार- मुख्याध्यापक नामदेवराव साखळे\nशासनाच्या विविध योजना जनसामान्य माणसा पर्यंत पोहचविणार- मुख्याध्यापक नामदेवराव साखळे\nसिल्लोड – प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे\nशासनाच्या विविध योजना असतात , परंतु जनसामान्य माणसाला माहीत होत नाही, त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात अशा योजना प्रथम जनसामान्य माणसा पर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक नामदेवराव साखळे यांनी केले.\nतालुक्यातील मांडणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेवराव साखळे यांची लिहा खेडी ग्रांमपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानिमित्ताने लिहा खेडी येथील गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा स्वागत सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केला होता,\nयावेळी ते बोलत होते होते, पुढे बोलतांना म्हणाले की, शासकीय सेवेत असतांना मला ही संधी मिळाली आहे, कधी कोणालाही अडचण आल्यास आपणा सर्वांच्या सेवेसाठी हजर असेन सर्व गांवकऱ्यांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.\nयाप्रसंगी विविध सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणाले की, आपल्या राजकीय मतभेद असतील परंतु गाव म्हणुन विकासाचा मूद्दा समोर आला की सर्व मतभेद विसरून सर्व गाव एकत्रित येत असते, त्यामुळे आता पर्यंत गावाचा विकास साधता आलेला आहे, माजी उपसरपंच अंबादास सपकाळ म्हणाले की,मागे अनेक विकास कामे झाली, याही प्रशासकीय अधिकारी नामदेवराव साखळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे असे सांगितले.\nमाजी सरपंच शेषराव फरकाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास ,माजी उपसरपंच संतोषराव पाटील साखळे, बाळाराम पा.साखळे, शंकरराव खांडवे, राजू मिया देशमुख,युवा कार्यकर्ते सुनील साखळे,विष्णू साखळे, गणपत पाटील सरोदे, उत्तमराव पाटील साखळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नवनाथ साखळे , माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष कृष्णा पाटील साखळे ,गंजीधर पाटील बावस्कर ,विष्णू फरकाडे ,विष्णू साखळे ,शिवराम पाटील साखळे,माजी पंचायत समिती सदस्य गजानन जाधव, पोपटराव साखळे, ग्रामसेवक श्री. वाहुळ गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठमाजी साखळे केले आभार विलास बावस्कर यांनी मानले .\nPrevious articleडाॅ.जितेंद्र आव्हाड युवा मंच महाराष्ट्र नाशिक जिल्हा सरचिटणीस पदी सतिश परदेशी यांची निवड\nNext articleमहाराष्ट्र एस.टी.कामगार सेना सिल्लोड आगार संघटनेचे अध्यक्ष शेख इम्रान उर्फ गुड्डू यांचे वतीने आगार प्रमुख प्रवीण भोंडवे यांचा सत्कार करण्यात आले\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे ए��्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/loot/", "date_download": "2022-07-03T11:48:21Z", "digest": "sha1:ICRNOJJHN4WSLKJS6YEUQUAGXLPDNZCP", "length": 4707, "nlines": 82, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "Loot Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nअर्ध्या तास, २५ ऑनलाईन व्यवहार आणि पावणेदहा लाखांचा गंडा\nमुंबई : आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही शेअर करू नका असे आवाहन बँका व पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र आता क्रेडिटची माहिती कोणालाही\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_71.html", "date_download": "2022-07-03T12:02:16Z", "digest": "sha1:D6VSJR2Y32PULFBWAQ4KUTG22NCITAZV", "length": 9395, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील", "raw_content": "\nमुख्यपृष्ठतर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील\nतर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील\n“फोटो छापण्याच्या स्पर्धेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खूपच पुढे निघून गेले आहेत. पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.\nबंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या छायाचित्रालाविरोध करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातही याबद्दल नाराजीचा सूर लावला जात आहे. सध्या दुसरी लस दिलेल्यांच्या भ्रमणध्वनीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे एक संदेश येतो. त्यावरील लिंक उघडल्यास प्रमाणपत्रावर लाभार्थ्यांचे नाव, लिंग, ओळख क्रमांक, लसीकरणाची तारीख, कोणती लस दिली याबाबत माहिती दिसते. त्यात ‘दवाई भी और कडाई भी’ या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र बघून वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, गोवरसह इतर लशीकरणाच्या नोंदीच्या कागदांवरही कधी कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात तसेच लाभार्थ्यांमध्ये होत आहे.\nपश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळत आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच बंगालमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रामुळे वाद उभा राहिला होता. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादींने मोदींना चिमटा काढला आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/actor-aroh-welankar/", "date_download": "2022-07-03T11:29:08Z", "digest": "sha1:NDIKERHC7GFOWGQ244BVB4LXBLU56PUM", "length": 2797, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Actor Aroh Welankar - Analyser News", "raw_content": "\nमनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण\n‘महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय…’, अभिनेता आरोह वेलणकरचे ‘ते’ ट्विट चर्चेत\nमुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/sarkari-yojana/if-10th-installment-has-not-arrived-yet/", "date_download": "2022-07-03T11:48:07Z", "digest": "sha1:3KYAGMGLXQ7F2U6H7VSNAI3KAJQFCJ6X", "length": 9004, "nlines": 104, "source_domain": "mhlive24.com", "title": "PM Kisan: जर 10 वा हप्ता अजून आला नसेल तर काळजी करू नका, या तारखेपर्यंत होईल जमा... - Mhlive24.com", "raw_content": "\nHome ब्रेकिंग PM Kisan: जर 10 वा हप्ता अजून आला नसेल तर काळजी करू...\nPM Kisan: जर 10 वा हप्ता अजून आला नसेल तर काळजी करू नका, या तारखेपर्यंत होईल जमा…\nMHLive24 टीम, 10 जानेवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 10 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. अजूनही अनेक शेतकरी आहेत ज्यांना 10वा हप्ता हस्तांतरण मिळालेला नाही.(PM Kisan)\nआपल्या खात्यात हप्ता का आला नाही, अशी चिंता अशा शेतकऱ्यांना सतावत आहे. ३१ मार्चपर्यंत शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर-मार्चचा हप्ता येतच राहणार असल्याने तुम्ही नाराज होऊ नका.\nपीएम किसान पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 12.44 कोटीहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 9 जानेवारीपर्यंत ही रक्कम 10,51,95,002 शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली आहे. तुमची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या मोबाईल नंबर आणि हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.\n10 कोटी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले\nमोदी सरकारने देशभरातील 10.09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 20,900 रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे. तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, तर तुम्ही या क्रमांकांवर तक्रार करू शकता.\nनोंदणीकृत शेतकरी या क्रमांकावर तक्रार करू शकतात\nअनेकांची नावे आधीच्या यादीत होती, मात्र नवीन यादीत नाही. मागच्या वेळी पैसे आले पण यावेळी आले नाहीत, तर तुम्ही पीएम किसान सन्मानच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.\nयाप्रमाणे मंत्रालयाशी संपर्क साधा\nपीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266\nपीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261\nपीएम किसान लँडलाइन क्रमांक: ०११-२३३८१०९२, २३३८२४०१\nपीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606\nपीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: ०१२०-६०२५१०९\nया योजनेचे फायदे येथे आहेत\nपीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.\nही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. जर अद्याप तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले नाहीत, तर सर्वप्रथम तुमची स्थिती आणि बँक खाते तपासा.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन ��रण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nPrevious articleNews for Paytm investors : पेटीएम गुंतवणूकदारांसाठी आणखी एक वाईट बातमी, शेअर घसरला…\n जाणून घ्या ITR फाइल करण्याचा सर्वोत्तम मार्ग\nPm Kisan Yojna : PM किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत नविन माहिती आली समोर – वाचा सविस्तर\nLPG Cylinder Rates : महिनाभरात दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या किमती…\nLIC Policy : LIC च्या ह्या योजनेत 253 रुपयांची गुंतवणूक करून उभारा 54 लाखांचा फंड – वाचा सविस्तर\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/4969", "date_download": "2022-07-03T11:58:43Z", "digest": "sha1:VQPXMWXOZLMZTVMQQL5G45B76YOHZ2NK", "length": 8294, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "मनमाड येथील पत्रकार सतीश परदेशी संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिंडोरी लोकसभा खासदार भारतीताई पवार यांच्याकडून शुभेच्छापत्र.. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News मनमाड येथील पत्रकार सतीश परदेशी संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिंडोरी लोकसभा खासदार...\nमनमाड येथील पत्रकार सतीश परदेशी संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिंडोरी लोकसभा खासदार भारतीताई पवार यांच्याकडून शुभेच्छापत्र..\nमनमाड – मनमाड येथील राहणारे पत्रकार सतीशसिंग परदेशी यांनी आपल्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एकमेव दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच सक्षम पोलीस टाईम,दै.पोलीस शोध,दै.शब्दराज,दै.श्रीरामभुमी, राज्य दै.बाळकडू तसेच जनमत मराठी न्युज वाहिनी या प्रसार माध्यमांकरीता अहोरात्रपणे काम करणारे मनमाडचे पत्रकार सतीश रतन परदेशी एकमेव पत्रकार असून ते अनेक वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.शेतकरी,कामगार, विद्यार्थी,महिला तथा युवकांच्या विविध सामाजिक,राजकिय, शैक्षणिक तसेच धार्मिक प्रश्नांसाठी अहोरात्रपणे कार्य करत आहेत.त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता तळागाळातुन वेळोवेळी सर्व सामान्यांपर्यंत जनमत न्यूज चैनलच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्राच्या व ई – पेपरच्या माध्यमातुन प्रत्येक बातमी पोहचविण्याचे बहुमोल कार्य करत आहेत.आपण जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मनमाड येथे नगीना कॉम्प्लेक्स्च्या बाजुला जयश्री टॉकिज शेजारी पत्रकार श्री.सतीश रतन परदेशी संपर्क कार्यालय सुरू केले तसेच आपणास राज्य दै.बाळकडु या वृत्तपत्रामध्ये नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणुन निवड झाल्याबद्दल दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय डॉ. भारतीताई पवार यांनी एका विशेष पत्राद्वारे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन करून भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकाकडून शुभेच्छाचा देखील वर्षाव होत आहे.\nPrevious articleरिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी\nNext articleतळणी येथील युवकांची आदर्श पाटोदा गावास भेट\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/discover?rpp=10&etal=0&group_by=none&page=9&filtertype_0=dateIssued&filtertype_1=author&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=%E0%A4%AE%E0%A4%A0%2C+%E0%A4%B6%E0%A4%82.+%E0%A4%AC%E0%A4%BE.&filter_0=2010", "date_download": "2022-07-03T10:54:33Z", "digest": "sha1:W4UEALEHZ5PVYWMGI5MXPTEQIEZZORAT", "length": 6234, "nlines": 117, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n१४४ दिशा : ऑगस्ट २००९ \nबेडेकर, विजय वा.; साने, यशवंत; भिडे, आशा; मठ, शं. बा.; पटवर्धन, अंजली; कर्णिक, प्रदिप (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१२५ दिशा : जानेवारी २००८ \nबेडेकर, विजय वा.; शेंडये, विश्व्नाथ; देवधर, मालती; मठ, शं. बा.; आगरकर, सुधाकर; साने, यशवंत; गोखले, स्वाती; कुलकर्णी, प्रीती; वरूडकर, अपर्णा (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१३७ दिशा : जानेवारी २००९ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; आठल्ये, श्रीनिवास; गाणार, शशिकांत; आगरकर, सुधाकर; भिडे, आशा; नाडकर्णी, नरेंन्द्र (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१५२ दिशा : एप्रिल ���०१० \nबेडेकर, विजय वा.; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; नाडकर्णी, सुरेंद्र; देशमुख, मानसी; जोशी, शरद; लागू, सुरेंद्र; मठ, शं. बा. (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१४५ दिशा : सप्टेंबर २००९ \nबेडेकर, आशा; कर्णिक, प्रदिप; मठ, शं. बा.; भिडे, आशा; साने, यशवंत; लागू, सुरेंद्र; जोशी, शरद; आगरकर, सुधाकर (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१२६ दिशा : फेब्रुवारी २००८ \nबेडेकर, विजय वा.; आठल्ये, श्रीनिवास; अरदकर, प्र. द.; साने, यशवंत; मठ, शं. बा.; पराडकर, मो. दि .; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१३८ दिशा : फेब्रुवारी २००९ \nबेडेकर, विजय वा.; पाटील, मा. ना.; गरटे, सचिन; कळमकर, उषा; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा.; साने, यशवंत; आठल्ये, श्रीनिवास (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१२७ दिशा : मार्च २००८ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गराटे, सचिन; भिडे, आशा; सिंगवी, पुनम; मठ, शं. बा.; साने, यशवंत; अरदकर, प्र. द.; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१४७ दिशा : नोव्हेंबर २००९ \nबेडेकर, विजय वा.; देश्पांडे, विशाखा; साने, यशवंत; मठ, शं. बा.; भिडे, आशा; कुलकर्णी, प्रिती; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१५३ दिशा : मे २०१० \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; साने, यशवंत; गांगल, बाळ; गिल्डा, गीता; नाडकर्णी, नरेंद्र; मठ, शं. बा. (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\nबेडेकर, विजय वा. (79)\nपराडकर, मो. दि. (13)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nawab-malik-and-anil-deshmukh-also-hit-by-supreme-court-voting-is-not-allowed-122062000055_1.html", "date_download": "2022-07-03T10:50:13Z", "digest": "sha1:R77CDYQULKAKKMEIFPTMSGQMZ5YA76IX", "length": 13884, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विधान परिषद निवडणूक :नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, मतदानाला परवानगी नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविधान परिषद निवडणूक :नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, मतदानाला परवानगी नाही\nमहाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयानं विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या व्हेकेशन बेंचनं हा निर्णय दिला आहे .न्यायमूर्ती सीटी रवीकुमार आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलीया य��ंच्या खंडपिठानं हा निर्णय दिला आहे.\nदोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.महाराष्ट्रात आज विधान परिषद\nनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, ज्यामध्ये देशमुख आणि मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मतदानाची परवानगी मागितली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने दोन्ही मागण्या फेटाळल्या होत्या.\nमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख आणि कॅबिनेट मंत्री मलिक यांच्या वकिलांनी याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत केवळ 285 मते आहेत.कारण मलिक आणि देशमुख न्यायालयीन कोठडीत असून त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा मृत्यू झाला.\nमुंबई हायकोर्टाने शुक्रवारी दोन्ही नेत्यांची याचिका फेटाळून लावली.न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठाने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत लेखी आदेश तयार करू, असे सांगितले होते.त्यावर उत्तर देताना मलिक यांची बाजू मांडणारे अधिवक्ता अमित देसाई यांनी सोमवारी निवडणूक असल्याने थोडे लवकर आदेश द्यावेत, असे सांगितले.\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक न्यायालयीन कोठडीत आहे.तर, ईडीने देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरू केली असून, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.यापूर्वी मुंबई न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीतही मतदान करण्यास परवानगी नाकारली होती.\nविधान परिषद निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत 279 आमदारांचं मतदान पूर्ण\nSarkari Naukri 2022 सुप्रीम कोर्टात नोकरी, येथे अर्ज करा\nविधान परिषद निवडणूक कशी होते महाराष्ट्र विधान परिषदेचं स्वरुप नेमकं कसं आहे\nविधानपरिषद निवडणूक :देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'एकमेकांची मतं फोडण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू'\nनवाब मलिक आणि सत्येंद्र जैन यांना बडतर्फ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवा���, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nपंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू\nयंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ...\nजळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य ...\nकेदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड ...\nकेदारनाथ -बद्रीनाथ देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर काळाने झडप घातली. या ...\nसभापती निवडणूक नंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- ऐतिहासिक ...\nमहाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ...\nराहुल नार्वेकर : शिवसेनेचे वकील ते 'शिंदे' सरकारचे विधानसभा ...\nएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/658208", "date_download": "2022-07-03T12:30:27Z", "digest": "sha1:ZYAOJCBBJLVX5OPGYZ236W5TXFK3KFNK", "length": 2027, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५६८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५६८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:२०, ११ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:1568\n००:१५, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pnb:1568)\n११:२०, ११ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:1568)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modis-attempt-to-divert-attention-from-the-issue-of-dynasty-criticism-of-congress/", "date_download": "2022-07-03T11:14:24Z", "digest": "sha1:S3TOQS7ZRHZOGIELE4QUCUPWRQVHI2GE", "length": 11583, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींचा घराणेशाहीचा मुद्दा हा लक्ष भरकटवण्याचा प्रयास; कॉंग्रेसची टीका – Dainik Prabhat", "raw_content": "\nमोदींचा घराणेशाहीचा मुद्दा हा लक्ष भरकटवण्याचा प्रयास; कॉंग्रेसची टीका\nजयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधीत करताना घराणेशाहीच्या मुद्दा पुन्हा उपस्थित करीत कॉंग्रेसवर निशाणा साधला होता त्यावर आज दुसऱ्या दिवशी प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसने म्हटले की देशातील महत्वाच्या विषयावरून लोकांचे ध्यान अन्यत्र वळवण्यासाठीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.\nमोदी सरकारने गेल्या आठ वर्षात देशाच्या विकासात कसलेही योगदान दिलेले नाही असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. येथील प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना राजस्थान कॉंग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा म्हणाले की, भाजपमध्येच ‘परिवारवाद’ अस्तित्वात आहे कारण पक्षाने आपल्या अनेक नेत्यांच्या मुलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आहे.\nविकासाच्या नावाखाली त्यांनी काहीही केले नाही म्हणून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ते असे आरोप करतात. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे ते जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत, असे ते म्हणाले.त्यांचे बोलणे आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती याचा कधीच संबंध नसतो. किरण माहेश्वरी यांच्या मुलीला तिकीट कुणी दिलं वसुंधरा राजे यांच्या मुलाला कुणी दिलं तिकीट वसुंधरा राजे यांच्या मुलाला कुणी दिलं तिकीट राजनाथ सिंहांच्या मुलाला कुणी दिलं तिकीट राजनाथ सिंहांच्या मुलाला कुणी दिलं तिकीट असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.\n“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”\n“पंतप्रधान मोदींची हुकुमशाही प्रवृत्ती दिवसेंदिवस अधिक वाढत चालली असून…”\n“भाजपचाच डबल इंजिन सरकारवर विश्‍वास नाही”\nमोदी लक्ष विचलीत करण्याच्या नव्या नियोजनात व्यस्त – राहुल गांधी\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यम��त्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259876:2012-11-05-20-12-50&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212", "date_download": "2022-07-03T10:59:30Z", "digest": "sha1:EVK2EXDBA73FIC4I7UN7BUNDWFPS3DNM", "length": 17021, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राष्ट्रवादीच्या पिंपरी कार्यकारिणीला मुहूर्ताचा शोध", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> बातम्या >> राष्ट्रवादीच्या पिंपरी कार्यकारिणीला मुहूर्ताचा शोध\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nराष्ट्रवादीच्या पिंपरी कार्यकारिणीला मुहूर्ताचा शोध\nआगामी २०१४ च्या निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागलेल्या आणि पिंपरीचे मॉडेल राज्यभरात राबवू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मात्र ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती आहे. शहराध्यक्षांची निवड होऊन सहा महिने झाले तरी शहर कार्यकारिणी जाहीर होऊ शकली नाह���. अजित पवार यांनी पुण्यातील अधिवेशनात याबाबत सूचना करूनही ‘जैसे थे’ परिस्थिती आहे.\nमाजी महापौर योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. वेळोवेळी कार्यकारिणी जाहीर करण्याची घोषणा करूनही त्यांना अद्याप यश आले नाही. पक्षाचे स्थानिक नेते, आमदार व नगरसेवकांकडून नावे मागवण्यात आली. तेव्हा अनेकांनी सुरुवातीला नावेच दिली नाही आणि दिली तेव्हा जास्त संख्येने दिल्याने निवड कोणाची करायची, असा प्रश्न निर्माण झाला. खूपच विलंब होत गेल्याने हा विषय अजितदादांकडे गेला. तेव्हा कार्यकारिणीत कोणाकोणाचा समावेश असणार, याची प्राथमिक माहिती आपण घेणार असून त्यानंतरच ती जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. बहल यांना संघटनात्मक कामाची फारशी माहिती नाही. यापूर्वीच्या कार्यकारिणीतील अभ्यासू कार्यकर्त्यांची त्यांना फेरनिवड करावी लागणार आहे. शहराध्यक्षास सर्वाना बरोबर घेऊन काम करावे लागते. मात्र, पक्षातील सद्यपरिस्थिती व बहलांना असलेला कडवा विरोध पाहता ते अवघडच असल्याचे दिसते.\nमहापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी संघटनात्मक पातळीवर सगळीच बोंब असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पक्षाच्या कार्यक्रमांकडे नगरसेवक व नेतेच फिरकत नाही. एखाद्या विषयावर आंदोलन करण्याचे आदेश ‘वरून’ आले. तर, त्याची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्न नेत्यांना पडतो. पदावर असणारी मंडळी कार्यकर्त्यांशी फटकून वागतात. सत्ता असूनही प्रभागात कामे होत नसल्याची सत्ताधारी नगरसेवकांचीच तक्रार आहे. त्याचप्रमाणे अधिकारी कामे करत नसल्याची कार्यकर्त्यांची व्यथा आहे. कितीही नाही म्हटले तरी शहर राष्ट्रवादीवर गटबाजीचे सावट आहे. आगामी काळात राष्ट्रवादीसमोर विरोधकांचे कडवे आव्हान आहे. मात्र, दिव्याखालचा अंधार दूर करून बालेकिल्ल्याची दुरुस्ती केल्याशिवाय तरणोपाय नाही. स्थानिक पातळीवर हे शक्य नसल्याने ती शिष्टाई अजितदादांनाच करावी लागणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nड��. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/astrology-gold-ring-brings-good-luck-to-these-zodiac-signs-benefits-of-wearing-gold-on-zodiac-sing-tp-583567.html", "date_download": "2022-07-03T11:52:54Z", "digest": "sha1:WLTOQH2QZWJZGC6VVKP76DFQ3N4MZWUQ", "length": 9916, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोन्याची अंगठी घातल्याने होतो फायदा; जाणून घ्या कोणत्या राशी ठरतात Lucky – News18 लोकमत", "raw_content": "\nसोन्याची अंगठी घातल्याने होतो फायदा; जाणून घ्या कोणत्या राशी ठरतात Lucky\nसोन्याची अंगठी घातल्याने होतो फायदा; जाणून घ्या कोणत्या राशी ठरतात Lucky\nज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.\nज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) सोनं आणि चांदी हे धातू सुद्धा राशींसाठी लाभदायक ठरतात.\nअमरनाथ यात्रेवरी��� हल्ल्याचा कट उधळला, मास्टरमाईंडसह 2 दहशतवाद्यांना अटक\nमधुमेही व्यक्तींना या आठवड्यात जपून राहण्याचे संकेत; कसा जाईल तुमचा आठवडा\nसोन्याच्या किमती आठवडाभरात किती कमी झाल्या\nपेट्रोल-डिझेल खरेदीपूर्वी आजचे लेटेस्ट दर पाहा\nनवी दिल्ली, 24 जुलै : भारतामध्ये सर्वात जास्त मौल्यवान धातू (Precious Metals) म्हणून सोन्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे सुवर्णालंकार घालणं श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं. याशिवाय देवी-देवतांना देखील सुवर्णालंकार घातले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) देखील काही राशींसाठी (Zodiac Sing) सोनं लाभदायक असतं. सोन्याच्या धातूला अध्यात्म आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार करंगळीजवळच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी (Gold Ring) घातल्याने एकाग्रता वाढते. याशिवाय राजयोगाची प्राप्ती होते. करंगळीमध्ये सोन्याची अंगठी घातल्याने अपत्य प्राप्ती होते. वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर, करंगळीमध्ये सोन्याची अंगठी घालावी. पाहूयात सोन्याची अंगठी घातल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होतो. मेष रास मेष राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी धारण करावी. यामुळे त्यांचं साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होते. प्रत्येक क्षेत्रात दबदबा निर्माण होतो. कौटुंबीक जीवन आणि जोडीदाराबरोबर संबंध चांगलं होतात. कर्जामधून मुक्ती होते. (करा स्वत:वर प्रेम,बघा जगणं होईल किती सुंदर) सिंह रास सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचा अलंकार किंवा अंगठी घातल्यामुळे उत्साहात वाढ होते. सिंह रास अग्नी तत्वाची रास मानली जाते. त्याचा स्वामी सूर्य आहे. सोन्याचा कारक गुरु ग्रह आहे. त्यामुळे त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध असतात. त्यामुळे सिंह राशीने सोन्याची अंगठी घातल्यास नोकरी-व्यवसाय यामध्ये देखील प्रगती होते आणि फायदा मिळतो. (इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी) कन्या रास कन्या राशीने सोन्याची अंगठी धारण केल्यास त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात आणि ऐश्वर्याची प्राप्त होते. सोन्याची अंगठी किंवा चैन घातल्यामुळे फायदा होतो. कन्या राशीच्या सातव्या आणि पाचव्या घराचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे सोन्याचे अलंकार त्यांच्यासाठी लाभदायक मानला जातात. (वडिलांच्या स्वप्नासाठी केले परिश्रम; 22व्या वर्षीच IPS अधि���ारी झाल्या पूजा आवान) धनु रास धनू राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. यामुळे अडकलेली कामं लवकर पूर्ण होतात. धनु राशीचा स्वामी देखील गुरू आहे. ज्यामुळे सोन्याचे अलंकार घातले तर, गुरु ग्रहाची कृपा होते. कामातील अडचणीत संपता आणि सगळ्याच क्षेत्रात प्रगती होऊन आनंदी आनंद होतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-high-court/news/", "date_download": "2022-07-03T12:43:52Z", "digest": "sha1:QJRAP72EBW2VS5XQ5GI2HVVO2ZEA2CAH", "length": 6975, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "mumbai high court मराठी बातम्या | Mumbai High Court, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nराज्य साखर संघाला ‘त्या’ निर्णयाबाबत हाय कोर्टाने फटकारले : राजू शेट्टी\nनवं सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, शिंदे गटाची कोर्टात धाव\nमुंबई उच्च न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाचं धक्कादायक पाऊल\nअधीश बंगल्यावरील कारवाई प्रकरण; नारायण राणेंना झटका, कोर्टाने दिला 'हा' आदेश\nकांजूर मेट्रो कारशेड; आदर्श वॉटर पार्कला मोठा झटका,कोर्टाचा ठाकरे सरकारला दिलासा\n'...या कारणामुळे महिलेला नोकरीसाठी जबरदस्ती करता येणार नाही' : मुंबई हायकोर्ट\nBIG BREAKING: मतदानाला काही तास शिल्लक असताना मविआला मोठा झटका\nRajya Sabha: 'मविआ'च्या दोन मतांबाबत अखेर फैसला झाला, वाचा काय घडलं कोर्टात\n'ओठांचं चुंबन, प्रेमाने स्पर्श हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान\n'पोलिसांनी खोटा FIR नोंदवला',आयुक्तांविरोधात सोमय्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार\nखचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणं हा गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट\n गुणरत्न सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर, आता पुढे काय\nINS विक्रांत प्रकरण: सोमय्यांची हायकोर्टात धाव, कोर्टाने दिला मोठा निर्णय\n...तर नोकरी नाही म्हणून समजावे, परबांचा संपकरी ST कर्मचाऱ्यांना अखेरचा इशारा\nट्रेनमध्ये महिलेला Kiss करणं 8 वर्षांनं अंगलट, व्यावसायिकाला झाली शिक्षा\nमुलाला भेट दिलेली स्वतःच्या ��माईची संपत्ती वडिलोपार्जित नाही; भाऊ-बहिणीचा वाद-HC\n 10वी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयात 63,000 रुपये पगाराचा जॉब\nनारायण राणेंना मोठा दिलासा, बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश\nनवाब मलिकांना कारागृहात मिळणार खुर्ची आणि गादी, कोर्टाने दिली परवानगी\nनवाब मलिक यांचा कोठडीत मुक्काम वाढला, कोर्टाकडून दिलासा नाहीच\n'प्रेमात पडलेली अल्पवयीन मुलंही सुरक्षित भविष्य मिळण्यासाठी पात्र' - न्यायालय\nआई-वडील जिवंत असेपर्यंत मुलगा संपत्तीवर दावा करू शकत नाही, न्यायालयानं फटकारलं\nनवाब मलिक यांना मोठा झटका, ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली\nविधानसभा अध्यक्षपद निवडणूक: गिरीश महाजनांना झटका, कोर्टाने याचिका फेटाळत फटकारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/great-place-to-work-these-companies-are-best-in-india-to-work-list-of-top-10-best-company-in-india-mhkb-569506.html", "date_download": "2022-07-03T11:23:18Z", "digest": "sha1:PZLJ5YHIPWGNDHMSICEACZAC5CP67RXB", "length": 8774, "nlines": 95, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या कंपन्यातील कर्मचारी सर्वात आनंदी, Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर – News18 लोकमत", "raw_content": "\nया कंपन्यातील कर्मचारी सर्वात आनंदी, Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर\nया कंपन्यातील कर्मचारी सर्वात आनंदी, Great Place to Work मध्ये भारतातील ही कंपनी पहिल्या क्रमांकावर\nGreat Place to Work ही लिस्ट दरवर्षी जाहीर केली जाते. 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्व्हे करुन दरवर्षी भारतातील 100 बेस्ट कंपन्यांची निवड केली जाते आणि त्यांना रँक दिला जातो.\nनवी दिल्ली, 24 जून : काम करण्यासाठी भारतात सर्वात बेस्ट कंपनी (Great Place to Work) कोणती आहे तुमच्यासमोर टाटा, बिर्ला अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांची नावं येतील. पण त्यापैकी कोणतीच कंपनी काम करण्याच्या दृष्टीने भारतातील बेस्ट कंपनी नाही. Great Place to Work ही लिस्ट दरवर्षी जाहीर केली जाते. 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्व्हे करुन दरवर्षी भारतातील 100 बेस्ट कंपन्यांची निवड केली जाते आणि त्यांना रँक दिला जातो. ही लिस्ट उद्देशपूर्ण आणि कठीण वर्कप्लेस कल्चरचं मूल्यांकन करुन काढली जाते. DHL Express - DHL Express भारतात काम करण्यासाठी बेस्ट कंपनी असल्याचं या लिस्टमधून समोर आलं आहे. Great Place to Work कडून जारी करण्यात आलेल्या रँकनुसार भारतातील 100 बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर 2021 मध्���े (India’s 100 Best Companies to Work for 2021) या कंपनीने पहिला क्रमांक मिळवला आहे. Mahindra and Mahindra - DHL Express नंतर Great Place to Work या लिस्टमध्ये ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोटिव अँड फार्म इक्विपमेंट सेक्टर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीत जवळपास 20 हजार कर्मचारी काम करतात. ही कंपनी SVUs पासून प्रीमियम लग्जरी यूटिलिटी व्हिकल्स बनवते. भारी कमर्शियल व्हिकल्सपासून थ्री व्हिलरचंही मॅन्यूफॅक्चरिंग केलं जातं. Intuit India - बेस्ट कंपनीच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर Intuit India आहे, जी एक बिजनेस अँड फायनेंशियल सॉफ्टवेअर कंपनी आहे. या लहानशा कंपनीत 1000 लोक काम करतात. ही कंपनी फायनेंशियल, अकाउंटिंग आणि टॅक्सच्या तयारीशी संबंधित सॉफ्टवेअर बनवते आणि विकते. याचे ग्राहक छोटे बिजनेस, अकाउंटेट्स आणि इंडिव्हिज्युअल्सही आहेत.\n(वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)\nAye Finance - गुडगावमधील Aye Finance भारतातील सर्वात उत्तम कंपन्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ही एक वित्त कंपनी आहे, जी भारतात MSME सेक्टरमध्ये सूक्ष्म उद्योगांसाठी बिजनेस लोन देते. बँकर्स संजय शर्मा आणि विक्रम जेटली यांनी 2014 मध्ये याची स्थापना केली होती. Synchrony - पाचव्या क्रमांकावर Synchrony कंपनी आहे, जी ग्राहक वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीत जवळपास 4000 लोक काम करतात. ही कंपनी 2020 मध्ये 27व्या नंबरवरुन 2021 मध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. त्याशिवाय टॉप 10 कंपन्यांमध्ये या कंपन्यांनी आपला आपली जागा मिळवली आहे. 6. Harrisons Malayalam Limited 7. Salesforce 8. Adobe 9. Cisco Systems India 10. Barbeque-Nation Hospitality\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/entertainment/john-abraham-says-attack-is-an-action-film-for-tomorrows-world", "date_download": "2022-07-03T11:03:33Z", "digest": "sha1:BHOWY2PIRPGBEAKRKBIT5XBAOIEG4PSF", "length": 11480, "nlines": 34, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "जॉन अब्राहम म्हणतो, “अटॅक हा उद्याच्या जगासाठी अॅक्शनपट आहे", "raw_content": "\nजॉन अब्राहम म्हणतो, “अटॅक हा उद्याच्या जगासाठी अॅक्शनपट आहे”\nतसं करताना आम्ही राष्ट्रभक्तीची भावना जागती ठेवली आहे. हा चित्रपट कोणत्याही पिढीतील प्रेक्षक पाहू शकतो\nयेत्या 26 जून रोजी रात्री 8.00 वाजता ‘झी सिनेमा’ वाहिनीवरून ‘अटॅक’ या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर प्रसारित केला जाणार असून त्यात देशाला वाचविण्यासाठी सुपर सोल्जर चा संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा अस्सल भारतीय असली, तरी त्यातील अॅक्शन प्रसंग हे जागतिक तोडीचे आहेत. त्यात जॉन अब्राहम हा सुपर सोल्जरच्या प्रमुख भूमिकेत असून त्यात रकुलप्रीत सिंग आणि जॅकेलिन फर्नांडिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अॅक्शन चित्रपटाच्या गटाला नव्या उंचीवर घेऊन जाणार्‍्या या चित्रपटाबद्दल बोलताना जॉन अब्राहमने आगळ्या चित्रपटांची निवड, ‘अटॅक’ची निर्मिती आणि अॅक्शनपटांबाबत केले जाणारे प्रयोग याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.\nहा चित्रपट एका अगदी नव्या संकल्पनेवर आधारित आहे. एक निर्माता म्हणून या चित्रपटाची निर्मिती तुला का करावीशी वाटली आणि एक अभिनेता म्हणून यात का भूमिका करावीशी वाटली\nभारतीय चित्रपटांतील अॅक्शन प्रसंगांना मला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं होतं आणि या चित्रपटाने मला ती संधी दिली. पण खरं सांगायचं झाल्यास हा अॅक्शनबद्दल नसून त्यामागील दृष्टिकोनाबद्दल असून चित्रपटात आम्ही तीच गोष्ट राखण्याचा प्रयत्न केला आहे. एक निर्माता म्हणून अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करताना मी खूप मोठी जोखीम उचलत होतो. तुम्ही नेहमी ज्या प्रकारच्या भूमिका साकारता, तशीच आणखी एक भूमिका साकारावी लागल्यास तुम्ही निराश होता. पण जर तुम्ही काहीतरी वेगळं करीत असाल आणि त्याच्या अपयशाची जोखीम तुम्ही उचलत असाल, तर निदान काहीतरी नवं केल्याचं समाधान तरी तुम्हाला मिळतं. मला अॅक्शनमध्ये नवं आणायचं होतं आणि नेहमीचा सुरक्षित अॅक्शनपट काढायचा नव्हता. ‘अटॅक’ हा उद्याच्या जगासाठीचा चित्रपट आहे. तुम्ही जर आजच्या आधुनिक युध्दसामग्रीकडे पाहिलं, तर तिथे तुम्हाला नेहमीची पारंपरिक सामग्री आढळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेऊन आम्ही या चित्रपटात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसं करताना आम्ही राष्ट्रभक्तीची भावना जागती ठेवली आहे. हा चित्रपट कोणत्याही पिढीतील प्रेक्षक पाहू शकतो, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे.\nतू भूमिका साकारलेल्या अटॅक, बाटला हाऊस, नो स्मोकिंग वगैरे चित्रपटांचा विचार केला, तर तू नेहमीच वेगळ्या संकल्पनेवरील चित्रपटांची निवड केल्याचं दिसतं. तू कशा प्रकारे चित्रपट निवडतोस\nआपल्याला जीवनात काय हवं आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. तुम्हाला पैसा पाहिजे की आदर मला आदर हवा होता. मी निवडलेल्या प्रत्येक चित्रपटाची मी जबाबदारी घेतो. आपण दररोज काही ना काहीतरी शिकतच असतो. प्रत्येक दिवस ही एक नवी निवड असते. तुमचं कधी तरी खूप चुकतं, तर कधी तुमचा निर्णय उत्तम ठरतो. हा निर्णय तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजावर घ्यावा लागतो. मला आता अपयशाची भीती वाटत नाही. कारण तुम्हाला दुसरी संधी नक्कीच उपलब्ध असते. म्हणूनच मी अगदी चाकोरीबाहेरील चित्रपटांची निवड करतो. अशा चित्रपटांमुळे मला काम करीत राहण्याची प्रेरणा मिळत राहते.\nतू आतापर्यंत अशा अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारली आहेस ज्यात राष्ट्रभक्तीच्या भावनेचा अंत:प्रवाह वाहात असतो. मग राष्ट्रभक्तीच्या भावनेला तंत्रज्ञानाची जोड देणार्‍्या चित्रपटाची तू निवड का केलीस\nराष्ट्रभक्ती आणि तंत्रज्ञान यांचा एकत्र वापर ही फार दुर्मिळ घटना आहे. पण ती प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवते. अशा प्रकारचे जे परदेशी चित्रपट आपण पाहतो, ते आपल्याला खूप आवडतात. तेव्हा मी विचार केला- भारतात असा चित्रपट का बनू शकत नाही\nत्यामुळेच अटॅक चित्रपटाद्वारे आम्ही भारतातील असा एकमेव वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनविला आहे. प्रेक्षकांमध्ये सतत उत्कंठा वाढविणारा सायन्स फिक्शन थरारक चित्रपट बनविण्याची आमची कल्पना होती. पण त्या प्रक्रियेत आम्ही भारतातील पहिला सुपर सोल्जर चित्रपट बनविला. चित्रपट पाहताना प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढेल आणि त्यांच्या विचारांना धक्का देईल, अशा चित्रपटांमध्ये मला भूमिका साकारण्याची इच्छा असते. पण खरा उद्देश ज्यात मलाही आनंद मिळेल, असा एक उत्तम चित्रपट बनविणं हा असतो.\nतू बर्‍्याच अॅक्शन चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेस, तेव्हा त्यातील तुझा आवडता भाग कोणता असत\nअॅक्शन हिरो बनण्यासाठी तुम्हाला आधी अॅक्शन हिरोसारखं दिसावं लागतं. तुमची शरीरयष्टी आणि एकंदर रूप तसं असावं लागतं. मी तंदुरुस्त आणि सुदृढ शरीरयष्टीबद्दल नेहमीच जागरूक असतो. त्यामुळे अशा चित्रपटांमध्ये मी समाविष्ट होऊ शकतो, असं मला वाटतं. असं असलं, तरी मला बाइक चालविणं सर्वात अधिक आवडतं. त्यामुळे ज्या चित्रपटात बाइकवरून पाठलाग करण्यासारखे प्रसंग असतात, अशा चित्रपटांना मी तात्काळ होकार देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/3629", "date_download": "2022-07-03T11:07:59Z", "digest": "sha1:3XAA2FC5KQBWTW7FJGGFTHU7VAJWWXWE", "length": 10488, "nlines": 122, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश\nखासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश\nमुंबई, दि.७ : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nकोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेण्यात आला असून ३० जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.\nमात्र अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.\n१) वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल.\n२) खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.\n३) खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.\n४) आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.\n५) महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करावी.\nPrevious articleकोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext articleमंत्री म्हणाले- कोर्टाचा आदर करतील\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiandocument.in/category/uncategorized/page/2/", "date_download": "2022-07-03T12:08:13Z", "digest": "sha1:ZIPZZHKHTRORT2HUTKUPXMAKQJ7B54LI", "length": 11108, "nlines": 95, "source_domain": "www.indiandocument.in", "title": "Uncategorized Archives - Page 2 of 3 - Indian Document", "raw_content": "\nshet mojani arj in Marathi जमीन मोजणी अर्ज नमुना मराठी\nshet mojani arj in Marathi, जमीन मोजणी अर्ज नमुना मराठी, जमीन मोजणी सोपी पद्धत, new mojani arj fees, Jamin mojani fee, bhumi abhilekh mojani आपल्याला कधी ना कधी शेत जमीन मोजण्याची गरज किंवा आपल्यला माहित करायचे असते कि आपली जमीन हि ७/१२ च्या हिशोबाने बरोबर आहे कि नाही. त्या साठी आपल्यला माहित नसते कि शेत …\nDeclaration Regarding Power of Attorney in Maharashtra, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी स्वघोषणा फॉरमॅट मराठी, मुखत्यारपत्र मराठी, poa affidavit format in Marathi pdf, Mukhtyar patra format in Marathi, पावर ऑफ अटॉर्नी मराठी, नमस्कार मित्रानो आज आम्ही परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहेत. मित्रानो आपल्याला या वेब साईट वर नवीन नवीन फॉर्म, प्रमाणपत्र, ऍफिडेव्हिट फॉरमॅट देत असतो. …\nform d1 test report msedcl in Marathi pdf, mseb test report format in Marathi, महावितरण टेस्ट रिपोर्ट मराठी pdf, डाउनलोड टेस्ट रिपोर्ट महावितरण, मित्रानो आपण महाराष्ट्र मध्ये राहत असलं तर आपल्यला लाईट ची गरज पडत असेल. व लाईट साठी आपल्यला मीटर घ्यावे लागते. आणि हो जर आपण महावितरण या कंपनी कडून मीटर घेत असलं तर …\nFerfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज\nFerfar Nakkal Arj in Marathi, फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज, फेरफार काढणे, भूमि अभिलेख फेरफार अर्ज, आपली चावडी फेरफार, maha ferfar 7/12 मित्रानो आपल्यला फेरफार नक्कल ची केव्हा तरी गरज पडणार किंवा पडत असेल तर आम्ही या पोस्ट मध्ये फेरफार नक्कल काढण्यासाठी जो अर्ज लागतो त्या साठी मराठी मध्ये फॉरमॅट घेऊन आलो आहेत. आपण फेरफार नक्कल …\nshop rental agreement format pdf दुकान भाडे करारनामा, शॉप रेंट एग्रीमेंट, जागा धारकाचे भाडेकरार पत्र १०० रु. च्या स्टंप पेपरवर नमस्कार मित्रानो आज मी परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्ही दुकान भाड्याने घेण्याचं किंवा देण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला दुकान भाडे करारनामा करावा लागतो. त्यासाठी व आपण टाईप रायटर असाल तर …\nRoom rent Agreement format in Marathi pdf Download, भाडे करार पत्र नमुना मराठी pdf, घर भाडे करार पत्र नमुना डाउनलोड PDF, नमस्कार मित्रानो आज मी तुमच्या साठी खूप महत्वाची पोस्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्ही कोर्ट मध्ये किंवा DTP चे किंवा तुम्हाला घर किंवा रूम भाड्याने घ्यायची असेल, व तुमचे घर भाड्याने द्यायचे असेल किंवा …\nShop And Establishment Registration, शॉप एक्ट लायसन्स कागदपत्रे, shop act licence documents list, शॉप एक्ट लाइसेंस डॉक्यूमेंट लिस्ट नमस्कर मित्रानो आम्ही या साईट वर नवीन नवीन प्रमाणपत्र, कागदपत्रे, नवीन योजना, सरकारी योजना या बद्दल ची माहिती देत असतो. आज या पोस्ट मध्ये शॉप एक्ट लायसन्स साठी लागणारे कागदपत्रे या बद्दल ची माहिती देत आहोत. जर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_59.html", "date_download": "2022-07-03T12:07:16Z", "digest": "sha1:C373DYF6VAOA2K4MJKQZHTBVQ2MPUBHX", "length": 8030, "nlines": 107, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका ; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingमहाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका ; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त\nमहाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका ; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त\nLokneta News एप्रिल ०८, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nकोल्हापूर: भाजपचे वर्चस्व असलेली पश्चिम महाराष्ट्र सर्वच देवस्थान समिती बरखास्त करत महाविकास आघाडीने भाजपला मोठा दणका दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अतिशय निकटचे असलेले महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. यामुळे पाटील यांना हा महाविकास आघाडीने दिलेला मोठा दणका समजला जातो.\nराज्यातील पश्चिम महाराष्ट्र, शिर्डी, पंढरपूर व सिद्धीविनायक या सर्वच देवस्थान समिती बरखास्त करण्याच्या हालचाली गेली काही महिने सुरू होती. कारण यातील सिद्धीविनायक वगळता इतर सर्व समितीवर भाजपचे वर्चस्व होते. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून भाजपचे या समितीवरील वर्चस्व मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून समित्या बरखास्त करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तयार केला होता. पहिले पाऊल म्हणून गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. त्याचा कार्यभार एक वर्षासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे.\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा या प्रमुख मंदिरासह कोल्हापूर, सांगली व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील३०४२ मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय तीस हजारावर एकर जमीन या समितीच्या ताब्यात आहे. भाजपचे राज्य आल्यानंतर २०१७ मध्ये तत्कालिन जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही मिळाला. या समितीत वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांचा यामध्ये समावेश होता.\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये दोन भाग करत मध्यंतरी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई समिती स्थापन करण्यात आली होती. पण अंतर्गत वादातून ही समिती कार्यरत झाली नाही. आता ती कार्यरत होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे आहेत. त��यामुळे या पदासाठी उद्योजक व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, माजी महापौर सई खराडे यांची नावे चर्चेत आहेत. अंबाबाई समितीसाठी डॉ. संजय डी. पाटील, माजी महापौर सागर चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.\nदेवस्थान महामंडळ व अध्यक्ष\nसिद्धविनायक न्यास मुंबई - आदेश बांदेकर\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती - महेश जाधव\nविठ्ठल रूक्मीणी मंदिर समिती - गहिनीनाथ महाराज औसीकर\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.skcounselling.in/blog/marital-adjustment/", "date_download": "2022-07-03T12:14:47Z", "digest": "sha1:ASZCXOTGNRFVC5HVZY6RABQMMGCSYRMX", "length": 9333, "nlines": 154, "source_domain": "www.skcounselling.in", "title": "लग्न आणि पहिले दोन वर्ष - Sk Psychological Counselling Hub", "raw_content": "\nलग्न आणि पहिले दोन वर्ष\nलग्नाची पहिली दोन वर्षे इतकी महत्त्वाची का आहेत याबाबत आज मला हे सीमा ला समजून सांगणे गरजेचे होते. गेल्यावर्षी लग्न होऊन सासरी आलेली सीमा वैतागून गेलेली दिसली. विवाहपश्चात कौन्सेलिंग करण्याच्या तिच्या इच्छेबाबत मी तिला धन्यवाद देऊन, तिला ठराविक गोष्टी करायला लावून संसाराची गाडी कशीबशी मार्गस्त केली. पहिल्या दोन वर्षात बऱ्याचदा जोडप्यांमध्ये आपला संसार नीट होईल का याबाबत शंका दिसून येते आणि हे सर्व जगभर होते म्हणून काळजी करण्यासारखे नाही हे सीमाला समजावून सांगितले. मग पहिल्या दोन वर्षात असे काय घडते कि ज्याने करून संसाराची काडीमोड होते कि काय अशी भीती वाटते:\n१. हनिमून नंतर ची वास्तवता – नवीन घरी स्थिर होण्याची कसरत व वास्तवता. कुटुंबाची मानसिकता व मतभेद.\n२. प्रेम आणि आत्मीयतेचा अभाव – हळूहळू एकमेकांना वेळ देणे कमी होणे.\n३. एकत्र फिरण्यास असमर्थता. लग्नाअगोदर व नंतर बराच फरक पडणे.\n४. स्वार्थी भावना. जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा.\n५. भांडण होण्याची भीती.\n६. एकमेकांबाबत आदर नसणे.\n७. इतर गोष्टींकडे दिलेला वेळ. अति-वचनबद्धता व न पाळणे.\n८. जास्त खर्च त्यामुळे येणार ताण.\n९. पालकांवर खूप अवलंबून असणे.\n१०. लैंगिक समस्या. एकमेकांना दोष.\n११. व्यसन आणि / किंवा पदार्थांचा गैरवापर\n१२. भावनिक आणि / किंवा शारीरिक शोषण\n१३. खूप तरुणपणी किंवा चुकीच्या कारणांसाठी लग्न ��ेले असेल तर.\nबहुतेक विवाहित जोडप्यांना त्यांचे लग्न व नावीन्य याबाबत हळू हळू घट होताना साधारण चौथ्या वर्षी दिसते; सातव्या वर्षाच्या आसपास, तणाव इतका वाढतो की जोडपी एकतर घटस्फोट घेतात किंवा आपल्या जोडीदाराशी जुळवून घेतात.\nयाव्यतिरिक्त दुसरी जोडपी असतात – नेहमी खुश, ये जिंदगी न मिले दोबारा वाली. येईल त्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी. असा का फरक असतो :\n१. जबाबदारी घ्यायची सवय.\n३. लग्न आणि कार्यपद्धती याची माहिती.\n४. समाज आणि कुटुंब व्यवस्थेवर विश्वास.\n५. स्वतःच्या कुटुंबाकडून मिळालेली शिकवण.\n६. जोडीदाराबरोबर समजदार व वैचारिक संवाद.\nआजकाल सगळ्या पालकांना, मुले-मुली यांना भीती हीच, कि पुढे काय होईल. सगळे तपासून घेऊन सुद्धा काडीमोड होते. पैसे, इज्जत, मानसिक आघात हे सगळं सोपे नाही. हाडाची काडे, आत्महत्या, भांडणे, मारामाऱ्या, पोलीस आणि शेवटी कोर्ट – मजा वाटते का, कि हा खेळ आहे पुन्हा नशिबाला दोष देतो. वैवाहिक समायोजन – लग्नानंतर पुढे काय हे घरी मुलं व मुली पाहतात.. मग लग्न झाल्यावर हीच अडजस्टमेन्ट केली तर काही प्रॉब्लेम होत नसतो.\nविवाहपूर्व समुपदेशन महत्वाचे आहे त्यामधून येणाऱ्या संभाव्य गोष्टींना तोंड कसे द्यायचे, तुमची मानसिकता कशी आहे व ती आजून चांगली कशी करावी याची माहिती मिळाल्यास संसार नक्कीच राजाराणीचा होईल. पहा पटतंय का\nव्यक्त होताय, जरा सांभाळून\naher mangesh on मैत्री आणि आपले भवितव्य\nSohel on नाविन्याचा ध्यास आणि अपयश\nArchana Deshpande on मानसिक आरोग्य आणि कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hi.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80:%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80.djvu", "date_download": "2022-07-03T11:12:10Z", "digest": "sha1:IKGFTR65DZM3WSEKRI2NDFY4UPALYY3W", "length": 5150, "nlines": 78, "source_domain": "hi.wikisource.org", "title": "विषयसूची:बंकिम निबंधावली.djvu - विकिस्रोत", "raw_content": "\nनेविगेशन पर जाएँ खोज पर जाएँ\nलेखक बंकिम चंद्र चट्टोपाध्याय\nअनुवादक पंडित रूपनारायण पांडेय\nप्रकाशक हिंदी ग्रंथ रत्नाकर कार्यालय\n– – – – – – – मुखपृष्ठ प्रकाशक विषयानुक्रमणिका विषयानुक्रमणिका – – १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ��४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ – – – – –\ntitle=विषयसूची:बंकिम_निबंधावली.djvu&oldid=498922\" से लिया गया\nभारतीय विकिस्रोत संपादनोत्सव अगस्त २०२१\nलॉग-इन नहीं किया है\nहाल में हुए परिवर्तन\nपृष्ठ से जुड़े बदलाव\nइस पृष्ठ को उद्धृत करें\nइस पृष्ठ का पिछला बदलाव २१ सितम्बर २०२१ को ०७:३२ बजे हुआ था\nटेक्स्ट क्रिएटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन-ShareAlike लाइसेंस के अंतर्गत उपलब्ध है; अतिरिक्त शर्तें लागू हो सकती हैं अधिक जानकारी के लिए उपयोग की शर्तें देखें\nविकिस्रोत के बारे में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/take-care-of-chickens-in-the-cold-article-by-krushisampran-samuha/", "date_download": "2022-07-03T11:58:11Z", "digest": "sha1:F56Z442D7RMP3CVHGJDHKLLA5S23HR2F", "length": 19916, "nlines": 204, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "थंडीत कोंबड्यांचा करा असा सांभाळ - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » थंडीत कोंबड्यांचा करा असा सांभाळ\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nथंडीत कोंबड्यांचा करा असा सांभाळ\nथंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. याचा परिणा�� अंडी उत्पादनावर होत असल्याने थेट फटका व्यवसायास बसतो. थंडीत दिवसात कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा याबद्दल जाणून घ्या या लेखातून…\nसौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र\nकमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, पाणी पिणे कमी होणे, प्रजनन क्षमता आणि अंडी उबवणक्षमता कमी होणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांच्या शेडचे, लिटरचे आणि आहाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल याकडे लक्ष द्यावे.\nथंड वातावरणाचा द्राक्षावर होणारा परिणाम\n🐓 लिटरचे व्यवस्थापन 🐓\nशेडमध्ये चांगल्या प्रकारचे लिटर वापरल्यामुळे कोंबड्यांना ऊब मिळते, शेडमध्ये एकसारखे तापमान राखले जाते त्याचप्रमाणे लिटर पानी शोषून घेण्यासाठी देखील मदत करते. कोंबड्यांच्या विष्टेची रासायनिक प्रक्रियेची तीव्रता कमी करते त्यामुळे कोंबड्यांचा आणि विष्टेचा थेट संपर्क होत नाही.\nहिवाळ्यात शेडमध्ये ६ इंच जाडीच्या चांगल्या प्रकारच्या लिटरचे अाच्छादन करावे. लिटरसाठी भाताचे तूस, काड याचा वापर करावा.\nलिटर दर आठवड्याला खाली वर करावे अाणि त्यामध्ये अावश्यकतेनुसार चुना मिसळावा.\n🐓 कोंबड्यांचे शेड 🐓\nशेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी त्यामुळे हिवाळ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शेडमध्ये येण्यास मदत होते.\nशेडच्या ज्या भागातून थंड हवा शेडमध्ये येते अशा ठिकाणी गोनपाट लावावेत. सकाळी शेडमध्ये सूर्यकिरणे येण्यासाठी गोणपाट पुन्हा गुंडाळून ठेवावेत.\nकोंबड्यांच्या विष्ठेमुळे शेडमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू तयार होत असतो. शेडमध्ये जर हवा खेळती नसेल तर अमोनिया वायूमुळे कोंबड्यांमध्ये श्वसनाविषयी समस्या निर्माण होतात. त्यासाठी शेडमध्ये सरकनाऱ्या खिडक्यांचा वापर करावा कारण त्या दिवसा सोप्या पद्धतीने उघडता येतात आणि रात्रीच्या वेळी पटकन बंद करता येतात.\nशेडमधील प्रदूषित हवा बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट पंख्याची व्यवस्था करावी.\n🐓 कोंबड्यांचा आहार 🐓\nशरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरक्रिया चालू ठेवून हाडे, मांस, पंख आणि अंड्याच्या निर्मितीसाठी कोंबड्यांना उत्तम दर्जाचे खाद्य देणे आकश्यक आहे.\nकमी तापमानात कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात आणि या वेळी त्यांची ऑक्���िजनची मागणीदेखील जास्त असते. ज्या वेळी तापमान खूपच कमी असेल त्या वेळी कोंबड्यांना जास्त प्रमाणात खाद्य द्यावे. कारण शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते.\nचयापचायच्या क्रियेत प्रत्येक कोंबड्यांमध्ये प्रत्येक दिवसाला जसे तापमान बदलेल तशी ऊर्जा वापरण्यात (कॅलरी) भिन्नता दिसून येते. ज्या वेळी कोंबड्यां खूप खाद्य खातात त्या वेळी घेतल्या जानाऱ्या ऊर्जेबरोबर न लागणारे बाकीचे पोषक द्रव्ये पण मोठ्या प्रमाणावर खातात त्यामुळे असे अन्न द्रव्य वाया जाते.\nवाया जाणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कोंबड्या खाद्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असणाऱ्या स्रोतांचा प्रामुख्याने स्निग्ध पदार्थाचा वापर करावा किंवा खाद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण समान ठेवून बाकीच्या पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी करावे.\nशेडमध्ये फीडर्सची संख्या वाढवावी. दिवसभर कोंबड्यांना खाद्य उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.\n🐓 पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन 🐓\nहिवाळ्यामध्ये कोंबड्या खूप कमी पाणी पितात, त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी त्यांना ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पाणी खूप थंड असेल तर त्यामध्ये गरम पाणी मिसळून द्यावे. त्यामुळे पाण्याचे तापमान पिण्यायोग्य होते.\nकोंबड्यांना अनेक प्रतिबंधात्मक लसी, औषधे, जीवनसत्त्वे ही पाण्यामधूनच दिली जातात. त्यामुळे लस, औषधे, जीवनसत्त्वे देण्यापूर्वी काही तास अगोदर पाणी देऊ नये. औषधे देताना ती कमी पाण्यातच द्यावीत.\nAgricultureCare in Cold seasoncoldIye Marathichiye NagariPoultry Managmentइये मराठीचिये नगरीकृषिसमर्पण समूहकोंबड्यांचे व्यवस्थापनथंडीत घ्यावयाची काळजी\nसण, उत्सवात हवी योग्य आध्यात्मिक बैठक\nगार्डन्स क्लबचे अनोखे पुष्प प्रदर्शन…\nटीम इये मराठीचिये नगरी\nघरातीलच देशी केळीपासून रोपे करून फुलवली बाग\nPhotos : सुरात गाणारा टकाचोर…\nकोकेडमा कसे तयार करायचे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोक��ातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/saptahik-rashifal-weekly-horoscope-44661/", "date_download": "2022-07-03T12:19:14Z", "digest": "sha1:BKZJTRF4FQBXC3JYDX7LAUPJMMZ3EFGU", "length": 13284, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "साप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 मार्च : मिथुन राशीच्या लोकांना ताऱ्यांची साथ मिळेल, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीसाठी - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/साप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 मार्च : मिथुन राशीच्या लोकांना ताऱ्यांची साथ मिळेल, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीस���ठी\nसाप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 मार्च : मिथुन राशीच्या लोकांना ताऱ्यांची साथ मिळेल, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीसाठी\nमेष : या आठवड्यात कोणताही निर्णय व्यावहारिक पद्धतीने घ्या, यामुळे तुम्ही कठोर परिश्रमाने प्रत्येक कठीण स्थिती प्राप्त करू शकाल. व्यवसायात खूप मेहनत करावी लागेल. पण तुम्ही तुमच्या धाडसाने आणि धैर्याने तुमचे मनोबल ढासळू देणार नाही. कौटुंबिक व्यवसायात तुमच्या योग्य कार्यामुळे अनुकूलता राहील.\nवृषभ : या आठवड्यात तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि मनोरंजक कामात अधिकाधिक वेळ घालवाल. मानसिकदृष्ट्या तुम्हाला खूप आराम मिळेल. घरातील ज्येष्ठांचा मान-सन्मानही तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळाल. नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून अंतर ठेवा. व्यवसायात भागीदारीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल नाही. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा.\nमिथुन : या आठवड्यात ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. पण इतरांकडून अपेक्षा न ठेवता तुमच्या कामाच्या क्षमतेवर अधिक विश्वास ठेवा. यामुळे परिस्थिती चांगली होईल. कोणतीही महत्त्वाची माहिती मिळाल्याने कोणतीही समस्या दूर होईल. कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता राहील. उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल. दिनचर्या हुशारीने आणि शांतपणे व्यवस्थित ठेवा.\nकर्क : या आठवड्यात काही काळापासून सुरू असलेल्या त्रास आणि चिंतांवर तोडगा निघेल. तुमच्या स्वतःच्या बळावर सर्व काही करण्याची क्षमता असेल. व्यवसायात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. तुमच्या कामाची पद्धत बदलण्याची खात्री करा. तुमचा आत्मविश्वास ठेवा. बाहेरच्या लोकांना तुमच्या घरच्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका.\nसिंह : कामाची भरभराट होईल. पण यश मिळाल्याने दिलासाही मिळेल. आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल. युवकांना त्यांच्या कामानुसार शुभ फळ मिळतील. व्यवसायात या आठवड्यात घाईघाईने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. कृपया पात्र व्यक्तीचा सल्ला घ्या. यावेळी मार्केटिंगशी संबंधित कामांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.\nकन्या : तुमचे कोणतेही ध्येय साध्य करण्यात तुम्हाला यश मिळू शकते. त्यामुळे वेळेचे मूल्य आणि महत्त्व यांचा आदर करा. मालमत्तेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन पक्���, नवीन लोकांशी व्यवहार करताना सावध राहा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. यावेळी आपल्या कामाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे.\nतूळ : तुम्हाला तुमच्या कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी, मनन आणि चिंतन करा, यातून तुम्हाला नक्कीच काही मार्गदर्शन मिळेल. कार्यालयीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.\nवृश्चिक : या आठवड्यात सामाजिक वर्तुळ वाढेल आणि अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. एखादे काम पूर्ण करण्यात तुमची मेहनत यशस्वी होईल. घरातील सुखसोयींच्या खरेदीसाठी कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ जाईल. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ घालवणे चांगले. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. जोडीदाराची साथ राहील.\nधनु : आठवडा सामान्यतः फलदायी आहे. तुमचे राजकीय किंवा सामाजिक संपर्क आणखी मजबूत करा. प्रयत्न केले तर कोणतेही इच्छित कार्य पूर्ण होऊ शकते. पण जास्त फायद्याची अपेक्षा करू नका. व्यवसायात काही अडचणी येतील. यावेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य तोडगा निघेल आणि कौटुंबिक वातावरणही प्रसन्न राहील.\nमकर : कौटुंबिक आणि आर्थिक संबंधित कामांचे सकारात्मक परिणाम होतील. काही काळापासून सुरू असलेल्या अशांत दिनचर्येतूनही दिलासा मिळेल. अनुभवी आणि धार्मिक व्यक्तीसोबत काही वेळ घालवल्यास तुमच्या विचारधारेत सकारात्मक बदल घडून येतील. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील.\nकुंभ : वैयक्तिक आणि कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात जास्त वेळ जाईल. जवळच्या नातेवाईकाशी सुरू असलेला वाद तुमच्या प्रयत्नांपासून दूर राहील. मनोरंजक कामात थोडा वेळ घालवल्यास शांतता मिळेल. किरकोळ आणि दैनंदिन उत्पन्नावर अधिक लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती सामान्य राहील, परंतु आवश्यकतेनुसार कामे पूर्ण होतील.\nमीन : आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील. नवीन ऑर्डर किंवा करार सुरक्षित केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न करत राहा. सरकारी नोकरांना अधिकृत प्रवास करावा लागू शकतो. तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमताही योग्य राहील. तुमची कोणतीही समस्या अनुभवी व्यक्तीला भेटून देखील सोडवली जाऊ शकते.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वा��ा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pimpari-chinchwad-news/", "date_download": "2022-07-03T11:36:59Z", "digest": "sha1:E5XNI3TGYP2IMDOFMBVR2OLF7DGNP6YD", "length": 13028, "nlines": 225, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "pimpari chinchwad news – Dainik Prabhat", "raw_content": "\nअग्निशामक दलाने दिले 299 प्राणी-पक्ष्यांना जीवनदान\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने गेल्या सात वर्षांत संकटात सापडलेल्या तब्बल 299 प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. तसेच पंतगाच्या मांज्यामुळे अडकलेल्या ...\nकाकडी, आले, लिंबांना मागणी वाढली\nपिंपरी - उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने काकडी व लिंबांना मागणी वाढली आहे. मिरची, वांगी व गवारीचे दर वधारले आहेत. याशिवाय ...\nविकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हावे – आमदार महेश लांडगे\nपिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात गेल्या पाच वर्षांत लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने विकासाच्या मुद्यांवर राजकारण करावे. भ्रष्टाचाराच्या ...\nतीन दिवसांपासून सर्व्हर बंद ; शिधापत्रिकांचे कामकाज ठप्प\nपिंपरी - सर्व्हर बंद पडल्याने शिधापत्रिकांचे ऑनलाइन कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडले आहे. पिंपरी आणि चिंचवड विभागातील सुमारे 600 ...\nगावजत्रांमधील आखाड्यात पुन्हा रंगणार “कुस्त्यांचे फड’\nपिंपरी - शहर परिसरातील दरवर्षी, उन्हाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या गावजत्रा आणि त्यामधील कुस्त्यांच्या फडामध्ये करोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला होता. यावर्षी ...\nपिंपरी कॅम्प पुन्हा बंद; नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय\nपिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पातील दुकानात ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. ...\nविधानपरिषदेसाठी योगेश बहल यांना संधी द्या\nपिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मागणी पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगेश ...\nलग्नात सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने पोलिसांची कारवाई\nवडगाव मावळ (प्रतिनिधी): लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या आणि 50 व्यक्तींची परवानगी असताना अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, ...\nपुणे: मावळातून सहा गुन्हेगार तडीपार\nवडगाव मावळ (प्रतिनिधी): येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमधील सहा गुन्हेगारांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, ...\nजिल्हा रुग्णालयात तीन करोनाबाधित, दोन मुक्‍त\nपिंपरी (प्रतिनिधी): सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल संशयित करोना रुग्णांपैकी गुरुवारी (दि. 18) तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, ...\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/09/masaledar-kantoli-bhaji-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:57:34Z", "digest": "sha1:LL5SWUHWV2E62EENSNBLTN7DTDZR45M5", "length": 5351, "nlines": 72, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Masaledar Kantoli Bhaji Recipe in Marathi", "raw_content": "\nमसालेदार कांटोळी – Spiny Gourd in English and Kantola in Hindi: कांटोळी ची भाजी खूप चवीस्ट लागते. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. ही मसाल्याची कांटोळी फार खमंग लागते.\nमसालेदार कांटोळी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट\n१ टे स्पून तेल\n१/४ टी स्पून हिंग\n५-६ लाल सुकलेल्या मिरच्या\n२ टे स्पून सुके खोबरे कीस\n१/४ टी स्पून हळद\n१ टे स्पून धने\n१ छोटा दलचीनीचा तुकडा\n२-३ लवंग व वेलदोडे\n१ टी स्पून सांबर मसाला\n१/२ टी स्पून जिरे\nकृती : कांटोळी धुवून प्रतेक कांटोळीला मधोमध चीर द्यावा. म्हणजे त्यामध्ये मसाला भरता येतो.\nमसाल्या करीता : एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून थोडा परतून घ्यावा मग त्यामध्ये लाल मिरच्या, किसलेले सुके खोबरे, धने, दालचीनीचा तुकडा, लवंगा, वेलदोडे, सांबर मसाला, जिरे, लसूण, कोथंबीर घालून थोडे परतून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. व वाटलेला मसाला चिरलेल्या कांटोळ्यात भरावा.\nएका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, कांदा घालून गुलाबी रंगावर खरपूस परतून घ्यावा. मग त्यामध्ये मसाला भरलेल्या कांटोळ्या घालून थोडे शिजण्यापुरते पाणी घालावे. मग मंद विस्तवावर भाजी शिजवून घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T11:13:42Z", "digest": "sha1:KG7IAIINLU7R2O53JA5U7V77JUSDSTK7", "length": 27324, "nlines": 200, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "स्मार्टफोन अॅप माइंडफुलनेसमध्ये कशी मदत करू शकते", "raw_content": "\nस्मार्टफोन अॅप माइंडफुलनेसमध्ये कशी मदत करू शकते\nमाइंडफुलनेसच्या फायद्यांवरील बहुतेक अभ्यास सिएटल तुरुंगातील 36 कैद्यांवर केलेल्या संशोधनाकडे परत जातात ज्यांची दहा दिवसांच्या ध्यान कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यात आली होती. काही वेळाने या कैद्यांची सुटका करण्यात आली. जवळपास त्याच वेळी सोडण्यात आलेल्या त्यांच्या समकक्षांपेक्षा त्यांनी लक्षणीयरीत्या कमी कोकेन, गांजा आणि अल्कोहोल सेवन केल्याचे आढळून आले. त्यांच्या व्यक्तिमत्वातील हा विकास आणि त्यात आढळलेले बदल 2006 मध्ये डॉ. साराह बोवेन यांनी प्रकाशित केले होते आणि त्यांचा उपयोग सजगतेचा पाया म्हणून केला जातो.\nध्यानाद्वारे माइंडफुलनेसचा सराव करणे हा सराव सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग आहे, परंतु स्मार्टफोन अॅप्स तुमच्या माइंडफुलनेस प्रवासात खरोखर मदत करू शकतात\nअन्न आणि पाण्यानंतर मोबाईल फोन ही अत्यावश्यक बाब बनली आहे आणि म्हणूनच, तणावाशी लढण्यासाठी मदत करणारे अॅप समाविष्ट केल्याने काही प्रकरणांमध्ये तणाव आणि इतर मानसिक आरोग्य समस्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. या दाव्याचे समर्थन करण्यासाठी आणि वैयक्तिक उपचार आणि प्रशिक्षणाप्रमाणे त्याची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी कोणतेही संशोधन अस्तित्त्वात नसले तरी, काही माइंडफुलनेस अॅप निर्मात्यांचा असा ���िश्वास आहे की इंटरनेटवरील माइंडफुलनेस प्रोग्रामचा लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात फायदा होतो.\nत्याच्या मुळाशी, माइंडफुलनेस म्हणजे प्रतिक्रियाशील आणि भारावून न जाता संपूर्णपणे उपस्थित राहण्याची आणि सभोवतालची परिस्थिती समजून घेण्याची क्षमता. ही प्रत्येकामध्ये एक गुणवत्ता आहे आणि त्याला जादू करण्याची आवश्यकता नाही. नियमित ध्यान करून माइंडफुलनेसचा सराव करता येतो. हे बसून, चालताना किंवा उभे असताना किंवा खेळासोबत ध्यानाचा सराव करताना करता येते.\nयेथे सजगतेबद्दल काही मूलभूत तथ्ये आहेत:\nमाइंडफुलनेस ही विदेशी किंवा अज्ञात वस्तुस्थिती नाही. हे परिचित आहे आणि त्याचे फायदे मिळविण्यासाठी तुम्हाला फक्त रोजच्या सरावाची गरज आहे\nमाइंडफुलनेस हा विशेष प्रकारचा ध्यान नाही\nसजगतेचे पालन करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वभाव बदलण्याची गरज नाही\nमाइंडफुलनेसमध्ये आमूलाग्र बदल होण्याची आणि सामाजिक घटनेत बदलण्याची अफाट क्षमता आहे\nमाइंडफुलनेस सिद्ध वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे\nमाइंडफुलनेस परिणामकारकता आणि नावीन्यपूर्णतेकडे नेतो\nप्रभावीपणे अंतर्भूत केल्यावर, सजगता तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनते\nमाइंडफुलनेस कोणीही करू शकतो आणि विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींपुरता मर्यादित नाही\nमाइंडफुलनेसमध्ये अॅप्स कशी मदत करतात\nमाइंडफुलनेस आणि मेडिटेशनसाठी स्मार्टफोन अॅप्स Android आणि Apple वापरकर्त्यांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत आणि डाउनलोडच्या संख्येत आणि वापराच्या वेळेत झपाट्याने वाढ होत आहे. इंटरनेटने माइंडफुलनेस अॅप्स आणि मेडिटेशन अॅप्ससाठी वेब-आधारित शोधांमध्ये दहापट वाढ पाहिली आहे, ज्या प्रमाणात आता असे दिसते की आपण मानवांपेक्षा आणि वैयक्तिक प्रशिक्षणापेक्षा अॅप्ससह अधिक मध्यस्थी करत आहोत. 2018 मध्ये माइंडफुलनेस अॅप्ससाठी प्रचंड कमाई झाली. हे अॅप्स उत्पादकता, कार्यक्षमता आणि विश्रांतीमध्ये वाढ करण्याची जाहिरात करत असल्याचे दिसून आले आहे.\nमाइंडफुलनेसच्या फायद्यांव्यतिरिक्त, काही संशोधन माइंडफुलनेसच्या प्लेसबो प्रभावाकडे देखील निर्देश करतात. काहीवेळा, माइंडफुलनेस अॅप तुम्हाला तणावापासून मुक्त करेल हे जाणून घेतल्याने तुमचा तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. जगभरातील मोठ्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये���ी, प्लेसबॉस हा एक आवश्यक गट असण्याचे हे एक कारण आहे. नून आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात, त्यांनी सूचना प्राप्त केलेल्या गटाच्या विरूद्ध माइंडफुलनेस संसाधने प्राप्त केलेल्या सहभागींमध्ये कोणताही फरक आढळला नाही. असे असले तरी, जगभरातील वापरकर्त्यांनी डाउनलोड केलेल्या वाढीमुळे तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी अॅपचा वापरकर्त्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो.\nClaritas Mindsciences , माइंडफुलनेस प्रशिक्षणासह डिजिटल उपचारात्मक उपाय प्रदान करणाऱ्या कंपनीने 3 अॅप्स सादर केल्या आणि या अॅप्सच्या वापरावर आधारित क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. त्यांनी निरीक्षण केले की त्यांच्या व्यसनाधीन स्वभावामुळे, स्मार्टफोन हे थेरपिस्टपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे कारण ते आवश्यकतेच्या क्षणी अचूकपणे थेरपी देऊ शकतात.\nअनेक माइंडफुलनेस अॅप्स वैज्ञानिक अभ्यासातून गेले आहेत. काही, जसे की माइंडफुल मूड बॅलन्स अॅपने, नैराश्यासारख्या मानसिक स्थितींना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिणामकारकता दर्शविली आहे. या व्यतिरिक्त, स्मार्टफोनद्वारे अॅप्स वापरकर्त्यांना अॅपबाहेरील माइंडफुलनेसची अत्यावश्यकता समजून घेण्यास आणि समजण्यास मदत करतात.\nमाइंडफुलनेस अॅप्स अनेक फायद्यांसह येतात जसे की:\nहे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य अॅपच्या सदस्यता मॉडेलवर आधारित आहे जे त्याच्या वापरकर्त्यांकडून प्रति वर्ष सदस्यता शुल्क आकारते. या बदल्यात, हे पेमेंट वापरकर्त्याला अॅपवर अधिक अवलंबून बनवते आणि त्यांना लक्झरी म्हणून विचार करण्यास अनुमती देते.\nहे वैशिष्ट्य या वस्तुस्थितीवर आधारित आहे की माइंडफुलनेस अॅप तुमच्या मोबाइल फोनवर योग्य आहे जे प्रत्येकजण त्यांच्यासोबत सर्वत्र घेऊन जातो. हे वापरकर्त्याला विचार करण्यास अनुमती देते की ते वेळ किंवा स्थानाच्या मर्यादांशिवाय सजगता आणि ध्यानाचा सराव करू शकतात.\nमाइंडफुलनेस अॅपचे ध्यान ही एक मार्गदर्शित क्रियाकलाप असल्याने, वापरकर्त्यांना दैनंदिन आवश्यक साधनांऐवजी ते निष्क्रिय आहे असा विचार करण्याची परवानगी आहे.\nस्मार्टफोन अॅप्स वापरण्यास सोपे आहेत ही वस्तुस्थिती वापरकर्त्यांना डाउनलोड करण्यास प्रवृत्त करते आणि सजगतेच्या सरावाचा फायदा घेते.\nमाइंडफुलनेस अॅप्स हा समाजात वाढणारा ट्रेंड आहे. या अ��प्सना शांत करणारे अॅप्स आणि श्वासोच्छवासाचे अॅप्स म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते कारण ते शांत आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामाच्या वापराद्वारे तणाव आणि चिंता कमी करण्याच्या क्षमतेमुळे. ते केवळ तणावमुक्त आणि कमी करत नाहीत तर सामाजिक संबंध सुधारण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करतात.\nमाइंडफुलनेस अॅप्सवरील संशोधन देखील माइंडफुलनेसच्या विविध फायद्यांची पुष्टी करते. व्यक्तिशः मार्गदर्शित माइंडफुलनेस प्रशिक्षण हे आमच्या जलद गतीच्या जगात साध्य करणे आव्हानात्मक असताना, एक माइंडफुलनेस अॅप तुम्हाला ध्यान आणि सजगतेशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकते, तुम्ही कुठेही असाल, वेळ किंवा ठिकाण काहीही असो. युनायटेड वी केअर हे असेच एक अँड्रॉइड आणि iOS अॅप आहे जे केवळ व्यावसायिकांद्वारे चालवले जात नाही तर पूर्णपणे विनामूल्य प्रवेशयोग्य देखील आहे युनायटेड वुई केअर सारख्या अॅप्सचा वापर केल्याने तुम्हाला अधिक चांगले मानसिक आरोग्य मिळण्यास आणि आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होईल.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nसेक्स थेरपी व्यायामाचा सरा�� केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\nजून 25, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nजून 20, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nजून 18, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\nजून 17, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/vilas-patne-article-on-babasaheb-purandare/", "date_download": "2022-07-03T11:34:57Z", "digest": "sha1:7SKCCMEH62EQAHMJKHG7667SR4YOJ5NF", "length": 23310, "nlines": 195, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "शिववाणी थंडावली - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » शिववाणी थंडावली\nमुक्त संवाद विशेष संपादकीय\nबाबासाहेब पुरंदरे आणि विलास पाटणे\nश्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (ता.१५) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेली 70 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धडाडणारी शिववाणीची तोफ अखेर थंडावली. डिसेंबर 2020 मध्ये एका सायंकाळी पुण्यात त्यांची भेट झाली : रामशास्त्री पुस्तकाच कौतुक करुन त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. त्यांचा उत्साह जबरदस्त होता. त्यांनी माझीच आस्थेवाईकपणे चौकशी केल्याने संकोचल्यासारखे झाले. परंतु मीच निरोप घेतला.\nबाबासाहेब भाषेवर जबरदस्त हुकमत ठेवत शिवचरित्राचा पट श्रोत्यांसमोर अलगद ठेवायचे. विषय, वातावरण व भाषा यांची विलक्षण एकरुपता त्यांच्या भाषणात प्रत्यक्षात येते. इतिहासातील बारीक सारीक सारे तपशिल, गावे, तारखा, शके, सनावली, तिथ्या अचुकपणे आपल्या समोर ठेवतात. नज���ेतील धाक, चेह­ऱ्यावरील तेजस्वीपणा, शब्दांची अचुक फेक आणि आवाजातील गांभीर्य सर्वांमुळे सारे प्रसंग दांडग्या स्मरणशक्तीमुळे बाबासाहेब डोळ्यांसमोर साक्षांत जिवंत करायचे.\nसन 73 च्या दरम्याने शिवचरित्र व्याख्यानमालेच्या निमित्ताने बाबासाहेबांची पहिली भेट झाली. लाघवी स्वभाव आणि वागण्यात कौटुंबिक जिव्हाळा प्रत्ययास आला. व्याख्यानमालेबरोबर अनेक गड बाबासाहेबांच्या बरोबर पहाण्याचा योग आला. साधासरळ माणूस, वागण्यात व शिष्टाचारात संस्थानी रितीरिवाज. समोरच्या माणसाशी भेट संवाद साधणारी प्रेमळ भाषा. व्यक्तिमत्वात भारदस्तपणा आणि त्यामागे लपलेला निरागसपणा भावून गेला.\nबाबासाहेबांचे चुलते कृष्णाजी वासुदेव हे इतिहास संशोधक, चांगले जाणकार, वडील बळवंतराव चांगले चित्रकार तर आई कथाकथनात पारंगत. संस्काराचा असा वारसा लाभल्यानंतर बाबासाहेब इतिहासात न रमले तरच नवल होत. 1941 मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा इतिहास संशोधक मंडळात आले. तेव्हापासून गेली आठ दशके संशोधनाचे कार्य अव्याहतपणे चालू होतेे.\nछत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्वाने बाबासाहेब पुरते झपाटून गेले होते. गेली सात दशके व्रतस्थाच्या निष्ठेने हजारो व्याख्यानाद्वारे बाबासाहेबांनी शिवचरीत्र खेडपासून दिल्लीपर्यंत सा­या मराठी समाजात मोठ्या भक्तिभावाने पोहचविले. बाबासाहेबांनी मराठी माणसाच्या धमन्यात शिवाजी ओतला आणि राष्ट्रधर्माचा वन्ही चेतवित ठेवला. बाबासाहेबांच सार जीवन शिवाजी या तीन अक्षरात सामावलेले आहे. त्यांच्या इतका शिवकालात रमलेला आणि वर्तमानात इतिहास जगणारा माणूस शोधूनही सापडणार नाही.\nस्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे\nबाबासाहेबांचे व्याख्यान ऐकण ही एक रोमांचकारी व अविस्मरणीय अनुभव असे. बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रवास करुन दिलेल्या व्याख्यानातून मिळालेला पैसा स्वतःकरीता घेतला नाही. व्याख्यानातून मिळालेला सारा पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपुर्द केला. आंबेगाव – पुणे येथे 21 एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.\nछत्रपतींच्या महापराक्रमाची, अजोड स्वामिनिष्ठेची, निष्कलंक चारित्र्याची, कल्याणकारी अनुशासनाची, धीरोदत्त नेतृत्वा���ी आणि समाजपुरुष जागा करण्याचे असामान्य कौशल्य व धैर्य यांची बाबासाहेबांना अतिशय ओढ आहे. ही ओढ आज वयाच्या शंभराव्या वर्षी देखील जीवंत आहे. स्वराज्य संस्थापकांच्या अलौकिक आणि अद्भूत व्यक्तिमत्वाने बाबासाहेबांच अवघ आयुष्य व्यापून गेलं आहे.\nबाबासाहेबांच्या भाषणाचा विषय सूक्ष्म तपशिलांनी भरलेला असतो. बखर आणि तत्सम ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासामुळे विषयाला वि·ासनीयता व चिंतनाची डूब देखील असते. भाषेवर संताच्या आणि शाहिरी भाषेचा आगळा वेगळा प्रभाव आहे. मुंबई आकाशवाणीसाठी मी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब म्हणाले होते, “‘मी विद्वान नाही, मी इतिहासकार नाही, मी नट, गोंधळी, शाहीर, किर्तनकार आहे. मी शिवकालीन इतिहासाचा बखरकार आहे. सोप्या भाषेत इतिहास लोकांना सांगणारा मी एक लोककलाकार आहे. मी इतिहासाचा शिक्षक आहे”” याच शिक्षकाच्या भूमिकेत बाबासाहेबांनी निष्ठेने आणि श्रद्धेने काम केले.\nबाबासाहेबांनी आतापर्यंत सुमारे चौदा हजार व्याख्याने दिली. व्याख्यानाच्या मिळालेल्या मानधनातून सामाजिक संस्था, शाळा, ग्रंथालये, हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट यांना किमान पंचवीस लाख रुपये मिळवून दिलेत. शिवछत्रपती या पुस्तकाबरोबर पुरंद­याची दौलत, शिलंगणाचे सोने यासारखी अनेक पुस्तके लिहिली. यातूनच जाणता राजाचे बाबासाहेबांना स्वप्न पडले आणि मोठ्या दिमाखात सत्यात आले. भूलोकीवरचा हा महानाट्याचा देखणा प्रयोग पाहत आपण हरखून जातो. 250 कलाकार, हत्ती, घोडे, मेणे, पालख्या उत्कृष्ट निवेदन या सर्वांतून उभे राहते. शिवचरित्राचे दर्शन देणारे महानाट्य जाणता राजा, समुहनाट्यातून शाहीराच्या डफावरील थापेतून आणि मंतरलेल्या वातावरणात शिवचरित्राचा पट बाबासाहेब अत्यंत पोटतिडकीने सादर करतात त्याला तुलना नाही.\nपु.ल. देशपांडे म्हणतात, “”बाबासाहेब डोळस भक्त आहेत. पण त्या भक्तीमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे””. बाबासाहेब म्हणाले होते जर मला 125 वर्षे आयुष्य मिळाले तर शिवचरित्र ब्राहृांडाच्या पलिकडे घेवून जाईन अलिकडेच शतकोत्सवी वर्षात प्रवेश केलेल्या बाबासाहेबांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला होता.\nस्व. बाबासाहेबांचा मंतरलेला आवाज आता यापुढे ऐकायला मिळणार नाही याची खंत वाटते. अशा ऐतिहासिक सांस्कृतिक संचितामधून समाजाला उंची प्राप्त होते. बाबासाहेबांनी ऐतिहासिक कागदपत्राचा धांडोला घेवून, गडकिल्ले पायी घालून सार आयुष्य झुगारुन देवून शिवचरित्राचा मोठा पट मांडला.\nBabasaheb PurandareIye Marathichiye NagariJanta RajaShivaji Maharajइये मराठीचिये नगरीजाणता राजाबाबासाहेब पुरंदरेमराठी साहित्यशिवाजी महाराज\nमातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर\nजाणून घ्या श्रवणद्वाराचा परिणाम\nटीम इये मराठीचिये नगरी\nमन अन् बुद्धीचे भांडण..\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/utility/know-mahaswayam-employment-employment-online-registration-eligibility-objectives-documents-benefits-122062100058_1.html", "date_download": "2022-07-03T11:58:52Z", "digest": "sha1:HCG6TDVXSAKAP2YSRUXOFCXMPSQ7CBMV", "length": 25131, "nlines": 208, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Mahaswayam Rojgar yojna Login 2022: महास्वयम एम्प्लॉयमेंट रोजगार ऑनलाईन नोंदणी, पात्रता, उद्दीष्ट्ये, कागदपत्रे ,फायदे जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक���षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nMahaswayam Rojgar yojna Login 2022: महास्वयम एम्प्लॉयमेंट रोजगार ऑनलाईन नोंदणी, पात्रता, उद्दीष्ट्ये, कागदपत्रे ,फायदे जाणून घ्या\nMaharashtra Mahaswayam Employment Registration ,-महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मदत करण्यासाठी आणि त्यांना रोजगार देण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या सुविधा सुरू करत आहे. राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रोजगार महास्वयं पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.\nमहास्वयं रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या.\nहे एक पोर्टल आहे ज्यावर नोकरी देणारे आणि नोकरी शोधणारे दोघेही अर्ज करू शकतात. या पोर्टलच्या मदतीने लाभार्थी घरबसल्या रोजगाराची माहिती मिळवू शकतात\nमहास्वयं पोर्टल अंतर्गत महाराष्ट्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट 2022 पर्यंत 4.5 कोटी कुशल तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्राला (CSC) भेट देऊन महाराष्ट्र महास्वयं रोजगार नोंदणी ऑनलाईन देखील करू शकता.\nबेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे हे तुम्हाला माहीत आहेच. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे.\nया पोर्टल अंतर्गत युवकांच्या कौशल्यांना वाव देणे, रोजगार उपलब्ध करून देणे आणि बेरोजगार तरुणांना सक्षम करणे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. महास्वयं रोजगार 2022 पोर्टलवर नोंदणी करून, लाभार्थी त्याच्या पात्रतेनुसार आणि त्याच्या इच्छेनुसार त्याच्या क्षेत्रात रोजगार मिळवू शकतात. 2022 पर्यंत 4.5 कोटी कौशल्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना या पोर्टलशी जोडण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे\nमहाराष्ट्र महास्वयं रोजगार नोंदणीसाठी पात्रता-\n* अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.\n* लाभार्थ्यानी शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपादन केलेली कौशल्ये, संपर्क तपशील इत्यादी माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणे आवश्यक.\n* अर्जदाराचे वय 14 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.\n* जर लाभार्थ्याकडे आधीच रोजगार असेल तर तो या पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही.\nमहाराष्ट्र महास्वयं पोर्टलसाठी कागदपत्रे-\n* मोबाईल नंबर (तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे) .\n* पासपोर्ट आकाराचा फोटो\n* शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र\n* शाळेच्या अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र\n* पालकांच्या राज्यात नोकरी प्रमाणपत्र\n* सरपंच किंवा नगरपरिषदेने दिलेले प्रमाणपत्र\n* बेरोजगार तरुणांसाठी हे पोर्टल एक असे व्यासपीठ आहे की ज्यावर ते नोंदणी करून रोजगार मिळवू शकतात.\n* लाभार्थी युवक त्यांच्या पात्रता, कौशल्याच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज करू शकतात.\n* बेरोजगार व्यक्ती घरी बसून रोजगाराची माहिती मिळवू शकतात .\n* त्या कंपन्या आणि संस्था या पोर्टलवर नोंदणी करू शकतात, ज्यांना त्यांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत.\n* नियोक्ते आणि नोकरी शोधणारे दोघेही या महास्वयं रोजगार पोर्टलवर नोंदणी करू शकतात .\n* बेरोजगारांना रोजगार मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.\n* सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कौशल्ये वाढवून त्यांना सक्षम करणे.\n* या पोर्टलच्या मदतीने कोणतीही संस्था किंवा कंपनी आपल्या जाहिराती देऊ शकतात.\n* या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या तरुणांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे.\nमहास्वयं रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी कशी करावी\n* यासाठी तुम्हाला प्रथम महास्वयं पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला rojgar.mahaswayam.gov.in भेट द्यावी लागेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाइटच्या होम पेजवर याल.\n* वेबसाइटवर आल्यानंतर तुम्हाला साइटच्या होम पेजवर EMPLOYMENT चा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर, पुढील पृष्ठ उघडेल.\n* या पेजवर आल्यानंतर तुम्हाला Register चा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करा.\n* नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल. तुम्हाला त्यात विचारलेली सर्व माहिती बरोबर टाकायची आहे, त्यानंतर पुढील पेज वर क्लिक करा.\n* पुढील पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकावा लागेल, त्यानंतर कन्फर्म वर क्लिक करा.\n* OTP टाकल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल आणि CREAT ACCOUNT वर क्लिक करावे लागेल.\n* आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेल आयडी���र संदेश पाठवला जाईल. आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल.\nमहास्वयं लॉगिन कसे करावे-\n* महास्वयम् पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी, तुम्ही प्रथम या पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला rojgar.mahaswayam.gov.in भेट द्यावी.\n* वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला JOBSEEKER LOGIN फॉर्म दिसेल.\nया फॉर्ममध्ये, तुम्हाला आधार आयडी किंवा नोंदणी आयडी, पासवर्ड टाकावा लागेल आणि लॉगिन वर क्लिक करावे लागेल.\n* तुम्ही Login वर क्लिक करताच, तुम्ही या पोर्टलवर लॉग इन व्हाल, त्यानंतर तुम्ही या पोर्टलवर असलेल्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.\nमहास्वयम् पोर्टलवर आयटीआय यूजर लॉगिन कसे करावे-\n* सर्वप्रथम तुम्हाला या रोजगार पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला rojgar.mahaswayam.gov.in भेट द्यावी लागेल.\n* वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला ITI User Login चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.\n* क्लिक केल्यानंतर, लॉगिन फॉर्म आपल्या समोर पुढील पृष्ठावर उघडेल.\n* या फॉर्ममध्ये, तुम्हाला नोंदणी आयडी, कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाल.\nमहास्वयं रोजगार नोंदणीची निवड करण्याची प्रक्रिया\n* मानसशास्त्रीय चाचणी (मुलाखत)\n* viva मार्ग चाचणी\nतुमच्या ठिकाणाजवळील संस्था कशी शोधायची\n* यासाठी तुम्हाला प्रथम या रोजगार पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला rojgar.mahaswayam.gov.in भेट द्यावी लागेल.\n* वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला तुमच्या स्थानाजवळ संस्था शोधा या विभागात एक फॉर्म दिसेल.\n* यामध्ये तुम्हाला संस्थेत प्रवेश करावा लागेल किंवा जिल्हा निवडावा लागेल.\n* त्यानंतर Find Now वर क्लिक करा.\n* क्लिक केल्यानंतर, माहिती तुमच्या समोर येईल.\nरिक्त पदांची जाहिरात कशी पहावी\n* यासाठी तुम्हाला प्रथम महास्वयं रोजगार पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .\n* वेबसाईटच्या होम पेजवर vacancy advertisement चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.\n* क्लिक केल्यानंतर, पुढील पृष्ठावर रिक्त जागांच्या जाहिरातीची यादी आपल्यासमोर दिसेल. तुम्ही ते पाहू शकता.\nमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: पात्रता, अर्ज प्रक्रिया ,उद्दिष्टे, लाभ, कागदपत्रे, जाणून घ्या\nAgniveer Recruitment भारतीय सेना ने जारी की अग्निवीर भर्ती रैली की अधिसूचना, यहां करना होगा आवेदन\nMaharashtra Ration Card Yojna 2022 Online Apply: महाराष्ट्र रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज, पात्रता, फायदे जाणून घ्या\nSheli Palan Yojana 2022: महाराष्ट्र शेळी पालन योजना, पात्रता, अर्ज कसा करावा जाणून घ्या\nबँकांमध्ये तब्बल 8106 पदांसाठी जम्बो भरती; आजच असा करा अर्ज\nयावर अधिक वाचा :\nमहास्वयम् रोजगार नोंदणी 2022\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nविधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...\nविधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...\nपीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...\nदोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details.php/403-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BDProduct%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BDServices%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD,%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD...", "date_download": "2022-07-03T11:48:00Z", "digest": "sha1:BCMBKPQHGCSQSYCYWIHDP7OBQU5O5Z5Y", "length": 5935, "nlines": 73, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "तुमचे Product आणि Servicesची विक्री का होत नाही, त्याचे एकमेव कारण...", "raw_content": "\nतुमचे Product आणि Servicesची विक्री का होत नाही, त्याचे एकमेव कारण...\nतुमचे Product आणि Servicesची विक्री का होत नाही, त्याचे एकमेव कारण...\nमित्रांनो, भारतातील नं. मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या सेमिनार आणि सेशनमध्ये अनेक मराठी उद्योजक आणि होतकरु तरुण बिझनेसमन्स सेल्सबाबत विविध प्रश्न विचारतात. त्यामधील महत्त्वाच प्रश्न म्हणजे प्रोडक्ट / सेवांची विक्री होत नाही काय करु आज आपला ब्लॉग या विषयावर आधारित आहे.\nसर्वात मोठा आणि गहन प्रश्नाचे उत्तर आज आपण समजून घेऊयात...\nमित्रांनो, बिझनेसमध्ये लाखो-करोडोंचा सेल्स करण्याचे एकच रहस्य आहे आणि ते म्हणजे व्हॅल्यू तयार करा...\nतुम्ही ग्राहकांना कितपत व्हॅल्यू देता यावर समोरील ग्राहक प्रोडक्ट / सेवा खरेदी करणार की नाही, हे ठरते...\nआता आपण पाहुयात सेल्स वाढविण्यासाठी व्हॅल्यू कशाप्रकारे काम करते. यासाठी आपण दोन सेल्समनचे उदाहरण पाहू यात...\nत्यांना आपण सेल्समन ए आणि सेल्समन बी अशी नावं दिली आहेत...\nसेल्समन ए जेव्हा फिल्डवर जातो तेव्हा संभाव्य ग्राहकाला प्रोडक्ट / सेवा विक्री करण्यापूर्वी त्याला प्रोडक्ट आणि सेवांबाबत फ्री व्हिडीओज, फ्री इबुक्स, फ्री टिप्स देतो. त्यानंतर सेल्समन प्रोडक्ट / सेवा ग्राहकासमोर सादर करतो.\nयाउलट सेल्समन बी संभाव्य ग्राहकाला थेट सेल्स पिच करतो... सेल्समन त्या ग्राहकाला प्रोडक्ट / सेवांचे फायदे व तोटे सांगून भंडावून सोडतो. त्यानंतर प्रोडक्ट लॉन्च करतो...\nतुम्हाला एक प्रश्न विचारतो... कोणता सेल्समनचा जिंकू शकतो... कोणता सेल्समन ग्राहकाला जास्त व्हॅल्यू देतो\nतुमचंही उत्तर सेल्समन ए असेच असेल...\nसेल्समन ए ग्राहकांना व्हॅल्यू देऊन विश्वास निर्माण करतो आणि एकदा का तुम्ही ग्राहकां��ा विश्वास संपादन केला की ग्राहक तुमच्याकडूनच प्रोडक्ट / सेवा विकत घेणार...\nहेच आहे लाखो-करोडोंचा सेल्स होण्याचे एकमेव रहस्य\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n26 जानेवारीच्या परेडविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी.\nपैसा सांगतो, नियमाने वागा..\nहॉटस्टार, नेटफ्लिक्सला पैसा कसा मिळतो\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/man-sues-girlfriend-for-kissing-in-london-update-mhpl-459807.html", "date_download": "2022-07-03T12:14:24Z", "digest": "sha1:NOPJSF5W7SSGSSCP7TJGICSLRSUMXEJV", "length": 9477, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्लफ्रेंडने केलं KISS; तरुणाने तिच्यावर ठोकला कोट्यवधी रुपयांचा दावा man sues girlfriend for kissing in london mhpl – News18 लोकमत", "raw_content": "\nगर्लफ्रेंडने केलं KISS; तरुणाने तिच्यावर ठोकला कोट्यवधी रुपयांचा दावा\nगर्लफ्रेंडने केलं KISS; तरुणाने तिच्यावर ठोकला कोट्यवधी रुपयांचा दावा\nबॉलिवूडमध्ये येण्यासाठी अनेक अभिनेत्रींना बरंच स्ट्रगल करावं लागत. अनेकदा सिनेमांच्या ऑडिशनच्या वेळी त्यांना वाईट अनुभवांनाही सामोर जावं लागतं. पण याबाद्दल पूर्वी फारसं न बोलणाऱ्या अभिनेत्री आता मात्र बोलू लागल्या आहेत.\nगर्लफ्रेंडला किस (kiss) करणं आपल्याला महागात पडल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे.\nकेस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर\nफॅटी लिव्हर होऊ नये म्हणून आजपासूनच अशी घ्या काळजी; गंभीर आजाराचा धोका टळेल\nसिंगल यूज प्लास्टिकबाबत या चुका आपण दररोज करतोय; गंभीर आजारांचा धोका\nपासपोर्टवर पार्टनरचं नाव कसं टाकायचं किंवा काढायचं\nलंडन, 24 जून : आपल्या गर्लफ्रेंडने आपल्याला किस केल्यानंतर कोणत्याही मुलाच्या आनंदाला पारावर नाही. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, लंडनमधील एका तरुणाने गर्लफ्रेंडने किस केल्यानंतर थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि गर्लफ्रेंडवर त्याने लाखो रुपयांचा दावा ठोकला आहे. मार्टिन एशले कॉन्वे असं या तरुणाचं नाव आहे. त्याची गर्लफ्रेंड जोवाना लवलेस हिने त्याला किस केलं, त्यानंतर तो आजारी पडला असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याने आता तिच्याकडून भरपाई मागितली आहे. मे 2019 मध्ये कॉन्वे आणि जोवाना यांची सोशल ��ीडियावर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 4 जुलै 2019 ला जोवानाने कॉन्वेला भेटायला बोलावलं. यानंतर दोघंही सेंट्रल लंडनमध्ये भेटले आणि तिथं त्या दोघांनी एकमेकांना किस केलं आणि यानंतर तो आजारी पडला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कॉन्वेने सांगितलं त्याला झालेल्या इन्फेक्शनची लक्षणं फ्लूसारखी आहेत आणि त्याच्या तोंडात अल्सरही आलेत. त्याला इतका ताप आला की रुग्णालयात भरती व्हावं लागलं. जोवानामुळेच आपण आजारी पडल्याचं त्याचं म्हणणं आहे. हे वाचा - 'घरी बोलवून माझ्यावर रेप केला मग...', स्टार खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा कॉन्वेने सांगितलं की जोवानाला सर्दी-ताप होता, हे त्याला माहिती नव्हतं. जेव्हा तिचा मेकअप थोडा उतरू लागला तेव्हा त्याला याबाबत माहिती झाली. कॉन्वे म्हणाला यामुळे तो इतका आजारी पडेल याचा अंदाजाही त्याला नव्हता. कॉन्वेच्या मते, लवलेसने त्याला आपल्याला गंभीर कोल्ड असल्याचं सांगितलं नाही. ज्याचा दुष्परिणाम आता आपल्याला भोगावा लागत आहे. जर आपण आजारी असू तर दुसऱ्या व्यक्तीला त्याबाबत आधीच सांगावं, जेणेकरून ती सावध राहिले, हा सामान्य नियम आहे. यानंतर त्याने जोवानासह ब्रेकअप केलं. इतकंच नव्हे तर तिच्याकडून भरपाईही मागितली आहे. त्याने तिच्याकडून 136, 328 पाउंड म्हणजे जवळपास एक कोटींपेक्षाही जास्त पैशांची भरपाई म्हणून मागणी केली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - कसं होतं सुशांत-अंकिताचं नातं जवळच्या मित्रानं इमोशनल पोस्ट लिहून सांगितलं सत्य\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2022-07-03T12:29:41Z", "digest": "sha1:J36JDETFUK2ZVXN3A5FNYMOZD4S766UM", "length": 6659, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जैविक वर्गीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nजगात असलेल्या सर्व जीवांचे एका विशिष्ट प्रकारे वर्गीकरण केले जाते. यालाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात.\nप्रजाति किंवा वंश (Genus)\nसंघ (Phylum)(फक्त प्राणिसृष्टीत); विभाग (Division)(वनस्पतिसृष्टीत)\nजीवचौकटीतील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी भाषांतर[संपादन]\n(Genus) = प्रजाति किंवा वंश\n(Botanical Name) = ��नस्पतिशास्त्रीय नाव; लॅटिन नाव\nवनस्पती लेखातील जैविक वर्गीकरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०२२ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/29-11-2020-%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T12:05:17Z", "digest": "sha1:TVPYJ7UXRCMKB6DW6MSFJYB7NTPID3NE", "length": 5827, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "29.11.2020 उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n29.11.2020 उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n29.11.2020 उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा\n29.11.2020 : सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपालांनी विद्यार्थ्यांना आज यशाचा मूलमंत्र दिला.\n29.11.2020 : सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपालांनी विद्यार्थ्यांना आज यशाचा मूलमंत्र दिला.\nफेसबु�� वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiandocument.in/page/3/", "date_download": "2022-07-03T11:48:16Z", "digest": "sha1:HPWFCDKR2YD4JAJYSAJ4RQZC5EKFJVZN", "length": 10948, "nlines": 94, "source_domain": "www.indiandocument.in", "title": "Indian Document", "raw_content": "\n आपको तो पता ही होगा की अब रोड पर गाड़ी चलने के लिए आपको ड्राइविंग लाइसेंस की कितनी जरुरत पड़ती है और आपको ड्राइविंग …\nFerfar Nakkal Arj in Marathi फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज\nFerfar Nakkal Arj in Marathi, फेरफार नक्कल काढण्यासाठी अर्ज, फेरफार काढणे, भूमि अभिलेख फेरफार अर्ज, आपली चावडी फेरफार, maha ferfar 7/12 मित्रानो आपल्यला फेरफार नक्कल ची केव्हा तरी गरज पडणार किंवा पडत असेल तर आम्ही या पोस्ट मध्ये फेरफार नक्कल काढण्यासाठी जो अर्ज लागतो त्या साठी मराठी मध्ये फॉरमॅट घेऊन आलो आहेत. आपण फेरफार नक्कल …\nshop rental agreement format pdf दुकान भाडे करारनामा, शॉप रेंट एग्रीमेंट, जागा धारकाचे भाडेकरार पत्र १०० रु. च्या स्टंप पेपरवर नमस्कार मित्रानो आज मी परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्ही दुकान भाड्याने घेण्याचं किंवा देण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला दुकान भाडे करारनामा करावा लागतो. त्यासाठी व आपण टाईप रायटर असाल तर …\nRoom rent Agreement format in Marathi pdf Download, भाडे करार पत्र नमुना मराठी pdf, घर भाडे करार पत्र नमुना डाउनलोड PDF, नमस्कार मित्रानो आज मी तुमच्या साठी खूप महत्वाची पोस्ट घेऊन आलो आहोत. जर तुम्ही कोर्ट मध्ये किंवा DTP चे किंवा तुम्हाला घर किंवा रूम भाड्याने घ्यायची असेल, व तुमचे घर भाड्याने द्यायचे असेल किंवा …\nPik Vima Crop Insurance Price Chart पीकविमा रक्कम चार्ट Pdf, Pradhan Mantri Fasal Bima Yojana Form PDF 2021, प्रधानमंत्री पीक विमा योजना फॉर्म 2021, नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये मी तुमच्या साठी पीक विमा रक्कम तक्ता घेऊन आलो आहेत. बऱ्याच वेळेस असे होते कि आपल्याला पीक विमा कोणत्या पिकाला किती भरायचा आहे हे माहित नसते. …\nPradhan Mantri Pik Pera Maharashtra, पीकपेरा बाबत स्वयंघोषणा, पिक पेरा फॉर्म pdf 2020-2021, पिक पेरा स्वयं घोषणा पत्र pdf, Pik pera Declaration form, pik pera form pdf maharashtra, नमस्कार मित्रानो आम्ही आपल्या साठी एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. आम्ही आपल्या साठी या पोस्ट मध्ये प्रधान मंत्री फसल बिमा योजना मध्ये जो आपल्याला पीक पेर�� …\nShop And Establishment Registration, शॉप एक्ट लायसन्स कागदपत्रे, shop act licence documents list, शॉप एक्ट लाइसेंस डॉक्यूमेंट लिस्ट नमस्कर मित्रानो आम्ही या साईट वर नवीन नवीन प्रमाणपत्र, कागदपत्रे, नवीन योजना, सरकारी योजना या बद्दल ची माहिती देत असतो. आज या पोस्ट मध्ये शॉप एक्ट लायसन्स साठी लागणारे कागदपत्रे या बद्दल ची माहिती देत आहोत. जर …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/x6-purple-product/", "date_download": "2022-07-03T12:20:45Z", "digest": "sha1:7R3XUBV2WGADZYPK5VHVCAPAOREHPQOE", "length": 7157, "nlines": 146, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "चीन एक्स 6 जांभळा उत्पादन आणि फॅक्टरी | हेबेई पुरावा-आधारित वैद्यकीय तंत्रज्ञान", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nप्रौढांसाठी थर्मामीटर, बाळ आणि प्रौढांसाठी फॅरनहाइट वाचनासह डिजिटल नॉन-कॉन्टॅक्ट फोरहेड इन्फ्रारेड थर्मामीटर\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nप्रौढांसाठी थर्मामीटर, बाळ आणि प्रौढांसाठी फॅरनहाइट वाचनासह डिजिटल नॉन-कॉन्टॅक्ट फोरहेड इन्फ्रारेड थर्मामीटर\nफॅरनहाइट वाचन उपलब्ध: आपण फॅरेनहाइट किंवा सेल्सिअस वापरून मोजण्याचे निवडू शकता. आणि या थर्मामीटरचा वापर मानवी शरीराचे तापमान किंवा दूध, पाणी किंवा खोली यासारख्या विविध वस्तूंचे मोजण्यासाठी देखील करू शकते.\nद्रुत आणि अचूक वाचनः 1 सेकंदाच्या आत त्वरित अचूक वाचन मिळवा आणि मापन परिणाम मानवी शरीराचे तापमान खरोखर प्रतिबिंबित करते. कोणत्याही ऑपरेशनशिवाय, सुमारे 20 सेकंदानंतर ते स्वयंचलितपणे बंद होईल, जे कमी उर्जा वापराची भूमिका बजावते.\nसोयीस्कर डिझाइनः साफ प्रदर्शन आणि ऑपरेशन बटणे थर्मामीटरने वापरण्यास सुलभ करतात. रात्रीचा वापर आणि तपमान मोजण्यासाठी बॅकलाइट प्रदर्शन सोयीस्कर आहे. आरामदायक हँडलसह आणि लहान आकारात बनविलेले, आपण हे सर्वत्र घेऊ शकता.\nविश्वसनीय थर्मामीटर: हिरव्या नारिंगी लाल तपमानाचे तीन रंग, जर आपल्याला ताप किंवा उच्च तापमान असेल तर इन्फ्रारेड थर्मामीटरचा त्वरित बीपर असेल. मानवी कपाळाच्या मापनातून ऑब्जेक्ट मोजमाप वर स्विच करण्यासाठी “मोड” दाबा.\nपुढे: कपाळ तापमान तोफा एक्स 5\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nकपाळ तापमान तोफा एक्स 5\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चांगझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/577627", "date_download": "2022-07-03T11:24:29Z", "digest": "sha1:RGPTUQ5SG3YXRBHRNGS35ZXK7BYOOV2C", "length": 2073, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१५, ९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: hy:Ռամ Նարայան\n००:४४, २ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: az:Ram Narayan)\n१७:१५, ९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hy:Ռամ Նարայան)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/08-09-2020-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2022-07-03T11:45:44Z", "digest": "sha1:W7FEANIJNLJ4OVNQ73PYD5OAZM2R6OVW", "length": 4674, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "08.09.2020 : ‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’: राज्यपाल | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n08.09.2020 : ‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’: राज्यपाल\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n08.09.2020 : ‘संस्कृत भाषा गंगेप्रमाणे निरंतर आहे’: राज्यपाल\n08.09.2020: रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आभासी उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पतंजली योगपीठाचे प्रमुख बाबा रामदेव, कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी प्रामुख्याने उपस्थित होते.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=44%3A2009-07-15-04-01-11&id=260337%3A2012-11-07-22-56-14&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=55", "date_download": "2022-07-03T10:58:45Z", "digest": "sha1:D23CY5HNII5KJBIJDGPONKWOQ5P65ZYT", "length": 2756, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नाबार्डतर्फे स्वयंसहायता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन", "raw_content": "नाबार्डतर्फे स्वयंसहायता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेतर्फे (नाबार्ड) राज्याच्या विविध भागातील स्वयंसाहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.\nराज्यातील स्वयंसाहायता गटांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी. हस्तकलेच्या या वस्तू लोकांपर्यंत पोचाव्या या उद्देशाने नाबार्डतर्फे या वस्तूंचे दरवर्षी प्रदर्शन आयोजित केले जाते. शिवाजीनगर येथील नाबार्ड कार्यालयाच्या आवारात रविवापर्यंत (११ नोव्हेंबर) हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नाबार्डचे चीफ जनरल मॅनेजर एम. व्ही. अशोक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये हातमागावरील पैठणी, कुर्ते, पर्स, ज्यूटपासून तयार केलेल्या विविध वस्तू, कॉटनच्या साडय़ा, वारली पेंटिंग केलेल्या विविध वस्तू, फ्रेम्स, आकाश कंदील, पणत्या, उटणे अशा खास दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू, विविध मूर्ती, विविध प्रदेशांमधील खासीयत असलेले खाद्यपदार्थ, मध, औषधी वनस्पतींपासून तयार केलेले पदार्थ यांसारख्या अनेक वस्तू आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/raut-claims-that-21-mlas-in-the-possession-of-eknath-shinde-are-in-touch-with-us/", "date_download": "2022-07-03T12:33:41Z", "digest": "sha1:FGB3TU7RR7QW3BYP36LT3RJKXHL2POQC", "length": 6956, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात राऊतांचा दावा", "raw_content": "\nएकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात राऊतांचा दावा\nमुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी ४२ आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठी विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीच्या हाॅटेलमध्ये असणारे २१ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.\nशिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, ठाकरे वर्षा बंगल्यावर येतील. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जे राजकीय संकट सुरू आहे. त्यात मुंबईतून कोण कुठे जातंय या बातम्या दिला जात आहेत. त्यादरम्यान, शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यातील एक सूरतवरून आले आहेत. तर दुसरे गुवाहाटीवरून आले आहेत. त्यांना तिथून येताना त्यांना जो संघर्ष करावा लागला ती कहाणी थरारक आणि रोमांचक आहे. भाजपाने शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून फसवून नेलंय आणि त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी त्याबाबत उद्धव ठाकरेंशी वारंवार बोललो आहे. त्यांनी आता राज्यात आणि देशात किती वाईट राजकारण सुरू आहे, हे सांगावं, असे संजय राऊत म्हणाले.\nत्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावाही केला. ते म्हणाले की, मी इथे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी कितीही फोटो व्हिडीओ पाठवावेत. मात्र ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा त्यातील २१ आमदार हे शिवसेनेचे असतील या आमदारांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला आहे. तसेच जर विधानसभेत हा संघर्ष आला तर तिथेही महाविकास आघाडीचा विजय होईल, इतका आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.\nराणाजी आणि पाठकबाई लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार\n‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री; आता मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकीच्या भूमिकेत\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/vedangi-kulkarni-interview-on-upcoming-marathi-serial-satyavan-savitri-129917016.html", "date_download": "2022-07-03T12:04:58Z", "digest": "sha1:G4U3HZ3ENAXERZXKX5DH5XAFIIJ63BAA", "length": 8409, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वेदांगी सांगते - सावित्रीमुळे मी माझ्या निर्णयांवर ठाम राहायला शिकले | Vedangi Kulkarni Interview on upcoming marathi serial Satyavan Savitri - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसत्यवान सावित्रीच्या निमित्ताने...:वेदांगी सांगते - सावित्रीमुळे मी माझ्या निर्णयांवर ठाम राहायला शिकले\nवेदांगीसोबत साधलेला खास संवाद -\nएका दृढनिश्चयी, जिद्दी आणि शूर कन्येची एक अनोखी कहाणी 'सत्यवान सावित्री'. ही मालिका 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सावित्रीची भूमिका ही अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी निभावतेय. या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद\nतुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगा\nसावित्रीचा अर्थ सूर्य असा आहे. त्यामुळे सूर्यच तेजही तिच्यात आहे आणि त्याचबरोबर तिचा जन्म कमळातून झाला आहे. कमळाच्या फुलातील मोहकपणा हा देखील सावित्रीमध्ये आहे. तिचा ऑरा खूपच पॉझिटिव्ह आहे. सावित्री ही सगळ्यांचा विचार करणारी आहे. ती तिचा विचार शेवटी करेल पण बाकी लोकांचा विचार ती आधी करेल. अशी ही सावित्री तिच्या निर्णयांवर देखील खूप ठाम असते.\nया भूमिकेसाठी तू कशी तयारी केली\nसावित्री या भूमिकेच्या अभ्यासासाठी मी शक्य तेवढा वाचन केलं. सावित्री हि तिच्या निर्णयांवर ठाम असते आणि हे साकारताना कधी कधी ते उद्धट वाटू शकतं किंवा तिचे निर्णय ती कोणावर तरी लादते आहे असं देखील वाटू शकतं, ते वाटू नये याची मला कलाकार म्हणून खूप काळजी घ्यावी लागते आहे. तिच्यामधील सौम्यपणा आणि मृदुपणा पण त्याच वेळी तिच्यामध्ये असलेला ठामपणा आणि स्थैर्य कसं सादर करता येईल याची मी खबरदारी घेतेय तसंच तिची देहबोली आणि तिची बोलण्याची पद्धत हि खूप मृदू आहे त्यासाठी देखील मी सराव केला.\nपौराणिक मालिकेत काम करताना कलाकार म्हणून काय जास्त आव्हानात्मक असतं\nपौराणिक मालिका करताना सगळ्यात जास्त खबरदारी घ्यावी लागते ती म्हणजे भाषेची. या मालिकेत बोलीभाषा हि वेगळी असते. त्यामुळे हे खूप आव्हानात्मक होतं. तसंच आम्ही शूटिंग हे क्रोमावर करतो त्यामुळे ते देखील खूप आव्हानात्मक आहे कारण लाईव्ह लोकेशनवर आपण आजूबाजूच्या गोष्टी पाहून त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो पण इथे सगळं इमॅजिन करून अभिनय करावा लागतो.\nया मालिकेमधील तुझ्या भूमिकेमुळे तुझ्यामध्ये काही बदल झाला का\nसावित्रीमुळे मी माझ्या निर्णयांवर ठाम राहायला शिकले.\nप्रेक्षकांना काय आवाहन करशील\n- प्रेक्षकांना फक्त वटपौर्णिमा का साजरी करतात याची कथा माहिती आहे. पण सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी काय काय केलं. त्याची पार्श्वभूमी काय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. आजच्या काळात जिथे घटस्फोट फोफावतोय तिथे ख���ं नातं काय असतं आणि ते कसं टिकवावं हे या कथेतून प्रेक्षकांना कळेल. सावित्री ही राजकन्या होती, तिच्या सेवेसाठी दासी तैनात असायच्या. राजमहालात राहणारी सावित्री हि सत्यवानाच्या प्रेमासाठी आनंदाने तिचा सर्व ऐषोआराम सोडून जंगलात राहायला आली आणि इतकंच नव्हे तर तिने फक्त प्रेम केलं नाही तर ते निभावलं देखील. खरं प्रेम कसं निभावतात याचा प्रत्यय या कथेतून प्रेक्षकांना येईल त्यामुळे प्रेक्षकांनी आवर्जून ही मालिका पाहावी अशी मी विनंती करेन.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/coronavirus-deaths-are-high-so-waiting-for-burials-in-italy-and-spain-mhak-443926.html", "date_download": "2022-07-03T12:28:11Z", "digest": "sha1:ST3NBHTK3LRPTX23PRELA2RP2OM6LCH7", "length": 9179, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापरे... स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट, coronavirus-deaths-are-high-so-waiting-for-burials-in-italy and Spain mhak – News18 लोकमत", "raw_content": "\nबापरे... स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट\nबापरे... स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट\nलागण होण्याची भीती असल्याने दुर्दैव म्हणजे आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यानंतर नातेवाईकांना त्यांना पाहता येत नाही किंवा त्यांचे अंत्यसंस्कारही करता येत नाहीत.\nFIFA World Cup 2022 : स्पेन आणि जर्मनी एकाच गटात, वाचा संपूर्ण यादी\nजगातील सर्वात वयोवृद्ध आजोबांचा पुढच्याच महिन्यात होता वाढदिवस; पण त्याअगोदरच...\n 'या' देशात मास्क आणि लसीकरणाची आवश्यकता नाही, सरकारनेच घेतला निर्णय\nमुलांना कोरोना लसीपासून ‘बचावण्यासाठी’ आईनेच केलं अपहरण\nव्हेनिस 27 मार्च : युरोपात इटली आणि स्पेनची कोरोनामुळे पार वाताहत झाली आहे. सर्वच देश सध्या लॉकडाउन आहेत. नेमकं काय करायचं याचा सरकारला अंदाज येत नाही. बाधितांचा आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या अंगावर काटा आणणारी असून मृतदेह ठेवायला हॉस्पिटल्समधली जागाही कमी पडते आहे. त्यामुळे नव्या पेशंट्सना जागा करून देण्यासाठी पेशंट गेल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्याला तिथून हलवलं जातं. ते सगळे मृतदेह आता तात्पुरत्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत. शहरातजे जे मॉल्स बंद करण्यात आले होते त्या मॉल्सचं रुपांतर शवगृहात करण्यात आलं आहे. मृतांची संख्या दररोज वाढत असल्याने त्या प्रमाणात अंत्यसंस्कार करण��यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच व्हायरस पसरू नये म्हणून विशिष्ट प्रकारे काळजी घेतच त्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे आता वेटिंगलिस्ट तयार करण्यात आली आहे. हे सगळं काम आता लष्कराने हाती घेतलं असून लष्करी गाड्यांमधून मृतदेह नेण्यात येत आहेत. दुर्दैव म्हणजे आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यानंतर नातेवाईकांना त्यांना पाहता येत नाही किंवा त्यांचे अंत्यसंस्कारही करता येत नाहीत कारण त्यांना व्हायरसची बाधा होण्याची शक्यता असते. इटलीत आत्तापर्यंत 8,215 तर स्पेनमध्ये 4,365 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दहशत बघा, महिला शिंकली म्हणून दुकानदारानं फेकलं 26 लाखांचं सामान चीन आणि इटली नंतर आता कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलं आहे. अमेरिकेचे आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं केंद्र आहे. दररोज बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत 385 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 हजार रुग्णांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय.\nVIDEO : ...म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं पाहा\nसर्व अमेरिकेत कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या 82 हजारांवर गेली असून त्याने चीनलाही मागे टाकलं आहे. तर सर्व अमेरिकेतल्या मृत्यूचा आकडा 1200 झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत 80 हजार लोकांचा मृत्यू होवू शकतो अशी भीती Institute for Health Metrics and Evaluation ने (IHME) व्यक्त केली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/29-07-2021-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2022-07-03T10:42:11Z", "digest": "sha1:KG3RNDUJWLILX7YS6OWZRDXFDYI7MTVP", "length": 4870, "nlines": 80, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "29.07.2021 : शिवशाहीरांचे राज्यपालांकडून अभिष्टचिंतन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n29.07.2021 : शिवशाहीरांचे राज्यपालांकडून अभिष्टचिंतन\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n29.07.2021 : शिवशाहीरांचे राज्यपालांकडून अभिष्टचिंतन\nप्रकाशित तारीख: July 29, 2021\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शतकी वर्षात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यपालांनी पुरंदरे यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.\n“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शतकी वर्षातील पदार्पणानिमित अभिष्टचिंतन आणि दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे राज्यपालांनी आपल्या ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 01, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/science-universe-painting-of-robots/", "date_download": "2022-07-03T12:00:26Z", "digest": "sha1:YFBPCE2VVVSETGJXHYA5BAWDZJJ7LTOV", "length": 14998, "nlines": 221, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विज्ञानविश्‍व : रोबॉट्‌सची चित्रकला – Dainik Prabhat", "raw_content": "\nविज्ञानविश्‍व : रोबॉट्‌सची चित्रकला\n- डॉ. मेघश्री दळवी\nदर दिवशी रोबॉट्‌स नवनवीन क्षेत्रात बाजी मारताना दिसत आहेत. वेग आणि अचूकता हे रोबॉट्‌सचं वैशिष्ट्य. त्यामुळे उद्योगधंदे, जोखमीची कामं, यासोबत रोबॉट्‌स अलीकडे संशोधनातही महत्त्वाची कामगिरी बजावतात. मात्र, कलेसारख्या सृजनशील क्षेत्रात रोबॉट्‌सचा संचार अवघड वाटला, तरी तिथेही रोबॉट्‌स हळूहळू जम बसवताना दिसत आहेत.\nनेमून दिलेलं काम शिस्तीत आणि बिनचूकपणे पार पाडण्यात रोबॉट्‌स वाकबगार असतात. हे करत असताना ते शिकत देखील असतात. भरपूर माहिती आपल्या स्मृतीत साठवत असतात. जोडीने नवीन माहिती मिळवून तिचा अर्थ लावत असतात. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रोबॉट्‌स आता चित्रकलेत तरबेज व्हायला लागले आहेत.\nगेल्या आठवड्यात रोबॉट्‌सनी डिजिटल आर्ट केलेली पहिली गाडी जगासमोर आली. एबीबी रोबॉटिक्‍स या कंपनीने इल्यूसार या डिजिटल आर्ट कंपनीसोबत हा आगळा प्रयोग केला. यासाठी त्यांनी अद्वैत कोलारकरचं चित्र निवडलं. आपल्या असामान्य प्रतिभेसाठी आठ वर्षांचा अद्वैत प्रसिद्ध आहे. त्याची चित्रं आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये झळकलेली आहेत. त्याचं एक सुंदर चित्र एबीबी कंपनीने निवडून आपल्या पिक्‍सेल पेंट तंत्रज्ञानास���ठी वापरलं. ही व्होल्क्‍सवॅगन गाडी रंगवताना कंपनीने इल्यूसारच्या पॅटर्नचाही उपयोग केला आहे. हे नवीन तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात रोबॉट्‌स गाड्यांवर विविध डिझाइन्स करून देतील.\nही झाली रोबॉट आर्टची एक गोष्ट. दरम्यान, व्हेनिसमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनात आयडा या रोबॉटने काढलेल्या चित्रांना मानाचं स्थान मिळालेलं आहे. इंजिनिअर्ड आर्टस या कंपनीने तयार केलेली आयडा रोबॉट पोट्रेटस काढण्यात पटाईत आहे. तिने काढलेली स्वत:ची पोट्रेटस या प्रदर्शनात पाहायला मिळतात. काही अशी पोट्रेटस ऑनलाइनदेखील उपलब्ध आहेत. आयडा अगदी हुबेहूब माणसासारखी दिसणारी ह्यूमनॉइड आहे. त्यामुळे तिच्यासमोर बसून पोट्रेट करून घेणे हा एक अफलातून अनुभव असतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.\nप्रत्यक्ष चित्र काढण्याची क्रिया रोबॉट्‌सच्या हातून होत असली, तरी त्यामागे असतो रोबॉट्‌समधला एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एआय वापरून चित्रनिर्मिती करण्याचे काम गेली पाच-सहा वर्षे सुरू आहेत. या एआय प्रणाली त्यांना दिलेल्या माहितीचा अर्थ लावतात. त्यातून शिकतात. काही वेळा त्यात माणसाच्या मेंदूतील प्रक्रियांसारख्या न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानाचा सहभाग असतो. या सगळ्यातून या प्रणाली अधिकाधिक प्रवीण होत जातात. त्यानंतर चित्र कॅनवासवर उतरवण्यासाठी रोबॉट्‌सच्या हातांना विशिष्ट हालचालींच्या सूचना जातात. त्यात रंगांची निवड, त्यांचं मिश्रण, ब्रशचे फटकारे कमी-जास्त करणे यातून योग्य तो परिणाम मिळवला जातो.\nरोबॉट्‌सची चित्रकला ही अभिनव निर्मिती म्हणायची का, त्यात खरंखुरं सृजन आहे का, की केवळ आधी जमा केलेल्या माहितीचा ती वापर करते यावर वाद होऊ शकतो. पण रोबॉट्‌स माणसासारखं काय काय करू शकतो, याची ही एक अनोखी झलक आहे खरी\nअग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील\nकटाक्ष : फुले का पडती शेजारी\nनोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर\n47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्य��ंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/XSJuls.html", "date_download": "2022-07-03T11:49:13Z", "digest": "sha1:EGI3QWPPIIM5HXUVO6ORTLSJLOXKSJOF", "length": 15348, "nlines": 72, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व", "raw_content": "\nमुख्यपृष्ठअपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व\nअपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व\nमोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई\n'करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ आहे यामुळे यावेळीही अर्थव्यवस्था ढासळणार आहे असे विधान स्वतंत्र भारताच्या भाजप प्रणित सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातून देवाबद्दल असलेली श्रद्धा खुंटल्या गेली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यामागे देव या संकल्पनेला संपवण्याचा कट तर नाही ना असा प्रश्नही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. यामुळे सीतारामन यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. आम्ही थाळी वाजवल्या. दिवे लावले तरीही हिन्दुत्ववादी सरकार देवाला दोष देत आहे याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच आता आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरातून सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व असे म्हणत त्यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर शरसंधान साधले. देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा असे म्हणत त्यांनी न���र्मला सीतारामन यांच्यावर शरसंधान साधले. देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा' असा रोखठोक सवाल राऊतांनी विचारला आहे. भारताच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान हिन्दुत्वाच्या आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्य़ा देशाला शोभणारे नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई\nदेशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवर बोलणे हे आता पाप ठरत आहे. आपले पंतप्रधान मोदी सर्वच विषयांवर त्यांचे मन मोकळे करीत असतात, पण कोसळलेली अर्थव्यवस्था व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना ते स्पर्श करायला तयार नाहीत. नोटाबंदी ते लॉक डाऊन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था साफ मरून पडली आहे. पण या पानिपताचे खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरळ देवावर फोडले.\nकोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. फुले-आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्र देव आणि धर्म मानतो, पण अंधश्रद्धेला मूठमाती देतो. स्वतःच्या अपयशाचे खापर देवावर फोडणे हाच हिंदुत्वाचा अपमान आहे.\nकोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. आता देवच कोरोनाग्रस्तांना बरे करेल. मग ती लस तरी का शोधायची हा प्रश्नसुद्धा आहेच. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्य़ा देशाला शोभणारे नाही.\nजादूटोणावाले देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले चीन लडाख परिसरात घुसला आहे व मागे हटायला तयार नाही हीसुद्धा आता देवाचीच करणी म्हणायला हवी. जसा राजा तशी प्रजा हे नेहमीच म्हटले जाते. प्रजेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो हेसुद्धा सत्यच आहे.\nकोरोना म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असे सरकारी पातळीवर जाहीर होताच प्रजा तरी कशी मागे राहील बिहारमधल्या एका गावातील महिलांनी वेशीबाहेर कोरोना देवीचे मंदिर उभे केले. त्याच वेळी महाराष्ट्रातील ‘बार्शी’ येथे कोरोना रोखण्यासाठी कोरोना देवीचीच स्थापना करण्यात आली. कोरोना देवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडी-बोकडाचा नैवेद्य दिला जातोय.\nदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांनी बार्शीच्या बाजारपेठेत गर्दी केली तेव्हा प्रशासन जागे झाले. कोरोना देवीची स्थापना करणाऱ्य़ा ताराबाई पवारांवर बार्शीच्या तहसीलदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. हा बडगा जनतेवर उगारला. पण कोरोना म्हणजे देवाचा प्रकोप असे जाहीरपणे सांगणाऱ्य़ा निर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही\n आधी कोरोना व नंतर आर्थिक घसरण हे संकट आहेच. पण कोरोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार हिंदुस्थानात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’चा आकडा 23.9 टक्के एवढा कोसळला. ही पडझड मानवी चुकांची व बेफिकीर वृत्तीची करणी आहे. अर्थव्यवस्थेचे मातेरे केले. त्याचे खापर देवावर फोडणे हा मानसिक गोंधळ आहे.\nहजारो वर्षांपूर्वी ऑरिस्टॉटलने म्हटले होते की, ‘जोडे वापरणाऱ्य़ालाच ते कुठे बोचतात ते कळते.’ जोडे वापरणारी जनता, दुःख भोगणारा सर्वसामान्य माणूस. मग ही दुःखे राज्यकर्त्या नोकरशाहीला, मग ती पक्षाची असो वा सरकारची, कळणारच कशी आजही काही स्थिती वेगळी नाही.\nपण हा सर्व दैवी प्रकोप आहे. त्यामुळे सरकारवर ठपका ठेवून काय उपयोग पण देवांना दोष द्यायचा तर देवसुद्धा बंदिवान आहेत. मुख्य म्हणजे माणसांच्या संरक्षणात ते आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देवांनी करणी केली असे का बोलता पण देवांना दोष द्यायचा तर देवसुद्धा बंदिवान आहेत. मुख्य म्हणजे माणसांच्या संरक्षणात ते आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देवांनी करणी केली असे का बोलता विजय मल्ल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, बँकांची कर्जे बुडवणाऱ्य़ा भांडवलदारांनी देश बुडवला. जे गेल्या 70 वर्षांत झाले ते मागच्या सहा वर्षांतही बदलले नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित ���्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/x6-straight-product/", "date_download": "2022-07-03T12:06:04Z", "digest": "sha1:TIBOXC2YPGUR2LO7TGME3XPBEZCVYSRR", "length": 12871, "nlines": 158, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "चीन एक्स 6 सरळ उत्पादन आणि फॅक्टरी | हेबेई पुरावा-आधारित वैद्यकीय तंत्रज्ञान", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nकपाळ तापमान तोफा (अवरक्त थर्मामीटर) मानवी शरीराच्या कपाळाचे तापमान मोजण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि वापरण्यास सोपी आणि सोयीस्कर आहे. 1 सेकंदात तपमानाचे अचूक मोजमाप, लेसर डाग नसणे, डोळ्यांना होणारे संभाव्य नुकसान टाळणे, मानवी त्वचेला स्पर्श करण्याची गरज नाही, क्रॉस-इन्फेक्शन टाळणे, तपमानाचे एक क्लिक मोजणे आणि फ्लूची तपासणी करणे. हे घर वापरणारे, हॉटेल्स, लायब्ररी, मोठे उद्योग आणि संस्था यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि रुग्णालये, शाळा, कस्टम, विमानतळ आणि इतर सर्वसमावेशक ठिकाणी देखील वापरली जाऊ शकते आणि क्लिनिकमधील वैद्यकीय कर्मचा .्यांद्वारेही याचा वापर केला जाऊ शकतो.\nमानवी शरीराचे सामान्य तापमान सरासरी 36 36 37 between दरम्यान असते). जर ते 37.1 ex पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ ताप, 37.3_38 ℃ म्हणजे कमी ताप, आणि 38.1-40 ℃ म्हणजे उच्च ताप. 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त, कोणत्याही वेळी जीव धोक्यात असतो.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n1. तीन मोड, बॅकलाइट डिस्प्ले आणि अधिक अचूक मापन मोड या उत्पादनाचे मुख्य आकर्षण आहे.\n२. मानवी शरीरासाठी ऑब्जेक्ट आणि इनडोअरसाठी तापमान मोजण्यासाठी तीन पद्धती आहेत.\nThree. तीन रंगांचा बॅकलाइट प्रदर्शन अधिक स्पष्ट आणि सुंदर आहे.\nNon. संपर्क नसलेले तापमान मोजणे सहजतेने मोजण्यासाठी फक्त एक सेकंद घेते, आणि ��वरक्त सेन्सर तपासणी उच्च कार्यक्षमता आणि त्रुटी-मुक्त आणि खाली 0.3 down सुनिश्चित करते.\n5. मोठ्या स्क्रीनवर ब्लॅक फॉन्ट प्रदर्शन. फ्यूसेज मानवीकरणाच्या अनुरुप डिझाइन केलेले आहे, वक्र हँडलमुळे पकड वाढते आणि तापमान 32-42 डिग्री दरम्यान असते.\n6. मोजण्याचे अंतर सुमारे 5 सेमी आहे, किमान तापमान श्रेणी 32 डिग्री आहे आणि जास्तीत जास्त 42 अंश आहे. त्रुटी 0.3 आहे.\nमानवी शरीराचे तापमान मोजणे: पारंपारिक पारा थर्मामीटरने बदलून मानवी शरीराचे तापमान अचूकपणे मोजा. ज्या मुलांना मुलं हवी आहेत त्यांच्या स्त्रिया कोणत्याही वेळी आपल्या पायाभूत शरीराचे तापमान निरीक्षण करण्यासाठी, ओव्हुलेशन दरम्यान शरीराचे तपमान नोंदविण्यास, गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठी आणि गर्भधारणा निर्धारित करण्यासाठी तपमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर (कपाळ थर्मामीटर) वापरू शकतात.\nनक्कीच, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराच्या तापमानात कोणत्याही वेळी काही असामान्यता आहे की नाही हे निरीक्षण करणे, फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि स्वाइन फ्लूपासून बचाव करणे.\n२. त्वचेचे तापमान मापन: मानवी त्वचेचे पृष्ठभाग तापमान मोजा. उदाहरणार्थ, ते एखाद्या अंगात पुन्हा बसविण्याकरिता वापरले जाऊ शकते.\nTemperature. ऑब्जेक्ट तपमानाचे मापन: एखाद्या वस्तूचे पृष्ठभाग तापमान मोजा, ​​उदाहरणार्थ, ते एखाद्या टीपच्या पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते.\nL. द्रव तपमानाचे मोजमाप: बाळाच्या आंघोळीच्या पाण्याचे तपमानाप्रमाणे द्रव तापमान मोजा. जेव्हा बाळ आंघोळ करते तेव्हा पाण्याचे तपमान मोजा, ​​थंड किंवा गरम बद्दल चिंता करू नका; बाळाच्या दुधाची पावडर तयार करण्यासाठी ते दुधाच्या पाण्याचे पाण्याचे तापमान देखील मोजू शकते;\n5. ते खोलीचे तापमान मोजू शकते\n1. मोजमाप करण्यापूर्वी वापरण्यासाठी दिलेल्या सूचना वाचा आणि माथा कोरडे ठेवायला हवे आणि माथेची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी केस कपाळावर (कृपया 10 ℃ -40 of च्या वातावरणात मोजमाप करा) नसावेत.\n२. या उत्पादनाद्वारे त्वरीत मोजलेले कपाळाचे तापमान केवळ संदर्भासाठी आहे आणि वैद्यकीय निर्णयासाठी आधार म्हणून वापरले जाऊ नये. शरीराचे कोणतेही असामान्य तापमान आढळल्यास कृपया पुढील मोजमाप करण्यासाठी वैद्यकीय थर्मामीटर वापरा.\n3. कृपया सेन्सिंग लेन्सचे रक्षण करा आणि ते वेळेत स्वच्छ करा. जर बदलणारे वातावरणीय तापमान खूप बदलत असेल तर आपल्याला 20 मिनिटांकरिता आपण मोजू इच्छित असलेल्या वातावरणात मोजण्याचे साधन ठेवणे आवश्यक आहे आणि अधिक अचूक मूल्य मिळविण्यापूर्वी ते वातावरणाच्या तापमानात अनुकूलतेसाठी स्थिर होण्याची प्रतीक्षा करा.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nकपाळ तापमान तोफा एक्स 5\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चांगझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-07-03T12:52:00Z", "digest": "sha1:5BZCX64J7EHZE7D75KPDAMUFP7D53HGL", "length": 5090, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप व्हिक्टर दुसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप व्हिक्टर दुसरा (इ.स. १०१८ - जुलै २८, इ.स. १०५७) हा एप्रिल १३, इ.स. १९५५पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\nहा पोप होण्या आधी काल्व, टॉलेन्स्टाइन आणि हर्शबर्गचा काउंट होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १०५७ मधील मृत्यू\nइ.स. १०१८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T12:31:23Z", "digest": "sha1:EUOCNTH2MVAVJ3RLRHINCVQ7N72YYPZE", "length": 13549, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विक्रीसाठी आणलेला गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ ���िंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हण��न श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pune Gramin विक्रीसाठी आणलेला गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला\nविक्रीसाठी आणलेला गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला\nचाकण, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने निघोजे येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो ४१८ ग्रॅम वजनाचा ३५ हजार ४५० रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १५) दुपारी करण्यात आली.\nसंतोष मारुती सातपुते (वय ३२, रा. निघोजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याने अक्षय यांच्याकडून विकण्यासाठी गांजा आणला. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करून संतोषला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो ४१८ ग्रॅम वजनाचा गांजा, ७३० रुपये रोख रक्कम, १० हजारांचा एक मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleबँकेतून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांचा गंडा\nNext article“शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कौतुकास्पद” – हेमंत नाईक\nपिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक\nवडगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गणेश म्हाळसकर यांची निवड\nराहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या\nपान टपरीतून गांजाची विक्री\nअल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाकडून लैंगिक अत्याचार\nजातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nबंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला\nमुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर ३९ बंडखोर आमदारांच्या भेटीला\nउदयपूर घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कमिटीकडून तीव्र निषेध\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chhatrapatis-descendants-were-stunned-by-the-kirtan-of-tukarams-descendants/", "date_download": "2022-07-03T12:39:07Z", "digest": "sha1:2AIIERHIMY6K4SAHE6HEAIA4I6VWPNLV", "length": 14416, "nlines": 222, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुकारामांच्या वंशजांच्या कीर्तनात दंग झाले छत्रपतींचे वंशज – Dainik Prabhat", "raw_content": "\nतुकारामांच्या वंशजांच्या कीर्तनात दंग झाले छत्रपतींचे वंशज\nमेढा – करंजे (ता. जावळी) येथील कीर्तन महोत्सवात जगदगुरू संत तुकोबारायांचे चौदावे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर यांच्या कीर्तनाला हजेरी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कीर्तनात दंग होऊन देहभान हरपून तल्लीन होऊन हरिनामाचा गजर करताना बघायला मिळाले. तुकोबारायांचे वंशज व शिवाजी महाराजांचे वंशज कीर्तनात एकत्र आले. हा योगायोग म्हणावा लागेल. कर्म, धर्म, योगाने हा योग जुळून आल्याचे हभप पुंडलिक महाराज देहूकर यांनी सांगितले.\nकै. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजे येथे संतांच्या वंशजांचा भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन महोत्सवात पुंडलिक महाराज देहूकर तिसरे कीर्तन पुष्प सादर करत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समोर सामान्य माणसांप्रमाणे माणसांमध्ये मांडी घालून बसले होते. कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.\nकीर्तन महोत्सवाचा प्रारंभ संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्‍वर महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या क��र्तनाने झाला. दुसऱ्या दिवशी संत एकनाथ महाराज यांचे वंशज हभप योगिराज महाराज पैठणकर यांचे कीर्तन झाले. तिसऱ्या दिवशी हभप पुंडलिक महाराज देहूकर यांनी कीर्तन सेवा समर्पित केली. तर चौथ्या दिवशी माउली ज्ञानेश्‍वर महाराज यांचे प्रतिनिधि हभप गोविंद महाराज गोरे आळंदीकर यांचे कीर्तन झाले. आणि पाचव्या दिवशी कीर्तन महोत्सवाची समाप्ती सकाळी 10 ते 12 या वेळेत रामायण व भागवत कथा प्रवक्ते हभप माधव महाराज रसाळ (पुणे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.\nविकासाबरोबरच भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम जावळीकरांना अनुभवण्याचे भाग्य लाभले . आ शिवेंद्रसिंहराजरेंच्या संकल्पनेतून यावर्षी संतांच्या वंशजांच्या एकत्र दर्शनाचा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ जावळीकरांनी घेतला. कै. भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासाला भक्तीची जोड दिली आहे. आपले राजेपण विसरून सर्वसामान्य जनता व आपण एकच आहोत, हे शिवेंद्रसिंहराजेंनी दाखवून दिले आहे.\n– ज्ञानदेव रांजणे (सचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सातारा).\nसंत तुकाराम महाराजांचे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर कीर्तन करत होते आणि शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे ऐकत होते. हा केवळ योगायोग नाही तर हे जन्मोनजन्मीचं नातं असावं. हरिनामाची ओढ आजही राजघराण्यात कायम असल्याचा अभिमान आहे.\n– हभप प्रवीण महाराज शेलार\nशिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू\nतुम्हालाही मणक्‍याच्या त्रास आहे तर ‘ही’ बातमी नक्की वाचा\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद��दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://baramatimahaulb.maharashtra.gov.in/Ulbmeeting/Ulbmeetinghomepageview", "date_download": "2022-07-03T10:44:14Z", "digest": "sha1:NC2LFREK6VQ2INT4F2GFMEPQNR4YJDNV", "length": 24349, "nlines": 251, "source_domain": "baramatimahaulb.maharashtra.gov.in", "title": "Ulbmeeting", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\n1 विशेष सभा क्र. 9 १६-०२-२०२२ Download\n2 स्‍थायी समिती सभा क्र. 5 १४-१२-२०२१ Download\n3 स्‍थायी समिती सभा क्र. 6 ३१-१२-२०२१ Download\n4 स्‍थायी समिती सभा क्र. 8 ०२-०२-२०२२ Download\n5 विशेष सभा क्र. 7 ११-०२-२०२२ Download\n6 सर्वसाधारण सभा क्र. 8 १५-०२-२०२२ Download\n7 विशेष सभा क्र. 10 १५-०२-२०२२ Download\n8 स्‍थायी समिती सभा क्र. 7 २८-०१-२०२२ Download\n9 सर्वसाधारण सभा क्र. 4 २२-१०-२०२१ Download\n10 सर्वसाधारण सभा क्र. 4 २२-१०-२०२१ Download\n11 विशेष सभा क्र. 5 ०७-१२-२०२१ Download\n12 विशेष सभा क्र. 6 २७-०१-२०२२ Download\n13 स्‍थायी समिती सभा क्र. 4 ठराव क्र. 64 ते 67 ०८-१०-२०२१ Download\n14 स्‍थायी समिती सभा क्र. 3 ठराव क्र. 48 ते 63 ०१-१०-२०२१ Download\n15 विशेष सभा क्र 3 ठराव नं 43 ते 54 ०३-०९-२०२१ Download\n16 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 1 ते 2 ०४-०८-२०२१ Download\n17 स्‍थायी समिती सभा क्र. 1 ठराव क्र. 1 ते 16 ०४-०८-२०२१ Download\n18 स्‍थायी समिती सभा क्र. 1 ठराव क्र. 45 ०४-०८-२०२१ Download\n19 स्‍थायी समिती सभा क्र. 1 ठराव क्र. 36 ते 44 ०४-०८-२०२१ Download\n20 स्‍थायी समिती सभा क्र. 1 ठराव क्र. 19 ते 35 ०४-०८-२०२१ Download\n21 स्‍थायी समिती सभा क्र. 1 ठराव क्र. 17 ते 18 ०४-०८-२०२१ Download\n22 विशेष सभा क्र 2 ठराव नं 1 ते 14 १२-०७-२०२१ Download\n23 सर्वसाधारण सभा क्र. 1 ठराव क्र. 2 ते 4 २८-०५-२०२१ Download\n24 सर्वसाधारण सभा क्र. 1 ठराव क्र. 25 ते 29 २८-०५-२०२१ Download\n25 सर्वसाधारण सभा क्र. 1 ठराव क्र. 15 ते 19 २८-०५-२०२१ Download\n26 सर्वसाधारण सभा क्र. 1 ठराव क्र. 11 ते 14 , 20 ते 24 २८-०५-२०२१ Download\n27 सर्वसाधारण सभा क्र. 1 ठराव क्र. 8 ते 10 २८-०५-२०२१ Download\n28 सर्वसाधारण सभा क्र. 1 ठराव क्र. 1, 5 ते 7 २८-०५-२०२१ Download\n29 सर्वसाधारण सभा क्र. 5 ठराव क्र. 54 २५-०२-२०२१ Download\n30 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 35 ते 39 ०६-०१-२०२१ Download\n31 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 27 ११-०१-२०२१ Download\n32 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 40 ते 41 ०६-०१-२०२१ Download\n33 स्‍थायी समिती सभा क्र. 4 ठराव क्र. 35 २९-०१-२०२१ Download\n34 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 31 अ ब क ड ११-०१-२०२१ Download\n35 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 28 ते 30 ११-०१-२०२१ Download\n36 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 22 ते 26 ११-०१-२०२१ Download\n37 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 17 ते 21 ११-०१-२०२१ Download\n38 स्‍थायी समिती सभा क्र. 2 ठराव क्र. 12 ते 16 ११-०१-२०२१ Download\n39 स्‍थायी समिती सभा क्र. 3 ठराव क्र. 31 ते 34 ११-०१-२०२१ Download\n40 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 50 ते 53 ०६-०१-२०२१ Download\n41 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 49 ०६-०१-२०२१ Download\n42 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 46 ते 48 ०६-०१-२०२१ Download\n43 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 44 ते 45 ०६-०१-२०२१ Download\n44 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 32 ते 34 ०६-०१-२०२१ Download\n45 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 27 ते 31 ०६-०१-२०२१ Download\n46 सर्वसाधारण सभा क्र. 4 ठराव क्र. 42 ते 43 ०६-०१-२०२१ Download\n47 सर्वसाधारण सभा क्र. 3 ठराव 10 ते 13 १४-१०-२०२० Download\n48 सर्वसाधारण सभा क्र. 3 ठराव 5 ते 9 १४-१०-२०२० Download\n49 सर्वसाधारण सभा क्र. 3 ठराव 1 ते 4 १४-१०-२०२० Download\n50 सर्वसाधारण सभा क्र. 2 ठराव 1 ते 2 २८-०८-२०२० Download\n51 सर्वसाधारण सभा क्र. 2 ठराव 11 ते 12 २८-०८-२०२० Download\n52 सर्वसाधारण सभा क्र. 2 ठराव 8 ते 10 २८-०८-२०२० Download\n53 सर्वसाधारण सभा क्र. 2 ठराव 3 ते 7 २८-०८-२०२० Download\n54 स्‍थायी समिती सभा क्र. 1 विषय 1 ते 5 २८-०७-२०२० Download\n55 स्‍थायी समिती सभा क्र. 1 विषय 11 निविदा 4 ते5 २८-०७-२०२० Download\n56 स्‍थायी समिती सभा ��्र. 1 विषय 11 निविदा 8 २८-०७-२०२० Download\n57 स्‍थायी समिती सभा क्र. 1 विषय 11 निविदा 6 ते 7 २८-०७-२०२० Download\n58 स्‍थायी समिती सभा क्र. 1 विषय 11 निविदा 1 ते 3 २८-०७-२०२० Download\n59 स्‍थायी समिती सभा क्र. 1 विषय 6 ते 10 २८-०७-२०२० Download\n60 सर्वसाधारण सभा क्र .1 ठराव क्र. 1 २२-०६-२०२० Download\n61 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 70 १८-०३-२०२० Download\n62 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 34-39 १८-०३-२०२० Download\n63 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 28-33 १८-०३-२०२० Download\n64 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 22-27 १८-०३-२०२० Download\n65 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 16-21 १८-०३-२०२० Download\n66 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 15 १८-०३-२०२० Download\n67 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 14 १८-०३-२०२० Download\n68 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 7-12 १८-०३-२०२० Download\n69 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 40-49 १८-०३-२०२० Download\n70 सर्वसाधारण सभा क्र .7 ठराव क्र. 1-6 १८-०३-२०२० Download\n71 स्‍थायी समिती सभा 6 १२-०३-२०२० Download\n72 स्‍थायी समिती सभा 6 ठराव क्र. 35 B,C,D,E १३-०२-२०२० Download\n73 सर्वसाधारण सभा क्र 2 ते 4 ०२-०१-२०२० Download\n74 सर्वसाधारण सभा क्र 5 5 ते 7 ०२-०१-२०२० Download\n75 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.6 5 ते 8 १३-०२-२०२० Download\n76 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.6 9 ते 12 १३-०२-२०२० Download\n77 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.6 13 ते 16 १३-०२-२०२० Download\n78 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 6 17 ते 20 १३-०२-२०२० Download\n79 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.6 21 ते 24 १३-०२-२०२० Download\n80 सर्वसाधारण सभा क्र 5 8 ते 10 ०२-०१-२०२० Download\n81 सर्वसाधारण सभा क्र 6 १०-०२-२०२० Download\n82 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 6 1 ते 4 १३-०२-२०२० Download\n83 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.6 25 ते 28 १३-०२-२०२० Download\n84 स्‍थायी समिती सभा 6 ठराव क्र. 29 ते 32 १३-०२-२०२० Download\n85 स्‍थायी समिती सभा 6 ठराव क्र. 33 ते 34 १३-०२-२०२० Download\n86 स्‍थायी समिती सभा 6 ठराव क्र. 35 A १३-०२-२०२० Download\n87 स्‍थायी समिती सभा 6 ठराव क्र. 35 F १३-०२-२०२० Download\n88 स्‍थायी समिती सभा 6 ठराव क्र. 35 G १३-०२-२०२० Download\n89 सर्वसाधरण सभा 5 ठराव क्र. 1 ०२-०१-२०२० Download\n90 स्‍थायी समिती सभा4 निविदा ठराव क्र.45 -3 १६-१२-२०१९ Download\n91 स्‍थायी समिती सभा 4 निविदा ठराव क्र.45-8 १६-१२-२०१९ Download\n92 स्‍थायी समिती सभा 4 निविदा ठराव क्र.45-4 १६-१२-२०१९ Download\n93 स्‍थायी समिती सभा क्र 4निविदा ठराव क्र.45-2 १६-१२-२०१९ Download\n94 स्‍थायी समिती सभा 4 निविदा ठराव क्र. 45-1 १६-१२-२०१९ Download\n95 स्‍थायी समिती सभा क्र 4 ठराव41 ते 44 १६-१२-२०१९ Download\n96 स्‍थायी समिती सभा 4 ठराव क्र.31 ते 40 १६-१२-२०१९ Download\n97 स्‍थायी समिती सभा4 ठराव 21 ते 30 १६-१२-२०१९ Download\n98 स्‍थायी समिती सभा क्र 4 ठराव 11 ते 20 १६-१२-२०१९ Download\n99 स्‍थायी समिती सभा क्र.4 ठराव 1ते10 १६-१२-२०१९ Download\n100 स्‍थायी समिती सभा 4 निविदा ठराव क्र. 45-6 १६-१२-२०१९ Download\n101 स्‍थायी समिती सभा 4 निविदा ठराव क्र. 45-5 १६-१२-२०१९ Download\n102 सर्वसाधारण सभा क्र 4 ठराव 3 ते 5 ०९-१२-२०१९ Download\n103 सर्वसाधारण सभा क्र 4 ठराव 12 ते 15 ०९-१२-२०१९ Download\n104 सर्वसाधारण सभा क्र 4 ठराव 6ते 8 ०९-१२-२०१९ Download\n105 सर्वसाधारण सभा क्र 4 ठराव 9 ते 11 ०९-१२-२०१९ Download\n106 सर्वसाधारण सभा क्र 4 ठराव 1 ते 2 ०९-१२-२०१९ Download\n107 सर्वसाधारण सभा क्र 2 विषय 10 ते 12 ०४-०९-२०१९ Download\n108 सर्वसाधारण सभा क्र 2 विषय 7 ते 9 ०४-०९-२०१९ Download\n109 सर्वसाधारण सभा क्र 2 विषय 1 ते 3 ०४-०९-२०१९ Download\n110 सर्वसाधारण सभा क्र 2 विषय 4 ते 6 ०४-०९-२०१९ Download\n111 सर्वसाधारण सभा 7 ऑगस्‍ट 2019 ०७-०८-२०१९ Download\n112 सर्वसाधारण सभा क्र 1 ०८-०७-२०१९ Download\n113 सर्वसाधारण सभा क्र 1 मुद्तवाढ दिलेली कामे ०८-०७-२०१९ Download\n114 सर्वसाधारण सभा क्र 1 विषय 8 ते 14 ०८-०७-२०१९ Download\n115 सर्वसाधारण सभा क्र 1 ०८-०७-२०१९ Download\n116 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 57 ते 63 १६-०८-२०१९ Download\n117 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 29 ते 35 १६-०८-२०१९ Download\n118 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 36 ते 42 १६-०८-२०१९ Download\n119 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 43 ते 49 १६-०८-२०१९ Download\n120 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 28 १७-०६-२०१९ Download\n121 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.64 १६-०८-२०१९ Download\n122 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 12ते 27 १७-०६-२०१९ Download\n123 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 1 ते 11 ०१-०६-२०१९ Download\n124 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 50 ते 56 १६-०८-२०१९ Download\n125 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 83 २१-१२-२०१८ Download\n126 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 82 ते 83 २१-१२-२०१८ Download\n127 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 80 ते 81 ०१-१२-२०१८ Download\n128 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 78 ते 79 ३०-१०-२०१८ Download\n129 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 73 ते 77 २४-०९-२०१८ Download\n130 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 63 ते 72 २४-०९-२०१८ Download\n131 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 53 ते 62 २४-०९-२०१८ Download\n132 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 40 ते 52 २४-०९-२०१८ Download\n133 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 36ते 39 ०९-०७-२०१८ Download\n134 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 21 ते 35 १८-०७-२०१८ Download\n135 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 1 ते 14 ३०-०५-२०१८ Download\n136 स्‍थायी समिती सभा ठराव क्र.108 ०६-०३-२०१९ Download\n137 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 15 ते 20 ३०-०५-२०१८ Download\n138 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 108 ०६-०३-२०१९ Download\n139 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 85 ते 92 १५-०१-२��१८ Download\n140 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 93 ते 102 ०६-०६-२०१९ Download\n141 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 103 ते 109 ०६-०३-२०१९ Download\n142 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 1 ते 5 १९-०५-२०१७ Download\n143 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 15 ते 32 १९-०५-२०१७ Download\n144 स्‍थाी समिती सभा ठराव क्र. 6 ते 14 १९-०५-२०१७ Download\n145 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 33 ते 47 १९-०५-२०१७ Download\n146 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 91 ते 102 १९-०५-२०१७ Download\n147 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 103 ते 106 १९-०५-२०१७ Download\n148 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 80 ते 90 १९-०५-२०१७ Download\n149 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 65 ते 79 १९-०५-२०१७ Download\n150 स्‍थायी समिती सभा ठराव क्र. 48 ते 64 १९-०५-२०१७ Download\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ०३-०७-२०२२\nएकूण दर्शक : ७५९५०\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_40.html", "date_download": "2022-07-03T11:04:46Z", "digest": "sha1:54SMYTZDGTRWA22CYBH572MDZKCAERX5", "length": 6128, "nlines": 111, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "उद्या व परवा विकेंड लॉकडाऊन ; काय सुरु काय बंद ? , वाचा…", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingउद्या व परवा विकेंड लॉकडाऊन ; काय सुरु काय बंद \nउद्या व परवा विकेंड लॉकडाऊन ; काय सुरु काय बंद \nLokneta News एप्रिल ०९, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई : -महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय झाला आहे. रुग्णवाढीचा आकडा दररोज ५० हजारांच्या पुढे जात आहे. त्यामुळे काही घटकांतून लॉकडाऊन करावे तर काही घटकांतून लॉकडाऊन करू नये अशी मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला. आज सायंकाळी 8 वाजल्यापासून हा २ दिवसांचा विकेंड लॉकडाऊन सुरु झाला आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावली अशी -\nलसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या . तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nअत्यावश्यक सेवा सुरु राहतील.\nमहत्वाचे काम असेल तरच बाहेर पडत येईल अन्यथा महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.\nकोरोना नियमांचं पालन करत मार्केट सुरु राहणार.\nबांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरु राहणार नाहीत\nगॅरेज सुरु राहतील, ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.\nज्या सेवा अत्यावश्यक सेवेत येतात त्या सोडून इतर केंद्र सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून समजले जाणार नाहीत.\n4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या वेळेत नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात.\nरस्त्याशेजारील ढाबे सुरु असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.\nसेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील.\nरेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरू असतील.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_73.html", "date_download": "2022-07-03T11:12:33Z", "digest": "sha1:OLX7UBW2B365BG7VMMOXGTPQJIJSFS5U", "length": 7067, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण, बाबा खरात व्हाईस चेअरमन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBankingप्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण, बाबा खरात व्हाईस चेअरमन\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी सलीमखान पठाण, बाबा खरात व्हाईस चेअरमन\nLokneta News एप्रिल ०८, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nअहमदनगर:- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली. बँकेच्या चेअरमनपदी नगरपालिका विभागाचे संचालक सलीमखान पठाण यांची तर व्हा. चेअरमनपदी राहत���याचे संचालक बाबासाहेब खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nसहाय्यक निबंधक एस एल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदरची निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी पठाण यांचे नाव संचालक गंगाराम गोडे यांनी सुचवले तर अनुमोदन संचालक अनिल भवार यांनी दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब खरात यांचे नाव संचालक किसन खेमनर यांनी सुचवले तर अनुमोदन संचालक सुयोग पवार यांनी दिले.यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून उप निबंधक कार्यालयाचे विक्रम मुटकुळे तसेच शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, संजय चौधरी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे,अनिल भवार ,साहेबराव अनाप, विद्युल्लता आढाव, उषाताई बनकर, अर्जुन शिरसाठ, चेअरमन राजू राहाणे, किसन खेमनर,बाळासाहेब मुखेकर, गंगाराम गोडे,सुयोग पवार उपस्थित होते.\nतत्पूर्वी सकाळी गुरुमाऊली मंडळाच्या झालेल्या कोअर कमिटीच्या मीटिंग मध्ये चेअरमन पदासाठी सलीमखान पठाण व व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब खरात यांची नावे अंतिम करण्यात आली. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, राज्यसंघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे, विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, माजी चेअरमन गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, संदीप ठाणगे, दीपक बोराडे, सुरेश निवडूंगे, शिवाजी वाघ उपस्थित होते.\nत्यानंतर बँकेच्या मुख्य शाखेमध्ये पदग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी संतोष वाघमोडे, श्याम पटारे, फारूक पटेल, दीपक शिंदे, सुनील गायकवाड, अमोल साळवे, राजू गायकवाड, सुनील घोगरे, रामकिसन भालेकर, बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/08/kalank-behind-the-scenes-makers-reveal-intriguing-details-about-the-set-varun-dhawan-introduces-zafars-ilaaka/", "date_download": "2022-07-03T12:07:03Z", "digest": "sha1:RSOLSRFCJECPYMK5HUA55WT7FYIUDHY4", "length": 6869, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "असा बनवला गेला 'कलंक'चा भव्यदिव्य सेट - Majha Paper", "raw_content": "\nअसा बनवला गेला ‘कलंक’चा भव्यदिव्य सेट\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट, कलंक, माधुरी दिक्षित, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा / April 8, 2019 April 8, 2019\nबी-टाऊनमध्ये सध्याच्या घडीला करण जोहरची निर्मिती असलेल्या मल्टीस्टारर ‘कलंक’ चित्रपटाची बरीच चर्चा आहे. टीजर पासून ते ट्रेलरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवत आहे. कलाकारांच्या लूक्ससोबतच यातील भव्यदिव्य सेटही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आकर्षणीय ठरले आहेत. पण त्याचप्रकारची कठोर मेहनतही त्यासाठी घेतली आहे. ही सर्व मेहनत या चित्रपटाच्या मेकिंग व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.\nकलाकार एखाद्या चित्रपटासाठी जेवढी मेहनत घेतात. त्यापेक्षा पडद्यामागील लोकेही कठीण परिश्रम घेत असतात. तब्बल ७०० पेक्षा अधिक लोकांनी ‘कलंक’चा सेट तयार करण्याकरिता ३ महिने काम केले आहे. एखाद्या शहरासारखा हा सेट उभा करण्यात आला आहे. चित्रपटासाठी बराच पैसा खर्च करण्यात आला असावा, असा अंदाज या व्हिडिओवरुन येतो.\n‘कलंक’चे जग प्रेक्षकांना पाहता यावे, याकरिता हा व्हिडिओ करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केल आहे. वरुण धवन या जगाची ओळख करुन देताना यात दिसतो. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा सेट अमृता महल यांनी डिझाईन केला आहे. ‘हुस्नाबाद’ असे या सेटला नाव दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा चित्रपट असल्यामुळे तसा काळ दाखविण्यासाठी त्याच पद्धतीचा सेट उभारण्यात आला होता. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दिक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा, अशी स्टारकास्ट झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://meaninginfo.com/priority-meaning-in-marathi/", "date_download": "2022-07-03T11:43:00Z", "digest": "sha1:UAFSNAY5TQ3LTDTZOJCYZCI5VOCIS3WC", "length": 5234, "nlines": 62, "source_domain": "meaninginfo.com", "title": "Priority Meaning In Marathi - मराठीत (Priority) म्हणजे काय?", "raw_content": "\nMeaning of Priority In Marathi: येथे आपण मराठीत (Priority) चा अर्थ त्याची व्याख्या, स्पष्टीकरण, उदाहरण वाक्य आणि बरेच काही शोधू शकता.\nआणीबाणी आणि तातडीची स्थापना.\n(प्राधान्य) हा सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांपैकी एक आहे जो इतरांपेक्षा महत्त्वाच्या गोष्टीचा संदर्भ देतो. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्राधान्य देण्याची ही कृती आहे. प्राधान्य म्हणजे परिस्थितीची स्थिती जेथे महत्त्व आणि निकड असते. सर्वात महत्वाच्या कार्याला इतरांपेक्षा जास्त प्राधान्य असते. याचा उपयोग महत्त्वाच्या आणि तातडीच्या कामांवर अधिक भर देण्यासाठी केला जातो.\nही अशी स्थिती किंवा स्थिती आहे जिथे काहीतरी इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे असते.\nहे असे काहीतरी आहे ज्याचे वजन जास्त आहे.\nप्राधान्य हे उच्च प्राधान्य देण्याची कृती आहे.\nहे सर्व इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त वेळ आणि प्रयत्न देण्याबद्दल आहे.\nही पहिली किंवा प्राथमिक वेळ देण्याची कृती आहे.\nइतर कोणत्याही चालू असलेल्या प्रकल्पापेक्षा तुम्हाला नव्याने नियुक्त केलेल्या प्रकल्पाला जास्त प्राधान्य द्यावे लागेल.\nसर्व डॉक्टरांनी आपत्कालीन कक्षांमध्ये रुग्णाला जास्त प्राधान्य दिले पाहिजे.\nग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे ही आमची प्राथमिकता आहे.\nमाझ्या जीवनाचे प्राधान्य पैसे कमवणे नाही तर आनंदी जीवन जगणे आहे.\nशिक्षण आणि औद्योगिकीकरण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.\nचांगले भविष्य मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.\nकामाला प्राधान्य दिल्याने तुमची उत्पादकता वाढण्यास मदत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1259851", "date_download": "2022-07-03T10:48:03Z", "digest": "sha1:EYWDLP4OMESQWJTEGFFE4R3O35G7PIXP", "length": 2230, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जमशेदपूर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जमशेदपूर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१४, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती\n४२ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n०४:४२, १८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र)\n२२:१४, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/7026", "date_download": "2022-07-03T11:34:55Z", "digest": "sha1:ZQKIZ7USGELYGG7UCGGDXSBZ7BMLPSOH", "length": 12823, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "नागपुरकरांचे लक्ष वेधत आहे मेट्रोच्या पिलर वर प्लेमिंगो पक्षी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome मराठी नागपुरकरांचे लक्ष वेधत आहे मेट्रोच्या पिलर वर प्लेमिंगो पक्षी\nनागपुरकरांचे लक्ष वेधत आहे मेट्रोच्या पिलर वर प्लेमिंगो पक्षी\nस्वामी विवेकानंद स्मारक समोरील मेट्रो पिलर वरील म्युरल आकर्षणाचे केद्र\nनागपूर ब्युरो : नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर सुभाष नगर मेट्रो स्टेशन स्वामी विवेकानंद स्मारक समोर मेट्रो पिलर वर प्लेमिंगो पक्ष्याचे म्युरल तयार करण्यात आले आहे. या म्युरलने अंबाझरी तलावा जवळचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.\nअश्या प्रकारची कलाकृती मेट्रोच्या परिसरात उभारल्याचे हे तिसरे उदाहरण आहे या आधी ऑरेंज लाईन मार्गिकेवर छत्रपती चौक मेट्रो स्थानकाजवळील चौकातील पिलर वर अशीच एक सुंदर कलाकृती तयार केली आहे. या शिवाय झासी राणी चौक मेट्रो स्टेशन येथे देखील राणी लक्ष्मीबाई यांचे म्युरल तयार करण्यात आले आहे तसेच रहाटे कॉलोनी मेट्रो स्थानकाजवळ `बेटी बचाव, बेटी पढ़ाओं’, या संकल्पनेवर आधारित कलाकृती महा मेट्रोने साकार केली आहे.\nया म्युरलची मूळ संकल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची आहे. मेट्रो पिलर वर स्थापित केलेले हे तैलचित्र ३५ फुट बाय ८ फुट आकारमानाचे आहे. मेट्रो ट्रेन मधून प्रवास करतांना अंबाझरी तलावाचे विहंगम दृश्य बघायला मिळते.\nमेटल शिटच्या सहाय्याने हे म्युरल तयार करण्यात आहे. विवेक गोबरे यांनी याचे डीझाईन केले आहे असून विजय श्रीखंडे यांनी संपूर्ण कार्याची अंबलबजावणी केली. तब्ब्ल २२ आर्टिस्ट ने सदर कार्य पूर्ण केले असून डॉ. विनोद इंदूरकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्य पूर्ण करण्यात आले आहे. या स्थानिक कलाकारांनी कटिंग,एम्बोसिंग,कलर ट्रीटमेंट,फ्रेम्स,लेजर कटिंग वेल्डिंग, पेटिंग इत्यादी वस्तूचा वापर करून म्युरल बसविण्याचे कार्य पूर्ण केले आहे. या पिलर वर एकूण ४४ प्लेमिंगो पक्षी आहेत.\nहे म्युरल तयार करण्यास १ महिन्याचा कालावधी लागला असून यामध्ये वापरण्यात आलेले संपूर्ण साहित्य जंगरोधक असून कुठल्याही वातावरणात खराब होणार नाही.\nPrevious articleCovid-19 Vaccine | टीका लगवाने के बाद आपको क्या करना चाहिए, यहां लें पूरी जानकारी\nNext articleNagpur | मेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्याला गती\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cinematic-the-story-of-film-independence/", "date_download": "2022-07-03T12:18:50Z", "digest": "sha1:QXRASJBPETKLX6WJ5O7QEJ2T4QQG7JTH", "length": 20561, "nlines": 224, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिनेमॅटिक : चित्रपटांच्या स्वावलंबनाची गोष्ट – Dainik Prabhat", "raw_content": "\nसिनेमॅटिक : चित्रपटांच्या स्वावलंबनाची गोष्ट\nआज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. भारतीय चित्रपट उद्योगाने स्वावलंबनाची कास पकडून कसा आणि किती प्रवास केला, त्यात कोणते अडथळे आले, हे या निमित्ताने तपासून पाहायला हवे.\nभारतीय चित्रपटांच्या प्रवासाचा विचार करण्यापूर्वी चित्रपटांविषयीच्या दोन वक्‍तव्यांचा विचार केला पाहिजे. पहिले वक्‍तव्य रशियाच्या क्रांतीचा नेता लेनिन यांचे असून, दुसरे महात्मा गांधींचे आहे. रशियन क्रांतीनंतर लेनिन म्हणाले होते, की आमच्यासाठी चित्रपट हा अन्य सर्व कलामाध्यमांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट केवळ लोकांचे मनोरंजन करतो असे नव्हे तर सामाजिक शिक्षण, संवाद प्रस्थापित करणे आणि आपल्या विशाल लोकसंख्येला एका सूत्रात बांधण्याचे कामही तो करतो.\nरशियन क्रांतीनंतर दोनच वर्षांत लेनिन यांनी तेथील चित्रपट उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून तो उद्योग एका मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आणला होता. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धाने जोर पकडला. गांधीजी हे या आंदोलनाचे सर्वमान्य नेते होते; परंतु चित्रपटांची ताकद गांधीजी त्यावेळी ओळखू शकले नाहीत. अर्थात, त्यानंतरही त्यांनी ती ओळखली नाही. गांधीजी सिनेमाला समाजाचा शत्रू मानत होते. परंतु लेनिन ते एक सामाजिक शिक्षणाचे माध्यम मानत होते. सिनेमाबद्दलचे दोन नेत्यांचे हे दोन टोकाचे विचार.\nस्वातंत्र्य��नंतरच्या भारतीय चित्रपटांपुढील आव्हानांचा विचार करण्यापूर्वी गांधीजींचे हे विचार लक्षात घेतले पाहिजेत. त्यावेळी परदेशी चित्रपट मोठ्या संख्येने भारतात येत होते ही गोष्ट खरीच आहे. त्या चित्रपटांचे प्रदर्शनही यशस्वीरीत्या होत असे. त्यातील अनेक चित्रपटांमधून नग्नता प्रदर्शित केली जात असे. परंतु अनेक भारतीय निर्माते त्यावेळी आपल्या पौराणिक कथा आणि संत-महात्म्यांवर आधारित चित्रपटनिर्मिती करीत होते, हेही खरे आहे. या चित्रपटांना बरेच यशही मिळाले.\n1917 मध्ये दादासाहेब फाळके यांनी “लंकादहन’ नावाचा चित्रपट तयार केला होता. 1918 मध्ये श्रीनाथ पाटणकर यांनी “राम वनवास’ या नावाचा चित्रपट तयार केला होता. पाटणकर यांनी त्यानंतर सीता स्वयंवर, सती अंजनी आणि वैदेही जनक नावाचे चित्रपटही तयार केले होते. मूकपटांच्या काळात प्रत्येक वर्षी रामकथेवर आधारित चित्रपट तयार होत होते. यात अहिल्या उद्धार, श्रीराम जन्म, लव-कुश, राम-रावण युद्ध, सीता विवाह, सीता स्वयंवर आणि सीता हरण आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे.\nबोलपटांच्या काळातही रामकथेवर आधारित अनेक चित्रपट तयार झाले. भरत मिलाप, रामराज्य, राम वाण आणि सीता स्वयंवर असे चित्रपट तयार झाले. चित्रपटांविषयी सरदार पटेल आणि नेहरू यांचे विचार गांधीजींपेक्षा भिन्न होते. गांधीजी हयात असतानाच पटेलांनी मुंबईच्या चित्रपट उद्योगाला भरपूर मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. अशी पार्श्‍वभूमी असतानासुद्धा भारतीय चित्रपट उद्योग निरंतर वाढत गेला आणि या क्षेत्रातील लोकांचा या माध्यमावरील विश्‍वास हेच त्यामागील कारण होते. 1948 मध्ये “चंद्रलेखा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मद्रासच्या जेमिनी स्टुडिओत तो तयार झाला होता. या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी 30 लाख रुपये खर्च आला होता. वर्षभरात सुमारे दोन कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हिंदी चित्रपटांना यशाचा फॉर्म्युला याच चित्रपटाने दिला. एक नायिका आणि तिच्या प्रेमात पडलेले दोन नायक असे हे सूत्र नंतर अनेक निर्मात्यांनी स्वीकारले. अनेक वर्षे हा फॉर्म्युला चालला.\n1950 च्या आसपास काही अशा घटना घडल्या. ज्यामुळे भारतीय चित्रपटांच्या स्वरूपावर बराच परिणाम झाला. 1949 मध्ये भारत सरकारने एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली. चित्रपट उ��्योगाच्या परिस्थितीचे आकलन करणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, हे या समितीचे काम होते. 1951 मध्ये राज कपूर यांचा “आवारा’ चित्रपट प्रदर्शित झाला. देशविदेशात तो लोकप्रिय ठरला. त्यानंतर वर्षभरात 1952 मध्ये चार महानगरांमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन झाले. यात भारतीय चित्रपटांबरोबरच परदेशी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीला जगभरातील कलात्मक चित्रपटांचा परिचय या महोत्सवामुळे झाला. जपान, रशिया, इंग्लंडमधून चित्रपट आले होते. या महोत्सवाने भारतीय चित्रपटांच्या प्रगतीची पायाभरणी केली.\nस्वातंत्र्यापूर्वी ज्या स्टुडिओ व्यवस्थेची पायाभरणी झाली होती, ती आजही खूप यशस्वी ठरली आहे. चित्रपटनिर्मिती करणाऱ्या डझनाहून अधिक कंपन्या आज कोट्यवधींमध्ये, काही कंपन्या अब्जावधींमध्ये व्यवसाय करीत आहेत. स्टुडिओंच्या व्यावसायिकीकरणाचा विचार करता, त्याचा प्रारंभ स्वातंत्र्यापूर्वीच झाला होता. फेब्रुवारी 1934 मध्ये हिमांशु रॉय यांनी बॉम्बे टॉकीजसाठी 25 लाख रुपये उभे करण्याच्या दृष्टीने शंभर रुपयांचे 25 हजार शेअर्स जारी केले होते.\nदेविका राणी यांनी लिहिले आहे की, 1935 मध्ये आम्ही मुंबईच्या मालाडमध्ये जेव्हा बॉम्बे टॉकीजची स्थापना केली होती, तेव्हा तो एका व्यापाराप्रमाणे चालविला. आमच्या कंपनीकडे अद्ययावत उपकरणे होती. बेल अँड हावेल कंपनीचे कॅमेरे होते आणि आरसीए ध्वनियंत्रणा होती. यापूर्वीही चित्रपट कंपन्या चित्रपटांची निर्मिती करीत होत्या. परंतु हिमांशु रॉय यांनी त्याला एक नवीन आयाम दिला. आज भारतीय चित्रपट उद्योगजगतातील सर्वांत मोठ्या चित्रपट उद्योगांमध्ये समाविष्ट झाला आहे आणि तो निरंतर मजबूत होत चालला आहे.\nअग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील\nकटाक्ष : फुले का पडती शेजारी\nनोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर\n47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्य���्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/remedial-teaching-program-in-municipal-schools/", "date_download": "2022-07-03T11:33:54Z", "digest": "sha1:JVPGPE4CBRBVUWWKDXF5LTGWVE47BS3H", "length": 11894, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका शाळांमध्ये उपचारात्मक अध्यापन कार्यक्रम – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहापालिका शाळांमध्ये उपचारात्मक अध्यापन कार्यक्रम\nपिंपरी – ऑनलाइन अभ्यासामुळे सलग दोन वर्ष लेखन-वाचन विसरलेल्या महापालिका प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची आगामी शैक्षणिक वर्षात सलग दोन महिने दररोज एक तास उजळणी करून घेतली जाणार आहे. उपचारात्मक अध्ययन अध्यापन कार्यक्रमातंर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.\nकरोनामुळे सलग दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्या कालावधीत विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेण्यात आला. वाचन, लेखन आणि गणिती कौशल्यात अप्रगत राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर सलग 60 दिवस उपचारात्मक अध्ययन अध्यापन कार्यक्रम राबविण्यात\nमहापालिका शाळांमध्ये वाचन, लेखन आणि गणिती कौशल्यात अप्रगत राहिलेल्या मुलांची दररोज 1 तास उजळणी करून घेण्यात येणार आहे. दर 15 दिवसांनी त्यांच्या अभ्यासात काय सुधारणा झाली, याचे मुल्यमापन केले जाणार आहे. वाचन, लेखनात मुले कोठे कमी पडतात, याची चाचपणी करून त्यानुसार त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे. शब्दपट्ट्या, वाक्‍यपट्ट्या यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जाणार आहे. इंग्रजीमधील विविध स्पेलींगचे पाठांतर करून घेण्यात येईल. कायम चुका होणाऱ्या शब्दांचा सराव करून घेण्यात येणार आहे.\nवाचन, लेखन आणि गणिती कौशल��यात अपग्रत राहिलेल्या मुलांची शाळा सुरू झाल्यानंतर दररोज एक तास उजळणी करून घेण्यात येईल. उपचारात्मक अध्ययन अध्यापन कार्यक्रमातंर्गत ही कार्यवाही होणार आहे. सलग 60 दिवस हा उपक्रम राबविला जाईल.\n– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग.\nशिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू\nतुम्हालाही मणक्‍याच्या त्रास आहे तर ‘ही’ बातमी नक्की वाचा\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/student-commits-suicide-by-jumping-from-sixth-floor-in-pune-129909344.html", "date_download": "2022-07-03T11:20:23Z", "digest": "sha1:4QLO44Q2WAUKBPQVO5YYCKALVN6MTURH", "length": 4288, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पुण्यात टोकाचे पाऊल उचलत सहाव्या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी | Student commits suicide by jumping from sixth floor in Pune - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबारावीत नापास झाल्याने आत्महत्या:पुण्यात टोकाचे पाऊल उचलत सहाव्या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी\nपुण्यात बारावीत नापास झाल्यामुळे एका विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निखिल लक्ष्मण नाईक (वय 19)असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आह���. ​​​​​​\nकोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल नाईक हा पुण्यातील गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, गुरुवारी लागलेल्या निकालात तो नापास झाला. या नैराश्यातून त्याने भेलके नगर येथील श्रावणधारा वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केली.\nनिखिलने उडी मारल्याचे लक्षात येताच त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांनी त्यास रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोथरूड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत पुढील तपास कोथरूड पोलिस करत आहेत.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/07/blog-post_603.html", "date_download": "2022-07-03T11:17:41Z", "digest": "sha1:HA7YE4MB5AWOJWUQE4JQZXK4XJ4JD3UI", "length": 7178, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "अखेर राज ठाकरे यांना लावावा लागला मास्क ! काय आहे मास्क लावण्यामागे ‘राज’", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingअखेर राज ठाकरे यांना लावावा लागला मास्क काय आहे मास्क लावण्यामागे ‘राज’\nअखेर राज ठाकरे यांना लावावा लागला मास्क काय आहे मास्क लावण्यामागे ‘राज’\nपुणे: मनसे अध्यक्ष राज यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. नाशिक दौऱ्यानंतर राज सध्या पुण्यात असून व्यस्त कार्यक्रम असूनही त्यांनी वेळात वेळ काढून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही भेट एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.\nराज्यात करोनाने शिरकाव केल्यानंतर या संकटासोबतच कोविड नियमांचे बंधनही सर्वांवर आले. यात मास्क सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या नियमाला नेहमीच फाटा दिल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मास्क न लावता राज गेले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यातही राज यांच्या तोंडावर मास्क नव्हता. मी मास्क लावणार नाही, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभ��मीवर आज मात्र राज यांच्यावर मास्क लावण्याची वेळ आली आणि राज यांच्या तोंडावर मास्क पाहून सगळेच अवाक् झाले.\nकाय आहे मास्क लावण्यामागे ‘राज’ कारणही तसे खास-राज\nपुणे दौऱ्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला गेले. पुरंदरे यांचे घर पर्वती भागात असून तिथे पोहचल्यावर मास्क लावूनच राज यांनी पुरंदरे यांची भेट घेतली. पुरंदरे यांचं वय व प्रकृतीच्या कुरबुरी या बाबी लक्षात घेत राज यांनी मास्कचा दंडक तिथे पाळला. तेथे दोहोंत काहीवेळ चर्चा रंगली. त्यानंतर राज तिथून निघाले. कारमध्ये बसताना राज यांनी आपल्या तोंडावरील मास्क काढला होता. उपस्थित सर्वांना हात उंचावून दाखवत राज तिथून निघाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी राज यांनी मास्क लावल्याचे सांगण्यात येत आहे.\nदरम्यान, बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे कुटुंबाचे फार जुने ऋणानुबंध आहेत. त्यातही शिवशाहीर पुरंदरे हे राज यांच्यासाठी पितृतुल्य आहेत. त्यामुळे पुण्यात जाणे असेल तर राज हे आवर्जुन पर्वती भागात जाऊन बाबासाहेबांची भेट घेतात. कोविड काळात अशी भेट झाली नव्हती. मात्र राज यांनी आज आवर्जुन शिवशाहीर पुरंदरेंची भेट घेतली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/actress-urvashi-rautela-learning-boxing-for-her-movie-took-punches-on-stomach-ak-563113.html", "date_download": "2022-07-03T10:48:55Z", "digest": "sha1:FEXKUPD5W4AUAV4ZHVGSDL47HXMZZSWQ", "length": 8359, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Video: उर्वशीची Strength पाहिलीत का? ट्रेनरचे इतके पंचेस घेतले; पाहून तुम्हीही व्हाल थक्क – News18 लोकमत", "raw_content": "\nVideo: उर्वशीची Strength पाहिलीत का ट्रेनरचे इतके पंचेस घेतले; पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nVideo: उर्वशीची Strength पाहिलीत का ट्रेनरचे इतके पंचेस घेतले; पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nउर्वशी शिकतेय बॉक्सिंग. ट्रेनरने पोटावर मारले पंच. पाहा अभिनेत्रीचा अवाक् करणार व्हिडीओ.\nअभिनेत्री आश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video\n'कारशेड वही बनेगा...' सुमीत राघवनचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा\nBharti Singh Birthday: लोक म्हणायचे हिचं लग्न होणार नाही, भा��तीची भावूक कहाणी\n नीतावर आली अबोलीचे पाय चेपण्याची वेळ, अभिनेत्रीनं शेअर केला VIDEO\nमुंबई 10 जून: अभिनेत्री त्यांचा फिटनेस राखण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. योगा , जीम, पिलॅट्स, स्पोर्ट्स, डायट अशा अनेक प्रकारे स्वतःचा फिटनेस ठेवतात. पण अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) मागील काही दिवसांपासून बॉक्सिंग (Boxing) करत आहे. त्यामुळे उर्वशी फिटनेससाठी बॉक्सिंग शिकत आहे की चित्रपटासाठी असाही प्रश्न अनेकांना पडत आहे. त्याचही उत्तर तिने कॅप्शनमध्ये दिलं आहे. तिचा नवा व्हिडीओ सगळ्यांनांच अवाक् करणारा आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी बॉक्सिंगच्या व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. तर आता तिने चक्क पोटावर पंचेस मारून घेतले आहेत. तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओत तिचा ट्रेनर तिला पोटावर पंच करत आहे. काही पंच होईपर्यत उर्वशी हलली देखील नाही. त्यामुळे तिचे चाहतेही चकित झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. यावर तिने कॅप्शनही लिहिलं आहे. व हे सगळ्या नव्या अक्शन चित्रपटसाठी असल्याचंही तिने म्हटलं. पण कोणता चित्रपट ते तिने सांगितलं नाही.\nउर्वशी ही बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती स्वतःच्या लुकवर फार लक्ष देते. नेहमी तिचे जीम व्हिडीओ ती शेअर करत असते. तर आता ती बॉक्सिंगही शिकत आहे.\nसोशल मीडियावर उर्वशी खुप जास्त सक्रिय असते. तिच्या अनेक अपडेट्स ती शेअर करत करते, तसेच तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज, व्हिडीओजही ता शेअर करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना आवडतो.\nमेहूल चोक्सीच्या घोटाळ्यावर येतोय चित्रपट\nनिरनिराळ्या कारणांसाठी उर्वशी चर्चेत असते. कधी तिच्या महागड्या ड्रेसेसमुळे तर कधी तिच्या लुक्समुळे. तर आता तिने काही काही रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सर्नट्रेटर्स दान करण्याचेही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर अनेकांनी तिच कौतुकही केलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/central-railway-traffic-again-disrupted-due-to-train-derailment", "date_download": "2022-07-03T12:15:11Z", "digest": "sha1:2P3IMJC7CTWQNC4BZUSXS55L5KWEFZHR", "length": 4129, "nlines": 22, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Central Railway traffic again disrupted due to train derailment", "raw_content": "\nमालगाडीत ���िघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत\nमध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बिघाड सत्र सुरूच असून मागील काही दिवसांपासून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच बुधवार (ता.२५) रोजी वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत पहाटे ६ च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. परिणामी कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली. यामुळे सकाळी कामावर जाण्यास निघालेल्या प्रवाशांना लोकल विलंबाचा त्रास सहन करावा लागला.\nपश्चिम रेल्वे मार्गावर रात्र-दिवस सुपरफास्ट एक्सप्रेस, एक्सप्रेस, लांब पल्ल्याच्या गाड्या, पॅसेंजर आणि मालगाडया धावत असतात. तसेच मध्य रेल्वेवरही कसारा पासून ते मुंबई सीएसटीपर्यंत देखील अनेक लोकल-एक्सप्रेस धावत असतात. या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या घटनांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली. ऐन गर्दीच्या वेळेस पहाटेच्या सुमारास मालगाडी थांबल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प पुर्णपणे ठप्प झाली. यामुळे लोकल विलंबाने धावत असल्याने स्थानकात सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, बिघाड झाल्याच्या पुढच्या काही वेळातच मालगाडी दुरुस्त करण्याचे काम रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-07-03T11:29:09Z", "digest": "sha1:VPB4HRFZEEHK2GHKWFOLLEQK6ILJUJIC", "length": 14173, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ऑपरेशनसाठी आसामवरून आलेल्या गेस्ट डॉक्टरच्या सोन्याच्या बांगड्या दवाखान्यातून लंपास | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा ���हू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri ऑपरेशनसाठी आसामवरून आलेल्या गेस्ट डॉक्टरच्या सोन्याच्या बांगड्या दवाखान्यातून लंपास\nऑपरेशनसाठी आसामवरून आलेल्या गेस्ट डॉक्टरच्या सोन्याच्या बांगड्या दवाखान्यातून लंपास\nकृष्णानगर, दि. ९ (पीसीबी) – दवाखान्यात ऑपरेशन करण्यासाठी आसाम येथून आलेल्या गेस्ट डॉक्टर महिलेच्या दोन सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजता कृष्णानगर येथील एका रुग्णालयात घडली.\nफरझाना हलीम उद्दीम अहमद (वय 32, रा. आसाम) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर आसाम येथून कृष्णानगर चिखली येथील एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आल्या होत्या. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या दवाखान्यात आल्या. त्यांनी त्यांची बॅग गेस्ट रूममध्ये ठेवली. त्यात त्यांनी त्यांच्या एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या देखील काढून ठेवल्या. त्यांनतर फिर्यादी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या. दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बॅगमधून दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleभाजप माजी नगरसेवकाच्या मुलावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक\nNext articleघराच्या उघड्या दरवाजावाटे तीन लॅपटॉप, एक मोबाईल चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nखळबळजनक …त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे...\nसुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना फटकारले, मुंबईत याचिका का दाखल केली नाही\nवडगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गणेश म्हाळसकर यांची निवड\nराज्यात ��त्ता बदलताच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे मोकळे\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T11:17:33Z", "digest": "sha1:AFJDGLQHTATNH5WNCBEUNEG53RJPGC52", "length": 13861, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेऊन चार लाखांची फसवणूक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अ���ुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Bhosari सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेऊन चार लाखांची फसवणूक\nसेंट्रिंग प्लेट भाड्याने घेऊन चार लाखांची फसवणूक\nचिखली, दि. १९(पीसीबी) –\nबांधकाम व्यवसायासाठी सेंट्रिंग प्लेटची आवश्यकता असल्याचे सांगून तीन लाख ९५ हजारांच्या ३९५ सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेतल्या. त्या प्लेट मालकाच्या परस्पर विकून फसवणूक केली. ही घटना जानेवारी २०२२ ते १७ जून २०२२ या कालावधीत मोरेवस्ती चिखली आणि तळवडे येथे घडली.\nप्रफुल्ल दत्तात्रेय मुळे (रा. पूर्णानगर,चिंचवड), भगवान गवळी (रा. हरगुडेवस्ती, चिखली), अमोल उर्फ बंटी विलास वाघ (रा. मांजर वाडी, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रामचंद्र नरहरी बिचकुले (वय ६३, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा विश्वास संपादन क��ला. बांधकाम व्यवसायासाठी आरसीसी, सेंट्रिंग प्लेटची आवश्यकता असल्याचे भासवले.\nत्यांच्याकडून ३९५ सेंट्रिंग प्लेट भाडे तत्वावर घेऊन त्या प्लेट फिर्यादी यांच्या परस्पर अन्य कोणत्या तरी व्यक्तीला विकून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राची तीन लाख ९५ हजारांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleवेबसाईट वरून कर्ज घेण्याबाबत चौकशी करणे पडले महागात\nNext articleराष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे सोलापूर,\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनुकसान भरपाई मागितल्याने हवेत गोळीबार\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nशिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच, कारवाई तत्काळ मागे\nखळबळजनक …त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%9B-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2022-07-03T12:16:30Z", "digest": "sha1:GG7DKXDSOPC3F7RP347EG2YFKTARUZS7", "length": 5735, "nlines": 44, "source_domain": "live65media.com", "title": "आज यस्तो छ विदेशी मुद्राको भाउ, कुन देशको कति ? - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/अर्थ/आज यस्तो छ विदेशी मुद्राको भाउ, कुन देशको कति \nआज यस्तो छ विदेशी मुद्राको भाउ, कुन देशको कति \n आज चैत २९गते (शनिबार) अमेरिकी डलरसहित धेरै देशको विनिमयदर खस्केको छ विश्वभर कोरोना भाइरसको महामारी बढिरहेका बेला विदेशी मुद्राको विनिमयदरमा पनि निकै उतारचढाब आइरहेको हो\nआज अमेरिकी डलर एकको खरिददर १ सय २१ रुपैयाँ ७६ पैसा तथा बिक्रिदर १ सय २२ रुपैयाँ ३६ पैसा रहेको छयूरोपियन यूरो एकको खरिददर १ सय ३३ रुपैयाँ २२ पैसा तथा बिक्रिदर १ सय ३३ रुपैयाँ ८८ पैसा रहेको छ\nत्यस्तै युके पाउण्ड स्ट्रलिङ एकको खरिददर १ सय ५२ रुपैयाँ र बिक्रिदर १ सय ५२ पैयाँ ७५ पैसा रहेको छसाउदी रियाल एकको खरिददर ३२ रुपैयाँ ३८ पैसा रहेको छ भने बिक्रिदर ३२ रुपैयाँ ५४पैसा रहेको छ\nत्यस्तै कतारी रियाल एकको खरिद दर ३३ रुपैयाँ ४४ पैसा रहेको छ भने बिक्रिदर ३३ रुपैयाँ ६१ पैसा रहेको छयुएई दिराम एकको खरिददर ३३ रुपैयाँ १५ पैसा छ भने बिक्रिदर ३३ रुपैयाँ ३१ पैसा रहेको छयुएई दिराम एकको खरिददर ३३ रुपैयाँ १५ पैसा छ भने बिक्रिदर ३३ रुपैयाँ ३१ पैसा रहेको छ मलेसियन रिँगिट एकको खरिददर २८ रुपैयाँ २५ पैसा तथा बिक्रिदर २८ रुपैयाँ ३९ पैसा रहेको छ\nकुवेती दिनार एकको खरिददर ३ सय ९१ रुपैयाँ ५२ पैसा तथा बिक्रिदर ३ सय ९३ रुपैयाँ ४५ पैसा रहेको छबहराईन दिनार एकको खरिददर ३ सय २१ रुपैयाँ २ पैसा तथा बिक्रिदर ३ सय २२ रुपैयाँ ६० पैसा रहेको छ\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/2551-2-1901/", "date_download": "2022-07-03T10:50:57Z", "digest": "sha1:2AOF3PKGJEN4SCNGF7PKT5BMFEBYHNGG", "length": 8425, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या राशींच्या भाग्योदयाला झाली सुरुवात, मिळणार धन संपत्ती आणि मिळणार समाजात कीर्ती - Live 65 Media", "raw_content": "\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n29 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nHome/राशीफल/ह्या राशींच्या भाग्योदयाला झाली सुरुवात, मिळणार धन संपत्ती आणि मिळणार समाजात कीर्ती\nह्या राशींच्या भाग्योदयाला झाली सुरुवात, मिळणार धन संपत्ती आणि मिळणार समाजात कीर्ती\nबऱ्याच काळानंतर कुबेरा महाराजांनी असा राजयोग बनविला आहे, ज्यामुळे ह्या राशींच्या लोकांची संपत्ती वाढेल. येणारा काळ हा खूप शुभ आहे. नोकरीशी संबंधित लोकांना फायदा होत असल्याचे संकेत आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे.\nआर्थिक आणि सामाजिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. ह्या राशीच्या लोकांना आता मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास सुरूवात होणार आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे संकट संपेल.\nआता तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणी अडवू शकत नाही, तुमचा आत्मविश्वास उच्च राहील आणि त्याच्या जोरावर तुम्ही सर्वच जबाबदाऱ्या उत्तम पार पडू शकता. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणाची मदत मिळू शकते.\nआपण लवकरच सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल. पालकांचा आधार उपलब्ध असेल, ज्यामुळे आपण आपली स्वतःची ओळख तयार करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील.\nजर तुमची नवीन नोकरी शोधत असाल तर आपणास नवीन नोकरी मिळू शकेल, तुम्ही आपली स्वप्न पूर्ण करण्यातही यशस्वी व्हाल. शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना पदोन्नतीसाठी नवीन संधी मिळू शकतात. काम करणार्‍या महिलांचे काम चांगले चालण्याचे योग आहे.\nजे लोक व्यापार क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांना चांगले ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. आपण कमी काळात जास्त नफा मिळवू शकता. आपण पालकांसह कोणत्याही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता आणि देवाचे आभार मानू शकता.\nनवीन व्यवसाय सुरू केल्याने आपली संपत्ती अचानक वाढू शकेल, नवीन सुरुवात करण्यास वेळ सर्वात अनुकूल आहे. आर्थिक क्षेत्रात आपली स्थिरता कायम राहील. क्षेत्रात प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणूकीचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो.\nनामांकित व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. जे आपल्याला भविष्यात चांगला फायदा देईल. काही गरजू लोकांना मदत करू शकतात, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल.\nआपल्या राशीवाल्याना नवीन वाहन सुख मिळण्याचे संकेत आहेत, आपण आपल्या आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. घरातल्या व्यक्तींच्यासाठी काही मोठी खरेदी करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ज्या राशींच्या भाग्योदयाला सुरुवात झाली आहे त्या राशी सिंह, कुंभ, मेष, वृषभ, मिथुन, कर्क आहेत. “ओम कुबेरदेवाय नमः”\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B5/", "date_download": "2022-07-03T11:37:03Z", "digest": "sha1:ARUOWJUVU46IDN2VUDVQYSNS333JN6B7", "length": 16314, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राणा दांम्पत्याची उध्दव ठाकरें विरोधात गरळ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊस���र विमानाच्या घिरट्या\nHome Desh राणा दांम्पत्याची उध्दव ठाकरें विरोधात गरळ\nराणा दांम्पत्याची उध्दव ठाकरें विरोधात गरळ\nनवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट केलेल्या आणि पुढे त्यावरुनच तुरुंगात गेलेल्या राणा दाम्पत्याने नवी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी दिल्लीतील कॅनोट प्लेस येथील संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचा पुनरुच्चार देखील नवनीत राणा यांनी केला.\nराजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आणि लीलावती रुग्णालयातील उपचारानंतर राणा दाम्पत्याने राजधानी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. दोन दिवस विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी आज दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप यावेळी राणा दाम्पत्याने केला.\nनवनीत राणा म्हणाल्या, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरुन निवडणूक लढतील काय हा माझा त्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी १४ तारखेच्या मुंबईच्या सभेत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते जर निवडणूक लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढणार, याचंही उत्तर त्यांनी द्यावं. ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी मी दिल्लीत असणार आहे. १४ तारखेला सकाळीच आम्ही दिल्लीतील कॅनोट प्लेसला संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आम्ही आरती करणार आहोत. हे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, ते दूर झालं पाहिजे, अशी मागणी आम्ही हनुमानाचरणी करणार आहोत”.\n“बाळासाहेबांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. त्यांना पदाची लालसा नव्हती. तर तुम्हाला पदाची लालसा आहे तर तुम्ही निवडणूक लढा. हे मात्र नक्की की मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणार, फक्त १४ तारखेच्या सभेत कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढणार हे स्पष्ट करा, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.\nPrevious articleभाजपा प्रदेश प्रवक्तेपदी एकनाथ प���ार यांची नियुक्ती\nNext articleकिरीट सोमय्यांसह आणखी 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nमहाराष्ट्रानंतर झारखंड आणि राजस्थान ही बिगर-भाजप राज्ये टार्गेट\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\n“संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा“\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%96-%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2022-07-03T12:10:08Z", "digest": "sha1:SZY57HYEZRWCZI2VCHPBUAYTMH6KXYJF", "length": 17396, "nlines": 154, "source_domain": "pcbtoday.in", "title": "समाजातील दुःख बघितल्यानंतर सामाजिक कवितांकडे वळलो – हास्यकवी अशोक नायगावकर | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शि��दे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n��हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri समाजातील दुःख बघितल्यानंतर सामाजिक कवितांकडे वळलो – हास्यकवी अशोक नायगावकर\nसमाजातील दुःख बघितल्यानंतर सामाजिक कवितांकडे वळलो – हास्यकवी अशोक नायगावकर\nपिंपरी, दि. १६ (पीसीबी- आजवरच्या वाटचालीतील गमतीशीर आठवणी, विनोदी किस्से, सोबत हास्य कवितांची पेरणी. यामुळे हशा, टाळ्यांसह प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत रंगतदार ठरली. समाजातील दुःख दैन्य बघितले. त्यानंतर सामाजिक कवितांकडे वळल्याचे नायगावकर यांनी सांगितले.नक्षत्रांचे देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय नक्षत्र महाकाव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत, मुलाखतकार श्रीकांत चौगुले व प्रीती सोनवणे यांनी घेतली. यावेळी प्रा. राजेंद्र सोनवणे व शंभुदादा पवार हे उपस्थित होते.\n” वाईतील सांस्कृतिक वातावरणाने आणि विश्वकोशातील ग्रंथालयाने मला समृद्ध केले. सुरुवातीला भावकविता लिहायचो. मुंबईत आल्यावर नामदेव ढसाळांशी मैत्री झाली. त्यांच्याबरोबर सगळ्या झोपडपट्ट्या फिरलो .समाजातील दुःख दैन्य बघितले. त्यानंतर सामाजिक कवितांकडे वळलो. कविता सादर करण्याच्या नायगावकरी शैलीबाबत विचारल्यावर ते दिलखुलास हसत म्हणाले.” माझी शैली सहजपणे विकसित झाली. मी आयुष्यात ठरवून कोणत्या गोष्टी केल्या नाहीत. कवितेच्या आधी किस्सेवजा बोलत गेलो, ते प्रेक्षकांना आवडत गेले. त्यातूनच ही वेगळी शैली विकसित झाली”.\nमिशा आणि हशा हे तुमच्या बाबतीत समीकरण झालं आहे यावर ते सहजपणे म्हणाले. “माझ्या मिशांची एक वेगळी ठेवण आहे ,माझे हातवारे करणे. तुम्हाला सांगतो .असं म्हणत श्रोत्यांशी संवाद साधणे. हे लोकांना आवडत गेलं आणि एकच कवितासंग्रह नावावर असणारा हा कवी इतका लोकप्रिय झाला .याचं मलाही आश्चर्य वाटतं.” आपल्या परदेशातील कार्यक्रमांचा अनुभव सांगताना ते म्हणाले. “लोकसत्ताच्या हास्यरंग पुरवणीचा संपादक होतो. हास्यजत्रा या कार्यक्रमातही सहभागी होतो . पडद्यावरच्या दिसण्यामुळे लोकांना नाव आणि चेहरा माहीत झाला. त्यामुळे जगभरातील मराठी मंडळासाठी बोलावणे आले. कार्यक्रम केले.”\nआपल्या गंभीर वळणाच्य��� कवितेबाबत बोलताना ते म्हणाले.” मी गंभीर, अंतर्मुख करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत .भोपाळ दुर्घटनेवरील कविता तर ज्ञानपीठने प्रकाशित केली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक किस्से त्यांनी सांगितले. कविता वाचन केले .कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शाकाहारी ही प्रसिद्ध कविता सादर केली. त्याला भरभरून दाद मिळाली.\nनख खुपसून अंदाज घेत, क्रुरपणे त्वचा सोलली जाते, दुधी भोपळ्याची.\nसपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे.\nडोळ्यांची आग होते आहे. शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे.\nभाजले जाते वांग, निथळतयं त्वचेतून पाणी टप टप….\nPrevious articleमहापालिका निवडणुकांबाबत मंगळवारी दुपारी फैसला..\nNext articleकाँग्रेस महाआघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या मूड मध्ये\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nयेत्या 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू –...\nकुस्तीतही राजकारण, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त..\nलग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर बलात्कार\nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/335055.html", "date_download": "2022-07-03T12:44:57Z", "digest": "sha1:3G353X5I73N5N5MZDMYEKVTRFT23BRBK", "length": 40983, "nlines": 185, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > परात्पर गुरु डॉ. आठवले > भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा \nभावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा \nभावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले \nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n‘सद्यःस्थिती पहाता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.\nभावी आपत्काळात उपयुक्त होतील, अशा विविध शारीरिक कृती आतापासूनच करण्याचा सराव करावा \nयात रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणेे यांसारख्या कृती समाविष्ट असाव्यात. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम राहण्यासाठी प्रतिदिन व्यायाम (उदा. सूर्यनमस्कार घालणे, न्यूनतम १ – २ कि.मी. चालणेे), प्राणायाम, योगासने आदी करावीत \n– (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’)\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले, राष्ट्र-धर्मविषयक चौकट Tags परात्पर गुरु डॉ. आठवले, मार्गदर्शन, राष्ट्र-धर्मविषयक चौकट Post navigation\nदशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी कुडचडे (गोवा) येथील श्री. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेले विचार\nउत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद \nविकार दूर हो��्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप\nज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हे दोन ग्रंथ, म्हणजे साधक अन् जिज्ञासू यांना ब्रह्मप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठीचे अमूल्य मार्गदर्शक \nअणूयुद्ध झाल्यास सौर ऊर्जा उपयोगी पडण्याची शाश्वती नसणे\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आ��तरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक २५ जुलै २०२१ कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. नीलेश सिंगबाळ पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजर��ग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Archive Archives Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया कंबोडिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरो��� PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण योगाभ्यास हिंदु राष्ट्र\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2021/12/shridhar-venkatesh-ketkar-information-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T10:45:55Z", "digest": "sha1:67KYC5NH3HE3UZ5I64YD6SBPWQMSZTJP", "length": 18382, "nlines": 109, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - Shridhar Venkatesh Ketkar Information in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - Shridhar Venkatesh Ketkar Information in Marathi\nज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - Shridhar Venkatesh Ketkar Information in Marathi\nज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर मराठी माहिती - ज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशी कामे करता येतात ही श्रद्धा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असे विविध कोशवाङ्मय मराठीत निर्माण झाले, होत आहे, याची स्फूर्ती ज्ञानकोशप्रकारांनी दिली. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावाने प्रणाम करणे हे महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे.\nडॉ. केतकर यांची महाराष्ट्रीयास आठवण आहे का केवढी विद्वत्ता, केवढे धैर्य केवढी विद्वत्ता, केवढे धैर्य त्यांच्या स्मृतीस प्रणाम करू या. ज्ञानकोश संपादून महाराष्ट्राला अशी कामे करता येतात ही श्रद्धा त्यांनी दिली. शब्दकोश, चरित्रकोश, धर्मकोश, व्यायामकोश असे विविध कोशवाङ्मय मराठीत निर्माण झाले, होत आहे, याची स्फूर्ती ज्ञानकोशप्रकारांनी दिली.\nज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या थोर स्मृतीला पूज्यभावाने प्रणाम करणे हे महाराष्ट्रीयांचे कर्तव्य आहे. ज्ञानकोशकार केतकरांनी मराठीत एक नवीन युग निर्मिले. अमेरिकेत \"हिंदुधर्मातील जाती\" या विषयावर निबंध लिहून त्यांनी डॉक्टर पदवी मिळविली. ते हिंदस्थानात आले. त्यांच्या डोळ्यासमोर मराठी ज्ञानकोशाची भव्य कल्पना उभी राहिली. शंभर-शंभर रुपयांचे भांडवल त्यांनी उभारले. शंभर रुपये भरणारास ज्ञानकोशाचे सर्व भाग मिळणार होते. याशंभराची किंमत पुढे अर्थात वाढली. प्रथम नागपूरला हे मंडळ काम करू लागले. पुढे पुण्यास आले आणि तेथेच हे भगीरथ कार्य त्यांनी अनेकांच्या सहकार्याने पुरे केले. त्या कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. सरकारने पाठिंबा दिला नव्हता. डॉक्टर केतकरांच्या निष्ठेने हे काम पार पाडले.\nज्ञानकोशाचे पहिले पाच प्रस्तावना खंड अपूर्व आहेत. तसाच हिंदुस्थानच्या इतिहासाचा शेवटचा एक खास भागही महत्त्वाचा आहे. ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड बाहेर पडू लागले. त्यांचा महाराष्ट्रात अभ्यास व्हावा अशी डॉक्टरांची इच्छा. त्यांनी त्या भागांची परीक्षा ठेवली. मी पहिल्या भागाच्या परीक्षेसाठी बसलो होतो. निम्मे बक्षीस मिळाले. ते घ्यावयास मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी ते बक्षीस ज्ञानकोश घेण्यासाठी खर्च करायचे ठरविले. डॉक्टर मला म्हणाले, \"तुम्ही ज्ञानकोशाचे महाराष्ट्रात प्रचारक व्हा.\" मी म्हटले, \"मी मुखदुर्बळ मनुष्य. कोणाला आग्रहाने सांगणे जमत नाही.\" ते म्हणाले, “अमेरिकेत जाण्यापूर्वी मी असाच होतो; परंतु आता संकोच सारा गेला. भीड गेली.\" त्यावेळची त्यांची मुद्रा अजून डोळ्यासमोर आहे. ते अपार काम करीत. ज्ञानकोशाचे खंड गड्याच्या डोक्यावर देऊन दादर वगैरे भागात जाऊन ते खपविण्यासाठी खटपट करीत. ते नेहमी म्हणायचे. \"भरपूर पगार घ्या. भरपूर काम करा. आमचे प्राध्यापक कमी पगार घेऊन त्याग दाखवू बघतात; परंतु ज्ञानाच्या सीमा वाढवतील तर शपथ.\"\nमी त्यांना पुण्यात खाली सूटबूट, तर वर पगडी असे पाहिले आहे. कधी हरदासी अंगरखा घातलेले पाहिले आहे. एखाद्या हॉटेलमध्ये जातील. चिवडा, शंकरपाळे खातील, लकडी पुलाजवळ करवंदे खात उभे असलेले मी त्यांना पाहिले आहे. औपचारिकपणा, फाजील शिष्टाचार त्यांना आवडत नसावा.\nत्यांच्या कादंबऱ्या त्यांच्या विशाल अनुभवातून जन्मलेल्या आहेत. नाना धर्माचे, नाना जातिजमातीचे, नाना देशांचे, नाना प्रांतांचे त्यांचे मार्मिक परीक्षण. ते सारे अनुभवधन त्यांनी कादंबऱ्यातून ओतले. ब्राह्मणकन्या या कादंबरीतील शठेवटची 'नवीन स्मृती' नवदृष्टी देणारी आहे. डॉक्टर केतकर हे विचारांना धक्के देणारे होते. त्यांची प्रज्ञा खोल नि व्यापक होती. समाजाचा त्यांचा अभ्यास गाढ होता. लोकमान्य टिळक आणि इतिहाससंशोधक राजवाडे यांच्याविषयी त्यांना अपार भक्ती.\nहिंदुधर्मातील अनेक गोष्टींबद्दल त्यांना आदर होता. त्यांनी जर्मन विदुषीबरोबर विवाह केला; परंतु क्रात्यस्तोम यज्ञ करून त्यांनी त्यांना हिंदू करून घेतले. या विदुषीचे नाव शीलवती बाई. महर्षी सेनापती बापटांसारखे थोर धर्मज्ञ या विवाहात पुरोहित होते. डॉक्टर केतकर प्रस्तावना खंडाच्या पहिल्या भागात म्हणतात, “हिंदुधर्मातील संग्राहकता राहिली असती तर महंमद पैगंबर हेही एक अवतार मानले गेले असते व अनेक पंथांप्रमाणे हा एक महमदी पंथ हिंदुधर्मात राहिला असता.\" एखादे वेळेस किती उच्च नि उदार विचार ते मांडित. एक कोटी टिळक फंडाचे काय केलेत असा हिशोब विचारणान्यांना ते म्हणाले, “असहकार हा एक नवीन शब्द गांधीनी हिंदी जनतेस शिकविला. एक कोटी रुपयांहून त्याची किंमत अधिक आहे.\" डॉ. केतकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. ज्ञानाची उपासना त्यांनी शिकविली. सहकारी तत्त्वावर एकत्र येऊन साहित्य सेवा करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक प्रणाम.\nगोपाळ गणेश आगरकर यांची माहिती मराठी\nकस्तुरबा गांधी यांची मराठी माहिती\nहुतात्मा भाई कोतवाल मराठी माहिती\nपांडुरंग महादेव बापट मराठी माहिती निबंध\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन आधुनिक काल में प्रदुषण की समस्या सबसे बड़ा अभिशाप है पर्यावरण में मुख्या रूप से तीन प्रकार का प्रदुषण फ़ैल रह...\nभू धातु के रूप संस्कृत में – Bhu Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें भू धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में भू धातु का अर्थ होता है \u0003...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण��ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद\nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/18POOn.html", "date_download": "2022-07-03T12:33:59Z", "digest": "sha1:B2HGP5PCAVJ4LVXD2TROJEZP35RMIQPQ", "length": 5480, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्यात काँग्रेसचे ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठठाण्यात काँग्रेसचे ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन\nठाण्यात काँग्रेसचे ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन\nठाणे शहर काँग्रेस कमिटीचे ठाण्यात ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन\nशहरातील रस्ते आणि उड्डणपूलांवर खड्डे पडले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहरातील 12 ब्लॉक्स मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष, पालिकेतील गटनेते नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी खड्डे भरो आंदोलन केले. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा, कोपरी, वागळे, इंदिरा नगर, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत माजिवडा, मानपाडा, ओवळा कासारवडवली, पाचपाखाडी, नौपाडा, मीनाताई ठाकरे चौक, लोकमान्य नगर, तिन हात नाका येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, युवक, एनएसयुआयचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या,सर्व ब्लॉक अध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैन���कं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/ZVMMM7.html", "date_download": "2022-07-03T12:23:49Z", "digest": "sha1:BJEW3FP47E7JO7OM4UKUIMHJC34YRE5X", "length": 7461, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठभिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार\nभिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल- मंत्री वडेट्टीवार\nभिवंडीतील इमारत दुर्घटनेचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतला आढावा\nभिवंडी इमारत दुर्घटनेचा आपत्ती मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया आणि प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं. यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच जखमींना पन्नास हजार रुपये मदत त्यांनी यावेळी जाहीर केली. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. नोटीस देऊन देखील इमारत रिकामी का केली नाही याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असेही त्यांनी स्पष्ट केले.\nइमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्याने त्याच्या व्हायब्रेशनमुळे हा प्रकार घडला का, या इमारतीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इमारत कोसळली आहे का या सर्व गोष्टींची चौकशीही केली जाईल .भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात मंत्री मंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात जाईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासा बाबत निर्णय घेणे गरजेचे असून वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणे ,पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली .\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/big-losses-for-investors-due-to-global-market-pressures", "date_download": "2022-07-03T12:14:05Z", "digest": "sha1:MQN5QCP3MCQBS5TCMGGMDEFUWKIOYJD4", "length": 6009, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Big losses for investors due to global market pressures", "raw_content": "\nजागतिक बाजारातील दबावामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान\nजागतिक बाजारातील दबावाच्या परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. गुरुवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा तुफान मारा केल्याने सेन्सेक्स १४१६ ंकांनी कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल २.६० टक्के घसरले. त्याचबरोबर विदेशी गुंतवणूक संस्थांचा विक्रीचा मारा सुरुच आहे.\nदि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १४१६.३० अंक किंवा २.६१ टक्के कोसळून ५२,७९२.२३ वर बंद झाला. दिवसभरात तो १५३९.०२ अंक किंवा २.८३ टक्के कोसळला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४३०.९० अंक किंवा २.६५ टक्के घसरुन १५,८०९.४० वर बंद झाला. तत्पूर्वी, कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान गुरुवारी उघडताच भारतीय शेअर बाजार आठवड��याच्या चौथ्या दिवशी घसरला. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स ९०० अंक किंवा १.६६ टक्क्यांनी घसरून ५३,३०८ वर उघडला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २६९ अंकांनी किंवा १.६६ टक्क्यांनी घसरून पुन्हा एकदा १६ हजारांच्या खाली जात १५,९७१ वर उघडला होता. उभय निर्देशांकाचा घसरणीचा कल कायम राहिला.\nसेन्सेक्सवर्गवारीत एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडस‌्इंड बँक, कोटक महिंद्रा बँक आदींच्या समभागात मोठी घसरण झाली. तर आयटीसी डॉ. रेड्डीज या दोन समभागांमध्ये वाढ झाली.\nआशियाई बाजारात शांघाय वगळता सेऊल आणि टोकियोमध्ये घसरण तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली. अमेरिकन बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणावर घट झाली. अमेरिकन बाजारात झालेला विक्रीचा मारा हा जून २०२० नंतरचा सगळ्यात मोठा होता. जनतेसह गुंतवणूकदारांना आता वाढत्या महागाईची मोठी भीती आहे, असे मोहित निगम, हेड - पीएमएस, हेम सिक्युरिटीजने म्हटले आहे.\nदरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.६३ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ११०.८९ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु असून बुधवारी त्यांनी १,२५४.६४ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल बुधवारी २,५५,७७,४४५.८१ कोटी रुपये असताना गुरुवारी बाजार उघडल्यानंतर झालेल्या घसरणीनंतर ते २,५०,९६,५५५.१२ कोटी रुपयांवर आले असता सुमारे ४.८० लाख कोटी रुपयांची घट झाली. त्यानंतर घसरणीचा कल कायम राहिल्याने बाजार बंद झाला असता गुंतवणूकदारांचे ६.७१ लाख कोटी रुपयांनी नुकसान होऊन २,४९,०६,३९४.०८ बीएसईतील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-07-03T12:12:29Z", "digest": "sha1:K7SFSSSBHDTYCSR7WINLCZ7B7GCIHG4X", "length": 13891, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण.. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्���ूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Banner News राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण..\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण..\nपीसीबी ,दि.22 – सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nराज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले आहेत.\nPrevious articleशिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे- एकनाथ शिंदे यांची प्रमुख मागणी..\nNext articleएकनाथ शिंदेंच्या तावडीतून सुटत सेना आमदाराचा मुंबई पर्यंतचा थरारक प्रवास…\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nअजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/05/blog-post_844.html", "date_download": "2022-07-03T11:21:11Z", "digest": "sha1:MMKBB5FWO4MZKGZ7E2FFDV6WMWOWTT43", "length": 6094, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "ऑक्सिजनअभावी १५ जणांचा मृत्यू ; गोव्यातील रात्री उशिराची घट्ना", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreaking ऑक्सिजनअभावी १५ जणांचा मृत्यू ; गोव्यातील रात्री उशिराची घट्ना\nऑक्सिजनअभावी १५ जणांचा मृत्यू ; गोव्यातील रात्री उशिराची घट्ना\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nपणजी : देशात करोना संक्रमणा दरम्यान ऑक्सिजनची कमतरता अद्यापही कायम आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी पुन्हा एकदा रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवार-शुक्रवारच्या रात्री २.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत १५ रुग्णांनी आपले प्राण गमावले. ऑक्सिजन पातळी घसरल्यानं या रुग्णांचा मृत्यू झाला.\nगुरुवारी रात्री १.३० वाजल्याच्या सुमारास जीएमसीमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी घसरत असल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन कॉल करून कळवलं होतं. प्रभाग १४३,१४४,१४५, १४६ आणि १४९ मध्ये ऑक्सिजन संपुष्टात येत होता. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जीएमसीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्कूप इंडस्ट्री (ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जीएमसीनं करार केलेली कंपनी) यांना संपर्क करण्याचा प्रयत्ना करण्यात आला परंतु, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केलीय.\nदोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. उल्लेखनीय म्हणजे, गोव��यात गेल्या ३ दिवसांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जवळपास ४१ मृत्यू झालेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान गोवा सरकारनं ऑक्सिजन सेवा खंडित होण्यासाठी एक्सपर्ट ट्रॅक्टर चालकांची कमतरता असल्याचं कारण पुढे केलं होतं. यावर उच्च न्यायालयानंही राज्य सरकारला फटकारलं होतं.\nमुंबई उच्च न्यायालयानं गोवा सरकारला कठोर आदेश देताना, रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आता आणखी रुग्णांचा मृत्यू होता कामा नये असा सज्जड दमच उच्च न्यायालयानं गोवा सरकारला दिला होता.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/ncp-leader-ajit-pawar-said-six-candidates-of-mva-will-won-maharashtra-legislative-council-election/", "date_download": "2022-07-03T10:48:04Z", "digest": "sha1:SULG5USZEQDAU3XBOYQKQYB3IZW7GVBA", "length": 2836, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Ncp Leader Ajit Pawar Said Six Candidates Of Mva Will Won Maharashtra Legislative Council Election - Analyser News", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीत चमत्कार तर घडणारच आहे; पण…\nमुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल; पण तो कोणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी…\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\nदेवेंद्र फडणवीसच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार : आ. संजय कुटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/know-the-importace-of-pallavi-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-07-03T12:32:07Z", "digest": "sha1:KSY6CUX3EQH3VBBI2OMRDAOOR2TXWAH5", "length": 17173, "nlines": 190, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "पल्लवीचे महत्त्व जाणा... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » पल्लवीचे महत्त्व जाणा…\nपालवी फुटल्यावरच त्यावर आत्मज्ञानाचे झाड वाढते. या झाडाला मग फुले व फळे लागतील. या फळातून पुन्हा मग आत्मज्ञानाची बीजे तयार होणार आहेत. हे चक्र, ही गुरु-शिष्य परंपरा विचारात घ्यायला हवी. या चक्रातील पल्लवीचे महत्त्व समजून घ्यायला हवे. कारण साधनेची पालवी फुटेल तरच झाड वाढणार आहे.\n एवं वृक्षत्व जाहालें सकळ \n ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा\nओवीचा अर्थ – पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते. याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहीले तर ते झाड म्हणजे केवळं बीजं आहे.\nपल्लवी या शब्दाचा अर्थ काय वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते. याचाच अर्थ ती नाविन्याची सुरूवात असते. पल्लवी म्हणजे नाविन्याची पालवी. या पालवीचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. कारण या पालवीतून वनस्पतीच्या अन्नाची निर्मिती होते. यातूनच झाडाची वाढ होत असते. झाडाला फुले, फळे यापासूनच उत्पन्न होतात. सर्वांना निरपेक्ष भावनेने सावली देणारा, विसावा देणारा मोठा वृक्ष तयार होतो तो एका बीजातूनच. पण तो पल्लवीच्या कृपेनेच. झाड म्हणजे बीजच आहे. बीजातून झाड आणि झाडापासून बीज हे निसर्ग चक्र नित्य आहे. पण यात पल्लवी म्हणजेच पालवीचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. पालवीवर रोग पडल्यास झाड वाळून जाऊ शकते.\nशहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या नावाने स्वराज्याचे बीज रोवले. या बीजातून जिजाऊंच्या रुपाने पालवी फुटली. यामुळेच स्वराज्याचा वटवृक्ष उभा राहीला. म्हणजेच जे बीज लावाल त्याचेच झाड तयार होते व पुन्हा त्याच झाडापासून त्याचीच बीजे तयार होतात. स्वराज्याच्या वटवृक्षाने कित्येकांना सावली दिली. आसरा दिला. यातूनच स्फुर्ती घेऊन पुढे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. स्वराज्य बीजाच्या विचारातूनच स्वातंत्र्य मिळाले. स्वराज्यातूनच आता सुराज्य घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nअध्यात्माचा विचार करता सद्गुरु सोहम साधनेचे बीज शिष्यामध्ये पेरतात. या गुरुमंत्राच्या बीजाला साधनेची पालवी फुटते. पालवी जितकी जोमात फुटेल तितक्या वेगाने झाडाची वाढ होते. तसेच साधना जितकी वाढेल तितकी अध्यात्मिक प्रगती होत राहाते. साधनेची पालवी फुटलीच नाही तर बीजाची वाढच होणार नाही. गुरुमंत्राचे ते बीज वाया जाईल. हे बीज वाया जाऊ नये यासाठी शिष्याने साधनेची पालवी कशी टिकवायची याचा विचार करायला हवा. साधनेच्या पालवीचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. साधनेची पालवी फुटल्यावरच त्यावर आत्मज्ञानाचे झाड वाढते. या झाडाला मग फुले व फळे लागतील. या फळातून पुन्हा मग आत्मज्ञानाची बीजे तयार होणार आहेत. हे चक्र विचारात घ्यायला हवे. या चक्रात पल्लवीचे महत्त्व समजून घ्यायला हवे. तरच आत्मज्ञानाच्या या वटवृक्षाचे संवर्धन होईल.\nBlossomDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarइये मराठीचिये नगरीएकतरी ओवी अनुभवावीकोल्हापूरज्ञानेश्वरीपल्लवीमराठी साहित्यसंत ज्ञानेश्वर\nझेंडूच्या फुलांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या…\nमोहाच्या रोगावर ही आहे औषधी\nटीम इये मराठीचिये नगरी\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास ��ासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/7593", "date_download": "2022-07-03T12:30:46Z", "digest": "sha1:T4AHMQYXIYEY7HIJECQDLFNUTQ2GTA2N", "length": 9121, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत ० ते ६ वर्ष वयोगटातील मध्मम कुपोषित व तिव्र कुपोषित बालके (मॕम व सॕम) बालके शोधण्यासाठी राबविली शोध मोहिममयूरी महिरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२ | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत ० ते ६ वर्ष वयोगटातील मध्मम...\nराष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत ० ते ६ वर्ष वयोगटातील मध्मम कुपोषित व तिव्र कुपोषित बालके (मॕम व सॕम) बालके शोधण्यासाठी राबविली शोध मोहिममयूरी महिरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२\nनाशिक: 👉 १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ साजरा केला जातो आहे.या कालावधीत घ्यावयाच्या दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत कार्यान्वित सर्व अंगणवाडी केंद्रांना देण्यात आले आहे.० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात..बालकांची पोषण स्थिती योग्य आहे किंवा कसे हे ठरविण्यासाठी प्रत्येक महिन्याला अंगणवाडी सेविका बालकांची वजन व उंची घेतात..यावरुन बालकांची श्रेणी ठरविली जाते.मध्यम कुपोषित व तिव्र कुपोषित बालके ही जास्त जोखमीची असतात.त्यामुळे अशा बालकांची विशेष काळजीही घेतली जाते..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये लाभार्थींची वजन व उंची घेवून त्यांची श्रेणी ठरविण्यात आली..यात विशेष करुन मध्यम कुपोषित (मॕम) व तिव्र कुपोषित (सॕम) बालकांसाठी Special CBE (विशेष समुदाय आधारित कार्यक्रम) राबवून अशा बालकांचे श्रेणी वर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे.प्रकल्पांतर्गत माहे जुलै २०२१ पासून हे विशेष प्रयत्न केले जात आहेत.अशा बालकांचे पालकांना अमायलेज युक्त पिठ (ARF) कसे तयार करावे.या पिठाचा बालकांसाठीचा रोजच्या आहारात कसा व किती प्रमाणात समावेश करावा याचे प्रात्यक्षिक यापूर्वीच करुन दाखविलेले आहे..त्यानुसार पालक ही बाब करतही असल्याची व यामुळे बालकांचे वजनात वाढही होत असल्याची माहिती मयूरी महिरे यांनी दिली.\nPrevious articleराष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत गर्भवती महिलांसाठी आॕनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजनशितल ठुबे (गट समन्वयक) एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२\nNext articleरविवारी रात्री होणार न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा संपन्न होणार\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/even-on-sunday-the-response-of-the-passengers-increased-as-the-ac-local-running-rate-was-halved", "date_download": "2022-07-03T12:39:23Z", "digest": "sha1:AADDXHL46EORZI4GVEHKYJQ3SNDGMXP6", "length": 3596, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Even on Sunday, the response of the passengers increased as the AC local running rate was halved", "raw_content": "\nरविवारीही एसी लोकल धावणार दर निम्मे केल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला\nतिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून रविवारीही एसी लोकल धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याची सुरुवात रविवार (ता.१५) पासून करण्यात आली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल धावली.\nवाढता प्रतिसाद पाहता प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवर फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. तर प्रत्येक रविवा��ी एसी लोकल धावणार असून सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीही एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. दर रविवारी १४ फेऱ्या वातानुकूलित लोकलच्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. १४ मे पासून हार्बरवरीलही वातानुकूलित लोकल बंद करून त्याच्या १६ पैकी १२ फेऱ्या सीएसएमटी ते ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर लवकरच पश्चिम रेल्वेवर फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.\nकुर्ला ते सीएसएमटी- प. ४.४६ वा, स.९.५६ वा\nकल्याण ते सीएसएमटी- स.७.५६ वा\nडोंबिवली ते सीएसएमटी- प.४.५५ वा आणि दु.३.२४\nकल्याण ते दादर- स.११.२२ वा\nकल्याण ते सीएसएमटी- स.६.३२ आणि स.८.५४ वा\nबदलापूर ते सीएसएमटी -दु.१.४८वा\nसीएसएमटी ते कल्याण- प.५.२०वा.स.७.४३, स.१०.०४ आणि संध्या ६.३६ वा\nदादर ते बदलापूर- दु १२.३० वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9803", "date_download": "2022-07-03T12:18:54Z", "digest": "sha1:QJCIN5QIE4EANBI6R4Q5RYYRF74K5BED", "length": 11597, "nlines": 107, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur | बेसा येथे रक्तदान शिबिराला नागरीकांचा व्यापक प्रतिसाद | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome मराठी Nagpur | बेसा येथे रक्तदान शिबिराला नागरीकांचा व्यापक प्रतिसाद\nNagpur | बेसा येथे रक्तदान शिबिराला नागरीकांचा व्यापक प्रतिसाद\nनागपूर ब्यूरो: लोकमत – पर्यावरण व निसर्ग संस्था, घोगली, नागपूर तसेच गट ग्रामपंचायत बेसा – बेलतरोडी व पिपळा – घोगली यांच्या संयुक��त विद्यमाने रक्ताचं नातं या सामाजिक बांधिलकीतून ४ जुलै रोजी ‘स्वामीधाम’ श्री स्वामी समर्थ मंदिर, बेसा, नागपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nयाप्रसंगी गट ग्रामपंचायत बेसाचे सरपंच सुरेंद्र बनाईत, पिपळाचे सरपंच नरेश भोयर, उपसरपंच प्रभू भेंडे , स्वामीधाम मंदिराचे अध्यक्ष दिनकर कडू, अर्ध्य सैनिक कॅन्टीनचे संचालक राहुल मानकर, चित्रकला व शिल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे निरीक्षक संदीप डोंगरे, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे निवृत्त संचालक राहुल गजभिये,बी. एम. रेवतकर, राजेश कडू,पर्यावरण व निसर्ग संस्थेचे सचिव मधुकर सुरवाडे, कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के, राजेंद्र राजूरकर, अभय पवार, राम सेवतकर, अभिराम श्रोत्री, धनंजय खराडे प्रामुख्याने उपस्थित होते. लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉ. रवी गजभिये व त्यांच्या चमुने या रक्तदान शिबिरामध्ये मोलाचे योगदान दिले.लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरण व निसर्ग संस्थेने आभार मानले व भविष्यातदेखिल आपल्या समाजभिमुख उपक्रमात आमचा सहभाग राहील.\nPrevious articleआमिर खान का 15 साल बाद दूसरी पत्नी किरण राव से हुआ तलाक, खुद दिया बयान\nNext articleMaharashtra | दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, विभिन्न मुद्द्यांवर विधानसभेत होणार खडाजंगी\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश ���ेऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/dhoot-hospital-auranagabad-doctor-lila-bhujabal-accident-and-death-in-dhoot-hospital-in-the-same-hospital-where-she-served-for-20-years-the-female-doctor-breathed-her-last-129942513.html", "date_download": "2022-07-03T12:46:06Z", "digest": "sha1:6E7TMM3G566TNVLLZAKVOQM6NJ7RF3DS", "length": 7175, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ज्या रुग्णालयात 20 वर्षे सेवा केली, त्याच रुग्णालयात महिला डॉक्टरने घेतला अखेरचा श्वास | Dhoot Hospital Auranagabad Doctor Lila Bhujabal Accident And Death In Dhoot Hospital | In the same hospital where she served for 20 years, the female doctor breathed her last - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसकाळी फिरायला गेल्यानंतर अपघात:ज्या रुग्णालयात 20 वर्षे सेवा केली, त्याच रुग्णालयात महिला डॉक्टरने घेतला अखेरचा श्वास\nज्या रुग्णालयात जवळपास वीस वर्षे रुग्णांची सेवा केली त्याच रुग्णालयात महिला डॉक्टरने शेवटचा श्वास घेतला. पहाटे पती सोबत सकाळी फिरायला गेल्यानंतर मागून आलेल्या सुसाट जडवाहनाने डॉ. लीला नामदेव भुजबळ (46) यांना उडवले. धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली, तर त्यांचे पती नामदेव हे देखील जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोन तास डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही लीला यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सहा वाजता नव्याने तयार झालेल्या सोलापूर धुळे महामार्गावर हा अपघात झाला. वाहनचालक मात्र अपघात होताच फरार झाला.\nगांधेली शिवारात एक मुलगा, दोन मुली व पतीसह राहणाऱ्या डॉ. लीला मागील वीस वर्षांपासून जालना रोडवरील धूत रुग्णालयात नोकरीस होत्या. गांधेली शिवरातून रोज त्या रुग्णालयात सेवा बजावण्यासाठी येत असे. मागील काही दिवसांपासून त्या पती सोबत सकाळी फिरायला जात होत्या. शहर व गांधेली शिवारा दरम्यान नव्यानेच सोलापूर - धुळे महामार्ग तयार झाला आहे. घराजवळ असल्याने भुजबळ दांपत्��� येथे रोज सकाळी फिरण्यासाठी जात होते. बुधवारी देखील सकाळी सहाला घरी निघाले. मात्र, थोड्या अंतरावर जाताच मागून आलेल्या जड वाहनाने लीला यांना जोरात धडक दिली. यात वाहनाच्या मागील बाजू थेट डोक्याला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर नामदेव हे देखील जखमी झाले. स्थानिक गावकरी शेतात जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिली. त्यांना धूत रुग्णालयात दाखल केले. मात्र, दहा वाजता लीला यांचा मृत्यू झाला. हे कळताच डॉक्टर, परिचारिकांना अश्रू अनावर झाले. तर गांधेली गावावर देखील शोककळा पसरली.\nघटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चालक फरार झाल्याने सीसीटीव्ही कॅमऱ्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, सकाळी अनेक रस्त्यांवर वाहन सुसाट वेगात जातात. अनेकांचे वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळेसकाळी फिरायला जाताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. शहरात महिन्याभरात दुसऱ्यांदा महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याने मेडिकल क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nइंग्लंड 189 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/tvs-apache-rtr-180-priced-at-1-lakh/", "date_download": "2022-07-03T12:02:07Z", "digest": "sha1:KHTPA3NOF7UV2AS5DX5ATYW6O5MZ53EI", "length": 8294, "nlines": 92, "source_domain": "mhlive24.com", "title": "Buy this bike priced at Rs 1 lakh for only Rs 21,000; Know where to take it।1 लाख किंमत असणारी ही बाइक फक्त 21 हजारात खरेदी करा; कुठं ते घ्या जाणून।TVS Apache RTR 180", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या TVS Apache RTR 180 : 1 लाख किंमत असणारी ही बाइक फक्त...\nTVS Apache RTR 180 : 1 लाख किंमत असणारी ही बाइक फक्त 21 हजारात खरेदी करा; कुठं ते घ्या जाणून\nTVS Apache RTR 180 : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उत्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे.\nभारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक अनेकदा जुन्या गाड्यांमध्ये रस दाखवतात. त्यांच्यासाठी सेकंड हँड बाईक आणि स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमुळे अनेक लोक असा निर्णय घेतात.\nवास्तविक TVS Apache RTR 180 (TVS Apache RTR 180) बाईक कंपनी ही बाजारात उपलब्ध असलेली वेगवान लोकप्रिय बाइक आहे. लोकांना त्याचा स्पोर्टी लुक खूप आवडतो.\nयामध्ये कंपनी एक मजबूत इंजिन देते, तसेच या बाईकमध्ये तुम्हाला जास्त मायलेजही मिळतो. या बाईकची बाजारातील किंमत ₹ 1.20 लाखांपर्यंत आहे परंतु तुम्ही ती कमी बजेटमध्ये देखील खरेदी करू शकता.\nअनेक ऑनलाइन वापरल्या जाणार्‍या टू व्हीलर ट्रेडिंग वेबसाइट्स ही बाइक अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत.\nCREDR वेबसाइटवर सर्वोत्तम सौदे: तुम्ही TVS Apache RTR 180 बाईकचे 2011 चे मॉडेल CREDR वेबसाइटवरून आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. ही स्पोर्टी दिसणारी बाईक चांगल्या स्थितीत आणि ₹ 20,900 च्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nQUIKR वेबसाइटवर सर्वोत्तम सौदे: तुम्ही QUIKR वेबसाइटवरून TVS Apache RTR 180 बाइकचे 2011 मॉडेल आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. ही स्पोर्टी दिसणारी बाईक चांगल्या स्थितीत आणि ₹ 21,000 च्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nOLX वेबसाइटवर सर्वोत्तम सौदे: तुम्ही TVS Apache RTR 180 बाईकचे 2012 मॉडेल OLX वेबसाइटवरून आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. ही स्पोर्टी दिसणारी बाईक चांगल्या स्थितीत आणि ₹ 25,000 च्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nTVS Apache RTR 180 बाईकची वैशिष्ट्ये: TVS Apache RTR 180 (TVS Apache RTR 180) कंपनीने बाईकमध्ये सिंगल सिलेंडर 177.4 cc इंजिन बसवले आहे.\nयातील इंजिन 16.79 PS ची कमाल पॉवर आणि 15.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्स मिळत आहे.\nमायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की TVS Apache RTR 180 बाईक 46 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.\nPrevious articleElectric scooter : 85 किमी रेंज असणारी Hero कंपनीची स्कूटर ठरतेय लोकप्रिय; फिचर्स घ्या जाणून\n मिळत आहे तब्बल इतका लाभ\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/31-07-2021-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2022-07-03T12:07:15Z", "digest": "sha1:TMXKECDLFREYWZVBXYJBSHFUIUHHNYGT", "length": 8502, "nlines": 84, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "31.07.2021 : स्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाच��� कार्य प्रेरणादायी | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n31.07.2021 : स्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n31.07.2021 : स्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी\nप्रकाशित तारीख: July 31, 2021\nस्व. जगदेव राम उरांव व रामदास गावित यांचे वनवासी समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी\nकरोना काळात निधन झालेले अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे व्दितीय अध्यक्ष जगदेव राम उरांव तसेच नाशिक जिल्हयातील पूर्णवेळ कार्यकर्ते दिवंगत रामदास गावित यांचे वनवासी- जनजाती समाज उत्थानाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उदगार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.\nजगदेव राम उरांव यांच्या स्मृतीदिनानिमित्त हमारे जगदेव राम या सचित्र पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे शनिवारी (दि. ३१) प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nराज्यपालांच्या हस्ते वनवासी कल्याण आश्रमातर्फे देण्यात येणारा पहिला श्री जगदेव राम उरांव स्मृती पुरस्कार २०२१ स्व. रामदास गावित यांना मरणोपरांत देण्यात आला. स्व. रामदास गावित यांच्या पत्नी यशोदा व पुत्र डॉ हर्षवर्धन यांनी राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.\nवनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांनी जगदेवराम उरांव, रामदास गावित यांसारखे अनेक कार्यकर्ते उभे केले असे नमूद करुन वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य व्यापक होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. दिवंगत जगदेव राम यांचे अपूर्ण कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.\nउत्तराखंडच्या पहाडी भागात सुविधांचा अभाव आपण पहिला आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील आदिवासी भागातील लोकांना दूरसंचार, मोबाईल सेवा याबाबत अडचणींचा सामना करावा लागतो हे पाहिल्याचे नमूद करुन समाजातील श्रीमंत-गरीब तफावत कमी करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य महत्वाचे असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.\nकार्यक्रमाला अख‍िल भारतीय वनवासी कल्या��� आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी, महाराष्ट्र उपाध्यक्ष सोनु म्हसे व मुंबई महानगर अध्यक्ष मुकुंदराव चितळे, प्रांत कार्यवाहक विठठलराव कांबळे आदी उपस्थित होते. महेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर परशुराम गावित यांनी आभार प्रदर्शन केले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ubunlog.com/mr/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-8-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:53:59Z", "digest": "sha1:VJFEDG5PJCVRBAZEDBOY7IXXJO55DYVH", "length": 11171, "nlines": 106, "source_domain": "ubunlog.com", "title": "मॅक्सने ते आवृत्ती 8 | केले उबुनलॉग", "raw_content": "\nमॅक्सने ते आवृत्ती 8 मध्ये केले\nजोक्विन गार्सिया | | उबंटू-आधारित वितरण, जनरल , उबंटू\nकाही वर्षांपूर्वी उबंटू आणि डेबियनच्या पहिल्या आवृत्त्या रिलीझ झाल्यावर बर्‍याच स्वायत्त समुदायांनी समुदायाच्या किंवा उर्वरित जगाच्या नागरिकांसाठी स्वत: चे Gnu / Linux वितरण तयार करण्याचे ठरविले. सध्या त्या लाटेतून फक्त काही वितरण शिल्लक आहेत, त्यापैकी एकाला मॅक्स म्हणतात, उबंटूवर आधारित काही वितरणांपैकी एक आणि अजूनही काही भिन्नता असूनही ते विशिष्ट राखते.\nमॅक्स ही मॅड्रिडच्या स्वायत्त समुदायाद्वारे त्याच्या संस्थांमध्ये वापरण्यासाठी तयार केलेली वितरण आहे आणि तो अधिकृतपणे कधीच वापरला गेला नाही. सर्व काही असूनही, मॅक्सने यावेळी कायम राखले आणि विकसित केले आहे, जास्तीत जास्त अनुप्रयोग जोडले आहेत जेणेकरुन सार्वजनिक शाळा विशिष्ट परवान्यासाठी पैसे न घेता त्याचा वापर करू शकतात.\nशेवटी मॅक्सची आवृत्ती 8 पर्यंत पोहोचली आहे किंवा किमान हे सूचित केले आहे तुमचे संकेतस्थळ आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अलीकडील सादरीकरणात.\nमॅक्स हे माद्रिदच्या समुदायातील ग्नू / लिनक्स वितरणाचे नाव आहे\nनवीन आवृत्तीमध्ये त्यांच्या सर्वात अलीकडील आवृत्तींमध्ये एक्सएफएस आणि गनोम डेस्कटॉप ठेवणे सुरू राहील आणि शैक्षणिक जगावर लक्ष केंद्रित केले जाईल परंतु ते व्यवसाय जगात देखील वापरले जाऊ शकते. तर आपल्याकडे MAX चे दोन आवृत्त्या किंवा फ्लेवर्स आहेत: मॅक्स सर्व्हर आणि मॅक्स डेस्कटॉप.\nआम्हाला वापरू इच्छित असलेल्या भू���िकेनुसार MAX डेस्कटॉपची अनेक प्रोफाइल असतील: शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय किंवा वैयक्तिक वापर. सर्व्हरच्या बाबतीत, एकमेव निर्बंध वाय-फाय नियंत्रणामध्ये असेल की आम्हाला एज्युकेमॅड्रिडचा नोंदणीकृत वापरकर्ता असणे आवश्यक आहे.\nआपण आश्चर्यचकित व्हाल की आम्ही येथे याबद्दल का बोलतो आणि आम्ही या वितरणाबद्दल किती कमी बोलतो. हा एक चांगला प्रश्न आहे आणि त्याला चांगले उत्तर आहे. मॅड्रिड सिटीमध्ये सरकार बदलल्यामुळे आणि मॅड्रिडच्या स्वायत्त समुदायातील युतीमुळे फ्री सॉफ्टवेयरचा वापर हा एक अल्प आणि मध्यम-मुदतीचा हेतू असेल, म्हणून मॅक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आहे जी बर्‍याच वर्षांत वाढेल. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वसाधारणपणे देखील, त्यामुळे आम्ही या वितरणाकडे दुर्लक्ष करू नये, जसे की ग्वाडालिनेक्स सारख्या उबंटूवर आधारित आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: उबुनलॉग » उबंटू-आधारित वितरण » मॅक्सने ते आवृत्ती 8 मध्ये केले\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nनमस्कार. मी टीसीओएस सह एमएक्स व्ही 8 स्थापित केले. मी एक्सडीएमसीपीएस सर्व्हर कसे सक्रिय करू\nअसे घडते की पातळ क्लायंट काळा पडदा दाखवते.\nForक्सेस फॉर लिनक्सचा प्रतिस्पर्धी केक्सी आवृत्ती 3 वर आधीच आला आहे\nवाईन स्टेजिंग, आमच्याकडे कमतरता असलेले वाइन स्टेज\nउबंटू, लिनक्स आणि विनामूल्य सॉफ्टवेअर वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/05/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2022-07-03T11:22:05Z", "digest": "sha1:A6WTJ2TXLWUVPO5VLPRMQLZATTD5B3QM", "length": 5458, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जपानकडून भारताला पायाभूत प्रकल्पांसाठी १४,२५० कोटी - Majha Paper", "raw_content": "\nजपानकडून भारताला पायाभूत प्रकल्पांसाठी १४,२५० कोटी\nअर्थ / By माझा पेपर / अर्थसहाय्य, जपान, भारत सरकार / April 5, 2016 April 5, 2016\nनवी दिल्ली : जपानने भारतातील डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर प्रकल्पासह पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी भारताला १४,२५१ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता दिली असून अधिकृत विकास सहाय्य अंतर्गत हे कर्ज देण्यात येणार असून मध्य प्रदेशातील ट्रान्समिशन व्यवस्था मजबूत करण्याचा प्रकल्प, ओडिशा एकात्मिक सुधारणा प्रकल्प, डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर यांचा त्यात समावेश आहे.\nत्याशिवाय ईशान्य रस्तेजोडणी सुधारणा प्रकल्प आणि झारखंड फलोत्पादन प्रकल्पांसाठीही मदत दिली जाणार आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवले जाईल. ही संस्था तांत्रिक सहकार्याच्या स्वरूपात द्विपक्षीय सहाय्य करते. १९५८ पासून भारत आणि जपान दोघांच्याही फायद्याचे आर्थिक सहकार्य करत आहेत.गेल्या काही वर्षात भारत-जपान यांच्यातील आर्थिक सहकार्य मजबूत झाले असून डावपेचात्मक भागीदारीत रूपांतरित झाले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9478", "date_download": "2022-07-03T11:33:46Z", "digest": "sha1:EJ6VME3AZ6TURZZUDVYJEU7NRQQPZPKO", "length": 33828, "nlines": 449, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "राज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये? | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्य���्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित ��ेले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअ��गणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News राज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये\nराज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9478*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nराज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता 1 जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. माहितीप्रमाणे रेड झोनमध्ये राज्यातील 14 जिल्हे आहेत. तेथील निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील, तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.\nदरम्यान राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पार्श्वभूमीवर नुकतीच पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असूनही कोरोनबाधितांची संख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.\nराज्यातील हे जिल्हे आहेत रेडझोनमध्ये\nPrevious articleयास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने रद्द केल्या या 25 गाड्या\nNext articleअशी ही एक चतुर नार, 13 नव-यांना लुटून झाली पसार\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाट��ल\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/arya-samaj-marriages-based-on-inter-religious-marriages-will-not-be-accepted-supreme-court/", "date_download": "2022-07-03T11:22:55Z", "digest": "sha1:DDRKLQCMX44MLCQQ7RXHUGUNIVPPO4LB", "length": 16391, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आंतरधर्मीय लग्नाचा आधार असणारे आर्य समाज लग्न मान्य केलं जाणार नाही : सुप्रीम कोर्ट", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nआंतरधर्मीय लग्नाचा आधार असणारे आर्य समाज लग्न मान्य केलं जाणार नाही : सुप्रीम कोर्ट\nआंतरधर्मीय लग्न विशेषत: हिंदू-मुस्लीम लग्नाची चर्चा ही भारताच्या स्वातंत्रपूर्वीपासूनच होत आली आहे. विशेष म्हणजे जर मुलगा मुस्लीम व मुलगी हिंदू असेल तर या लग्नाची मोठ्ठी चर्चा होत असते. साधारण हिंदू-मुस्लीम लग्नात धर्मांतर करून मुस्लीम पद्धतीने निकाह लावण्यात येतो.\nपण धर्मांतर करायचं नसेल तेव्हा आर्य समाज विवाह कामी येतो. शाहरूख खान-गौरी खान, नर्गिस दत्त-सुनिल दत्त, दिया मिर्झा-साहिल सांघा अशा अनेकांची लग्न या आर्य समाज पद्धतीने झाली होती.\nआत्ता सर्वोच्च न्यायालयानेच एक केसबाबत निकाल देताना आर्य समाज पद्धतीचे लग्न मान्य केले जाणार नाही अस सांगितलं आहे..\nकाही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे राजू नामक युवकाचा खून करण्यात आला होता. सुलताना आणि नागराजू यांनी प्रेमविवाह केल्यानंतर सुलतानाच्या नातेवाईकांनी त्यांची हत्या केली होती. हे लग्न देखील आर्य समाज विवाह पद्धतीनेच करण्यात आले होते..\nआर्य समाज पद्धतीचा विवाह काय असतो हे समजून घेण्यापूर्वी, याचा विवाह पद्धतीचा वापर करण्याऱ्या आंतरधर्मीय लग्नाबाबत कायदेशीर तरतूद आपण समजून घ्यायला हवी.\nभारतात, विवाह आणि घटस्फोट संबंधित बाबी वेगवेगळ्या धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांद्वारे नियंत���रित केल्या जातात. जसं की हिंदू पर्सनल लॉ , मुस्लिम पर्सनल लॉ. पण या अंतर्गत समान धर्माचे लोकच लग्न करू शकतात.\nमात्र जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना लग्न करायचं असतं तेव्हा त्यांना या कायद्यद्वारे लग्न करता येत नाही. मग यासाठी १९५४ मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट तयार करण्यात आला.\nमात्र या कायद्याचा उपयोग करून लग्न करण्याची प्रोसेस ही खूप किचकट आणि वेळखाऊ असते.\nया कायद्यांअंतर्गत लग्न करण्यासाठी जोडप्याला स्वतः जाऊन लग्न रजिस्टर करावं लागतं.\nलग्न करण्याच्या आधी हे लग्न मर्जीने होत आहे, याची लोकांना कल्पना आहे हे माहिती करून देण्यासाठी ३० दिवस आधी एक नोटीस काढली जाते.\nत्यानंतर मग ही नोटीस पब्लिक केली जाते. त्यानंतर या लग्नावर कोणाला आक्षेप असले तर ते नोंदवण्यास सांगितलं जातं. त्यामुळं घरातून पळून आलेल्या आंतरधर्मीय जोडप्याला अशा सगळ्या प्रक्रिया करण्यास वेळ नसतो .\nत्यामुळं झटपट लग्नाचा ऑप्शन देणाऱ्या आर्यसमाज पद्धतीनं लग्न उरकलं जातं.\n“आर्य समाज” ही हिंदू सुधारणावादी संघटना स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये स्थापन केली होती. याच आर्य समाजाच्या मार्फत ही आंतरधर्मीय लग्नं देखील केली जातात.\nलग्न समारंभ हिंदू वैदिक पद्धतीनुसारच होतो. मात्र आर्य समाज मूर्ती पूजा मानत नसल्याने काही विधी थोडे वेगळे असतात.\nआसाममध्ये हेमंत बिस्वा, कर्नाटकात बोमाई आणि महाराष्ट्रात…\nअसंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा वापर राजकीय…\nआर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट १९३७ आणि हिंदू मॅरेज ऍक्ट १९५५ या कायद्यांनुसार हे विवाह वैध ठरवले जात होते. यासाठी मुलींचं वय १८ आणि मुलाचं वय २१ असणं बंधनकारक असतं. या पद्धतीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट म्हणजे आंतरजातीय विवाह आणि आंतर-धार्मिक विवाह देखील केले जाऊ शकतात.\nहिंदू, बौद्ध, जैन, शीख अशी कोणतीही व्यक्ती आर्य समाज विवाह करू शकते. मात्र जोडप्यामधील एक जण मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू या धर्मातून येणारा असेल तर त्यांच्यावर एक अट घातली जाते.\nती म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू धर्मातून येणाऱ्या व्यक्तीला हिंदू धर्मात कन्व्हर्ट व्हावं लागतं.\nशुद्धी प्रक्रिया करून या चार धर्मातून येणाऱ्या व्यक्तीला आर्य समाज हिंदू धर्मात घेतलं जातं. पण हे धर्मांतर कायमस्वरूपीचं धर्मां��र असतं अस नाही. लग्नापुरतं तात्पुरतं आणि सोयीचं धर्मांतर म्हणून याकडं पाहीलं जातं. हैद्राबादच्या प्रकरणात सुलतानाने हिंदू धर्मात प्रवेश केला होता असं सांगण्यात येतं.\nम्हणूनच कन्व्हर्जनचा रुल असतानाही आंतरधर्मीय जोडप्याकडून या पद्धतीला पसंती दिली जाते कारण या प्रोसेसद्वारे लग्न अगदी झटक्यात उरकलं जातं.\nअर्ध्या ते एक तासात लग्नाची प्रक्रिया पूर्ण होते.\nस्पेशल मॅरेज ऍक्टच्या प्रक्रियेसाठी लागणार ३० दिवसांचा कालावधी इथं लागत नाही. आर्यसमाजाचा हॉल बुक करून अगदी अर्ध्या तासात लग्नाची तयारी पूर्ण होते. तसेच विटनेस म्हणून फक्त २ लोकं असलं तारिक चालतात.\nया सर्व कारणांमुळं आर्य समाजाच्या चालीरीतींन आंतरधर्मीय लग्न उरकली जातात.\nमात्र यातील कन्व्हर्जनच्या अटीमुळे ही पद्धत विवादित मानली जाते\nतसेच आर्य समाज पद्धतीला स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली आणावं यासाठी कोर्टाचे दरवाजे देखील ठोठवण्यात आले होते. मध्यप्रदेश हायकोर्टाने काही काळ आर्य समाजाला मॅरेज सर्टिफिकेट देण्यास बंदी देखील घातली होती.\nमात्र पुढे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयावर स्टे दिला होता. मात्र आज एका केससंबधीत निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने आर्य समाज पद्धतीचं लग्न अमान्य असल्याचं सांगितलं आहे.\nअनेक सेलिब्रिटीजनी देखील आर्य समाज पद्धतीनं लग्न केलं आहे. त्यामध्ये महत्वाचं नाव घेता येइल ते म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान.\nआर्य समाज पद्धतीनं झालेल्या या लग्नात शाहरुख खाननं जितेंदर कुमार तुल्लि हे नाव धारण केलं होतं.\nहे ही वाच भिडू :\nलग्नाच्या बोलणीपासून ते जुही चावलाचं करियर सावरण्यात कुरकुरे ब्रँडचा सिंहाचा वाटा होता…..\nमोदी सरकारने विधानसभेत काश्मिरी पंडितांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडलाय…\nसेनेविरोधात बोललं की दरवेळी BMC कारवाई करते, हा आजवरचा इतिहास आहे\nनवऱ्याच्या खुनाचा बदला घ्यायचा होता म्हणून तिने नवऱ्याच्या खुन्याशीच लग्न केले\nबहुमत असताना NTR सरकार उधळवलं, साहेब थेट 181 आमदारांना घेवून दिल्लीत ठाम मांडून…\nऑपरेशन ब्लंडर : इंदिरा गांधींना अटक करण्याची खेळी जनता पक्षावर अशी उलटली होती\nकिस्सा वाचून तुम्हीपण म्हणाल, वाह् वाह् गेम करायची तर शरद पवारांसारखी…\nसंभाजीराजेंनी जे गणित मांडलय त्याच गणितावर 2014 साली संजय काकडे खासदार झ��ले होते\n२२ वर्षांपूर्वी पोलीस बाळासाहेबांना अटक करायला गेले अन् संपुर्ण मुंबई जागेवर थांबली..\nफोनवर बोलण्यासाठी पाकिस्तान तडफडतोय पण बायडन भाऊ काडीची पण किंमत देईनात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/modi-putin-immortal-500years-12/", "date_download": "2022-07-03T10:52:41Z", "digest": "sha1:7GGYOQ5YYEG6ALP5V62BLDTDZPAYD3US", "length": 15706, "nlines": 101, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पुतीन नहीं मरतें...!!! कोण म्हणतय पुतीन मेलेत, गेल्या 500 वर्षांपासून ते जिवंत आहेत..", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\n कोण म्हणतय पुतीन मेलेत, गेल्या 500 वर्षांपासून ते जिवंत आहेत..\nकालपरवा एक बातमी आलेली. पुतीन आण्णा गेले म्हणून. मग आत्ता रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोणय तर एक डुप्लिकेट व्यक्ती. पुतीन कधीच मेले असून सध्या पुतीन यांचा डुप्लिकेट पुतीन यांच्या जागेवर बसलेली बातमी व्हायरल झाली.\nबर ही बातमी देणारे काय साधेसुधे नव्हते. ही बातमी ब्रेक केली ती ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने. त्यानी द डेली स्टार चा रेफरन्स या बातमीला दिला. बर हा दावा देखील काही साध्यासुध्या व्यक्तीने केलेला नाही. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI16 च्या प्रमुखांनी हा दावा केल्याचं सांगण्यात येतय.\nपण खरच अस असेल का\nतर हे गुप्तचर यंत्रणेलाच माहिती. पण रशियाची कट्टर पुतीनभक्त मात्र पुतीन गेल्या ५०० वर्षांपासून जिवंत असल्याचा दावा करतात.\nयासाठी फोटो दाखवले जातात. एक फोटो आहे तो आहे १९२० सालच्या रशियन सैनिकाचा. तेव्हाच्या सिव्हिल वॉर मध्ये सहभागी झालेला तो सैनिक डिक्टो पुतीन यांच्यासारखा दिसतो. हे तर सोडा १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात रशिया जेव्हा हिटलर विरोधात उतरले, त्यांनी अतिशय चिवटपणे नाझी सेनेला मॉस्कोमधून परतून लावलं. हिटलरला हरवणाऱ्या रशियन सेनेमधील एका पायलटचा फोटो समोर आला.\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे हा १९४१ सालचा पायलट देखील सेम पुतीन सारखा दिसतो.\nयात कुठलं मॉर्फिंग नाही, फोटो शॉप नाही. पुतिनचे ���े नातेवाईक आहेत तस देखील नाही. हे फोटो जेव्हा मार्केटमध्ये आले तेव्हा सगळ्या जगाच्या चक्कीत जाळ झाला. सगळ्यात जास्त अमेरिकेची फाटली. पुतीन हा १५४१ साली जन्मलेला ड्रॅक्युला आहे असं म्हटलं जाऊ लागलं.\nपुतीन खरचं माणसाचं रक्त पिणारा व्हॅम्पायर आहे का याबद्दल अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स ब्रिटनच्या टेलिग्राफ पासून ते भारताच्या इंडिया टुडेपर्यंत अनेकांनी चर्चा केल्या. आता यात काही निष्पन्न झालं नसेल पण एवढे मोठे पेपर चर्चा करतात म्हणजे डाळ में काळा असेल असच जनतेला वाटतंय.\nअधिकृतपणे बघितलं तर पुतीन साहेब जन्मले ७ ऑक्टोबर १९५२ साली. त्याचे आजोबा म्हणे लेनिनच्या घरात आचारी होते तर वडील दुसऱ्या महायुद्धात लढलेले सैनिक. व्लादिमिर जन्मण्यापूर्वी म्हणे त्याच्या आईआवडिलांच्या पोटच एकही पोर जगत नव्हतं. बऱ्याच नवसाने तो झाला असं म्हणतात. त्याला लहानपणापासून खेळायची आवड होती. वयाच्या बाराव्या वर्षी ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला.\nपहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर…\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा…\nपुढे कॉलेजमध्ये असताना तो जर्मन भाषा शिकला. या सगळ्याचा उपयोग त्याला झाला केजीबी मध्ये जॉईन होण्यासाठी.\nकेजीबी म्हणजे रशियाचं गुप्तहेर खातं. आपलं रॉ, पाकिस्तानी आयएसआय, अमेरिकेचं सीआयए वगैरे सोडा जगातल्या सगळ्यात खुंखार इंटेलिजन्स मध्ये या केजीबीला ओळखलं जातं. आणि त्यांचा सेलिब्रेटी जेम्स बॉण्ड होता पुतीन.\n१९७५ साली तो केजीबी जॉईन केला तिथून पुढं त्याच ऑफिशियल रेकॉर्ड सापडत नाही. त्याचा इतिहास काय तर त्याची कौटूंबिक माहिती देखील कोणाला मिळत नाही.\nअसं म्हणतात की त्याची पहिली पोस्टिंग पूर्व जर्मनीमध्ये होती. त्याकाळी अमेरिकेच्या प्रभावाखालची पश्चिम जर्मनी आणि सोव्हिएतवाल्या प्रभावाची पूर्व जर्मनी असे दोन प्रकार होते. या दोन्हीत प्रचंड भांडणे होती आणि या दोन्ही देशातील भांडणाचा अमेरिकन विरुद्ध सोव्हिएत कोल्ड वॉर मध्ये रूपांतर केलं जायचं. पुतिनने या काळात अनेक इम्पॉसिबल मिशन पार पाडले ज्याचा कुठेही पुरावा नाही ना ते कधी बोललं जात. जर्मनीत एका साध्या टाईपरायटरची नोकरी करणारा हा माणूस एवढा धोकादायक असेल याची कोणालाच कल्पना नसेल.\n१९९० साली तो राजकारणात आला आणि तिथून पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.\nअत्यंत तरुण वयात रशिया सारख्या महाप्रचंड देशाची सत्ता हातात घेणे आणि तब्बल २० वर्षे ती आपल्या लोखंडी हातात पकडून ठेवणे हे कोणालाही शक्य नाही. ते पुतीन कस काय शक्य करून दाखवतोय याच गूढ अमेरिकेला आणि जगाला सतावत असते.\nकेजीबीच्या करियर पासून त्याच्या आयुष्यातील रहस्यमयी सिक्रेट, त्याला नेमक्या बायका किती, त्याची मुलबाळ किती आहेत, कुठे आहेत, त्याला विरोध करणारे नेते अचानक गायब कसे होतात, त्याच्या आदेशावरून रशियाचे जगभरात खुफिया चालले कार्यक्रम याची उत्सुकता सगळ्यांना असते. पुतीन मात्र हे सगळं लपवून ठेवण्यात कायम यशस्वी ठरतोय.\nत्याच्या भोवती असलेलं हे गूढतेच वलय, त्याचा बर्फातल्या हाड गोठवणाऱ्या थंडीत देखील शर्ट काढून बॉडी दाखवत फिरण्याचा swagवाला फिटनेस, किती जरी मोठा देश समोर आला तरी त्याला भीक न घालण्याची स्टाईल, खास रशियन मुजोरपणा यामुळेच पुतीन जगातल्या सगळ्यात वांड नेत्यांमध्ये गणला जातोय. त्याच्या डोळ्यातील कोल्ड ब्ल्डेड लूक, कधीही झडप घालून संपवण्याचा संदेश देत असतो. व्हॅम्पायर असण्याच्या चर्चा सुरु होतात आणि आपल्याला त्यावर विश्वास देखील ठेवू वाटतो.\nहे ही वाच भिडू.\nपुतीनने कोरोनाची लस शोधली पण त्याला नेमकी पोरबाळं किती याचा शोध लागायचाय\nरशियामध्ये झालेली तेलगळती जगावरच्या नव्या संकटाची नांदी आहे\nविश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी फिफाला लाच दिली होती..\nट्रम्पला विष्णुचा अवतार मानून भारतीयांनी अमेरिकेत राडा घालायला सुरवात पण केलीय भिडू\nब्रह्मास्त्र : अणुबॉम्बचा शोध लावणाऱ्याने भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली होती \nचकमकीत पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊनही डी के राव जिवंत राहिला होता…..\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते\nपोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, “रोमला लाजवेल अस विजयनगरचे साम्राज्य होतं”\nश्रीमंत बाप कर्जबाजारी होवून रस्त्यावर आला, पोरानं बापासाठी “पॅनासोनिक” उभारली…\nगुजराती व्यापारी नेहरूंना भेटल्यानेच टनाने ऊस ओढणारा हिंदूस्थानचा ट्रॅक्टर तयार होवू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/18/%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2022-07-03T11:33:51Z", "digest": "sha1:4LYV3UNS35E2IAHRE2EGGXSPEIURO3BP", "length": 6522, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " ३० लाखाची इंडियन स्प्रिंगफील्ड भारतात लॉन्च - Majha Paper", "raw_content": "\n३० लाखाची इंडियन स्प्रिंगफील्ड भारतात लॉन्च\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / इंडियन स्प्रिंगफील्ड, बाईक, मोटार सायकल / April 18, 2016 April 18, 2016\nभारतात इंडियन मोटरसायकलने नवी बाईक इंडियन स्प्रिंगफील्ड लॉन्च केली आहे. या शानदार बाईकची किंमत ३०.६ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. या बाईकची स्टायलिंग क्लासिक आणि यात मॉडर्न टेक्नोलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात टूअरिंग कंफर्टचे खासकरून लक्ष ठेवण्यात आले आहे. या बाईकची बुकिंग सुरु झाली असून त्याची डिलीव्हरी ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात येईल.\nयावेळी पोलेरिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पंकज दूबे यांनी सांगितले की, इंडियन बाईकमध्ये टुअरिंग कंफर्ट आणि क्लासिक स्टायलिंगचा ताळमेळ आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये कंफर्टचे विशेष लक्ष देण्यात आले आहे.\nइंडियन स्प्रिंगफील्डमध्ये थंडरस्ट्रोक १११ इंजिन देण्यात आले आहे, जे १३८.९ Nm चे टॉर्क देते. या बाईकमध्ये नवे डिझाईन केले गेलेले चेसिसवर तयार करण्यात आले आहे, जो जास्त वजन पेलू शकतो. त्याचबरोबर बाइकमध्ये एडजस्टेबल रियर शॉक लावण्यात आला आहे, जो २४१.७ किलो वजन उचलू शकतो. बाईक कंफर्टसाठी क्विक रिलीज विंडशिल्ड, रिमोट लॉकिंग हार्ड बॅग आणि एडजस्टेबल पॅसेंजर फ्लोरबोर्ड लावण्यात आला आहे. सेफ्टी फीचर्ससाठी बाईकमध्ये हाई-रिझोल्यूशन एंटी-लॉक ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक क्रूज़ कंट्रोल, पावरफुल हेडलाईट आणि डुअल ड्रायविंग लाईटसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/16/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T12:14:52Z", "digest": "sha1:HIULIEJ6SMDLSAYSHE2QGBJALAVU6IYF", "length": 8634, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोरकटपणाला धडा - Majha Paper", "raw_content": "\nविशेष, लेख / By माझा पेपर / अब्रू नुकसानीचा दावा, अरविंद केजरीवाल, मानहानी, राहुल गांधी, सर्वोच्च न्यायालय, सुब्रमण्यम स्वामी / May 16, 2016 May 16, 2016\nराजकारण म्हटल्यानंतर सारा गोंधळच असतो. कोणीही कोणावर काहीही टीका करतो. त्या प्रत्येक टीकेला कोणी उत्तरही देत नाही आणि कोणी आव्हानही देत बसत नाही. त्यामुळे काही लोकांचा असा समज होतो की निवडणूक प्रचाराच्या गदारोळात कोणावरही कसलाही आरोप केला तरी चालतो तसा आरोप करताना आपल्या हातात काही पुरावे असले पाहिजेत याची काही गरज नाही असे हे लोक समजतात. प्रचाराच्या धुराळ्यात काही वेळा असा सवंगपणा खपून जातो. किंवा त्या भरात छोटामोठा गुन्हा केला तरी तो कोणी दखलपात्र समजत नाही. परंतु असा आरोप करताना किंवा वाईट प्रचार करताना आपण कोणावर आरोप करत आहोत याचे भान ठेवले नाही तर अडचणीत येण्याची शक्यता असते.\nअशा पोरकटपणामध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेले नेते म्हणजे अरविंद केजरीवाल त्यांनी देशातल्या भ्रष्ट लोकांची यादी घोषित करायला सुरूवात केली आणि २० लोकांची नावे भ्रष्ट म्हणून जाहीर केली. काही नेते खरोखर भ्रष्ट असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अशा पोरकट आरोपांना आव्हान देण्याचे नैतिक सामर्थ्य नसते. त्यामुळे आरोपाकडे दुर्लक्ष करतात आणि उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि म्हणूनच केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या २० नावांपैकी १८ जणांनी मौन पाळले. परंतु कपिल सिब्बल आणि नितीन गडकरी या दोघांकडे ते नैतिक सामर्थ्य आहे. त्यामुळे त्यांनी केजरीवाल यांच्या आरोपावर न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.\nराहुल गांधींनी असाच प्रकार केला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधींच्या हत्येचा थेट आरोप केला. त्यांना वाटले असा आरोप केल्याने काहीच होत नाही. परंतु संघाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या या विधानाला आव्हान दिले आणि त्यांना कोर्टात खेचले. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांचा आपण नरेंद्र मोदींना पर्यायी नेते आहोत असा दावा आहे. परंतु हे दोघेही एवढे पोरकट आहेत की त्यांना आपण काय ब��लतो याचे भानही नसते. त्यामुळे हे दोघेजणही आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पूर्ण अडकले आहेत आणि आपला पोरकटपणा अंगलट येणार हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू केली आहे. तिचाच एक भाग म्हणून त्यांनी बदनामीबद्दल शिक्षा करणारे कलमच कायद्यातून काढून टाकावे अशी विचित्र मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_765.html", "date_download": "2022-07-03T12:28:21Z", "digest": "sha1:AET5V3HJFCOF7WEVZAVGUYZHGQS3LEAR", "length": 5884, "nlines": 102, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "‘कोंबडी नाही तर पिल्लेही सही’ पिकअप पलटी झाला अन् पिल्लांची झाली लूट..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ‘कोंबडी नाही तर पिल्लेही सही’ पिकअप पलटी झाला अन् पिल्लांची झाली लूट..\n‘कोंबडी नाही तर पिल्लेही सही’ पिकअप पलटी झाला अन् पिल्लांची झाली लूट..\nLokneta News एप्रिल १०, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nसंगमनेर:- महामार्गावर अपघात झाल्यावर मदतीपेक्षा लुटालूट करण्यावरच नागरिकांचा जास्त भर असतो. त्यामुळे कधी तेलाच डबे, कधी दारूच्या बाटल्या तर कधी पेट्रोल-डिझेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात कोंबडीची पिल्ले घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटला आणि तेथेही पिल्ले घेऊन जाण्यासाठीच नागरिक धावले.\nपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात शनिवार (१० एप्रिल) पहाटे हा अपघात झाला. कोंबडीची पिल्ले घेवून जाणारा पिकअप टेम्पो चालकाने नियंत्रण सुटल्याने उलटल्यानंतर महामार्गावर काही वाहनचालकांनी गर्दी केली, ती अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी नाही, तर पिल्ले पळवून नेण्यासाठी. पिकअपमध्ये असलेल्या पिल्लांपैकी शेकडो मृत्युमुखी पडले, तर शंभर-दोनशे पिल्लांची लूट झाली.\nटेम्पो चालक पुणे येथून बाॅक्समध्ये कोंबडीची पिल्ले घेवून शनिवारी पहाटे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाने संगमनेरकडे जात होता. गुजांळवाडी शिवारात चालकाने नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकाला धडकून टेम्पो उलटला. अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला. महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले पाहून काही वाहनचालकांनी गर्दी केली.\nअपघात झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनेष शिंदे, अरविंद गिरी, योगीराज सोणवने यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अपघातग्रस्त वाहन टोल नाक्यावरील क्रेनच्या मदतीने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/05/blog-post_478.html", "date_download": "2022-07-03T10:54:32Z", "digest": "sha1:6QX4QVMI2LUZQOHEYKN52WDTEMXVD47C", "length": 6629, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "'मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा चक्रीवादळालाही लाजवणारा'; मनसेचा निशाणा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreaking'मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा चक्रीवादळालाही लाजवणारा'; मनसेचा निशाणा\n'मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा चक्रीवादळालाही लाजवणारा'; मनसेचा निशाणा\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपने टीकास्त्र सोडल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अभिमान असून चक्रीवादळाला लाजवेल असाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग होता, असे म्हणत मुख्यमंत्र्यांचा बेस्ट मुख्यमंत्री असा उपरोधिक टोला मनसेने लगावला आहे.\nमनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या चक्रीवादळानंतरच्या कोकण दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.'\nसंदीप देशपांडे यांनी काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे दिसत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या पुढे दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, असं भाष्य देशपांडे यांनी करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले होते. कोकणाने शिवसेनेला नेहमीच भरभरुन दिले आहे. मात्र आता देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला जात आहे, अशी खरमरीत टीका फडणवीस यांनी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सरकार आल्यापासून उद्धव ठाकरेंचे पाय हवेत गेले होते. पण आता ते बाहेर पडले आहेत. ते आता जमिनीवर आले आहेत मला याचा आनंद आहे असे पाटील यांनी म्हटले होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/12150", "date_download": "2022-07-03T11:51:46Z", "digest": "sha1:HFZG7VTIPACAZO3JYQ3OKWM7G6Y4PWV4", "length": 34012, "nlines": 431, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "तालिबानींची जोरदार मुसंडी! काबुलजवळच्या गजनीवर ताबा | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ को���ी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News तालिबानींची जोरदार मुसंडी\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12150*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबुल – अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर तालिबान पुन्हा आक्रमक झाले आहे. त्यात त्यांनी अनेक प्रांतांच्या राजधान्या काबीज करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी आतापर्यंत १० प्रांतांच्या राजधान्यांच्या प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. काबुलपासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावर तालिबानने कब्जा केला आहे. यामुळे काबुलवर ते कधीही कब्जा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nअफगाणिस्तानातील तालिबान्यांची राजवट अमेरिकन सैन्याने उलथून टाकली होती. त्यानंतर अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्राचे सैन्य अफगाणिस्थानमध्ये होते. या काळात तालिबान्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. परंतु हे सैनिक मायदेशी परतताच तालिबान आणि अफगाण सेनेमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. त्यात तालिबानने अनेक प्रमुख शहरांवर कब्जा करण्याचा सपाटा लावला आहे. आठवडाभरात त्यांनी किमान १० प्रांतांच्या राजधान्यांची शहरे काबीज केली आहेत. यात त्यांनी आता गजनी शहरावर कब्जा केला असल्यामुळे त्यांचे पुढील लक्ष्य काबुल असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nPrevious articleशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा उद्या सत्कार सोहळा, पंतप्रधानही राहणार उपस्थित\nNext articleप्रक्षेपणानंतर लगेच तांत्रिक बिघाड; ईओएस-३ क्षेपणास्त्र मोहीम अयशस्वी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आ��� बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/8137", "date_download": "2022-07-03T11:36:43Z", "digest": "sha1:KLZO5DCDCSGFBWIJDMFFOWX4MRUQRKKR", "length": 35122, "nlines": 431, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "लाच घेताना पालिकेचा कर्मचा-याला रंगेहाथ पकडले | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्या���त राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाच�� खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News लाच घेताना पालिकेचा कर्मचा-याला रंगेहाथ पकडले\nलाच घेताना पालिकेचा कर्मचा-याला रंगेहाथ पकडले\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8137*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nलाच घेताना पालिकेचा कर्मचा-याला रंगेहाथ पकडले\n-विवाह नोंदणीसाठी मागीतले ४,५00 रुपये\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : महापालिकेचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. विवाह नोंदणीकरिता या कर्मचा-याने ४ हजार ५00 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या कर्मचा-यांनी त्यांना रंगेहात अटक केली. रामचंद्र बिंदा महतो (वय ४९) असे या लाचखोर मनपा कर्मचा-याचे नाव आहे.\nया प्रकरणी गड्डीगोदाम येथील रहिवासी तक्रारदार हे स्विगी कंपनीत डिलीव्हरी बॉयचे काम करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले. विवाहाची कायदेशीर विवाह नोंदणी करणे आवश्यक असल्याने त्याला त्यांच्या मित्राने मंगळवारी झोन कार्यालयातील विवाह नोंदणी कर्मचारी रामचंद्र महतो याच्याशी भेट घालून दिली. तक्रारदाराने महतो याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता आवश्यक कागदपत्रांची यादी, विवाह नोंदणी फॉर्म आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावी लागेल. तसेच विवाह नोंदणीच्या कामासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. शिवाय, पैसे असल्यास यायचे अन्यथा माज्याकडे यायचे नाही, असेही बजावले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा ��सल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीवरून पोलिस उपअधीक्षक नरेश पारवे यांनी गोपनीय चौकशी केली असता महतोने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शनिवारी सदर येथील मनपा दवाखान्याबाहेर सापळा रचला. तडजोड केल्यानंतर महतोने साडेचार हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून महतोला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.\nPrevious articleदेवचंदजी केवट यांचे निधन\nNext articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरातील रेमडेसिवीरचा तुटवडा येणार संपुष्टात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्��वी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/shanaishwar-devasthan-tust/", "date_download": "2022-07-03T12:38:39Z", "digest": "sha1:YL2AE3MUXZGVWIB4OE2JX4WTCIP2XFGZ", "length": 2711, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Shanaishwar Devasthan Tust - Analyser News", "raw_content": "\nशनिशिंगणापूरचा चौथरा पुन्हा सर्वांसाठी खुला; ५०० रुपये देणगी शुल्क आकारणार\nअहमदनगर : शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आता इतर…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/book-review-of-go-pu-deshpande-by-randhir-shinde/", "date_download": "2022-07-03T10:55:30Z", "digest": "sha1:G3CTNU3YWSJNI2LQURQW2VTFRUSZVE2V", "length": 16331, "nlines": 188, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "राजकीय नाटक आणि गो. पु. - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » राजकीय नाटक आणि गो. पु.\nराजकीय नाटक आणि गो. पु.\nगो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा वेध घेण्यात रमेश साळुखे एका अर्थाने यशस्वी झाले आहेत.\nगो. पु. देशपांडे हे भारतीय पातळीवरील महत्त्वाचे नाटककार आहेत. राजकीय विचारांचे चर्चानाट्य लिहिणारे नाटककार म्हणून गो. पु. देशपांडे यांच्या नाट्यलेखनास असाधारण असे महत्त्व आहे. त्यांच्या विचारांवर आणि नाट्यदृष्टीवर समाजवादी – मार्क्सवादी दृष्टीचा खोलवर प्रभाव आहे.\nमहाराष्ट्राच्या अधोगतीशी आणि शतखंडिततेशी गो. पु. च्या नाटकांतील आशयस्वरूपाचा जवळचा संबंध आहे. प्रबोधनकाळाची उतरती कळा, विविध विचारदंद्वे, समाज अंतर्विरोध, समाजपरात्मता ते भाषाऱ्हासाची आशयसुत्रे त्यांच्या नाटकांतून अभिव्यक्त झाली आहेत. एकमय समाज घडवू पाहणाऱ्या काळानंतरच्या ऱ्हासपर्वाचे चित्र त्यांच्या नाटकांत आहे. भारती��� समाज, इतिहास, तत्त्वपरंपरेचे खोलवरचे भान आणि भाषारूपाची सूक्ष्म जाण त्यांच्या नाट्यलेखनातून अभिव्यक्त झाली आहे. त्यामुळे विचारनाट्य आणि राजकीय ‘चर्चानाट्य घडविण्याचे श्रेय गो.पु.देशपांडे यांच्याकडे जाते.\nजीवनातील अनुभव कवितेच्या रुपात\nया ग्रंथात रमेश साळंखे यांनी गो. पु. देशपांडे यांच्या नाट्यसृष्टीचा साक्षेपी असा वेध घेतला आहे. देशपांडे यांच्या नाट्यलेखनाची चिकित्सक मांडणी त्यांनी केली आहे. रमेश यांचा हा अभ्यास संहिताकेंद्री व वाङ्गयीन वैशिष्ट्यांना महत्त्व देणारा आहे. गो.पु.च्या नाटकांमधील गुणविशेषांची चर्चा करून त्यांच्या नाट्यकामगिरीचे स्वरूप त्यांनी नोंदविले आहे. लेखकाभ्यासाचा हा उत्तम असा नमुना-अभ्यास आहे. अर्थनिर्णयनाची अन्वेषक दृष्टी त्यामध्ये आहे. गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा वेध घेण्यात रमेश एका अर्थाने यशस्वी झाले आहेत. ‘समग्रतेचा विचार आणि संकल्पनांची मांडणी असलेल्या बुद्धिवादी नाटकांची देशपांडे यांनी निर्मिती केली. या परिदृश्यात रमेश साळुखे यांनी गो.पु. च्या नाट्य कामगिरीचा घेतलेला परामर्श महत्त्वाचा ठरतो.\nसमाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह\nIye Marathichiye NagariRamesh SalunkheRandhir Shindeइये मराठीचिये नगरीगो पु देशपांडेप्रा. रमेश साळुंखेमराठी साहित्यरणधीर शिंदे\nNeettu Talks : सामान्य सर्दीवर उपाय…\nटीम इये मराठीचिये नगरी\nकवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…\nमहादेव मोरेंना सलाम…पीठाक्षरं (भाग – २)\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ ��ाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/review-of-guni-sobat-shikuya-pradnya-vaze-gharpure-book/", "date_download": "2022-07-03T11:18:31Z", "digest": "sha1:UKQZQEKIIZDYBI4TW67HJRRYLPEDDDON", "length": 21898, "nlines": 198, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "'गुणीसोबत शिकूया' तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » ‘गुणीसोबत शिकूया’ तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन\n‘गुणीसोबत शिकूया’ तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन\nखरं तर छोट्याछोट्या गोष्टीतून मुलांचे मनोरंजन होईल व ज्ञानवर्धनही होईल या बालसाहित्याच्या मुळ हेतूशी ��्रामाणिक राहून प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी या पुस्तकाचे लेखन व मांडणी केल्याचे पानोपानी जाणवते.\nआदिमानवाच्या काळापासून माणसाने ज्ञानग्रहण करण्यास चित्र, रेखाचित्र या माध्यमांचा वापर केला. आजच्या आधुनिक युगातही ‘बोलकी चित्रे’ अर्थात कॉमिक्सची संकल्पना अफाट लोकप्रियता मिळवत आहे. मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तर आज विविध भाषेत कॉमिक्स उपलब्ध आहेत. – याच माध्यमाचा वापर करून मुलांचे सामान्य ज्ञान वाढावे, मुलांनी संस्कार शिकावे, अभ्यासाची गोडी वाढावी अशा पध्दतीची संकल्पना घेऊन लेखिका प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी ‘गुणी सोबत शिकूया’ या पुस्तिकेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यातील ‘आपण कुठे आहोत, घरी येणारी माणसं’ हे भाग आता वाचकांसाठी उपलब्ध आहेत.\nखरं तर छोट्याछोट्या गोष्टीतून मुलांचे मनोरंजन होईल व ज्ञानवर्धनही होईल या बालसाहित्याच्या मुळ हेतूशी प्रामाणिक राहून प्रज्ञा वझे- घारपुरे यांनी या पुस्तकाचे लेखन व मांडणी केल्याचे पानोपानी जाणवते. कोणताही फाफटपसारा न मांडता अगदी दैनंदिन बोलीभाषेचा वापर करून मुलांमध्ये वाचनाची व अवलोकनाची गोडी वाढावी असे लेखन या पुस्तिका मालिकेत झाले आहे.\nप्रत्येक घरात एक गुणी बाळ मुलगा, मुलगी रूपाने असतेच. त्याचाच विचार करून बहुधा लेखिकेने ‘गुणी’ या पात्राची रचना केली आहे. पुस्तक गुणीसारख्याच हुशार, चुणचुणीत, उत्साही, उद्योगी आणि जिज्ञासू मुला-मुलींच्या अथक प्रश्नांना सहज भाषेत उत्तर देणारे हे मराठीतील पुस्तक वाचनीय आहे. सौरभ उपळेकर आणि कौस्तुभ -उपळेकर यांनी ‘गणी’ सह संवाद कथेतील इतर पात्रांचे रेखाटलेली चित्रे आपल्याच घरातील सदस्यांशी मिळती जुळती वाटल्याने पुस्तक वाचताना एक आपुलकी वाटते.\n‘उजवा-डावा’ ,’पुढे-मागे’ हा आपल्याला रोज पडणारा प्रश्न किती सहजरित्या लेखिकेने समजावून सांगितला आहे. हे वाचताना लक्षात येते. ‘घरी येणारी माणसं’ या मालिकेत मुलांचे सामान्य ज्ञान कसे वाढवावे, लोकांची ओळख कशी करून द्यावी याचे शिक्षणच पालकांनाही मिळते. विनोदी पध्दतीने सहजज्ञान ग्रहण व्हावे असा लेखिकेचा हेतू असला तरी प्रसंगी पात्रांच्या तोंडी गंभीर प्रश्नही येतात. ‘कामवाली’ या पात्राचे, ओळख करून देताना शेवटी गुणीच्या तोंडी जो प्रश्न येतो तो भावनिक भाग सुंदर आहे.\n‘आई’ सखु मावश��ला ताप आला, तर तिच्या घरची कामं कोण करतं गं.. हा गुणीचा सवाल सर्वांनाच निरूत्तर करतो. एकंदरीत मुलांसाठी उपयुक्त अशी ही ‘गुणी’च्या संवाद कथा नक्कीच मुलांसह त्यांच्या पालकांना आवडण्यासारख्याच आहेत. लेखिकेचा सहज शब्दात लिहिण्याचा हातखडा असाच चालत राहावा व ‘गुणी’ च्या अनेक कथा वाचकांसमोर याव्यात याच शुभेच्छा हा गुणीचा सवाल सर्वांनाच निरूत्तर करतो. एकंदरीत मुलांसाठी उपयुक्त अशी ही ‘गुणी’च्या संवाद कथा नक्कीच मुलांसह त्यांच्या पालकांना आवडण्यासारख्याच आहेत. लेखिकेचा सहज शब्दात लिहिण्याचा हातखडा असाच चालत राहावा व ‘गुणी’ च्या अनेक कथा वाचकांसमोर याव्यात याच शुभेच्छा मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, वाचन वाढावे यासाठी ‘गुणीसोबत शिकूया’ हे परिक्षण पुस्तक महत्वाचे व वाचनीय ठरते.\nसुट्टीचे, सोहळ्यांचे दिवस जवळ येत आहेत. यावेळेस मुलांना एक वेगळी भेट द्यायची वाचनाकडे, थोडंसं अभ्यासाकडे घेऊन जायचं; पण त्यांना आवडेल अशा पद्धतीने वाचनाकडे, थोडंसं अभ्यासाकडे घेऊन जायचं; पण त्यांना आवडेल अशा पद्धतीने २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी गुणीसोबत शिकूया हा एक मस्त पर्याय आहे २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी गुणीसोबत शिकूया हा एक मस्त पर्याय आहे या पुस्तक मालिकेत छोट्या छोट्या चित्रकथुल्यांमधून एकेका विषयाची हसत खेळत ओळख करून दिली आहे; ज्याने मुलांना मराठी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण होईल. ‘घरी येणारी माणसं’ हे या मालिकेतील पहिलं पुस्तक. यात दूधवाले भैय्या, कामवाली मावशी, कुरियर दादा यांची ओळख करून देणाऱ्या आकर्षक, रंगीबेरंगी आणि मुलांना खिळवून ठेवणाऱ्या, कुतूहल जागवणाऱ्या अशा चित्रकथुल्या आहेत; ज्या कमीत कमी शब्दांत मुलांशी संवाद साधतात, त्यांचं आणि पुस्तकातल्या माणसांशी, गुणीच्या कुटुंबाशी नातं जोडतात. गुणीसोबत शिकूया – आपण कुठे आहोत या पुस्तक मालिकेत छोट्या छोट्या चित्रकथुल्यांमधून एकेका विषयाची हसत खेळत ओळख करून दिली आहे; ज्याने मुलांना मराठी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण होईल. ‘घरी येणारी माणसं’ हे या मालिकेतील पहिलं पुस्तक. यात दूधवाले भैय्या, कामवाली मावशी, कुरियर दादा यांची ओळख करून देणाऱ्या आकर्षक, रंगीबेरंगी आणि मुलांना खिळवून ठेवणाऱ्या, कुतूहल जागवणाऱ्या अशा चित्रकथुल्या आहेत; ज्या कमीत कमी शब्दा��त मुलांशी संवाद साधतात, त्यांचं आणि पुस्तकातल्या माणसांशी, गुणीच्या कुटुंबाशी नातं जोडतात. गुणीसोबत शिकूया – आपण कुठे आहोत या पुस्तकामधे स्थळ-दर्शक कथुल्या आहेत. पानभर चित्रं, एखाद-दुसरा संवाद, आणि तीन-चार पानांमधे एक गोष्ट सामावेल, अशाच प्रकारे याही पुस्तकाची रचना केली आहे. मुलं पाहता क्षणी चित्रांमधे रंगून जातील; त्यांना आपल्या परीने त्यातलं जग समजून घेऊ द्या. स्वतःच्या जगाशी त्यातलं सांधर्म्य शोधू द्या, चित्रांकडे बघत त्यांच्या त्यांच्या गोष्टी बनवून सांगू द्या. पालकांनी पुढे हळूहळू एकेक गोष्ट वाचून दाखवत मुलांची शब्दांशी, भाषेशी, पुस्तकातील गोष्टींची ओळख करून द्यायची आहे.\nप्रज्ञा वझे – घारपुरे\nपुस्तकासाठी संपर्क – 9480612643\nपुस्तकाचे नाव – गुणीसोबत शिकूया.\nलेखिका – प्रज्ञा वझे, घारपुरे\nकिंमत – १५० रू\nमुद्रक – इम्प्रेशन्स, बेळगाव\nपुस्तकासाठी संपर्क – 9480612643\nBasavraj KotgiBelgaumBelgaviIchalkarajiIye Marathichiye Nagaripradnya Vaze Gharpureइम्प्रेशन्स बेळगावइये मराठीचिये नगरीगुणी सोबत शिकूयाप्रज्ञा वझे घारपुरेबंगळूरूबसवराज कोटगीबालसाहित्यबेळगावीमनोरंजनातून शिक्षणमराठी साहित्य\nध्यान करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात \nऑगमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले पहिले भारतीय इंग्रजी पुस्तक\nटीम इये मराठीचिये नगरी\nनियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा\nभावगर्भ, अर्थगर्भ, चिंतनशील कवितासंग्रह\nअलवार ( प्रतिमा इंगोले)\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्��ज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/slider/27-07-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T12:18:08Z", "digest": "sha1:4NOO37OCQS3N4IOFBFKZ6AXCWUECXKWN", "length": 3809, "nlines": 75, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "27.07.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगड जिल्हयातील दरडग्रस्त तळीये गावाला दिली भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n27.07.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगड जिल्हयातील दरडग्रस्त तळीये गावाला दिली भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.07.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगड जिल्हयातील दरडग्रस्त तळीये गावाला दिली भेट\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/5747", "date_download": "2022-07-03T11:52:13Z", "digest": "sha1:KWVGH76OJ5B6VDQN3MZIUQ2VMWVXXOLD", "length": 13590, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "डॉ. नितिन राऊत | वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; ��ेंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome हिंदी डॉ. नितिन राऊत | वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती...\nडॉ. नितिन राऊत | वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरीत सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी\nमुंबई ब्यूरो : राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावुन घेण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी दिले.\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ‘महाजेनको’चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती प्रगतकुशल कृती समितीचे सभासद उपस्थित होते.\nऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे व करार पद्धतीच्या अंतर्गत मिळत असलेले मानधन देण्यात यावे. याचबरोबर कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परिक्षेसाठी विशेष प्रशिक्षण द्यावे अथवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्��ात यावे, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.\nज्या शेतकऱ्यांची चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी आहे, ते शेतकरी थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील वीज देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ.राऊत यांनी दिले.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleChandrapur | पुगलिया की याचिका पर कलेक्टर और मनपा आयुक्त से मांगा जवाब\nNext articleNagpur | एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीमुळे विकास कामांना नवी दिशा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/assessing-the-health-of-the-economy-based-on-gst-figures-would-not-be-conclusive/", "date_download": "2022-07-03T10:45:49Z", "digest": "sha1:6V4LDLJM2P7TUHQUGHGZII67UPGTQU2B", "length": 22349, "nlines": 222, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थकारण : जीएसटीवृद्धीचे वास्तव – Dainik Prabhat", "raw_content": "\nअर्थकारण : जीएसटीवृद्धीचे वास्तव\nकेवळ जीएसटीच्या आकड्यांवरून अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचे मूल्यमापन करणे संयुक्‍तिक ठरणार नाही. किंबहुना, आम आदमीला या आकड्यांशी देणेघेणेही नसते.\nसहा वर्षांपूर्वी 8 ऑगस्ट 2016 रोजी वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विधेयक संमत करण्यात आले आणि 1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात “एक देश एक कर’ या रचनेनुसार जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. देशभरात एकसमान करप्रणाली आणून काय साधणार, जीएसटी लागू झाल्यास महागाई वाढेल, विविध वस्तूंवर वेगवेगळी कर आकारणी कशी करणार, कमाल करमर्यादा असावी का, अशा एक ना अनेक प्रश्‍नांच्या मोहोळांना शांत करण्यासाठी जीएसटी काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. गेल्या सहा वर्षांमध्ये या नव्या करप्रणालीची अंमलबजावणी करताना काही अडचणी निश्‍चितपणाने आल्या; पण त्यांचे निराकरण वेळोवेळी केले गेले. जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वर्षांपासून चालत आलेले पारंपरिक कर रद्द होणार असल्यामुळे व्यापारी-उद्योजक वर्गातून याबाबत दिलासा व्यक्‍त करण्यात येत होता. पण आजची स्थिती पाहता जीएसटीमधील क्‍लिष्टपणामुळे हा वर्ग त्रस्त झालेला दिसत आहे. पण जीएसटीला विरोध म्हणजे पारदर्शकपणाला विरोध असे काहीसे चित्र सरकारने तयार करून ठेवल्यामुळे त्याविषयी फारसे बोलले जात नाही. तशातच जीएसटी संकलनाचे आकडे सातत्याने वाढत चालल्यामुळे सरकारकडून ही करपद्धती कशी यशस्वी आणि क्रांतिकारी ठरली आहे याचे कौतुकसोहळे सुरू आहेत.\nएप्रिल 2022 मध्ये वस्तू आणि सेवाकर जमा होण्याचा विक्रम झाला असून, जीएसटी संकलनाच्या रकमेने प्रथमच दीड लाख कोटींचा टप्पा ओलांडला. गेल्या महिन्याच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन एप्रिलमध्ये देशभरातून 1,67,540 लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला. 20 एप्रिल या एकाच दिवशी 57,847 कोटी रुपये 9.58 लाख व्यवहारांवरील जीएसटीच्या रूपात जमा झाले असून, ही एका दिवसातील उच्चांकी रक्‍कम आहे. जीएसटीची रक्‍कम सलग दहा महिने एक लाख कोटी रुपयांवर गेली आहे. ही बाब अर्थातच दिलासादायक असून कोविडच्या महासंकटाने दिलेल्या प्रचंड तडाख्यातून देशातील अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे निदर्शक म्हणून या आकड्यांकडे पाहिले जात आहे. तथापि, याची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. ही बाजू आहे महागाईची म्हणजेच दरवाढीची. जीएसटी हा कर वस्तू आणि सेवांच्या किमतीवर लावला जातो. त्यामुळे या कराची रक्‍कम ही वस्तू-सेवांच्या किमतीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, 100 रुपयांच्या वस्तूवर 12 टक्‍के जीएसटी आकारला जात असेल तर जीएसटी संकलनातील रक्‍कम ही 12 रुपये असते. साहजिकच, वस्तू-सेवांच्या किमती वाढल्या की आपोआपच जीएसटी करातून मिळणारी रक्‍कमही वाढते. म्हणजेच 100 रुपयांच्या वस्तूची किंमत 150 रुपये झाल्यास जीएसटी 18 रुपये जमा होईल. वस्तू-सेवांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यास त्याला आपण महागाई वाढली असे म्हणतो.\nआजवरचा जीएसटी संकलनाचा आलेख पाहिल्यास ज्या महिन्यात महागाई वाढलेली आहे त्या महिन्यात जीएसटी संकलनही वाढल्याचे दिसते. गेल्या महिन्यातीलच उदाहरण पाहिल्यास मार्च 2022 मध्ये जीएसटी करसंकलन 1.42 लाख कोटी या विक्रमी पातळीवर पोहोचले होते; त्याच महिन्यात घाऊक महागाईचा दर 14.55 टक्‍क्‍यांवर गेला होता; तर किरकोळ महागाईचा दरही 6.95 टक्‍के या 17 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेला होता. त्यामुळेच जीएसटी करसंकलनातील विक्रमी वाढ हे अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेचे किंवा अर्थव्यवस्था पूर्वस्थितीत येत असल्याचे किंवा औद्योगिक उत्पादन वाढत असल्याचे किंवा ग्राहकांची क्रयशक्‍ती वाढत असल्याचे निदर्शक म्हणून पाहू नये, असे काही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे असून ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही.\nरशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी 80 डॉलर प्रतिबॅरल वरून 110 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत उचल खाल्ली आहे. याचा परिणाम पेट्रोकेमिकल्सवर झालेला असून फार्मास्युटिकल पॅकेजिंग, ऑटोमोबाइल इंडस्ट्री, पेंट इंडस्ट्री, पॉलिमर आणि सिंथेटिक रबर यांसाठीचा कच्चा माल महागला आहे. आज बहुतांश उद्योगधंदे हे कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेत आहेत. सध्या विविध कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. ते पाहिले असता उत्पादन क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा शुद्ध नफा वाढत्या उत्पादनखर्चामुळे घटलेला दिसून येत आहे. याचा फटका शेअर बाजारात���ल या कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यावरही होत आहे. कारण नफा घटत चाललेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास चाणाक्ष गुंतवणूदकार धजावत नाहीत.\nदुसरीकडे, सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे अर्थकारण पुरते कोलमडून गेले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंवर जीएसटी आकारला जात नसला तरी त्याच्याशी संबंधित अन्य घटक महागल्यामुळे या वस्तूंचे-घटकांचे भाव वाढत जातात. त्याच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. त्यामुळे जीएसटी करसंकलनात झालेल्या विक्रमी वाढीबाबत दिलासा व्यक्‍त करताना किंवा राज्यकर्त्यांकडून आपली पाठ थोपटून घेतली जात असताना नागरिकांनी त्यावरून हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण या वाढीमध्ये महागाईचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. वस्तू आणि सेवांचे भाव कमी झाल्यानंतर जर जीएसटी संकलन नव्या उच्चांकी पातळीवर गेलेले दिसले, तर त्याला खऱ्या अर्थाने यश म्हणता येईल.\nदुसरी गोष्ट म्हणजे जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर झाली त्याच दिवशी “सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने केलेले निरीक्षणही प्रसिद्ध झाले असून त्यानुसार देशातील बेरोजगारीचा दर 7.83 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. अर्थव्यवस्था रुळावर येण्याची मंदावलेली गती आणि देशांतर्गत मागणीतील अनुत्साह यांमुळे बेरोजगारी वाढत असल्याचे निरीक्षण या संस्थेने नोंदविले आहे. हे वास्तव आहे. गगनाला भिडलेली महागाई कमी व्हावी आणि रोजगाराच्या शोधार्थ फिरणाऱ्या हातांना काम व पुरेसा दाम मिळावा ही त्याची प्रामाणिक अपेक्षा असते. खरे पाहता देशाचा नागरिक म्हणून ही अपेक्षा म्हणजे त्याचा अधिकारच असतो. पण त्याचीही पूर्तता होत नसल्याने येणाऱ्या वैफल्यावर जीएसटीचे वाढलेले आकडे हे औषध ठरू शकत नाही.\nसारांश, प्रगतीचे, विकासाचे दावे करत असताना त्याचा गाभा काय असायला हवा याचे भान दावेकऱ्यांनी बाळगायला हवे. अन्यथा त्यातील फोलपणा जनतेच्या समोर आल्यावाचून राहात नाही.\nजीएसटी काऊंसिलची महत्वाची बैठक ; काय होऊ शकते स्वस्त काय होईल महाग \nअग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील\nकटाक्ष : फुले का पडती शेजारी\nनोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n‘ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीसांवर आली’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/news/", "date_download": "2022-07-03T11:23:15Z", "digest": "sha1:FPFHDLRV4JFLX6GC74JHAI3VIAESCVUH", "length": 11601, "nlines": 161, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "बातमी", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nबीजिंग ब्यूरो आंतरराष्ट्रीय मेल ऑपरेशन आणि साथीच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रणाची तपासणी करतो\nअलीकडेच, बीजिंग पोस्ट प्रशासनाच्या उपसंचालकांनी आंतरराष्ट्रीय आयात आणि निर्यात मेलच्या कार्यवाहीची तपासणी करण्यासाठी एअर मेल प्रोसेसिंग सेंटरकडे एका पथकाचे नेतृत्व केले आणि आंतरराष्ट्रीय इन्कच्या निर्जंतुकीकरण आणि साथीच्या आजाराच्या तपासणीवर लक्ष केंद्रित केले ...\nजागतिक साथीच्या ताज्या बातम्या\n21 रोजी, जगात 180,000 पेक्षा अधिक नवीन भर पडली, उद्रेकानंतरचा सर्वात दिवस. 22 व्या स्थानिक वेळी, डब्ल्यूएचओच्या आरोग्य आपत्कालीन प्रकल्पाचे प्रमुख मायकल रायन म्हणाले की मोठ्या लोकसंख्येसह अनेक देशांमध्ये न्यू कोरोनरी न्यूमोनियाचा प्रसार ...\n'सेकंड पीक' ची चेतावणी कोण\nजागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सोमवारी चेतावणी दिली की, ज्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे, तेथे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच उपाययोजना केल्यास ते त्वरित दुसर्‍या शिखरावर जाऊ शकतात. डब्ल्यूएचओ हेल्थचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. मायकेल ���े. र्यान ...\nरशियाच्या कन्फर्म्ड कोरोनाव्हायरस प्रकरणे टॉप 200,000\nरशियामध्ये कोरोनाव्हायरस असल्याची पुष्टी झालेल्या लोकांची संख्या 200,000 ओलांडली आहे, अशी माहिती आरोग्य अधिका by्यांनी स्थापित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीत रविवारी झाली. ला ११ मध्ये ११,०१२ चाचणीनंतर सकारात्मक वाढलेल्या एकूण घटनांची संख्या २०,, 6888 वर वाढली ...\nAntiन्टीबॉडी चाचणीची वास्तविकता तपासणीः आम्ही विचारपूर्वक पुढे कसे रेस करू\nचाचणी पुन्हा उघडण्यासाठी की असू शकते, परंतु काहीपेक्षा जास्त निंदा आणि अंडरडेलिव्हर. कोरोनाव्हायरस या कादंबरीमुळे अमेरिकी सरकारचे अधिकारी प्रतिबंध कमी करण्याच्या दृष्टीकोनातून योग्य पाऊले उचलायला सुरूवात करत असताना अँटीबॉडीच्या चाचण्या सामान्य स्थितीत परत येण्याची गुरुकिल्ली ठरली आहेत. या विशिष्ट टी ...\nअवरक्त थर्मामीटर \"अनुपलब्ध\" आहे\nहे प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून आढळले आहे की इन्फ्रारेड थर्मामीटरची किंमत केवळ 100-200 युआन असली तरी ती पूर्णपणे संपली नाही. खरेदीसाठी \"अंतिम पेमेंट-डिलिव्हरीच्या डिपॉझिट-पेमेंटचे पैसे\" प्रक्रियेमधून जाणे आवश्यक आहे. A च्या आधी पाठविले ...\nआपल्याला फॅमिली डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आहे का\nअलिकडच्या काळात फ्लू वाढतच गेला आहे. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या सुश्री वांगला खोकला आणि नाक वाहू लागला होता, असा विचार करून तिला \"मारहाण झाली.\" कारण त्यांना पोटातल्या मुलांविषयी काळजी वाटत असल्यामुळे ते औषध घेण्याची हिम्मत करीत नाहीत; त्यांना क्रॉस इन्फेक्टोची भीती वाटते ...\nआमच्या कंपनीने विविध घटकांना साहित्य दान केले\n25 फेब्रुवारी रोजी दुपारी हेबी एविडन्स-बेस्ड मेडिकल टेक्नॉलॉजी कंपनी लि. ने साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लढा देण्यासाठी तापमान मोजण्यासाठी दरवाजा, एक तापमान माप करणारा स्तंभ, 1,000 मास्क आणि 10 सेटचे अलगाव कपडे दान दिले. ..\nमदतीसाठी पहात आहोत, इटली-हेबेई लोक कृतीत मदत करत आहेत\nचिनी मथळे · हेबेई: नवीन कोरोनाव्हायरस प्रचंड उमटत आहेत आणि साथीचे रोग आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरत आहेत. 23 मार्च रोजी 23:00 पर्यंत, इटलीमध्ये एकूण 59,138 रुग्णांचे निदान झाले आणि एकूण 5,476 मृत्यूमुखी पडले, ज्यामुळे परदेशात हा सर्वात गंभीर उद्रेक झाला आहे. गु ...\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चा��गझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/naxals-attack-crpf-convoy-3-young-martyrs/", "date_download": "2022-07-03T11:30:22Z", "digest": "sha1:TCMNHDQWK2UVULVWSEDLB26TEOSTSBAM", "length": 8127, "nlines": 68, "source_domain": "analysernews.com", "title": "सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद", "raw_content": "\nसीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद\nनौपाडा (ओडिशा) : छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील नौपाडा जिल्ह्यात आज मंगळवारी केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. मृतांमध्ये दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे जवान रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांना सुरक्षा देत असताना अचानक नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.\nप्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (२१ जून) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफच्या जवानांचे पथक ओडिशा राज्यातील नौपाडा जिल्ह्यात रस्ते बांधणीचे काम करीत असलेल्या लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी निघाले होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सुधारित आणि क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहाय्यक उपनिरीक्षक शिशुपाल सिंग, शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.\nयापूर्वी छत्तीसगड राज्यात वर्षभरापूर्वी विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये २२ जवान शहीद झाले होते. त्यानंतर २०० ते ३०० नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवादी कमांडर हिडमाला पकडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गेले होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी तीन बाजूंनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला व रॉकेट लाँचरही सोडले होते. तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.\nमध्य प्रदेशात ती��� नक्षलवाद्यांचा खात्मा\nदरम्यान, सोमवारी (२० जून) मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या तिघांवरही एकूण ३० लाखांहून अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलेचाही समावेश होता.\nराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षांकडून उमेदवारी\nआमदारांचे बहुमत असेल तरच गटनेत्याची हकालपट्टी करता येते : सुधीर मुनगंटीवार\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathistatus.com/marathi-status/chanakya-niti-marathi", "date_download": "2022-07-03T11:18:34Z", "digest": "sha1:FTZ2YM4MHIIZACKABKRTKTN2BQP3ZZAR", "length": 6815, "nlines": 126, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "CHANAKYA NITI Marathi Collection - Read 100+ More Best Quotes", "raw_content": "\nनियती म्हणजे केवळ योगायोग नाही,\nती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..\nबुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो.\nसर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.\nअसे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…\nजो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून,\nचिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही.\nझालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही..\nभूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल,\nत्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे.\nआपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत\nयासाठी दक्ष राहिले पाहिजे…\nज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला.\nभूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात.\nगेलेला काळ चांगला होता की वाईट\nगेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही.\nत्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका…\nलग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो,\nतो सर्व सुख-सुविधा प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर���व प्रकारे काळजी घेते.\nपरंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख-संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते…\nया काळातच समजते की, पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर\nजे लोक पैशाचा जास्त मोह करतात,\nते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत…\nया लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो.\nपाहिले पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता.\nपैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल\nयाची नेहमी भीती वाटत राहते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/m-k-sheep-farm-pune/", "date_download": "2022-07-03T11:06:01Z", "digest": "sha1:LY7ZGVLY34FUCAIFL2KUF5XIYORB2G77", "length": 5097, "nlines": 118, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "M k मेंढी फार्म - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nM k मेंढी फार्म\nजाहिराती, पशुधन, पुणे, महाराष्ट्र, विक्री, हवेली\nPrize : 320 रू प्रति किलो (जीवंत वजन रेट)\nM k मेंढी फार्म\nआमच्याकडे ऊत्तम प्रतीचे मेंढीचे नर मिळतील\nअधिक माहितीसाठी संपर्क : 8801260126\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: आळंदी, हवेली, पुणे\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPrevious6 एकर पांढरी शतावरी व 1 एकर पांढरी शतावरीच्या ओल्या मुळ्या विकणे आहे नाशिक\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/I0Z575.html", "date_download": "2022-07-03T11:31:07Z", "digest": "sha1:JDPCHDUYWGYQ5QNVO3YVYF5VB3KED3MR", "length": 9386, "nlines": 69, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पोषण आहारात अपहार, अंगणवाडी सुपरवायझरला रंगेहात पकडले", "raw_content": "\nमुख्यपृष्ठपोषण आहारात अपहार, अंगणवाडी सुपरवायझरला रंगेहात पकडले\nपोषण आहारात अपहार, अंगणवाडी सुपरवायझरला रंगेहात पकडले\nपोषण आहारात अपहार करताना अंगणवाडी सुपरवायझरला रंगेहात पकडले\nमहिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई ; मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nप्रशासकीय कारवाई करण्याचे ठाणे ���िल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे निर्देश\nअंगणवाडी मार्फत सहावर्षाखालील बालक, स्तनदा माता, गरोदर माता यांना पूरक पोषण आहार वाटप केला जातो. कोव्हिडच्या काळात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुका पोषण आहार वाटप करण्यात येत होता. अंगणवाडीतील बालकांना वाटप केला जाणारा सुका पोषण आहाराचे पॅकेट टेम्पोतून विक्रीसाठी घेऊन जाताना कल्याण तालुका एकात्मिक विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका ( सुपरवायझर ) सुषमा घुगे यांना निळजे हद्दीत सापळा रचून पकडण्यात आले. मसूर, चणा, तेल, गहू, तांदूळ, मीठ, हळद, आदि पदार्थांची पाकिट यामध्ये होती. सुमारे ५९ हजार ८१३ इतक्या किमतीचा पकडण्यात आलेला हा मुद्देमाल आहे.\nमानपाडा पोलिस ठाण्यामध्ये भादवी कलम 409 आणि 420 प्रमाणे पकडण्यात आलेल्यावर गुन्हे दाखल करण्यात आला. 59 हजार 813 रकमेचा मुद्देमाल जप्त करत शनिवारी उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. संबधित पर्यवेक्षिकीवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. संबधित पर्यवेक्षिका अपहार करत असल्याची माहिती प्राप्त झाल्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या आदेशांनुसार महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे, बालाजी कोरे यांच्या साथीने शनिवारी मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. चौरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डांबरे यांच्या टिमच्या सहकार्यने सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी प्रशासनास सहकार्य केले.\nघडलेल्या प्रकारात दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश मी दिलॆ आहेत. यापुढे देखील असाप्रकारे गैरकाम करण्यावर कडक कारवाई केली जाईल. -\n---- हिरालाल सोनवणे (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. या विभागाचा विभाग प्रमुख या नात्याने पुढील काळात असे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जाईल. दोषींवर कारवाई झालेली आहेच. या घ���नेतून इतरांना देखील वचक बसेल.\n--- संतोष भोसले महिला व बाल विकास अधिकारी\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/6852", "date_download": "2022-07-03T12:33:05Z", "digest": "sha1:TPYUSLC2SH6FGQ56RFS7TTRWOOISFXLS", "length": 37104, "nlines": 434, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "स्केल प्रकल्पअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमध��ल सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्त��� करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome गोंदिया स्केल प्रकल्पअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण\nस्केल प्रकल्पअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण\nविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6852*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-भंडारा : खेळातून शिक्षण व जीवन कौशल्य विकास साधला जावा म्हणून मॅजिक बस इंडिया फाउंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण नुकत���च पार पडले.\nमागील पाच वषार्पासून ही संस्था भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून भंडारा तालुक्यात मागील आठ महिन्यांपासून 6 वी ते 9 वीच्या मुलांसोबत काम करत आहे. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुलांमध्ये जीवन जगण्याचे कौशल्य विकसित व्हावे या उद्देशांना घेऊन संस्था शाळांसोबत काम करत आहे. खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्य विकसित व्हावे यासाठी काळात कोविडचे सर्व नियमांचे पालन करुन गावा गावात जाऊन संस्थेच्या शाळा सहाय्यक अधिकारी यांनी सत्र राबवून कोविड विषयक जनजागृती करीत आहे.\nदि.02 फेब्रु. ते 05 फेब्रु. दरम्यान भंडारा तालुक्यातील 6 वी ते 9 वीच्या वगार्तील प्रत्येक शाळेतून 2 शिक्षक याप्रमाणे तालुक्यातील एकूण 177 शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.\nयात भंडारा तालुक्यातील एकूण 11 केंद्रातील शिक्षक सहभागी होते. या 4 दिवसीय प्रशिक्षणात खेळातून शिक्षण- जीवन कौशल्य विकास याचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. सदर प्रशिक्षण कोविड 19 चे पालन करूनच घेण्यात आले. सुरक्षित अंतर पाळले जावे या दृष्टीने एकूण 5 केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच चारही दिवस नियमित मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या टीम कडून थमार्मीटर व आॅक्सीमीटर ने तपासणी करून तसेच हातांना सॅनीटायझर लावूनच प्रशिक्षण केंद्रात प्रवेश दिला जात होता.\nखेळाच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या दृष्टीने जीवन कौशल्यविकास सत्र शाळेत राबविण्यासाठी 4 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. १) प्रत्येक मुला-मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करावे. २)मुलांनी स्वत:च्या उपजीविकेचे साधन स्वत: निर्माण करणे. या उद्देशांवर स्केल प्रकल्प अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले. यात चैतन्य हायस्कुल\nयेथे मानेगाव बाजार,पहेला, डावडीपार बाजार,वाकेश्वर या केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.\nप्रशिक्षण यशस्वीरीत्या व्हावे यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत पाचही प्रशिक्षण केंद्रांवर सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. समारोपीय कार्यक्रमात केंद्र प्रमुख प्रमोदकुमार अणेराव सर यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी स्केल प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निकी प्रेमानंद, प्रशिक्षक मंगेश कांबळे, तालुका व्यवस्थापक विशाल कुंभक��्ण तसेच शाळा सहाय्यक अधिकारी वी.वी.हटवार मॅडम ररड निशा शामकुवर, ललित पानतावणे व समुदाय करिश्मा अनामिका मने व करिश्मा थोटे समन्वयक आदि उपस्थित होते.\nPrevious articleदक्षिण नागपूर प्र. क्र. ३४ येथील शिवशक्तीनगरात शेडचे उद्घाटन\nNext articleलाखांदूरचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात -ट्रॅक्टर मालकाकडून 10 हजार मागीतली लाच\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ��ाजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9976", "date_download": "2022-07-03T11:09:34Z", "digest": "sha1:RQQSUVB7AZQXYBQB2NSWV66CUL5HSHOA", "length": 33039, "nlines": 430, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मल्टिनॅशनल कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून 50 लाखाचे योगदान | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युव�� ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome आरोग्य मल्टिनॅशनल कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून 50 लाखाचे योगदान\nमल्टिनॅशनल कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून 50 लाखाचे योगदान\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9976*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nमल्टिनॅशनल कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून 50 लाखाचे योगदान\nविदर्भ वतन, नागपूर : विवेकानंद मेडिकल मिशन खापरी वर्धा रोड आणि किसान सेवा शिक्षण मंडळ खुमरी कळमेश्वर यांना पार्कर हॅनिफिन इंडिया प्रा. लिमिटेड यांच्यातर्फे 50 लाखाचे योगदान देण्यात आले.\nनागपूर कापोर्रेट सामाजिक जबाबदारी उरफ अंतर्गत बाजारगाव अमरावती रोड नागपूर पार्कर हॅनिफिन इंडिया प्रा. लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनी द्वारा किसान सेवा शिक्षण मंडळ खुमरी कळमेश्वर यांना १० लाख तर विवेकानंद मेडिकल मिशन खापरी वधार्रोड, यांना ४० लाखाचा चेक मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते चेक देण्यात आला. याप्रसंगी कळमेश्वर चे सदस्य दिलीप डाखोळे आणि मल्टिनॅशनल कंपनीतील मॅनेजर सचिन पुराणिक व व्यवस्थापक विवेक घोडवैद्य उपस्थित होते.\nPrevious articleनिधन वार्ता – श्री सारंग अनिलजी बनोदे\nNext articleशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढणार\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वार��� संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/bjp-leader-shrikant-bhartiy/", "date_download": "2022-07-03T11:08:35Z", "digest": "sha1:5HAYMDJILK2NTSDDXZPZTH372QHNXGEH", "length": 2773, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Bjp Leader Shrikant Bhartiy - Analyser News", "raw_content": "\nAnalyser team महाराष्ट्र मुंबई राजकारण\nविधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात\nमुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज (सोमवार) सकाळी ९ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. महाविकास…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/fraud-by-government-and-mhada-in-aurangabad-petition-filed-by-nitin-bagdiyan-in-fraud-bench-129959023.html", "date_download": "2022-07-03T12:46:34Z", "digest": "sha1:6VYSNAEMZB5FDG3QCTESNLJZDCYQ2AOP", "length": 6490, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "औरंगाबादेत संपलेल्या बांधकाम परवानगी आधारे शासन, म्हाडाची फसवणूक, प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला | Fraud by Government and MHADA in Aurangabad Petition filed by Nitin Bagdiyan in Fraud Bench - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनितीन बगाडियाविरोधात याचिका:औरंगाबादेत संपलेल्या बांधकाम परवानगी आधारे शासन, म्हाडाची फसवणूक, प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला\nशहरातील बांधकाम व्यावसायिक आणि क्रेडाई औरंगाबादचे अद्यक्ष नितीन बगडीया यांनी नगर भूमापन कार्यालयमधील बनावट कागदपत्रांच्या आधारे पन्नालाल नगरातील प्राईड व्हेंचरच्या बांधकामाची परवानगी मिळविली. मुदत संपलेल्या बांधकाम परवानगीचा आधार घेऊन शासन आणि म्हाडाची फसवणूक केली. याविरोधात अ‍ॅड. महेश कानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्या. सारंग व्ही. कोतवाल आणि न्या. भरत देशपांडे यांनी राज्यशासन, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जागेचे मूळ मालक आणि बांधकाम व्यावसायीक क्रेडाई अध्यक्ष नितीन बगडीया यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला ठेवण्यात आली आहे.\nमहापालिकेने बांधकाम व्यावसायीक नितीन बगडिया यांच्या पन्नालाल नगर येथील प्राईड व्हेंचर या साईटच्या गृहनिर्माण संकुलास बनावट कागदपत्रांआधारे परवानगी दिली असल्याचे खंडपीठात दाखल याचिकेत नमूद केले आहे. मुदत संपलेल्या बांधकाम परवानगीचा आधार घेऊन 20 ऑगस्ट 2018 रोजीच्या शासन निर्णयाची अवहेलना केली. शासनाच्या नियमानुसार म्हाडासाठी 20 टक्के राखीव जागा ठेवण्याच्या नियमाला तिलांजली दिल्याचे याचिकेत नमूद केले आहे. याद्वारे शासन आणि जनतेची एकप्रकारे फसवणूक केल्याचे म्हटले आहे. बांधकामासाठी नाल्याची जागा अतिक्रमीत केलेली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महेश कानडे यांनी प्रकरणात मनपा आयुक्त आणि शहराचे पोलिस आयुक्त यांना रितसर तक्रार दिली होती. संबंधित तक्रारीची दखल घेतली नसल्याने खंडपीठात धाव घेण्यात आली. प्रकरणात राज्यशासन, मनपा व पोलिस आुक्त, जागेचे मूळ मालक रामचंद्र वकील आणि बांधकाम व्यावसायीक नितीन बगडिया यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्ते महेश कानडे यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन त्रिभुवन यांच्यासाठी अ‍ॅड. बि. एल. सगर किल्लारीकर यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने एस. डी. घायाळ यांनी बाजू मांडली.\nइंग्लंड 189 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/nrhms-she-building-will-come-into-use-security-guards-to-be-appointed-zilla-parishad-ceo-129945644.html", "date_download": "2022-07-03T11:45:45Z", "digest": "sha1:2XG2EKZZS5GZIMMM7RIL7HKE2MQNGF7N", "length": 4636, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "एनआरएचएमची ‘ती’ इमारत वापरात येणार; सुरक्षारक्षक नेमणार : जिल्हा परिषद सीईओ | NRHM's 'she' building will come into use; Security guards to be appointed: Zilla Parishad CEO |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवापरात येणार:एनआरएचएमची ‘ती’ इमारत वापरात येणार; सुरक्षारक्षक नेमणार : जिल्हा परिषद सीईओ\nशहराबाहेर असलेली गैरसोयीची ठरलेली नवीन शासकीय इमारत वापराविना पडून आहे. याबाबत तातडीने माहिती घेऊन ही इमारत शासकीय कामासाठी वापरात आणणार असून, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.\nशहराला लागून असलेल्या सावखेडा शिवारात गिरणा पंपिंग रस्त्यावर राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन अंतर्गत ६५ लाख रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वीच इमारतीतील सर्व साहित्य चोरीला गेले आहे. ज्या आरोग्य विभागाला ही इमारत औषध साठ्यासाठी देण्यात आली होती, त्या विभागाने तेथे जाण्यास नकार दिला आहे. दरम्यान, शासकीय वास्तू वापराविना पडून असल्याने चोरट्यांचे आश्रयस्थान झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने दखल घेऊन ही इमारत वापरात आणणार असल्याची म्हटले आहे. या इमारतीची पाहणी करून तेथे दुरुस्ती करून सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे ते म्हणाले.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/7642", "date_download": "2022-07-03T12:23:26Z", "digest": "sha1:IXTYP7DX4X422RRN3PJB6JEIK5DY5J5R", "length": 9698, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा पाककृती दररोज तयार करतात अंगणवाडी सेविका वैशाली कातकाडे पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा पाककृती...\nराष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा पाककृती दररोज तयार करतात अंगणवाडी सेविका वैशाली कातकाडे पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.\nनाशिक : दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ सर्वत्र साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रकानुसार आयोजन केले जाते आहे..पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी जन आंदोलन उभारले जात आहे..यात विविध थीमवर आधारीत उपक्रम राबवून कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता सोशल मिडियाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनजागृती केली जात आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत मनमाड नगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या अंगणवाडी केंद्र क्र.६८ मनमाडच्या अंगणवाडी सेविका वैशाली कातकाडे या पोषण महिन्याचे औचित्यसाधून लाभार्थींना पोषणासाठी उपयुक्त ठरणारी अशी दररोज एक पाककृती बनवून त्या व्हाट्सअपगृपद्वारे पालकांपर्यंत पोहोचवत आहेत..सदर पाककृती सोशल मिडियावर व्हायारल केल्या जात आहेत.जेणेकरुन इतर नागरिकांनाही याचा फायदा व्हावा…वैशाली कातकाडे या फक्त पाककृतीच तयार करत नसून त्या पाककृतीची सविस्तर माहिती, त्यासाठी लागणारे साहित्य, पाककृतींचा लाभार्थींना होणारा फायदा याबाबीही त्या सर्वांपर्यंत सोशल मिडियाद्वारे मेसेज करुन पोहोचवत आहेत.यासर्व पाककृती स्थानिक पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या वापरुन बनविल्या जाताता..ह्या पाककृतींद्वारे लाभार्थी/पालकांना स्थानिक पदार्थांचा आहारात वापर व उपयोग याबाबीही पटवून दिल्या जात आहेत..वंदना नारखेडे यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.\nPrevious articleराष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी नाशिक-२ प्रकल्पाने जनजागृती करणेकरिता तयार केलेल्या व्हिडिओंमध्ये विविध वेशभूषा साकारणा-या अंगणवाडी केंद्र क्र.१ च्या कर्तव्यदक्ष अंगणवाडी – सेविका पुष्पा वडजे\nNext articleडिजिटल मिडीया आणि नवा कायदा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/ganesh-hi-tech-nursery/", "date_download": "2022-07-03T11:28:14Z", "digest": "sha1:TQB4Q5ZO5HLGPJ2H5YDLEMCMLYHPLC7Q", "length": 5396, "nlines": 123, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "गणेश हायटेक नर्सरी - कृषी क्रांती", "raw_content": "\nकृषी प्रदर्शन, जाहिराती, नर्सरी, पुणे, विक्री\nमहाराष्ट्रातील नामांकित पपई नर्सरी\nखालील प्रमाणे असलेली पपई ची रोपे खात्रीशिर मिळतील मिळतील.\nपपई :- तैवान 786\nपपई च्या रोपांची बुकिंग सुरु आहे.\nName : गणेश हायटेक नर्सरी\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousमाउली सेंद्रिय लेंडी पावडर कोकोपीट युक्त कंपोस्ट खत मिळेल\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे ���ंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/DZCPLH.html", "date_download": "2022-07-03T11:29:14Z", "digest": "sha1:KC2WJIQP3YHHCONDLBMQJYJS7OUZPKX3", "length": 6912, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "माझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहिमेला टिटवाळ्यात सुरवात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमाझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहिमेला टिटवाळ्यात सुरवात\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहिमेला टिटवाळ्यात सुरवात\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहिमेला टिटवाळ्यात सुरवात\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेला टिटवाळात सुरवात झाली असून,हि मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश कं, डो, म, पालिकेने त्या, त्या, आरोग्य विभागाला दिले आहे त्याअंतर्गत हि मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी मांडा टिटवाळ्यातील आरोग्य विभाग,आरोग्य कमँचारी डॉ तृणाली महातेकर, रविराज गायकवाड, सौ सुवणाँ चौधरी, सौ मिरा हणमंते, सौ माया गडसे आदि कमँचारी आणि आरोग्य अधिकारी यांनी पुढाकार घेऊन मोहिमेला यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे.\nकोवीड वर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येणार असून या मोहिमेत संशयास्पद कोवीड तपासणी व रुग्णांना उपचार, अति जोखीमेचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोवीड १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण रुग्णांचे ग्रृहभेटिदृवारे संरक्षण, कोवीड तपासणी, आदि प्रमुख उद्दिष्टे या योजनेत असणार आहेत या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सवँक्षण करण्यात येणार आहे या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन कुटुंबांचे सवँक्षण करण्यात येणार आहे या साठी आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे या साठी आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नागरिकांचा सहभाग व प्रतिसाद महत्त्वाचा असून, नागरिकांनी कुटुंबाची निःसंकोचपणे माहिती देणे आवश्यक आहे हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नागरिकांचा सहभाग व प्रतिसाद महत्त्वाचा असून, नागरिकांनी कुटुंबाची निःसंकोचपणे माहिती देणे आवश्यक आहे या मोहिमेअंतर्गत कोवीड वर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाला तपासणीसाठी साह्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन मांडा टिटवाळ्यातील आरोग्य विभागाने व्यक्त केले\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%B8/", "date_download": "2022-07-03T12:25:45Z", "digest": "sha1:MWZ7OQLOQVHAHZNVQYFWJN2ZSJLKVVP2", "length": 29319, "nlines": 208, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "ऑनलाइन पॅलॉस माइंडफुलनेस एमबीएसआर प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय", "raw_content": "\nऑनलाइन पॅलॉस माइंडफुलनेस एमबीएसआर प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय\nमाइंडफुलनेस ही त्या क्षणी उद्भवणार्‍या संबंधित भावनांचे मूल्यमापन न करता वर्तमान क्षणी चेतना आणण्याचा एक शिकलेला सराव आहे. हे बौद्ध तत्त्वज्ञानात रुजलेल्या शेकडो ध्यान तंत्रांपैकी एक आहे. त्यात असे म्हटले आहे की जोपर्यंत आपण त्यांच्याशी संलग्न होत नाही तोपर्यंत भावना आपल्यावर सामर्थ्य ठेवत नाहीत. जर आपण शांत राहिलो आणि आपली शांतता राखली तर ते पातळ हवेत विखुरतात.\nमाइंडफुलनेस एमबीएसआरची अनेक पर्यायी तंत्रे पॅलॉस माइंडफुलनेसवर ऑनलाइन उपलब्ध आहेत जी पारंपारिक एमबीएसआर प्रशिक्षणासोबत किंवा स्वतंत्रपणे वापरली जाऊ शकतात. त्यांच्याबद्दल अधिक तपशीलवार वाचा.\nपॅलॉस माइंडफुलनेस पर्यायी एमएसबीआर प्रशिक्षणाची संपूर्ण यादी\nकाही विशिष्ट माइंडफुलनेस व्यायाम आहेत जे दीर्घकालीन ताण आणि इतर संबंधित समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी वैकल्पिकरित्या केले जाऊ शकतात. ते माइंडफुलनेस तंत्रांसारखेच आहेत परंतु क्लासिक पॅलॉस माइंडफुलनेस थेरपीपेक्षा भिन्न आहेत.\nपॅलॉस माइंडफुलनेस (माइंडफुलनेस-आधारित ताण कमी करणे) हे प्रशिक्षित एमबीएसआर प्रशिक्षक डेव्ह पॉटर यांनी शिकवलेले मानसोपचाराचे ऑनलाइन तंत्र आहे. त्याची स्थापना जॉन कबात-झिन यांनी विद्यापीठात केली होती च्या मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल . ज्या रुग्णांनी औषधांना प्रतिसाद देणे बंद केले होते अशा रूग्णांवर त्यांनी हे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या दृष्टीकोनात ते खूप यशस्वी झाले.\nतणाव कमी करण्यासाठी माइंडफुलनेस वापरणे\nहे तणाव-कमी करण्याचे तंत्र माइंडफुलनेस-आधारित तणाव कमी (MBSR) म्हणून ओळखले जाते. हळूहळू, एमबीएसआरला लोकप्रियता मिळाली आणि क्लिनिकल मानसशास्त्रज्ञांमध्ये ते एक अतिशय प्रभावी ताण-व्यवस्थापन साधन बनले.\nPalouse माइंडफुलनेस कसे कार्य करते\nत्याची तत्त्वे बौद्धिक मानसिकतेच्या शिकवणीवर आधारित आहेत, जिथे तुम्हाला तुमचे विचार, संवेदना आणि शरीराच्या भावनांबद्दल जागरुक व्हावे लागते. एखाद्या व्यक्तीला आजूबाजूच्या घडामोडींवर प्रतिक्रिया न देता केवळ सर्व भावनांचे निरीक्षण करण्यास शिकवले जाते.\nPalouse माइंडफुलनेस खरोखर कार्य करते का\nआता प्रश्न पडतो, ”पॉलॉस माइंडफुलनेस-आधारित ताण कमी करणे हे एक कायदेशीर तंत्र आहे का” याचे उत्तर होय आहे; हे अस्सल आहे कारण अनेक क्लिनिकल चाचण्यांनी ताण कमी करणे, राग नियंत्रित करणे आणि इतर स्व-तिरस्काराच्या समस्या आणि जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यात त्याची प्रभावीता सिद्ध केली आहे.\nPalouse माइंडफुलनेस पद्धत काय आहे\nहे मूलत: आठ-आठवड्याचे ऑनलाइन किंवा प्रशिक्षित प्रशिक्षकाद्वारे मानसिकता-आधारित तणाव कमी करण्याचे तंत्र शिकण्याचा आभासी मोड आहे. हे विशेषतः त्यांच्यासाठी डिझाइन केले आहे ज्यांना शारीरिक वर्गात जाणे कठीण आहे. हे कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय विनामूल्य आहे. वाचन साहित्य ऑनलाइन विनामूल्य उपलब्ध आहे; म्हणून ते स्व-गती आहे. ते तुमच्या आवडीच्या भाषेत उपलब्ध आहे. वेबपृष्ठावर एक अनुवादक बटण आहे जे आपल्याला आपल्या आवडीची भाषा निवडण्याची परवानगी देते. अतिरिक्त प्लस पॉइंट असा आहे की तुम्हाला जगभरातील नजीकच्या मानसोपचारतज्ज्ञांची विविध व्याख्याने ऐकायला मिळतात, तर वैयक्तिक वर्गांमध्ये तुम्हाला फक्त एका प्रशिक्षकाद्वारे शिकवले जाते.\nPalouse MBSR पद्धतीचे मुख्य घटक\n“”शारीरिक आणि भावनिक वेदनांसाठी ध्यानाकडे वळणे.”\nमऊ करणे, शांत करणे, परवानगी देणे\nसर्वोत्तम Palouse माइंडफुलनेस पर्याय\nजरी मानसिकता आणि ध्यान तंत्रे तणाव कमी करण्यासाठी ओळखली जातात आणि आजकाल खूप प्रचलित आहेत, अनेक लोक त्यांच्या चॅनेलद्वारे किंवा ऑनलाइनद्वारे ध्यानाचे विविध प्रकार शिकवत असले तरी, मोठ्या संख्येने लोकांना या पद्धतींचा फायदा झाला नाही. काही लोकांना माइंडफुलनेस आणि शास्त्रीय ध्यान तंत्राचा खूप नकारात्मक अनुभव येतो. त्यांना मदत करण्याऐवजी, या तंत्रांमुळे चिंताग्रस्त हल्ल्यांसारखे त्यांचे नकारात्मक वर्तन वाढले आहे. ते लोक अयशस्वी नाहीत किंवा त्यांच्यात काहीतरी चुकीचे आहे; फक्त ही तंत्रे त्यांना मदत करत नाहीत. त्या सर्वांसाठी, निःसंशयपणे इतर पर्याय आहेत जे ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये करू शकतात.\nPalouse ध्यान शरीर स्कॅन\nमूलगामी स्वीकृती Palouse ध्यान\nपॅलॉस मेडिटेशन बॉडी स्कॅन (पर्यायी 1)\nस्वतःबद्दल सजगतेनंतर, पुढील बॉडी स्कॅनिंग तंत्र आहे. ही शरीर आणि मनाची हळूहळू आणि प्रगतीशील विश्रांतीची प्रक्रिया आहे. पायाच्या स्नायूंपासून चेहऱ्याच्या स्नायूंपर्यंत – झोपून आणि शरीराच्या वैयक्तिक भागांवर लक्ष केंद्रित करून हे साध्य केले जाते. यामुळे शरीराला सामान्य विश्रांती मिळते, ज्यामुळे शरीर आणि मन शांत होते. या ध्यानाला पालूस का नाव दिले आहे पॅलॉस हे नाव उत्तर-पश्चिम यूएस पर्वतांवरून पडले आहे. पलूसच्या टेकड्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बदलतात आणि वातावरणाशी जुळवून घेतात. यामुळे या तंत्राला Palouse माइंडफुलनेस असे संबोधले जाते, जे आपल्याला लवचिक राहण्यास देखील शिकवते.\nमूलगामी स्वीकृती Palouse ध्यान (पर्यायी 2)\nहे तंत्र बौद्ध ध्यान शिक्षिका तारा ब्राच यांनी तयार केले होते. हे तंत्र स्वत: ची घृणा आणि स्वत: ची गंभीर वर्तणूक नमुने हाताळणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. या पद्धतीमध्ये त्या भावनिक टप्प्यात उद्भवणाऱ्या भावनांचा प्रतिकार न करता भावना (मूलभूत स्वीकृती) स्वीकारणे समाविष्ट आहे. आपण जे काही विरोध करतो, तो अनेक पटींनी वाढतो आणि राग, तिरस्कार, वेदना इत्यादी विविध भावनांच्या साखळी प्रतिक्रियांना कारणीभूत ठर���ो. आपण आपले सर्वात वाईट न्यायाधीश आहोत आणि ते करताना आपल्याला राग, अपराधीपणा, लाज या भावनेशी जोडले जाते. वेदना आणि दुःखासाठी.\nत्याऐवजी, त्या भावनांबद्दल सहानुभूती बाळगणे, त्यांच्यासोबत बसणे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता त्यांची उपस्थिती मान्य करणे समाविष्ट आहे.\nपॅलॉस माइंडफुलनेस माउंटन मेडिटेशन (पर्यायी 3)\nया प्रकारचे मार्गदर्शित ध्यान संमोहन चिकित्सक फ्रान्सिस्का एलिसियाद्वारे मार्गदर्शन केले जाते आणि डेव्ह पॉटरच्या एमबीएसआर तंत्राचा एक आवश्यक घटक आहे.\nमजला किंवा खुर्चीवर आरामशीर स्थितीत बसून आणि स्थिरतेचा संबंध जाणवण्यासाठी तुमचे शरीर आणि खुर्ची किंवा मजल्याचा संपर्क जाणवून सुरुवात करा. प्रत्येक अवयवाचे भान ठेवून संपूर्ण शरीर अनुभवा. मानक श्वासोच्छवासाच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करा आणि ते नैसर्गिक ठेवा. एका सुंदर उंच पर्वताची कल्पना करा आणि त्याच्या प्रत्येक तपशीलाची कल्पना करून त्याच्याशी कनेक्ट करा. ज्याप्रमाणे पर्वत प्रत्येक हवामानात स्थिर राहतात आणि स्थिर राहतात, त्याचप्रमाणे आपली मानवाची जाणीवही तशीच, स्थिर आणि स्थिर असावी. स्वत:ची एखाद्या पर्वतासारखी कल्पना करणे किंवा त्याऐवजी त्याच्याशी जोडणे हे संतुलन आणि सुसंवादाची भावना निर्माण करते.\nमाइंडफुलनेस-आधारित तणाव कमी करणे नेहमीच फायदेशीर असते का\nध्यानाच्या पारंपारिक प्रकारात प्रवेश करणे काही लोकांसाठी एक कठीण काम असू शकते. जरी माइंडफुलनेस आणि ध्यान तंत्र तणाव कमी करण्यासाठी ओळखले जातात आणि आजकाल प्रचलित आहेत, बरेच लोक त्यांच्या चॅनेलद्वारे किंवा ऑनलाइनद्वारे ध्यानाचे विविध प्रकार शिकवत असले तरी, मोठ्या संख्येने लोकांना या पद्धतींचा फायदा झाला नाही. काही लोकांना माइंडफुलनेस आणि शास्त्रीय ध्यान तंत्राचा खूप नकारात्मक अनुभव येतो. त्यांना मदत करण्याऐवजी, या तंत्रांमुळे चिंताग्रस्त हल्ल्यांसारखे त्यांचे नकारात्मक वर्तन वाढले आहे.\nयाचा अर्थ त्यांच्यात काहीतरी चूक आहे असा होत नाही; फक्त ही तंत्रे त्यांना मदत करत नाहीत. त्या सर्वांसाठी, निःसंशयपणे इतर पर्याय आहेत जे ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये करू शकतात. Palouse माइंडफुलनेससह एमबीएसआर प्रोग्राममध्ये सामील होण्याचा एक फायदा म्हणजे ऑनलाइन आणि स्वत: ची गती. तुम्��ी वेळेच्या बंधनाशिवाय आणि वेगवेगळ्या थेरपिस्टसह अंतर्गत प्रवासात जाऊ शकता.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\nजून 25, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nजून 20, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nजून 18, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\nजून 17, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/these-are-the-top-5-electric-scooters-in-india/", "date_download": "2022-07-03T12:48:43Z", "digest": "sha1:4PJ7HNUSDMCGR5HQREQY2SEUSYXKJGLN", "length": 10033, "nlines": 98, "source_domain": "mhlive24.com", "title": "These are the top 5 electric scooters in India । ह्या आहेत भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर । Electric scooter", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Electric scooter : ह्या आहेत भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर…\nElectric scooter : ह्या आहेत भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर…\nElectric scooter : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.\nग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आ��े. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. अशा परिस्थितीत अनेक मोठे दिग्गज आहेत जे केवळ इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यात गुंतले आहेत.\nवास्तविक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बिघाड होऊनही भारतीय बाजारपेठेत त्यांची मागणी कमी झालेली नाही. विशेषत: मे महिन्यात वार्षिक आधारावर, इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत हजारो पटींनी वाढ झाली आहे.\nमात्र, आता ओला इलेक्ट्रिकने या सेगमेंटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एप्रिल 2022 प्रमाणे, ओलाने मे महिन्यातही चांगली कामगिरी केली आहे.\nविशेष बाब म्हणजे 2 ते 3 महिन्यांपूर्वी हीरो इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमधील नंबर-1 कंपनी टॉप-5 मधून बाहेर पडली आहे. त्याचबरोबर प्युअर ईव्हीला त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे.\nOla S1 Pro: गेल्या महिन्यात, इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिक कंखुब हे नाव होते. कंपनीने मे 2022 मध्ये एकूण 9,225 स्कूटर विकल्या. Ola S1 Pro स्कूटरला बाजारात सर्वाधिक मागणी होती. परफॉर्मन्स आणि हायटेक तंत्रज्ञानामुळे ही स्कूटर लोकांना खूप आवडते.\nओकिनावा स्तुती प्रो: सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत ओकिनावा प्रेस प्रो दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण ७,३३९ मोटारींची विक्री केली. तर एक वर्षापूर्वी मे महिन्यात कंपनीने केवळ 684 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच प्राइज प्रो च्या विक्रीत वार्षिक आधारावर ९७२.९५% वाढ झाली आहे.\nअथर 450: Ather 450 सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 3,667 युनिट्सची विक्री केली. तर एक वर्षापूर्वी मे महिन्यात कंपनीने इस्कीबच्या केवळ 75 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच, वार्षिक आधारावर Ather 450 ची विक्री 4,789.33% ने वाढली आहे.\nTVS iQube: सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत TVS iQube चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 2,637 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने या स्कूटरची विक्री काही शहरांमध्येच सुरू केली आहे. कंपनी लवकरच देशभरात आपली डीलरशिप सुरू करणार आहे.\nबजाज चेतक: सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत बजाज चेतक पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 2,544 युनिट्सची विक्री केली होती.\nतर वर्षभरापूर्वी मे महिन्यात कंपनीने केवळ ३१ युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच चेतक इलेक्ट्रिकच्या विक्रीत वार्षिक आधारावर 8,106.45% ची वाढ झाली आहे.\nPrevious articleGovernment scheme : सरकारच्या ह्या योजनेचा घ्या लाभ; दरमहा पाच हजार कमावण्याची संधी\nNext article7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच येणार आनंदाची बातमी\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार;...\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-07-03T12:21:20Z", "digest": "sha1:4RNJMA2AYQVDT5IOLFNBD5A5T7AXESHE", "length": 6047, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हिस्चुला नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हिस्चुला नदीच्या मार्गाचा नकाशा\n१,०४७ किमी (६५१ मैल)\n१,१०६ मी (३,६२९ फूट)\n१,०८० घन मी/से (३८,००० घन फूट/से)\nव्हिस्चुला नदी (पोलिश: Wisła, जर्मन: Weichsel) ही पोलंड देशामधील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी आहे. ही नदी पोलंडच्या दक्षिणेकडील श्लोंस्का प्रांतामधील पर्वतरांगेत उगम पावते व सुमारे १,१०० किमी उत्तरेकडे वाहून बाल्टिक समुद्राला मिळते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१३ रोजी ०१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2022-07-03T12:08:38Z", "digest": "sha1:NQP5G7OGK46D2G6SREYZMSW7ZV2HAM4J", "length": 17240, "nlines": 153, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पोलिस झोपलेत काय , पाच वर्षांत तब्बल पाच हजार वाहनांची चोरी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्���ीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Banner News पोलिस झोपलेत काय , पाच वर्षांत तब्बल पाच हजार वाहनांची चोरी\nपोलिस झोपलेत काय , पाच वर्षांत तब्बल पाच हजार वाहनांची चोरी\nपिंपरी . दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. रोज सरासरी पाच वाहने चोरिला जातात असे पोलिसांचे रेकॉर्ड सांगते. सलग पाच वर्षांत चोरिला गेलेली वाहने आणि त्यापैकी उघडकिस आलेल्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पोलिस यंत्रणा झोपा काढते काय, असा सवाल लोक विचारत आहेत. पोलिस दप्तरी दाखल गुन्हे आणि उघड झालेले गुन्हे २०१८ मध्ये १२६८ चोरी (२७६ उघडकीस) ,२०१९ मध्ये ११४६ चोरी (२३५ उघडकीस), २०२० मध्ये ८४० वाहनांची चोरी (२११ उघडकिस) आणि २०२१ मध्ये १२३८ वाहनांची चोरी आणि फक्त २७३ प्रकऱणे उघडकीस आली आहेत. परप्रांतातील गुन्हेगार वाहने चोरून ती बाहेर ग्रामिण भागात स्वस्तात कमी किंमतीत विकत असल्याने या चोऱ्या लवकर उघड होत नाहीत.\nगुरुवारी निगडी, एमआयडीसी भोसरी, चिखली, भोसरी आणि चाकण परिसरातून पाच दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. तर एमआयडीसी भोसरी मधून एक मोबाईल फोन चोरीला गेला आहे. याप्रकरणी गुरूवारी (दि. 13) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nतानाजी इंदुराव माने (वय 47, रा. साईनाथ नगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी त्यांची नऊ हजारांची दुचाकी चोरून नेली.\nअमर सदाशिव गोंदुकुपे (वय 39, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राची दुचाकी वापरत होते. मंगळवारी (दि. 11) सायंकाळी सहा वाजता दोन अनोळखी चोरट्यांनी माने इंडस्ट्रीज या कंपनीच्या समोरून त्यांची 15 हजारांची दुचाकी चोरून नेली.\nमोहसीन मसनू शेख (वय 49, रा. यमुनानगर, निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी रुपीनगर येथून चोरून नेली. सोमनाथ एकनाथ कानडे (वय 37, रा. महादेव नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची 20 हजारांची दुचाकी त्यांच्या घरापासून चोरून नेली.\nसमाधान लक्ष्मण सपकाळ (वय 22, रा. झित्राईमळा चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी हॅण्डल लॉक करून घराजवळ पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची 15 हजारांची दुचाकी हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली.\nनसिम नुरमोहम्मद खान (वय 37, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास नगरसेविका सारिका बो-हाडे यांच्या कार्यालयाजवळून चोरून नेला.\nPrevious articleकिरकोळ कारणावरून दोघांना मारहाण\nNext articleचायनीज खाल्ल्याचे पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nविधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर भाजपाचे उमेदवार\nखळबळजनक …त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे...\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रि���...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_211.html", "date_download": "2022-07-03T11:37:40Z", "digest": "sha1:2S7GKUPT7IJSTJLF24R7BRLBOJMWQGHQ", "length": 8125, "nlines": 105, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "रेमडेसिवीर इंजेक्शन खरंच उपयोगाचं असतं का ? तज्ज्ञ काय म्हणतात..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingरेमडेसिवीर इंजेक्शन खरंच उपयोगाचं असतं का \nरेमडेसिवीर इंजेक्शन खरंच उपयोगाचं असतं का \nLokneta News एप्रिल १०, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई:- करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू आहे. मात्र या इंजेक्शनची गरज करोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला नसते. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ होऊ नका. डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांची दिशा ठरवू द्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.\nकेईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी पहिल्या दहा दिवसांमध्ये हे इंजेक्शन फायदेशीर ठरते, असे सांगितले. रुग्णाच्या लक्षणांची तीव्रता किती आहे यावर या विषाणू संसर्गाचा जोर कमी करणाऱ्या या इंजेक्शनची परिणामकारकता ठरते. टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या इंजेक्शनचा वापर केला तर ज्यांना खरच गरज आहे, त्यांनाही हे औषध योग्यवेळी वापरता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nफार्मासिस्ट असोसिएशनचे कैलास तांदळे यांनी अनेकजण सातत्याने इंजेक्शसंदर्भात विचारणा करतात. रुग्णांना इंजेक्शन मिळायला हवे, तरीही इतर पर्यायांच्या संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करायला हवी. कोविड झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या एन. एस. रामेश्वर यांनी एचआरसीटी स्कोअर नऊ असला तरीही रेमडेसिवीर हे इंजेक्शन न घेताही करोनामुक्त झालो, हा अनुभव आवर्जून सांगितला.\nडॉक्टरांकडून निरीक्षण केल्यानंतर इंजेक्शन घ्यायचे की नाही हा निर्णय घेतला जातो. संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. किर्ती सबनीस यांनीही वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या प्रत्य��क रुग्णाला रेमडेसिवीर दिले जात नाही, असे सांगितले. इतर व्हायरल तापांप्रमाणे सौम्य स्वरूपाच्या लक्षणे असलेल्या करोनाच्या लक्षणांवर व्यवस्थित लक्ष ठेवून घरीही उपचार घेता येतात. इंजेक्शन मिळाले नाही तर हा विचाराने लोक व्यथित होतात. तसे होण्याचे कारण नाही. हे इंजेक्शन संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात, कोणते आजार असलेल्या रुग्णांना द्यावे हे डॉक्टर ठरवतात. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच रेमडेसिवीर द्या, असा आग्रह धरतात. मात्र त्यात वैद्यकीय तथ्य नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.\nपुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा\nकरोना संसर्गाचा जोर वाढून सायटोकाइन स्टॉर्मसारखी अवस्था निर्माण होऊ नये याचा प्रयत्न डॉक्टर करतात. सुरुवातीचा महत्त्वाचा कालावधी वाया गेला तर रेमडेसिवीर वैद्यकीय उपचारही दाद देत नाही. फेव्हिपीरावीरसारखे औषधही मदतगार ठरू शकते. सध्या वैद्यकीय उपचारामध्ये वापरात येणारी काही इंजेक्शन्स औषधे ही आयात करावी लागतात. त्यामुळे त्यांचा पुरवठा होईपर्यंत वाट पाहणे गरजेचे आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/23/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2022-07-03T11:01:14Z", "digest": "sha1:CERBNTZBFLBGBRGGHODCQIC3XTCQRKJE", "length": 5524, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "युजरच्या हृदयांवर फेसबुक लाईट विराजमान - Majha Paper", "raw_content": "\nयुजरच्या हृदयांवर फेसबुक लाईट विराजमान\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / फेसबुक, युजर, लाईट, लोकप्रिय / April 23, 2016 April 23, 2016\nजगात सध्या सोशल नेटवर्कींग साईटमध्ये लोकप्रियतेत आघाडीवर असलेल्या फेसबुकला कुठली साईट मागे टाकेल असा प्रश्न विचारला तर कदाचित कुठलीच नाही असे उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र फेसबुकला या बाबतीत एक स्पर्धक निर्माण झालां आहे तो आहे फेसबुक लाईट ही साईट. या साईटने फेसबुकला लोकप्रियतेच्या बाबतीत चांगलीच टक्कर दिली आहे.\nजून २०१५ मध्ये म्हणजे अवघ्या ९ महिन्यांपूर्वी फेसबु���ची ही साईट लाँच झाली व सध्या तिचे जगात १० कोटी युजर्स आहेत. ज्या वेगाने तिची युजर संख्या वाढते आहे ते पाहता ती मूळ फेसबुकला लवकरच मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फेसबुकचेच व्हर्जन असलेल्या या साईटमध्ये कमी डेटा वापरून फेसबुकचा वापर करता येतो. कनेक्शन स्लो असले अथवा स्पीड कमी असला तरी फरक पडत नाही. युरोप देश, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशियातील १५० देशात,५० हून अधिक भाषा बोलणारे कोटयावधी युजर फेसबुक लाईटचा वापर करत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/05/02/indias-diplomatic-win-masood-azhar-listed-global-terrorist-in-un-china-lifts-hold/", "date_download": "2022-07-03T11:58:47Z", "digest": "sha1:DNPOPF3ENIZE72KJYVHDIPL2LDORCEIL", "length": 7464, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " भारताच्या कुटनितीचा मोठा विजय, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी - Majha Paper", "raw_content": "\nभारताच्या कुटनितीचा मोठा विजय, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / आंतरराष्ट्रीय दहशतवादी, मौलाना मसूद अझहर, सयुक्त राष्ट्र संघ / May 2, 2019 May 2, 2019\nवॉशिंग्टन – भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या पाकिस्तानमध्ये दडी मारुन बसलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. या बाबतची घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) केली. हा भारताच्या कुटनितीचा मोठा विजय मानण्यात येत आहे. या निर्णयानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे.\nयासंदर्भात ट्विट करुन संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली आहे. मसूद अझहरचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजूर यादीमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश ���रण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी भारताला यूएनएससीत साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत. हा भारताच्या प्रयत्नांचा मोठा विजय आहे. आम्ही अनेक वर्षे यासाठी लढा दिला. हे उद्दिष्ट आज साध्य झाले, असे अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.\nआतापर्यंत ४ वेळा मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव मांडण्यात आला. पण प्रत्येक वेळेस चीनने व्हिटो अधिकाराचा वापर करत यामध्ये खोडा घातला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. यामुळे चीनवर आंतराराष्ट्रीय पातळीवर राजकीय दबाव निर्माण करण्यात भारताला यश आले. अखेर चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. पाकिस्तानला आणि पाकिस्तानचे नागरिक असणाऱ्या दहशतवाद्यांना वारंवार वाचवणाऱ्या चीनने यू-टर्न घेतल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/02/netizens-angry-over-narayan-murthys-statement/", "date_download": "2022-07-03T12:19:24Z", "digest": "sha1:EPOKUBJURU6S3H6LAE5QONEC4G6K6PZX", "length": 7750, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " नारायण मुर्तींच्या 'त्या' वक्तव्यावर संतापले नेटकरी - Majha Paper", "raw_content": "\nनारायण मुर्तींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतापले नेटकरी\nअर्थ, कोरोना, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, इन्फोसिस, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, नारायण मुर्ती / May 2, 2020 May 2, 2020\nनवी दिल्ली – इकनॉमिक्स टाइम्सने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी बोलताना देशातील सध्याची परिस्थिती आणि एकूण कोरोनानंतरची परिस्थिती यावर भाष्य केले. अगदी लॉकडाउनपासून ते बेरोजगारीपर्यंत अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. पण त्याचबरोबर त्यांनी कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सावरण्यासाठी भारतीयांनी पुढील दोन ते तीन वर्षे दिवसाला दहा तास याप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची शपथ घेतली पाहिजे, असेही मत व्यक्त मांडले आहे. त्याचबरोबर भारतीयांनी पुढील काही महिने तरी कोरोना हा इतर आजारांप्रमाणे असल्याचे समजून जगण्यास सुरुवात केली पाहिजे, असे मत, मुर्ती यांनी व्यक्त केले आहे. मुर्ती यांच्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये नव्या चर्चेचा सुरुवात झाली आहे.\nदेशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे जो फटका बसाल आहे, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी भारतीयांना आता आधिक काळ आणि अधिक कष्टाने काम करण्याची गरज असल्याचे मत मुर्ती यांनी व्यक्त केले. दिवसाचे दहा तास याप्रमाणे आपण सर्वांनी आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची शपथ घेतली पाहिजे. या पद्धतीने पुढील दोन ते तीन वर्ष काम केल्यास आपण भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा फास्ट ट्रॅकवर आणू शकतो, असे मुर्ती यांनी म्हटले आहे.\nअर्थव्यवस्था १९९१ साली खुली करण्यात आली, आताही त्याप्रमाणे सरकारनेही उद्योगांमध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी एका तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली पाहिजे, अशी इच्छाही मुर्ती यांनी बोलून दाखवली. आपण या गोष्टी केल्या तर आपण अधिक सक्षमपणे या अडचणीमधून बाहेर येऊ असा विश्वासही मुर्ती यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पण मुर्ती यांच्या या व्यक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/03/conditional-permission-for-the-sale-of-alcohol-in-all-three-zones-in-the-third-lockdown/", "date_download": "2022-07-03T11:16:21Z", "digest": "sha1:KYB6EDKNOY6K57VD5GUV75IDHP654IQ5", "length": 8125, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिन्ही झोनमधील मद्यविक्रीला सशर्त परवानगी - Majha Paper", "raw_content": "\nतिसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिन्ही झोनमधील मद्यविक्रीला सशर्त परवानगी\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, केंद्र सरकार, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, दारु विक्री, लॉकडाऊन / May 3, 2020 May 3, 2020\nनवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, ग्रीन व ऑरेंज झोनमधील अनेक निर्बंध उठवले असून उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमधील केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने काल स्पष्ट केले आहे.\nग्रीन, ऑरेंज व रेड या तिन्ही झोनमध्ये बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या आणि स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना सोशल डिस्टनिंग म्हणजेच एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. पण कंटेनमेंट झोनमध्ये मद्यविक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनच्या दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. पण ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे योग्य पालन केले तर मद्यविक्रीची दुकाने सुरु केली जाऊ शकतात, असे संकेत दिले होते.\nलॉकडाउनच्या घोषणेनंतर देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून लॉकडाउनची सर्वच राज्यांनी कडक अंमलबजावणी केल्यामुळे मद्यपींची या काळात दारुसाठी चांगली दैना झाली. केरळमध्ये तर मद्यपी आत्महत्या करत असल्याच्याही घटना समोर आल्या. त्यानंतर केरळ सरकारने व्यसन जडलेल्या मद्यपींना डॉक्टरची चिठ्ठी असेल तर दारु देण्याचा निर्णय घेतला होता. पण देशभरात दारू विक्री बंदच होती. विशेष म्हणजे या काळात अवैध मार्गाने होणारी दारू विकणाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/success-in-the-right-direction-is-the-key-to-success-presentation-principal-abasaheb-hange-129919186.html", "date_download": "2022-07-03T11:25:02Z", "digest": "sha1:BZPHTZ5U57AUK65SD6DDV5BYVKTNNS42", "length": 5333, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "योग्य दिशेने परिश्रम केल्यास हमखास यश मिळते; प्रतिपादन प्राचार्य आबासाहेब हांगे | Success in the right direction is the key to success; Presentation Principal Abasaheb Hange |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रतिपादन:योग्य दिशेने परिश्रम केल्यास हमखास यश मिळते; प्रतिपादन प्राचार्य आबासाहेब हांगे\nकोणताही अभ्यास करत असताना योग्य दिशा ठरवून व वेळेचे नियोजन करून परिश्रम केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य आबासाहेब हांगे यांनी केले. पाटोदा येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करताना ते बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, प्रोफेसर महादेव काळे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.\nकार्यक्रमात प्रथम संस्थेच्या संस्थापिका कै. सौ. केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. प्रास्ताविकात पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड यांनी सत्कार कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी बारावी परीक्षेत विविध ज्ञानशाखांमधून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ���रण्यात आला. प्राचार्य हांगे पुढे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप होय. विद्यार्थी दशेत आपले ध्येय साध्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, परंतु प्रतिकूल परिस्थितीतही जे आपले निश्चित ध्येय ठरवून मेहनत करतात त्यांना यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. यावेळी कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/6302", "date_download": "2022-07-03T11:43:27Z", "digest": "sha1:Y4I7CX2OXCNPMQJUWSGK7NJBCERSC4YS", "length": 9413, "nlines": 117, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "पवित्र रमजान महिन्यात विधवा, दिव्यांग, आर्थिक दुर्बल मुस्लिम घटकांना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याकडून मदतीचा हात | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News पवित्र रमजान महिन्यात विधवा, दिव्यांग, आर्थिक दुर्बल मुस्लिम घटकांना भाजप जिल्हाध्यक्ष केदा...\nपवित्र रमजान महिन्यात विधवा, दिव्यांग, आर्थिक दुर्बल मुस्लिम घटकांना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याकडून मदतीचा हात\nवासोळ -प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. 9130040024,मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिम महिला, पुरुष, लहान बालके यांचे रोजा (उपवास) सुरू होते, मात्र जिल्ह्यात कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने मुस्लिम समाजातील काही कुटुंब आर्थिक विवेचनेत सापडली असताना बुधवार दि. १२ /०५ २०२१ रोजी किराणा साहित्यांचे आज लोहोणेर ठेंगोडा येथील विधवा, दिव्यांग, आर्थिक दुर्बल मुस्लिम घटकांना भाजप जिल्हाध्यक्ष अध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य सतिष सोमवंशी, रतिलाल परदेशी, रमेश आहिरे, धोंडू आहिरे, निंबा धामणे, प्रसाद देशमुख, ग्रामविकास अधिकारी यु.बि. खैरणार योगेश पवार, गणेश शेवाळे, मुकुंद मेतकर मुस्लिम पंचकमेटीचे अध्यक्ष जाकिर शेख, सुलतान शेख, जकिर मन्सुरी, हमिद मन्सुरी, सदाम मन्सुरी, शाकिर शहा अल्ताफ शेख, शहारुख शेख, जाकिर मन्सुरी, मुनिंर मन्सुरी, मोसिन मन्सुरी, दानिश शेख, नाना जगताप आदी उपस्थित होते.\nसामाजिक बांधिलकी तसेच रमजानच्या पवित्र महिन्यात मदतीचा हात दिल्याने मला व्यक्तिगत समाधान आणि मुस्लिम समाजातील कुटुंबाला मदत मिळल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटां पाहून मनस्वी समाधान मिळाले*केदा आहेर,जिल्हाध्यक्ष भाजप*कोरोना च्या विळख्यात समाज सापडल्याने मंगळवार दि. ११/०५ रोजी केदा नाना आहेर यांना त्यांच्या वॉट्सप वर मी स्वतः संदेश पाठवला कि नाना आर्थिक संकटात सापडलेल्या काही मुस्लिम कुटुंबाला किराणा साहित्यांची मदत करावी आणि आज बुधवार दि.१२ रोजी आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाना मदत करण्यात आली.\nजाकिर शेख मुस्लिम पंचकमेटी लोहोणेर ठेंगोडा\nआज आम्हाला भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर यांनी आमच्या पवित्र रमजान महिन्यात रोजा सोडवण्यासाठी किराणा साहित्यांची मदत केली त्यांसाठी त्यांचे मनापासून आभार तसेच केदा नाना आहेर यांना अल्लाताला निरोगी दिर्घायुष्य देवो – मुमताज मन्सुरी\nPrevious articleमेशी येशील आरोग्य केंद्रात परिचारिका दिन साजरा\nNext articlellआम्ही आरक्षणवादी, आम्ही संविधान वादीll\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/468382", "date_download": "2022-07-03T12:03:31Z", "digest": "sha1:N5OOZ6BADQN6CGRTQDBVTWK5BXBG7ABY", "length": 2190, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आयफोन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आयफोन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:४४, ९ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्स वगळले , १२ वर्षांपूर्वी\n२२:२९, ३ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: hi:आइफ़ोन)\n०४:४४, ९ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\n* [http://www.apple.com/iphone/ ऍपल आयफोनचे अधिकृत संकेतस्थळ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/805576", "date_download": "2022-07-03T11:49:24Z", "digest": "sha1:FNY5IIQXAQ6QWHZSI2F4JHT2KBV4QPKT", "length": 2077, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इंडियाना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इंडियाना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४२, ५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਇੰਡਿਆਨਾ\n१३:०४, ४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ie:Indiana)\n१७:४२, ५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਇੰਡਿਆਨਾ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/ofif0Y.html", "date_download": "2022-07-03T12:00:07Z", "digest": "sha1:FZPIUITFMVUPHUOHOVX4CAPJ6JUL5YFB", "length": 11217, "nlines": 64, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा एकदा तलावपाळी परिसरातील वृक्षांचा बळी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठरस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा एकदा तलावपाळी परिसरातील वृक्षांचा बळी\nरस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा एकदा तलावपाळी परिसरातील वृक्षांचा बळी\nरस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा एकदा तलावपाळी परिसरातील वृक्षांचा बळी\nविकासाच्या नावावर राबवण्यात येणाऱया मोठ मोठ्या प्रकल्पांकरिता आजपर्यंत प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. याबाबत अनेक वृक्षप्रेमी संघटनांनी आवाज उठवला आंदोलनेही केली. मात्र याकडे ठाणे महानगर पालिका सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मासुंदा तलाव अर्थात ठाण्याच्या तलावपाळी परिसरात ठाणे स्टेशन ते जांभळी नाका या मार्गालगत अनेक मोठ मोठी वृक्ष होती. लॉकडाऊनच्या काळात रस्तारुंदीकरणामध्ये या सर्व वृक्षांनाही मुठमाती देण्यात आली. कॉरोनाच्या महामारीत कोणीही नागरीक रस्त्यावर नसल्याने बिनदीक्कतपणे ही वृक्षतोड करण्यात आल्याने वृक्षप्रेमी आणि सर्व सामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. आधीच मेट्रोच्या कामाकरिता आणि रस्तारुंदीकरणामध्ये अनेक झाडे तोडण्यात आली. त्यातच ठाण्याचे वैभव तलावपाळीवर असलेले मोठ मोठे वृक्षही आता दिसेनासे झाले आहेत. पर्यावरण प्रेमीं या नात्याने लवकरच ठाणे महानगर पालिकेला निवेदन देऊन याबाबत विचारणा करण्���ात येईल असे एनवायरमेन्ट पोल्युशन कन्ट्रोल एन्ड सेफ्टी फाऊन्डेशन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गुंडे यांनी सांगितले.\nवेगवेगळ्या प्रकल्पावर काम करणारे ठेकेदार बेमालुमपणे ही वृक्षतोड करीत आहेत. तरी अशा प्रकारची छुपी वृक्षतोड शहरात कोठेही सुरू नाही, वृक्ष लागवड,त्यांचे पुनरुज्जीवन, यासारखे जवळपास बारा उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाबरोबरच वनसंवर्धनाचा उद्देश पर्यावरण मंत्रालयाने सर्वच राज्यांना दिला आहे. मात्र अधिक्रायांच्या खिसेभरू प्रवृत्तीमुळे वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दूरच राहिले. याआधीही ठाण्यातील रेंमड कंपनी, हिरानंदानी मेडोज, जेमिनी टॉवर, घोडबंदर, वागळे इस्टेट, राबोडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वृक्षतोड झाली आहे. न्यायालयाने शहरातील वृक्षतोडीस मनाई केली असली तरी मोठ्या प्रमाणावर छुपी वृक्षतोड आजही सुरुच असल्याचा दावा अनेक वृक्षप्रेमी संघटना करीत आहेत. शहरातील काही भागांमध्ये वृक्षांवर विषप्रयोग होत असून काही ठिकाणी तोडलेले वृक्ष पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले जात आहेत, असा आरोपही गुंडे यांनी केला.\nठाणे शहरात विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने गेल्या काही वर्षांत बिल्डरांचे प्रकल्प तसेच रस्तारुंदीकरणासाठी हजारोंच्या संख्येने वृक्ष कत्तलीस परवानगी दिली आहे. नौपाड्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी जुन्या वृक्षांवर क्रुहाड चालविण्यात आली होती. शहरातील काही भागांत विकास हस्तांतर हक्काच्या आधारे उभारण्यात येत असलेले रस्ते तसेच इतर सुविधांसाठी झाडांची कत्तल झाली . या पार्श्वभूमीवर शहरातील काही पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वृक्ष प्राधिकरण समितीकडून वादग्रस्त पद्धतीने झाडांच्या कत्तलीस परवानगी दिली जात असल्याचा मुद्दाही या याचिकेत मांडण्यात आला होता. त्यानंतर अशा स्वरूपाच्या वृक्षतोडीस न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र लॉकडाऊनच्या कार्यकाळाचा फायदा घेत तलावपाळी मार्गावरील मोठ मोठी वृक्ष जमिनदोस्त करण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष���ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirgunmathyogidham.org/Utsav", "date_download": "2022-07-03T10:58:27Z", "digest": "sha1:6PKS6YH75F4MITV2WBMTBY5I4BCFPF4B", "length": 3378, "nlines": 34, "source_domain": "nirgunmathyogidham.org", "title": "निर्गुण मठ योगीधाम", "raw_content": "\nपुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\nॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय\nया वर्षी होणारे उत्सव व नाथांचे दरबार\n1 ३१/०१/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n2 ०१/०३/२०२२ महाशिवरात्री उत्सव (मंगळवार)\n3 २५/०४/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n4 ३०/०५/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n5 २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n6 १३/०७/२०२२ गुरुपौर्णिमा उत्सव (बुधवार)\n7 २९/०८/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n8 १९/०९/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n9 १७/१०/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\n10 ०७/११/२०२२ त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (सोमवार)\n11 ०७/१२/२०२२ श्री दत्त जयंती उत्सव\t(बुधवार)\nमंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.\nयोगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मुंबई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mikyab.net/mr/%D7%9B%D7%AA%D7%91%D7%99%D7%9D/%D7%9E%D7%90%D7%9E%D7%A8%D7%99%D7%9D/%D7%94%D7%90%D7%9D-%D7%AA%D7%A9%D7%95%D7%91%D7%94-%D7%94%D7%99%D7%90-%D7%9E%D7%A6%D7%95%D7%95%D7%94", "date_download": "2022-07-03T11:19:35Z", "digest": "sha1:Q4KTVU3PF7XNAWQALTUSUWBE3TZ6NPMB", "length": 31051, "nlines": 130, "source_domain": "mikyab.net", "title": "उत्तर मिटझ्वा आहे का? रब्बी मायकेल अब्राहम", "raw_content": "\nएक व्याख्यान बुक करा\nप्रतिसाद - मेटा हालचा\nप्रतिसाद - तोराह आणि विज्ञान\nप्रतिसाद - तालमूदिक अभ्यास\nमंचावरील पोस्ट \"येथे विचार करणे थांबवा\"\nशिउरीम हे शासच्या पत्रिकेवर लिहिलेले आहे\nउत्तर मिटझ्वा आहे का\nडेरेच चैम - XNUMX\nरामबानने पुस्तक ऑफ ड्युटेरोनॉमी (अध्याय L ची सुरूवात) वरील आपल्या भाष्यात असे म्हटले आहे की तेशुवा बनवण्यासाठी एक मित्वाह आहे.[1] हा मिट्झ्वा श्लोक (ibid.) वरून शिकला आहे: \"आणि परमेश्वर तुझा देव शब्बत.\" दुसरीकडे, पश्चात्तापाचे नियम (XNUMX:XNUMX, XNUMX) मध्ये मायमोनाइड्स लिहितात की हे वचन देवाकडून दिलेले वचन आहे की इस्राएलचा शेवट पश्चात्ताप करेल. मायमोनाइड्सच्या पद्धतीमध्ये पश्चात्ताप करण्याची मित्झ्वा देखील आहे का\nהस्थिती (मित्झवाह शसद) आणि इतरांनी या टप्प्यावर आधीच स्पष्ट विरोधाभास दर्शविला आहे. एकीकडे बीआज्ञांचे पुस्तक (मित्झवाह एजी) मायमोनाइड्स लिहितात:\nGd वर जाण्याआधी आपण केलेल्या पापांची आणि पापांची कबुली देण्याची आज्ञा त्यानेच दिली आणि उत्तरासह ते सांगा.\nयेथे उत्तर देण्यासाठी कोणतीही आज्ञा नाही. कबुलीजबाबची बाब येथे सशर्त मिट्झवाह म्हणून नमूद केली आहे: जर एखाद्या व्यक्तीने कबुली दिली तर त्याने कबुलीजबाब (आणि हे सर्व त्याग आणून) अंमलात आणल्यानंतर कबुलीजबाब म्हणणे आवश्यक आहे. तेशुवा बनवण्याची क्रिया इथे मित्झ्वासारखी वाटत नाही (कत्तलीप्रमाणे, ज्याला मांस खायचे असेल त्याने कायदेशीररित्या कत्तल करणे आवश्यक आहे. कत्तल हा सशर्त मित्झवाह आहे, परंतु मांस खाणे हे निश्चितच मित्झवाह नाही)[2].\nयावरून एक नवरा निष्कर्ष काढतो शिक्षण सूत्रधार (मित्झवाह शासद), की जर एखादा पापी माणूस परत आला नाही तर त्याला पश्चात्ताप न केल्याबद्दल कोणतीही शिक्षा नाही (त्याला फक्त मागील गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाते). तो पुढे म्हणतो की जरी त्याने पश्चात्ताप केला आणि कबूल केले नाही तरीही त्याने डेव्हिडोईने बनवलेला मित्झ्वा रद्द केला नाही, कारण हा सकारात्मक मित्वाह नाही (तो 'अस्तित्वाचा' मित्वाह आहे, जो तो करतो त्याला बक्षीस आहे, परंतु एक जो त्याचे उल्लंघन करतो आणि ते करत नाही तो काहीही रद्द करत नाही).[3]\nदुसरीकडे, पश्चात्तापाच्या नियमांपूर्वीच्या मित्झ्वोसच्या अंशामध्ये, मायमोनाइड्स खालील���्रमाणे लिहितात:\nएक आज्ञा केली जाते, आणि ती म्हणजे पापी देवासमोर त्याच्या पापातून परत येतो आणि कबूल करतो.\nत्यामुळे वेगळेच चित्र समोर येत आहे. ज्याने पाप केले आहे त्याला त्याच्या वाईट कृत्यांपासून परत येण्याची आज्ञा आहे आणि त्याव्यतिरिक्त त्याला कबूल करण्याची देखील आज्ञा आहे. येथे उत्तर मेड मात्झा म्हणून सादर केले आहे आणि त्याचे दोन घटक आहेत: उत्तर देणे आणि कबूल करणे.[4] हे आपण मायमोनाइड्स बी च्या शब्दात जे पाहिले त्याच्या विरोधाभास आहेआज्ञांचे पुस्तक. मायमोनाइड्सच्या पद्धतीच्या स्पष्टीकरणामध्ये, भिन्न दिशानिर्देश सांगण्यात आले होते, आणि सध्याच्या प्रकरणात ते या विरोधाभासाचे स्पष्टीकरण देत नाहीत. च्या भूमिकेच्या आकलनावर आधारित, आम्ही येथे एक वेगळी दिशा देऊ आज्ञांचे पुस्तक आणि उत्तराची बाब समजून घेणे.\nमायमोनाइड्सच्या आधीच्या चार मुळांच्या अभ्यासावरून दिसून येतेआज्ञांचे पुस्तक त्याच्या, मायमोनाइड्सने त्याच्या कोरममध्ये फक्त मिट्वोस ठेवले ज्याची टोराहमध्ये स्पष्ट आज्ञा आहे. मिड्रशा (दुसऱ्या रूटमध्ये पहा) किंवा साब्रा किंवा नेसेटकडून शिकलेले मिट्झव्होट आमच्या कोरममध्ये समाविष्ट नाहीत. तसे असल्यास, दौरीताचे कर्ज असू शकते ज्याचा उल्लेख नाहीआज्ञांचे पुस्तक. निष्कर्ष असा आहे की मिट्झवाह तेथे दिसत नाही याचा अर्थ असा नाही की तो मिट्झवाह नाही.[5]\nपश्चात्तापाच्या आज्ञेबाबत तोराहमध्ये स्पष्ट आज्ञा आहे का आम्ही वर पाहिले आहे की, मायमोनाइड्सच्या म्हणण्यानुसार \"आणि तुमचा देव परमेश्वराला शब्बाथ\" हे वचन आहे आणि आज्ञा नाही. तरीही, बीएक मजबूत हात मायमोनाइड्स पश्चात्ताप करण्याचे कर्तव्य पूर्ण कर्तव्य म्हणून आणते. यावर उपाय असा आहे की शुल्क असताना ते बायबल नसून सब्रामधून उद्भवते, म्हणून ते त्यात दिसत नाहीसाफमत्झ. याउलट, बीएक मजबूत हात मैमोनाइड्स आपली सर्व हलाखिक कर्तव्ये आणतो, मग तो टोराह, मिद्राशा, किंवा डरबन किंवा प्रथा, आणि म्हणून पश्चात्ताप करण्याचे बंधन देखील तेथे दिसून येते.\nआम्हाला आढळले आहे की किमान मायमोनाइड्सच्या मते उत्तर देण्याचे बंधन साब्रावर आधारित आहे. जर देवाने आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आपल्यासाठी खरोखरच एखादे चॅनेल तयार केले असेल तर फक्त सब्रापासून आपण त्याचा वापर केला पाहिजे (ब्रिशमध्ये दिसणारे मिद्राश पहा. शारेई तेशुवाह R.I. ला, तुरुंगात असलेल्या भूगर्भाबद्दल, ज्याद्वारे प्रत्येक कैद्याला बाहेर जायचे आहे).\nहेच कारण आहे की एच. तेशुवाह मेमोनाइड्समध्ये केवळ कायद्यांची यादीच नाही तर तेशुवाच्या प्रक्रियेचे वर्णन देखील केले आहे आणि तेशुवाच्या लेखकाचे सद्गुण (इबिड पहा. एफ पहा) पाठवले आहे जे एक करण्याची शक्यता आणि दायित्व अधोरेखित करते. उत्तर मायमोनाइड्सच्या इतर हॅलाचिक फाईल्समध्ये आम्हाला या प्रकारचे लेखन आढळत नाही. असे दिसून आले की या सर्व गोष्टी आपल्याला पटवून देण्यासाठी आहेत की उत्तर दिले पाहिजे आणि ते केले जाऊ शकते. मायमोनाइड्स त्याच्या हलखिक पुस्तकात आपल्याला मिट्झवाह करण्यास पटवून देण्याचा प्रयत्न करतात याचे कारण म्हणजे मिट्झवाह (= उत्तर) मध्ये कोणतीही आज्ञा नाही. त्याचा पाया साब्रा येथे आहे, आणि म्हणूनच मायमोनाइड्सने आम्हाला खात्री दिली पाहिजे की असे करणे बंधनकारक आहे आणि ही सर्वात महत्वाची आज्ञा नाही (आणि पहा लचम पी.जी. च्या शब्दांच्या विरुद्धस्थिती वर उत्तर न देणे हा गुन्हा नक्कीच नाही. आणि कदाचित करणे आणि उर्वरित वर्ष यात विभागणी आहे).\nआमच्‍या टिपण्‍याच्‍या मार्जिनमध्‍ये आम्‍ही लक्षात घेतो की हलाखिक ड्यूटीच्‍या संदर्भातील आज्ञांचा अभाव हा हलाखिक दौरितामध्‍ये अंतर्भूत करण्‍यासाठी पुरेसा महत्त्वाचा नसल्‍यामुळे असतो. परंतु अशा काही आज्ञा आहेत ज्यासाठी आज्ञा नसणे त्यांच्या बहुतेक महत्त्व आणि परिपूर्णतेमुळे तंतोतंत उद्भवते. Gd च्या कार्याचा पाया असलेल्या मिट्वोसमध्ये, तोराह आम्हाला आज्ञा देऊ नये म्हणून काळजी घेतो, जेणेकरून आम्ही ते इटेरुटा डेल्टामधून करू.\nरब्बी आपल्या पत्रांमध्ये सद्गुणाच्या कार्यासंबंधी समान मूलभूत तत्त्व लिहितात. तो तेथे स्पष्ट करतो की देवाच्या कार्यातील मूलभूत गोष्टींमध्ये जो आज्ञा देत नाही आणि पाळत नाही तो महान आहे ही प्रारंभिक संकल्पना कायम आहे. या कारणास्तव तोराहने आम्हाला त्यांच्याबद्दल आज्ञा दिली नाही.[6] उत्तर देण्याचे कर्तव्य हे याचे ठळक उदाहरण आहे.\nआमच्या पित्या आणि राजा, आम्ही तुमच्यासमोर पूर्ण पश्चात्ताप करून परतलो आहोत.\nमी संपूर्ण बीट येशिवा, रोश येशिवा श्लिता, समर्पित कर्मचारी, सर्व प्रिय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वसाधारणप���े संपूर्ण बीट येशिवा, तझादिकांच्या पुस्तकात चांगले लेखन आणि स्वाक्षरीसाठी शुभेच्छा देतो. हे वर्ष यशाचे आणि पवित्र विश्रांतीचे जावो. आरोग्याचे वर्ष (विशेषत: प्रिय मुलगा इस्रायल योसेफ बेन रुथ बेन टोलिला आणि आपल्या सर्वांसाठी). तोराह आणि कार्यात आलियाचे वर्ष आणि आपल्या सर्व कृतींमध्ये यश.\n[1] आणि हो तो बीमानवी जीवन, आणिशारेई तेशुवाह आर.आय.\n[2] त्याच्या व्याख्या मध्ये GRIP तरीआज्ञांचे पुस्तक रसग बद्दल, स्पष्ट करते की रसग पद्धतीमध्ये आपली स्थिती चांगली असताना मांस खाण्याची मित्झ्वा आहे, जी श्लोकातून शिकली आहे: परंतु ही एक अनोखी पद्धत आहे, आणि निश्चितपणे कत्तलीचा कायदा अशा परिस्थितीत देखील अस्तित्वात आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला फक्त मांस खावेसे वाटते, जरी त्याची मर्यादा विस्तृत नसली तरीही आणि ते खाण्यात कोणतेही मितव्य नसते.\n[3] त्याची दृष्टी अगदी सोपी आहे: जर कबुलीजबाब न देता पश्चात्ताप करणे खरोखरच पाप होते, म्हणजे रद्द केले गेले, कारण ज्याने पाप केले आणि कबुलीजबाब न देता पश्चात्ताप केला त्याची स्थिती ज्याने पाप केले आणि अजिबात पश्चात्ताप केला नाही त्यापेक्षा वाईट आहे. हे अर्थातच संभवत नाही.\n[4] मिट्वोसची अनेक उदाहरणे आहेत ज्यात काही तपशील समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, चार प्रजातींची आज्ञा किंवा टॅसलची आज्ञा (हलका निळा आणि पांढरा). Maimonides च्या रूट XNUMX मध्ये याबद्दल पहा.\n[5] काहींनी अशा प्रकारे मित्झ्वोसच्या अंशातून येशुव आयच्या मित्झ्वाच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण दिले आहे, जरी काही पुरावे आहेत की मायमोनाइड्स देखील सहमत आहेत की हा तोराहमधील मित्झ्वा आहे.\n[6] \"योगदान आणि चालः देवाच्या आज्ञा आणि इच्छा यांच्यात\" हे लेख देखील पहा. दुपार काझ (आणि तिथे मी अशा दोन प्रकारच्या मिटझ्वोसमध्ये फरक केला).\nएक टिप्पणी द्या\tरद्द करा\nएक व्याख्यान बुक करा\nलेक्चर्स ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे डफना अव्राहमशी संपर्क साधू शकता\nमागील अभ्यासक्रमांच्या रेकॉर्डिंगचा संग्रह (क्रिटिक थिंकिंग, येशिवा स्कॉलरशिप, फिलॉसॉफिकल थिंकिंग, समकालीन आणि उच्चभ्रू आणि सिंथेटिक ज्यू धर्म) डॅफ्ने कडून ०५२-३३२२४४४ वर खरेदी केला जाऊ शकतो, तसेच प्रति कोर्स NIS 052 साठी.\nपेपरबॅक ट्रायलॉजीची नवीन आवृत्ती आता प्रसिद्ध झाली आहे, ज्यामध्ये अनेक दुरुस्त्या ��हेत, परंतु या मुख्यत्वे मुद्रित सुधारणा आहेत आणि त्यात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल नाहीत. शिवाय नवीन पुस्तकांची शिपमेंट आली.\nपुस्तके 180 NIS किंवा एका पुस्तकासाठी 70 NIS साठी संपूर्ण त्रयी म्हणून विकली जातात. ते एकतर लॉडमध्ये किंवा जेरुसलेममध्ये किंवा 42 NIS च्या किमतीत घरापर्यंत कुरियरने मिळू शकतात.\nयाशिवाय, पहिल्या आवृत्तीतील \"नो मॅन रुलिंग इन द स्पिरिट\" ही इतर अनेक पुस्तके आहेत. सवलतीत (३० NIS) खरेदी करता येते. आणखी दोन नवीन 30 NIS सह एक त्रयी संच.\nचौकशी आणि खरेदीसाठी: डॅफ्ने ०५२-३३२२४४४\nनवीन: त्रयी पुस्तकांच्या डिजिटल प्रती: पहिला सापडला\nकोणताही मनुष्य आत्म्याने शासक नाही\nझूम मध्ये थेट धडे\nझूम येथे थेट वर्ग खालील वेळी आयोजित केले जातात:\nशुक्रवारी, दर दोन आठवड्यांनी एकदा, 9:00-10:00\nधड्यांनंतर, सहभागींना त्यांच्या इच्छेनुसार (अगदी धड्याशी संबंधित नसलेल्या) प्रश्नांची खुली चर्चा होईल. सर्व धडे रेकॉर्ड आणि अपलोड देखील आहेत शोधून काढणे. तुम्ही खालील लिंकवर झूम धडे वर्गात प्रवेश करू शकता:\nवर्ग आणि त्यांच्या तारखेच्या अपडेट्ससह व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी, orenmarg@gmail.com वर ईमेल पाठवा\nतोराहच्या प्रकाशाशी सुंदरपणे जोडलेले नसताना देवाच्या भीतीचा सर्वात मोठा तोटा असा आहे की पापाच्या भीतीऐवजी त्याची जागा विचारांच्या भीतीने घेतली आहे आणि जेव्हा मनुष्य विचार करण्यास घाबरू लागतो, तेव्हा तो विचार करण्यास घाबरू लागतो. अज्ञानाचा चिखल, जो त्याच्या आत्म्याचा प्रकाश घेतो. , आणि त्याचा आत्मा जाड करतो ” (रब्बी कूक, आठ फाईल्स, ए. रॅझ)\n\"आणि म्हणून त्याच्या मताला विरोध करणारी कोणतीही गोष्ट, चौकशी आणि ज्ञानाची आवड दूर ठेवणे योग्य नाही.\" उलट, अशी एक गोष्ट सांगितली जाते: तुम्हाला पाहिजे तितके बोला… कारण धर्मातील प्रतिस्पर्ध्याचे शब्द नाहीसे होतात, हे (परंतु) केवळ धर्माच्या शून्यता आणि कमकुवतपणात नाही… कारण मनाला आवश्यक आहे की प्रतिबंध नसावा. सर्व काही ... आणि याद्वारे मनुष्य गोष्टींच्या सत्याच्या सामग्रीवर येतो आणि पूर्ण सत्यावर उभा राहतो आणि यासारख्या गोष्टींसाठी कोणतेही अलग ठेवणे नाही. वीरता दाखविण्यासाठी विरोध करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नायकाला, त्याच्या विरुद्ध येणार्‍याने त्याच्यावर जितकी मात करता येईल तितकी मात करावी अशी त्याची खूप इच्छा असते आ���ि मग त्याच्यावर मात करायला आलेल्या नायकाचा पराभव केला तर असे दिसते. विजेता सर्वात वीर आहे. ” (बीअर हागोला, बीअर शिवा, प्रागमधील महारल).\nसवलतीच्या दरात पुस्तकांच्या खरेदीसाठी\nवाचकांसाठी स्पष्टीकरण आणि गृहीतके\nईमेलद्वारे नवीन पोस्ट प्राप्त करा\nअतिरिक्त 3,094 सदस्यांमध्ये सामील व्हा\nतर्कहीन लोकांमध्ये तर्कशुद्धतेवर विश्वास स्थापित करणे\nलाल रंगात पार करून देवाची विटंबना\nप्रतिसादांना अधिक सोयीस्करपणे फॉलो करण्यात स्वारस्य असलेल्यांसाठी टूल्सच्या खाली टिप्पणी टॉर्चसाठी साइन अप करण्याचा सल्ला दिला जातो.\nmikyab चालू तर्कहीन लोकांमध्ये तर्कशुद्धतेवर विश्वास स्थापित करण्याचे उत्तर\nmikyab चालू बेनेटचा उदय आणि पतन आणि त्यांचे अर्थ (स्तंभ 486)\nmikyab चालू बेनेटचा उदय आणि पतन आणि त्यांचे अर्थ (स्तंभ 486)\nmikyab चालू बेनेटचा उदय आणि पतन आणि त्यांचे अर्थ (स्तंभ 486)\nmikyab चालू बेनेटचा उदय आणि पतन आणि त्यांचे अर्थ (स्तंभ 486)\nअलीकडील टिप्पण्यांच्या विस्तारित सूचीसाठी\nसाइट वाचकांचा WhatsApp गट\nपोस्ट अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनेल\n. יוצרים 2022 XNUMX रब्बी मायकेल अब्राहम | द्वारा संचालित अ‍ॅस्ट्रा वर्डप्रेस थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-07-03T12:07:05Z", "digest": "sha1:4OMJVTOZHUG3I22OF7OIOHFYGZCB7VCD", "length": 3411, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रदेशानुसार संत - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nतमिळ संत‎ (१ क, १९ प)\nमराठी संत‎ (१ क, ६५ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०११ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/shri-siddha-mangal-stotra/", "date_download": "2022-07-03T12:22:54Z", "digest": "sha1:54RB7YIZ2WZUMB6OP3KUPNUX6PLCRAO5", "length": 3146, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "shri siddha mangal stotra | heydeva.com", "raw_content": "\nया सिद्ध मंगल स्तोत्राची एक रंजक कथा अशी आहे की श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यलु यांनी या स्तोत्राचा जप आनंदात केला होता जेव्हा त्यांना कळाले कि, भगवान दत्तांचा त्यांच्या घरी नातू म्हणून जन्म होणार आहे.\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2022-07-03T10:48:51Z", "digest": "sha1:G2EHRD2ZZKMOL2KK7CMPVZDY4NRQHJPO", "length": 5000, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयर्लंड क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nआयर्लंड क्रिकेट संघाचे परदेशी दौरे‎ (१ क, ६ प)\nआयर्लंडचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ५८ प)\nआयर्लंडच्या महिला क्रिकेट खेळाडू‎ (६२ प)\n\"आयर्लंड क्रिकेट\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nअफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८\nअफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\nआयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८\nआयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\nआयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघ\nआयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\n२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका\n२०१९ आयर्लंड तिरंगी मालिका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २००७ रोजी ०८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kacha-badam", "date_download": "2022-07-03T12:32:32Z", "digest": "sha1:VPNBY6B7JJ7MCRGX5ZNIITCPQ57CBWL3", "length": 18190, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nVideo : ‘कच्चा बदाम’वर तृतीयपंथीयाचा मुंबई लोकलमध्ये डान्स, व्हीडिओ व्हायरल…\n'कच्चा बदाम' हे बंगाली गाणं आजही इन्स्टाग्राम रीलसाठी ट्रेंडिग आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या चर्चेत ...\nVideo : कच्चा बदामवर ‘काकूबाईं’चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, “बेस्ट डान्स\nसध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. कच्चा बदाम या गाण्यावरचा एका काकूंबाईंचा डान्स व्हायरल होत आहे. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा ...\nVideo : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात\nसध्या एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात ती नवरीच्या लुकमध्ये कच्चा बदाम हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. चौदा सेकंदाचा हा व्हीडिओ सध्या ...\nVideo : ‘कच्चा बदाम’नंतर आता ‘लिंबू’ची क्रेझ, पंजाबी लिंबूपाणी विक्रेत्याच्या स्टाईलचा सोशल मीडियावर धुमाकूळ\nसोशल मीडियावर एका वेगळ्या व्हीडिओने धुमाकूळ घालतोय. हा व्हीडिओ पंजाबमधला आहे. एक लिंबूपाणी विक्रेत्याचा हा व्हीडिओ आहे. त्याचा हा हटके अंदाजात लिंबूपाणी विकण्याच व्हीडिओ सध्या ...\nVideo : आता तर हद्द झाली Kacha Badamनंतर आणखी एक गाणं सोशल मीडियावर Viral\nKala Angoor : 'काचा बदाम' गाण्यानंतर आता 'काला अंगूर' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडिओ (Video) समोर आल्यानंतर ...\n“गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन”, अपघातानंतर शहाणपण, कच्चा बदाम स्टार भुबन बड्याकारचा माफीनामा\nकच्चा बदाम या गाण्यावर हजारो रील्स बनवले गेले. पण प्रसिद्धी मिळाल्यावर माणूस बदलतो. तसं या गाण्यला प्रसिद्धी मिळाल्यानंतर भुबनमध्येही बदल झाला आणि आता आपण शेंगदाणे ...\n सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video\nP. V. Sindhu dance : कच्चा बदाम (Kacha Badam) या गाण्याची क्रेझ (Craze) कमी न होता वाढतच चालली आहे. देशभ��ातील तरूण-तरुणींवर गाण्याचा फीवर (Fever) चढला ...\nViral : ‘माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार’, असं का म्हणाला भुबन बद्याकर\nBhuban Badyakar apologize : 'कच्चा बदाम' (Kacha badam) हे गाणे (Song) गाऊन रातोरात इंटरनेटवर (Social media) अधिराज्य गाजवणारा भुबन बद्याकर सध्या पुन्हा चर्चेत आहे. आपल्या ...\nचिमुरडीची Style पाहिली का Kacha Badamवर अशी थिरकली की, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Viral video\nLittle girl dances on Kacha Badam : एका मुलीचा भुबन बद्याकर याच्या कच्चा बदाम गाण्यावर अप्रतिम डान्सचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल ...\nKacha Badam गाण्यावर थिरकला Paris boy; यूझर्स म्हणतायत, भावा, भारतात ये, कमालीचा Dance करतोस\nDance on Kacha Badam : गेल्या काही महिन्यांपासून Kacha Badam गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच पॅरिसमधील (Paris) एका मुलाने या गाण्यावर जबरदस्त डान्स ...\nVideo: आमदाराची लगीन घाई राजकारणापेक्षा लग्न महत्वाचं; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सोडून नांदेडचे आमदार अडकले विवाह बंधनात\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी21 mins ago\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी3 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी7 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nVideo: आमदाराची लगीन घाई राजकारणापेक्षा लग्न महत्वाचं; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सोडून नांदेडचे आमदार अडकले विवाह बंधनात\nAmit Thackeray teaser : अमित ठाकरे कोकण पिंजून काढणार, टीझरही आला, शिवसेनेच्या भांडणाचा लाभ मनसेला होणार\nKharif Season : सोयाबीनची पेरणी हुकली तर उत्पादनाचेही गणित बिघडेल.. बातमी वाचा अन् चाढ्यावर मूठ ठेवा\nNominee Claim: खातेदाराच्या चुकीची शिक्षा वारसाला की मिळवता येईल खात्यातील पैसा; वारसदार नेमला नसेल तर कशी मिळवाल रक्कम\nBJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट\nAmravati Umesh Kolhe Murder Case : 5 इंच रुंद, 7 इंच लांब जखमा, मेंदूच्या नसांनाही इजा, अमरावतीच्या उमेश कोल्हेचा शवविच्छेदन अहवाल\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी21 mins ago\nGuru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येतोय ग्रहांचा विशेष योग; राशींनुसार ‘या’ गोष्टींचे दान केल्याने वाढेल सुख-समृद्धी\nVirat Kohli Fight Video : ‘काय करायचे ते मला सांगू नकोस..’, विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले\n ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/surmai-poem/", "date_download": "2022-07-03T12:12:50Z", "digest": "sha1:3QSTXH6BM5DLKJPSS7FGXN6Y2DSOUFN3", "length": 12255, "nlines": 192, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "सुरमई – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्��ंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nतुम्हाला सुरमई माहीत आहे का\nचवदार रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही\nपण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल का\nअरे, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे.\nतिचं ताजेपण ओळखण्याची कला,\nआता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालहीः\nतिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते.\nकिंवा तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,\nकिंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.\nतुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे\nअसं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे.\nतुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,\nतुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते\nआणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर\nतुम्हाला नक्कीच माहीत नाही\nरागावू नकाः तुम्हाला खरं तर\nसुरमईची चव माहीत आहे,\nआणि जे सुरमईच्या बाबतीत\nस्त्री-पुरुष दोन्ही गटात उणीवा आहेत. पण या उणीवांची जाणीव बाळगून सहजीवन जगणं सहज शक्य आहे. सेक्ससारख्या नैसर्गिक संवेदनांचा व्यापार करू पाहणाऱ्याना दूर ठेवल तर हे शक्य आहे. त्यासाठी उभयतांना एकमेकांच्या शरीराचा परिचय असून पुरेसं नाही मनाचाही परिचय हवा. परस्परात खरंखुरं सामंजस्य हवं. स्त्रियांपाशी ते आहेच. गरज आहे ती पुरुषांनी लैंगिक जाणीवांपलीकडे जाऊन स्त्रीचं शरीरमन समजून घेण्याची. वरील कवितेत किरण येलेंनी पुरुषांमधली ही उणीव खूप मार्मिकपणे मांडली आहे\nकवितेचा स्त्रोत : पुरुषस्पंदनं, माणूसपणाच्या वाटेवरची, दिवाळी अंक 2011, लैंगिक जाणिवा आणि उणिवा – लेखक अवधूत परळकर पान 21\nआपण मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे बाईला समंजस बनवले जाते व पुरुषही समंजस असू शकतात. आपल्या मुद्द्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. सदर लेखात लेखकाचे विचार आहेत तसेच आम्ही मांडले आहेत. आम्ही यात नक्की बदल करु.\nआपण किती जाणीवपूर्वक लेख वाचत आहेत, हे पाहून छान वाटले. आपले असेच प्रेम वेबसाईटवर असू द्यावे. धन्यवाद.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घा���लेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2094326", "date_download": "2022-07-03T10:55:20Z", "digest": "sha1:SVM2MU7LAHDJJVV5W42AKMXKO32EDGEA", "length": 2428, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५०, १७ एप्रिल २०२२ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , २ महिन्यांपूर्वी\nशुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)\n२१:५३, १६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))\n२२:५०, १७ एप्रिल २०२२ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))\n[[वर्ग:इ.स.च्या १८८०च्या१८८० च्या दशकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/805128", "date_download": "2022-07-03T11:16:00Z", "digest": "sha1:GBKWPTJWTPNNRBFAJJLYUNLXVL3Y3GAN", "length": 1941, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:२०, ४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ie:Kentucky\n०२:१५, १७ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१५:२०, ४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ie:Kentucky)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/happy-gudhi-padwa.html", "date_download": "2022-07-03T11:07:41Z", "digest": "sha1:S2FKKFCXEDTGOTSWXIJTAUSYCNJZJPAZ", "length": 2715, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...!!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठReligionमराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...\nमराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...\nLokneta News एप्रिल १३, २०२१\nअसंख्य वाचक, हितचिंतक व मित्रपरिवारास\nमराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेछा...\nउत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्याबद्धल शतश: धन्यवाद..\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/sanjay-raut-must-be-happy-after-shiv-sena-stepping-down-from-power-statement-by-central-minister-narayan-rane/", "date_download": "2022-07-03T11:56:28Z", "digest": "sha1:ZF32MSLMIZMPAL5WYS3I22HFRXMNHLWA", "length": 2989, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Sanjay Raut Must Be Happy After Shiv Sena Stepping Down From Power Statement By Central Minister Narayan Rane - Analyser News", "raw_content": "\nशिवसेनेला संपवल्याचा संजय राऊतांना आनंद झाला असेल; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची बोचरी टीका\nमुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास ४२ हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/thane-court-grants-bail-to-ketki-chitale/", "date_download": "2022-07-03T12:06:49Z", "digest": "sha1:BGXQVEYHFSBWGZDCP3M4W5BIX26NSMSP", "length": 2860, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Thane court grants bail to Ketki Chitale - Analyser News", "raw_content": "\nशरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर\nठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आलेल्या मराठी…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्या���ा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/the-stock-went-straight-from-rs-22-to-rs-11-1-lakh-became-53-lakh/", "date_download": "2022-07-03T12:18:36Z", "digest": "sha1:HDEOMK5TUN5RJJEQOX5HJ4PNZNJZNAEF", "length": 7651, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "The stock went straight from Rs 22 to Rs 11 1 lakh became 53 lakh Know the name । 22 पैशांवरून थेट 11 रुपयांवर पोहचला हा शेअर ;1 लाखांचे झाले 53 लाख नाव घ्या जाणून । Penny Stock", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Penny Stock : 22 पैशांवरून थेट 11 रुपयांवर पोहचला हा शेअर ;...\nPenny Stock : 22 पैशांवरून थेट 11 रुपयांवर पोहचला हा शेअर ; 1 लाखांचे झाले 53 लाख ; नाव घ्या जाणून\nPenny Stock : मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.\nआज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला एका उत्कृष्ट पेनी स्टॉकबद्दल सांगत आहोत.\nया शेअरने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 5,290 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या शेअरचे नाव आहे- राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स जवळपास 5% वाढून 11.86 रुपयांवर बंद झाले.\nराज रेयॉन इंडस्ट्रीज शेअर किंमत इतिहास राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स एका वर्षापूर्वी 24 मे 2021 रोजी BSE वर 22 पैसे प्रति शेअर या पातळीवर होते, जे आता एका वर्षात 11.64 रुपयांनी वाढून 11.86 रुपये झाले आहेत.\nया कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 5,290.91% परतावा दिला आहे. त्याच वेळी, या शेअरने यावर्षी YTD मध्ये 778.52% परतावा दिला आहे.\nया कालावधीत तो 1.35 रुपयांवरून 11.86 रुपयांपर्यंत वाढला. गेल्या एका महिन्यात राज रेयॉन इंडस्ट्रीजचा शेअर 4.77 रुपयांवरून 11.86 रुपयांवर पोहोचला आहे.\nएका महिन्यात 149.16% परतावा दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या समभागाने 21.27% परतावा दिला आहे.\nराज रायन इंडस्ट्रीजच्या शेअर किंमत चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 53.90 लाख रुपये झाली असती.\nत्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी 2022 मध्य�� या काउंटरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याला 8.78 लाख रुपये मिळाले असते. तसेच महिनाभरापूर्वी एक लाखाची गुंतवणूक केल्यास २.४८ लाख रुपयांचा नफा झाला असता.\nPrevious articleBusiness Idea : सरकारच्या मदतीने लवकरात लवकर सुरू करा हा व्यवसाय; लाखोंची कमाई करण्याची संधी\nNext articleFastest Processor in Smartphone : आता ह्या फोन्समध्ये मिळणार सर्वात फास्ट प्रोसेसर…\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/7648", "date_download": "2022-07-03T12:17:44Z", "digest": "sha1:473L35C2QFGUAZ2WEC4DZQUD5YQ4LN6L", "length": 16389, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "डिजिटल मिडीया आणि नवा कायदा | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News डिजिटल मिडीया आणि नवा कायदा\nडिजिटल मिडीया आणि नवा कायदा\nनागपूर : मीडिया आणि नवा कायदा पत्रकारिता आणि तिचे स्वरूप आज बदलत आहे . स्वातंत्र्य चळवळीत सामाजिक बदलांसाठी आणि जागृतीसाठी पुढे आलेली पत्रकारिता आकाशवाणी आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून रुजली . कागद – पेन ते संगणक , आणि आता टीव्ही ते मोबाईल अशी पत्रकारिता बदलली आहे . ही मोबाईल पत्रकारिता म्हणजे डिजिटल माध्यम . डिजिटल प्रसारमाध्यमांनी आपली मूल्य साखळी बदलली आहे . त्यामुळे त्या माध्यमातून चांगली सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत आहे . या बदलाचा वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात लाभच झाला आहे . मात्र , पत्रकारिता समाजाच्या हितासाठी बाधक देखील ठरू शकते . म्हणूनच आज डिजीटल माध्यमांना आचारसंहितेच्या कायद्याच्या चौकटीत बांधणे तितकेच गरजेचे आहे . वृत्त माध्यमांचे डिजिटलायझेशन झाले . वाचक बातम्या वाचण्यासाठी इंटरनेटवर शोध घेऊ लागले . कोविड -१ ९ साथरोगानंतरच्या काळात बहुसंख्य वापरकर्ते हे ऑनलाइन बातम्यांकडे वळले . लॉकडाउनच्या काळात डिजिटल व्यासपीठांचा वापर करणाऱ्यांमध्ये दुपटीने वाढ झाली . त्याचा परिणाम वृत्तपत्र आणि टीव्ही माध्यमावर झाला आहे . अनेक ऑनलाइन वापरकर्ते बातम्या वाचण्यासाठी गुगल , फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपसारख्या डिजिटल व्यासपीठांचा वापर करतात . त्यामुळे पारंपरिक मुद्रित माध्यमे ऑनलाइनकडे वळली . शिवाय वृत्तपत्राशी थेट संबंध नसलेले हौशी पत्रकार देखील न्यूज पोर्टल तयार करून वृत्तसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र , आज दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातच १० हजारांवर वेबपोर्टल तयार झाले . मात्र , महिलांप्रती आक्षेपार्ह किंवा बालकांसाठी हानिकारक असा आशय प्रसारित होऊ लागला . शिवाय फेक न्यूजचे प्रमाण वाढले . यापासून रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याने डिजिटल मीडिया आचारसंहिता अमलात आणली आहे . आपल्या देशात वर्तमानपत्र नियमनासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आहे तर , दूरचित्रवाहिन्यांसाठी केबल नेटवर्क कायदा आहे . मात्र , आपल्याकडे डिजीटल माध्यमांसाठी कसलेही नियमन नव्हते हे लक्षात घेऊन या माध्यमांसाठी नवी आचार संहिता जारी करण्यात आली आहे आणि त्यात सामान्य नागरीक केंद्रस्थानी ठेवला आहे . भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून देवनाथ गंडाटे , 9022576529 अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान ( मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता ) नियम २०२१ अंतर्गत डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न सुरु केली आहेत, ACTION . LIC पत्रकारिता आणि तिचे स्वरूप आज बदलत आहे . स्वातंत्र्य चळवळीत सामाजिक बदलांसाठी आणि जागृतीसाठी पुढे आलेली पत्रकारिता आकाशवाणी आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून रुजली . कागद – पेन ते संगणक , आणि आता टीव्ही ते मोबाईल अशी पत्रकारिता बदलली आहे . ही मोबाईल पत्रकारिता म्हणजे डिजिटल माध्यम . डिजिटल प्रसारमाध्यमांनी आपली मूल्य साखळी बदलली आहे . त्यामुळे त्या माध्यमातून चांगली सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत आहे . या बदलाचा वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात लाभच झाला आहे . मात्र , पत्रकारिता समाजाच्या हितासाठी बाधक देखील ठरू शकते . म्हणूनच आज डिजीटल माध्यमांना आचारसंहितेच्या कायद्याच्या चौकटीत बांधणे तितकेच गरजेचे आहे . वृत्त माध्यमांचे डिजिटलायझेशन झाले . वाचक बातम्या वाचण्यासाठी इंटरनेटवर शोध घेऊ लागले . कोविड -१ ९ साथरोगानंतरच्या काळात बहुसंख्य वापरकर्ते हे ऑनलाइन बातम्यांकडे वळले . ��ॉकडाउनच्या काळात डिजिटल व्यासपीठांचा वापर करणाऱ्यांमध्ये दुपटीने वाढ झाली . त्याचा परिणाम वृत्तपत्र आणि टीव्ही माध्यमावर झाला आहे . अनेक ऑनलाइन वापरकर्ते बातम्या वाचण्यासाठी गुगल , फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपसारख्या डिजिटल व्यासपीठांचा वापर करतात . त्यामुळे पारंपरिक मुद्रित माध्यमे ऑनलाइनकडे वळली . शिवाय वृत्तपत्राशी थेट संबंध नसलेले हौशी पत्रकार देखील न्यूज पोर्टल तयार करून वृत्तसेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र , आज दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातच १० हजारांवर वेबपोर्टल तयार झाले . मात्र , महिलांप्रती आक्षेपार्ह किंवा बालकांसाठी हानिकारक असा आशय प्रसारित होऊ लागला . शिवाय फेक न्यूजचे प्रमाण वाढले . यापासून रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याने डिजिटल मीडिया आचारसंहिता अमलात आणली आहे . आपल्या देशात वर्तमानपत्र नियमनासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आहे तर , दूरचित्रवाहिन्यांसाठी केबल नेटवर्क कायदा आहे . मात्र , आपल्याकडे डिजीटल माध्यमांसाठी कसलेही नियमन नव्हते हे लक्षात घेऊन या माध्यमांसाठी नवी आचार संहिता जारी करण्यात आली आहे आणि त्यात सामान्य नागरीक केंद्रस्थानी ठेवला आहे . भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून देवनाथ गंडाटे , 9022576529 अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान ( मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता ) नियम २०२१ अंतर्गत डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न सुरु केली आहेत, ACTION . LIC NEWS देण्यात आली आहे . यात प्रकाशक अर्थात अपप्रचार करणा – या कौन्सिल ऑफ इंडिया आहे . तर , स्वतः पहिल्या पातळीवर , दुसऱ्या बातम्यांवर नियंत्रण आणणे आणि दूरचित्रवाहिन्यांच्या नियमनासाठी पातळीवर स्व – नियंत्रण आहे . त्याला रोखणे शक्य होणार असून , ते केबल टीव्ही नेटवर्क कायदा , १ ९९ ५ तिसऱ्या पातळीवर केंद्र सरकारचे प्रसारित करणाऱ्याला त्यासाठी आहे . मात्र , डिजीटल माध्यमांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय असे जबाबदार धरता येणार आहे , असे नियमावली आपल्याकडे नव्हती . मात्र याचे स्वरुप आहे . पहिल्या पातळीवर माहिती आणि प्रसारण खात्याने स्पष्ट आज ती देखील अमलात आल्याने प्रकाशक म्हणजेच पोर्टलच्या केले आहे . डिजीटल माध्यमांमध्ये फेक न्यूजचा प्रसार रोखणे सह��� शक्य मालकाने तीन नावे घोषित करायचे न्यूज वेबसाईटस , न्यूज पोर्टलस , यू- होणार आहे . डिजीटल माध्यम आहेत- त्यात प्रकाशक , वृत्तसंपादक ट्यबू – ट्वीटर यासारखी माध्यमे , आचार संहिता ही ऑनलाईन आणि तक्रार निवारण अधिकारी यांचा ओटीट प्लॅटफॉर्म , क्रीडा , आरोग्य , प्रकाशकांसाठी प्रेस कौन्सिल समावेश आहे . त्यानंतर पोर्टलच्या पर्यटन या विषयावरील पोर्टलस देशात कायदा , १ ९ ७८ प्रमाणेच आहे तर , प्रकाशकांनी मिळून स्व – नियंत्रित मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . कार्यक्रम संहिता ( प्रोग्राम कोड ) फळी उभी करायची आहे . अर्थात यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम , १ ९९ ४ चे आहेत . त्यानुसार स्वनियामक संस्था ज्याचा अध्यक्ष डिजिटल माध्यमांसाठी आचार प्रतिबंधित मजकूर प्रसारीत करण्यास सवीच्च न्यायालयाचा किंवा उच्च संहितेची आवश्यकता आहे . मनाई आहे . डिजीटल माध्यमांविषयी न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा माहिती तंत्रज्ञान ( मध्यस्थ तपशीलवार डाटा माहिती व प्रसारण समकक्ष असावा . यातील सभासद मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मंत्रालयाकडे असावा यासाठी २५ विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत . माध्यमांसाठीची आचार संहिता ) फेब्रुवारी २०२१ नंतर एका विहित प्रकाशक स्व – नियंत्रित फळीचा नियम २०२१ नुसार लागू करण्यात नमुन्यात माहिती मागविली गेली . सभासद असावा . प्रकाशकांकडून आलेल्या ‘ नव्या माहिती मंत्रालयाकडे तकारी प्राप्त झाल्यानंतर कायद्याने चौकशी करण्याजोगे कृत्य तंत्रज्ञानविषयक नियमा’मधील तरतुदी त्याचा निपटारा करण्यासाठी या झाले असेल तर त्याची दखल माहिती आणि तर्कसंगती तपशीलवारपणे माहितीचा उपयोग होणार आहे . हे आणि प्रसारण मंत्रालय घेईल . समजून घेणे आज गरजेचे आहे . नियम २६ मे २०२१ पासून अंमलात स्वनियामक यंत्रणेमुळे फेक वर्तमानपत्र नियमनासाठी प्रेस आले आहेत .\nPrevious articleराष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा पाककृती दररोज तयार करतात अंगणवाडी सेविका वैशाली कातकाडे पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.\nNext articleराष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीचे देवळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन\nआ. सुधीर ���ुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T11:58:40Z", "digest": "sha1:PPZTTDVGRE7MWLVKCY4EHOI2VMZSMYYZ", "length": 14891, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं.. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अ��ुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं..\nआमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं..\nऔरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) : एमआयएमचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणावरुन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिल्याने आता नव्याने वादळ निर्माण होऊ शकते\nएमआयएमचे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याची सुरूवात त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण हेही उपस्थित होते. त्यांच्या या दर्शनानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे.\n“खुल्ताबादमध्ये खूप मोठेमोठे दर्गे आहेत. त्यांना मोठा इतिहास लाभलेला आहे. तिथे कुणीही गेलं तर त्या कबरीचं दर्शन घेतं त्यामुळे त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नये.” असं जलील बोलताना म्हणाले. आता सगळे रंग आमचे झाले आहेत असंही ते म्हणाले आहेत.\nयाप्रकरणी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, “औरंगजेबाने प्रजेला खूप त्रास दिला आहे. त्याने हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. खुल्ताबादच्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी जात नाही पण हे लोकं राजकारण करण्यासाठी तिथे गेले आहेत. आता काय होते पहा, आम्ही सोडणार नाही.” असा आरोप खैरे यांनी केला आहे.\nPrevious articleआर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिवसानिमित्त शुक्रवारी रक्तदान, अन्नदान\nNext articleसांडपाण्यावर प्रक्रिया होत नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिका देणार नोटीस\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nउदयपूर सारखी हत्या अमरावतीमध्ये..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nआजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात –\nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nऔरंगाबादला आता संभाजीनगर म्हणा…\nतळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्क���चे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE/", "date_download": "2022-07-03T12:41:56Z", "digest": "sha1:VBBJEOI2CJBV6ZBM6RLZ7WN5ENUT54S7", "length": 16655, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "फुटीरतावादी नेता यासीन मलिकने गुन्हा कबूल केल | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच��� बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Others फुटीरतावादी नेता यासीन मलिकने गुन्हा कबूल केल\nफुटीरतावादी नेता यासीन मलिकने गुन्हा कबूल केल\nनवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) –जम्मूमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मंगळवारी एनआयए कोर्टासमोर टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा कबूल केला. अलीकडेच न्यायालयाने यासिन मलिकसह अनेक फुटीरतावादी नेत्यांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि आयपीसीअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. न्यायालय १९ मे रोजी या खटल्यावरील युक्तिवाद ऐकणार आहे. ज्याअंतर्गत मलिकला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते विश्लेषणातून असे दिसून येते की, साक्षीदारांचे विधान आणि कागदोपत्री पुराव्यांमुळे जवळजवळ सर्व आरोपी एकमेकांशी जोडले गेले आहेत.\nअलिप्ततेच्या समान वस्तूशी, ते वापरत असलेल्या साधनांच्या समानतेशी, त्यांच्या दहशतवादी/दहशतवादी संघटनांशी जवळचा संबंध आहे, असे एनआयए न्यायाधीशांनी अलीकडेच आदेश देताना म्हटले आहे.१६ मार्च २०२२ रोजी एनआयए कोर्टाने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन, काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक , शब्बीर शाह, मसरत आलम आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. जम्मू आणि काश्मीर राज्याला त्रास देणाऱ्या दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nन्यायालयाने या प्रकरणात आरोपी असलेल्या इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित केले. फारुख अहमद दार ऊर्फ ​​बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मो. युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मो. अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांनी मंगळवारी न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीवर औपचारिकपणे स्वाक्षरी केली आणि ते या खटल्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले.\nयुक्तिवादा दरम्यान कोणत्याही आरोपीने असा युक्तिवाद केला नाही की वैयक्तिकरीत्या त्यांच्याकडे अलिप्ततावादी विचारसरणी किंवा अजेंडा नाही. त्यांनी अलिप्ततेसाठी काम केले नाही किंवा पूर्वीचे जम्मू-कश्मीर राज्य संघराज्यातून वेगळे होण्यासाठी वकिली केली नाही, असे न्यायालयाने नमूद केले.\nPrevious articleप्रशासकांचा सर्वसामान्य करदात्यांना ‘जोर का झटका’; कर सवलतीत केली कपात\nNext articleआमदार लक्ष्मण भाऊंना आठवड्यात डिस्चार्ज मिळणार\nआगे आगे देखो होता है क्या… – नितीन गडकरी\n…अशा लोकांना मी रस्त्यावर कपडे काढून उघडे करतो\n शिंदेंच्या समर्थनात सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल\n११ आमदारांपासून सुरू झालेले बंड ४६ वर पोहोचले अजून संख्या वाढण्याची शक्यता\n 128 जागांसाठी तब्बल 19 हजार अर्ज, शनिवारी परीक्षा\nप्रताप सरनाईक आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठी चर्चा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nस्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट –\nबंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला\nहॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या घरात दीड लाखांची चोरी\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T12:18:40Z", "digest": "sha1:L6SE4DWY56JVMWNUBTRTL4MOM2R5FT2B", "length": 19439, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मुळा नदी पात्र बुजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरें��ा बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Others मुळा नदी पात्र बुजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी\nमुळा नदी पात्र बुजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी\nपिंपरी, दि. ९ (पीसीबी) – रयत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका गंभीर विषयाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वाकड येथे राजरोस नदी पात्रात भराव टाकून ते बुजविण्याचा मोठा धंदा सुरू आहे, मात्र महापालिका प्रशासन, महसूल खाते, पाटबंधारे विभाग अशा सर्वांनी त्याकडे डोळेझाक केली आहे.\nएक कार्यकर्ते विशाल वाघमारे यांनी वाकड येथे मुळा नदी पात्रात भराव टाकणा-यांचे व्हिडीओ शूट करून गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका हद्दीतून मुळानदी १२.५० किलोमीटर अंतरावर वाहते. या मुळा नदी पात्रात भराव टाकुन अतिक्रमण करण्याचे उद्योग सर्रास पणे सुरु आहेत. कारखान्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी व नागरीकीकरणामुळे मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणात वाढ गंभीर समस्या बनली आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणा बरोबर नदीपात्रात व पात्रालगत होणारे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि घरे यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून, भराव टाकून नदीचे पात्र बुजवले जात आहे.\nनद्यांचे पात्र दिवसें���िवस अरुंद होत असून पावसाळ्यात शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रालगतची झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दोन्ही महानगरपालिकांना देण्यात आला होता परंतु या आदेशाची अंमलबजावणी होण्याआधीच नदीपात्रालगत भराव टाकणा-यांवर कारवाई होण्याआधीच आता थेट नदीपात्रातच भराव टाकण्याचे काम जोरात सुरू आहे . अत्याधुनिक हायवा ट्रक व जेसीबीच्या सहाय्याने मुळा नदी पात्रात भराव टाकुन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे, असे संघटनेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.\nया ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका अधिकारी या संतापजनक गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत. मुळा, पवना नदी पात्रात भराव टाकण्यामागे कोण आहे बांधकाम व्यवसायिक आहे की राजकीय पुढारी आहेत बांधकाम व्यवसायिक आहे की राजकीय पुढारी आहेत हे समोर येणे गरजेचे आहे. नदी पात्रात भराव टाकण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री जप्त करणार का हे समोर येणे गरजेचे आहे. नदी पात्रात भराव टाकण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री जप्त करणार का असाही प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न मुळा नदीपात्रातील टाकलेला भराव कोण काढणार याची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न मुळा नदीपात्रातील टाकलेला भराव कोण काढणार याची जबाबदारी कोण घेणार तसेच संबंधित प्रकरणात या भराव टाकणार यावर कारवाई कोण करणार तसेच संबंधित प्रकरणात या भराव टाकणार यावर कारवाई कोण करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे की,पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वादातून वेळ काढून कारवाई करणार का असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.\nराष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची एकत्र समिती स्थापन करुन नदी प्रदूषणाबाबत व नदीपात्रालगत अतिक्रमणाबाबत ॲक्शन प्लॅन तयार करण्याची तयारी सुरू होती परंतु या ॲक्शन प्लॅन संबंधित यंत्रणांना विसर पडला आहे. या अगोदर ही मुळा नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रार केली आहे.परंतु नोटीस पाठवणे पलीकडे कोणतीही कारवाई झाली नाही .स्थानिक प्रशासकीय व्यवस्था या गंभीर प्रश्नाबाबत उदासीन असल्यामुळे तक्रार केली आहे. सर्व व्हिडिओज प्रशासनाला पाठविले आहोत. आपण तक्रारींची योग्य दखल घेऊन मुळा नदीला पुनर्जीवित करण्याचे काम कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे.\nPrevious articleबंबल डेटिंग अॅपवरील मित्राने मालदीवच्या ट्रिपची दिली ऑफर; विनयभंग करून 50 हजार रुपये घेऊन मित्र झाला पसार\nNext articleकंपनीच्या छताचा पत्रा कापून सव्वासात लाखांची चोरी\nआगे आगे देखो होता है क्या… – नितीन गडकरी\n…अशा लोकांना मी रस्त्यावर कपडे काढून उघडे करतो\n शिंदेंच्या समर्थनात सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल\n११ आमदारांपासून सुरू झालेले बंड ४६ वर पोहोचले अजून संख्या वाढण्याची शक्यता\n 128 जागांसाठी तब्बल 19 हजार अर्ज, शनिवारी परीक्षा\nप्रताप सरनाईक आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठी चर्चा\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nसेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन खून\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nमहाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची भाजपाची खतरनाक योजना\nपल्लोनजी मिस्त्री यांचे मुंबईत निधन\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/6903", "date_download": "2022-07-03T12:28:14Z", "digest": "sha1:4GKAR6YWH5GGV2W7FP6IC4P633N7FUU5", "length": 39165, "nlines": 440, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "पोलीस आता हद्दीचे कारण देणार नाहीत; तात्काळ मदतीसाठी ‘ही’ नवी यंत्रणा -पोलिसांची मदत आता विनाविलंब | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा ��ाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणू�� 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome नागपूर पोलीस आता हद्दीचे कारण देणार नाहीत; तात्काळ मदतीसाठी ‘ही’ नवी यंत्रणा -पोलिसांची...\nपोलीस आता हद्दीचे कारण देणार नाहीत; तात्काळ मदतीसाठी ‘ही’ नवी यंत्रणा -पोलिसांची मदत आता विनाविलंब\nविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6903*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर-प्रतिनिधी : पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत पोलिस मार्शल सेवा आता कात टाकणार आहे. मार्शलसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅबलेट’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शहर पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत पोलिस मार्शल सेवा आता कात टाकणार आहे. मार्शलसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅबलेट’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना विनाविलंब मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा विचार न करता घटनास्थळापासून जवळ असलेल्या मार्शल कर्मचा-यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षातून पोलिस मार्शलवर नियंत्रण ठेवले जाणार असून, त्यांच्यातील सर्व व्यवहार हे टॅबद्वारेच होणार आहेत.\nराज्यात आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांकडून तातडीने मदत मिळण्यासाठी ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना या नंबरवर संपर्क साधवा लागेल. मात्र, यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली जाणारी कार्यवाहीदेखील पूर्णत: बदलणार आहे. ही गोष्ट सामान्य नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत कर्मचा्यांना ‘११२’ सेवा आणि ‘टॅब’ वापराचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले.\nसध्या पोलिस नियंत्रण कक्षाला एखादी घटना कळवल्यानंतर, तेथून संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिली जाते. त्यानंतर तेथून ‘मार्शल’ घटनास्थळी जातात. मात्र, नवीन योजनेनुसार सर्व पोलिस ठाण्यांतील ‘मार्शल’ कर्मचारी नियंत्रण कक्षाशी ‘जीपीएस’मार्फत जोडलेले असणार आहेत. एखादी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातूनच त्या घटनास्थळापासून जवळ असलेल्या ‘मार्शल’ कर्मचा्यांस थेट माहिती कळवली जाईल. यासाठी ‘मार्शल’ कर्मचा्यांस थेट माहिती कळवली जाईल. यासाठी ‘मार्शल’ कर्मचा्यांना अत्याधुनिक ‘टॅबलेट’ दिला जाणार आहे. त्या ‘टॅब’द्वारेच पुढील सर्व व्यवहार पार पाडले जाणार आहेत\nकार, दुचाकी आणि टॅब : नवीन पोलिस इमर्जन्सी सर्व्हिससाठी राज्यभरातील पोलिस ठाण्यांसाठी एक हजार ५०० कार आणि दोन हजार २०० दुचाकी वाहने खरेदी करण्यात येत आहेत. यातील काही वाहने पुण्यात दाखल झाली आहेत. या सेवेअंतर्गत कारमध्ये मोठा ‘टॅब’ आणि दुचाकीवरील मार्शल कर्मचा्याकडे छोटा ‘टॅब’ दिला जाणार आहे.\nनियंत्रण कक्षाची सध्याची कार्यपद्धती :\n– नागरिक १०० क्रमांकावर फोन करून मदतीची मागणी किंवा एखाद्या घटनेची माहिती देतात.\n– मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्षातून संबधित पोलिस ठाण्यातील मार्शलला सूचना दिली जाते.\n– मार्शल माहिती कळविणा-यास फोन करून त्या ठिकाणी पोचतात.\n११२ हेल्पलाइन कार्यान्वित झाल्यानंतरची कार्यपद्धती :\n– नियंत्रण कक्षाच्या ११२ हेल्पलाइनवर फोन करून घटनेची माहिती अथवा मदतीची मागणी करतील.\n– नियंत्रण कक्षातून त्या संबंधित ठिकाणापासून जवळ असलेल्या मार्शलचा ‘जीपीएस’मार्फत शोध घेतला जाईल.\n– जवळच्या मार्शलला ‘ती’ वर्दी कळवण्यात येईल. पोलिस ठाण्याच्या हद्दीचा मु��्दा गौण.\n– पीडित व्यक्ती, तक्रारदार यांचा जबाब (व्हिडिओ) ‘टॅब’मध्ये रेकॉर्ड करणे शक्य\nPrevious articleधारगाव येथे राष्ट्रपिता फुले अभ्यासिका\nNext articleप्रेम……..एक अनन्यसाधारण भावना\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2022-07-03T12:07:53Z", "digest": "sha1:F3ELYQS324Z7OFGTJ65A2AMT2VHM7BJA", "length": 6412, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:बुंडेसलीगा - विकिपीडिया", "raw_content": "\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सें�� पॉली\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/while-reciting-namaz-on-the-road-yogi-adityanath-said-on-the-road-on-the-day-of-eid/", "date_download": "2022-07-03T11:22:31Z", "digest": "sha1:P7ANJHE56HBOIOANXFJIHZ6JUZ77QLV2", "length": 12376, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…” – Dainik Prabhat", "raw_content": "\nरस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार आल्यापासून वेगेवेगळे बदल मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातील एक बदल म्हणजे रस्त्यावरील नमाज पठण. उत्तर प्रदेशमध्ये ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणे बंद झाले असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यालाही अधोरेखित केले आणि उत्तर प्रदेशात रामनवमीच्या दिवशी कोणतीही जातीय दंगल झाली नसल्याचे सांगितले.\n“उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी करण्यात आली. राज्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच रस्त्यावर ईदच्या दिवशी नमाज पठण आणि अलविदा जुमा (रमझानचा शेवटचा दिवस) झाला नाही,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी राज्यात गेल्या पाच वर्षांपासून राखण्यात आलेल्या कायदा-सुव्यवस्थेचेही कौतुक केले. भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा अधोरेखित केला होता. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना २०१७ पासून राज्यात दंगलीची एकही घटना घडली नसल्याचा दावा केला.\n“याआधी मुझफ्फरनगर, मेरठ, मुरादाबाद आणि इतर ठिकाणी दंगली होत होत्या. कित्येक महिने तिथे कर्फ्यू लावला जायचा. पण गेल्या पाच वर्षात एकही दंगल झालेली नाही,” असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.\n“आमच्या सरकारने राज्यातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद केले आहेत. गायींना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गौशाळा बांधल्या आहेत. धार्मिक ठिकाणांवरुन आम्ही लाऊडस्पीकर हटवले आहेत. आमच्या सरकारने जवळपास ७०० धार्मिक ठिकाणांची पुनर्बांधणी केली आहे,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\nतुम्हाला वाटेल तेव्हा हक्काने आदेश देत जा बघा, CM शिंदेनी हात जोडून कोणाला केली विनंती\n“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”\nबिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/rps-76-fertilizer-for-sell/", "date_download": "2022-07-03T11:16:35Z", "digest": "sha1:5JX24CZEJL4U54R5KV4Q75ANRYLKBNCX", "length": 5470, "nlines": 120, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "RPS 76 औषध विक्रीसाठी उपलब्ध - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nRPS 76 औषध विक्रीसाठी उपलब्ध\nऔरंगाबाद, औरंगाबाद, खते, जाहिराती, महाराष्ट्र, विक्री\nRPS 76 औषध विक्रीसाठी उपलब्ध\nपिकांची जोमदार वाढ होते.\nपिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पांढऱ्या मुळ्याची संख्या जास्त प्रमाणात वाढते\nहिरवेगार प���ा टिकून राहतो\nम्हणून शेतकरी राजाने RPS 76 ची फवारणी करावी\nName : वाल्मिक सर\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousमाती परीक्षण व खत व्यवस्थापन वर सल्ला मिळेल\nNextनॅनो टेक्नॉलॉजीचे नॅनो मॅजिक प्लस -555 (ॲडवान्स) उपलब्धNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/03/30/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A5%A9%E0%A5%AF-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2022-07-03T12:13:53Z", "digest": "sha1:ALZ3LTKFKM72BCG3OAUXGPDUEO2CML7W", "length": 5919, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तब्बल ३९ हजार रुपयांचा लिंबू - Majha Paper", "raw_content": "\nतब्बल ३९ हजार रुपयांचा लिंबू\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / तामिळनाडू, लिंबू, लिलाव / March 30, 2016 March 30, 2016\nतामिळनाडू – उन्हाची तीव्रता वाढली की लिंबाचा दरही वाढतो. थंडगार पाणी पिण्याबरोबर लिंबू सरबतला जास्त पसंती दिली जाते. सध्या लिंबाचे दर वाढताना दिसतात. मात्र, या लिंबाची खरेदी पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. चक्क एका लिंबाला ३९,००० रुपयांना एका दाम्पत्याने खरेदी केले आहे.\n११ दिवसांचा उत्सव तामिळनाडू राज्यातील वेलुपुरम जिल्ह्यामधील बालातंडेउतपनी मंदिरात असतो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुरुगन या देवाच्या भाल्याला लटकविण्यात आलेल्या लिंबाचा लिलाव करण्याची परंपरा आहे. मंदिर संस्थान याचा लिलाव आयोजित करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदीर प्रशासनाने पवित्र लिंबाचा लिलाव केला. ग्रामस्थांचा विश्वास आहे की, लिलाव करण्यात आलेली वस्तु ज्यांच्याकडे जाते त्यांना सुख, समृद्धी प्राप्त होते आणि खरेदी करणा-या त्या कुटुंबाची भरभराट होते. यावर्षी लिलाव करण्यात आलेला हा लिंबू तब्बल ३९,००० रुपयांना विकला गेला आहे. हा पवित्र लिंबू खरेदी करण्यासाठी नागरिक बोली लावण्यास सुरुवात करत���त. यावर्षी जयरामन व अमरावथी या दांपत्यानं ३९ हजार रुपयांची बोली लावत पवित्र लिंबू मिळवला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/12/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9A/", "date_download": "2022-07-03T11:30:38Z", "digest": "sha1:J7I4YOYEDWHA634VBW3I7V5WPHLUBGVW", "length": 5976, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता स्नॅपडील करणार फक्त चार तासात डिलिव्हरी - Majha Paper", "raw_content": "\nआता स्नॅपडील करणार फक्त चार तासात डिलिव्हरी\nअर्थ / By माझा पेपर / ऑनलाईन शॉपिंग, स्नॅपडील / April 12, 2016 April 12, 2016\nअहमदाबाद – दिग्गज ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील आता फोन नव्हे तर अन्य वस्तूंची डिलिव्हरी चार तासांच्या आतमध्ये करणार असून चार तासांच्या आतमध्ये वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार असल्याने कंपनीच्या व्यवस्थापकांनी माहिती देताना सांगितले आहे. कमीत कमी वेळेमध्ये सेवा देण्यामुळे ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळण्याची आशा कंपनीला आहे.\nयापूर्वी आम्ही आमच्या डिलिव्हरी सेवेत मागील वर्षाच्या तुलनेत ७० टक्क्यांनी सुधारणा केली आहे. आता फोन लाँन्चिगसह अन्य उत्पादने देण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. स्नॅपडीलने मागील सहा महिन्यामध्ये जवळपास ४०टक्के ऑर्डर्स त्याच दिवशी अथवा दुस-या दिवशी ग्राहकांना पोच केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोन आणि अन्य गरजेच्या उत्पादनांचा समावेश आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आशिष चित्रवंशी यांनी म्हटले आहे.\nस्नॅपडीलला मिळणा-या ऑर्डर्सपैकी जवळपास ९९ टक्के ऑर्डर्स त्याच दिवशी वितरीत करण्यात येतात. यासाठी कंपनीने वितरण व्यवस्था भक्कम केली असून, २०० मिलियन डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने २० लाख चौरस फुटाचे गोदाम तयार केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/18/lockdown-4-0-learn-what-to-turn-off-and-what-to-turn-on/", "date_download": "2022-07-03T12:28:56Z", "digest": "sha1:BJ6RL7QPFSB4NFB5UHADBRULDM5XWSSZ", "length": 8136, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लॉकडाउन 4.0 : केंद्रीय गृहमंत्रालयाची नियमावली जारी - Majha Paper", "raw_content": "\nलॉकडाउन 4.0 : केंद्रीय गृहमंत्रालयाची नियमावली जारी\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, केैंद्र सरकार, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, लॉकडाऊन / May 18, 2020 May 18, 2020\nनवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास सहा तास शिल्लक असतानाच सरकारने रविवारी पुन्हा त्यात वाढ करण्याची घोषणा केली. सरकारच्या नवीन आदेशानुसार लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काहीसा दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालये, कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र टप्प्यात उघडली जाऊ शकतात. यासंदर्भातील वृत्त अमर उजालाने दिले आहे.\nलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात देखील हवाई प्रवासाप्रमाणेच मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर मोठ्या संख्येने गर्दी जमा होईल अशी ठिकाणे म्हणजेच शॉपिंग मॉल्स आणि थिएटर हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.\nरात्री 7 ते सकाळी 7 या वेळेत पूर्णतः संचारबंदी असेल त्याचबरोबर 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nतसेच ज्या राज्यांना सार्वजनिक वाहतुक पुन्हा सुरू करायची असेल तर ते करू शकतात. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांमध्ये आंतरराज्यीय बस सेवांना परवानगी देण्यात आली आहे, पण त्याला सहभागी राज्यांनी त्यांची संमती दिली असेल तरच ही सेवा सुरु करता येऊ शकते.\nयाव्यतिरिक्त, सरकारने केशकर्तनालय आणि ई-कॉमर्स साइटवरील निर्बंध देखील हटवले आहेत. तथापि, ही सूट सर्वच राज्यांना लागू होणार नाही. केंद्र सरकारने कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत देशातील राज्यांना महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत. ज्यानुसार राज्य सरकार ग्रीन, ऑरेंज किंवा रेड झोन म्हणून चिन्हांकित केलेली क्षेत्रे ठरवू शकतात. राज्य सरकारांना या भागात निर्बंध आणण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.\nगृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये शॉपिंग मॉल्स सुरू करण्याच्या मागणीला परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु उर्वरित उद्योगधंदे कधी सुरु करण्याचे अधिकार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे असतील.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/-TekZE.html", "date_download": "2022-07-03T11:33:40Z", "digest": "sha1:OJOHR7JFRV56ZHQDCDFPN3EOJFGPMXGY", "length": 11149, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "विद्यार्थ्यांचा एकूण विकास करणारी प्रभावी शिक्षण प्रणाली आवश्यक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ विद्यार्थ्यांचा एकूण विकास करणारी प्रभावी शिक्षण प्रणाली आवश्यक\nविद्यार्थ्यांचा एकूण विकास करणारी प्रभावी शिक्षण प्रणाली आवश्यक\n‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मुळे सकारात्मक बदल होतील\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल भारतीय विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीचा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग मंच ब्रेनलीने विविध शैक्षणिक पातळ्यांवरील ४०३६ विद्यार्थ्यांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये भारतीय शिक्षण प्रणाली ही नव्या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे निदर्शनास आले आहे. ही संकल्पना विद��यार्थ्यांमध्ये आधीच लोकप्रिय असल्याचे दिसते कारण, ६६.८% विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती होती. किंबहुना, प्रतिसाद दिलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना वाटते की, शालेय स्तरावर शिक्षण घेण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ६५.६% विद्यार्थी म्हणतात की, अॅप्स, सॅटेलाइट टीव्ही चॅनेल, ऑनलाइन कोर्सेस इत्यादी विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. तर एक पंचमांश विद्यार्थ्यांनी याबद्दल खात्री दिली नाही.\nसर्वेक्षणात, ६०.३% विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान इत्यादीसारख्या कठीण शाखांच्या पुढे विषय निवडण्याच्या कल्पनेस प्राधान्य दिले. कारण यामुळे आवडत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अधिक लवचिकता मिळू शकते. ब्रेनलीच्या यूझर्सपैकी (२०.४%) एक पंचमांश विद्यार्थ्यांनी म्हटले की, त्यांना प्रचलित अभ्यासक्रमच आवडला. तथापि, बहुतांश (५८.७%) विद्यार्थी म्हणाले की, त्यांना सर्वसामान्य स्वीकारार्ह भाषेतच शिकायला आवडेल आणि २४.८% विद्यार्थ्यांनी या उलट कल दर्शवत मातृभाषेत शिकायला आवडेल, असे म्हटले. ७२.७% विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर (उच्च व माध्यमिक स्तर) कृत्रिम बुद्धिमत्ता, डिझाइन थिंकिंग, ऑरगॅनिक लिव्हिंग इत्यादीसारखे विषय शिकण्यात रस दर्शवला. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करण्याकरिता नव्या युगातील विषयांची ओळख करून देण्याचे नियोजन यात केले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.\nकोव्हिड-१९ चा दीर्घकालीन परिणाम आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सक्रिय सहभागाची जाणीव ठेवत, भारत सरकारने नुकतीच एनपी २०२० ची घोषणा केली. यात धोरणात अत्यंत शिस्त असून बहुभाषिय दृष्टीकोन, कौशल्य विकास तसेच डिजिटल लर्निंगवर अधिक भर आहे. वास्तविक जगातील आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना मूल्य आधारीत शिक्षणाच्या प्रोत्साहनातून तयार करणे, हा या मागील उद्देश आहे. या दूरदृष्टीच्या धोरणाला ब्रेनलीच्या यूझर्सकडून भरपूर पाठिंबा मिळाला. तब्बल ८७.७% विद्यार्थ्यांनी या धोरणाकडून सकारात्मक बदल घडण्याची तसेच शैक्षणिक दर्जावरील ताण कमी होण्याची अपेक्षा केली आहे. यावरून असे दिसते की, अधिक प्रगतीशील आणि पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडील संस्कृती अवलंबण्यास वि्दयार्थी इच्छुक आहेत.\nब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, “ शिकणा-���ांना कठोर, घिसापिटा आणि केवळ ग्रेड्सवर भर देणा-या शिक्षण मॉडेलपासून सुटका हवी आहे. त्याऐवजी, सध्या विद्यार्थ्यांचा एकूण विकास करत संपूर्ण आयुष्यासाठी त्यांना सज्ज करणारी, प्रभावी शिक्षण प्रणाली आवश्यक आहे. ब्रेनलीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना समुदाय-आधारित शिक्षणाच्या मॉडेलद्वारे एकत्र आणून त्यांना सक्षम करतो. किंबहुना, जीवनाविषयी मूलभूत दृष्टीकोन प्रतिबिंबीत करणारा एक जागतिक समुदाय ब्रेनलीने बनवला आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.\"\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/4977", "date_download": "2022-07-03T10:56:02Z", "digest": "sha1:NQCIYWD5IJSJDLSPTBCU37HHA6KKSD54", "length": 6716, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "ख्रिस्त भांधवास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देऊन भिम सेना संघटनेच्या वतीने ख्रिसमस सन साजरा करण्यात आला | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News ख्रिस्त भांधवास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देऊन भिम सेना संघटनेच्या वतीने ख्रिसमस सन...\nख्रिस्त भांधवास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देऊन भिम सेना संघटनेच्या वतीने ख्रिसमस सन साजरा करण्यात आला\nमनमाड – आज दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी भिम सेना संघटनेच्या मुख्य कार्यालय मनमाड पाकिजा कॉर्नर येथे येशू ख्रिस्ताच्या प्रतिमे समोर ज्योती ताई ओहळ यांनी प्रेयर ( प्राथना ) करून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येशू ख्रिस्तास मानवंदना दिली व सर्व ख्रिस्त भांधवास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देऊन भिम सेना संघटनेच्या वतीने ख्रिसमस सन साजरा करण्यात आला.\nतसेच या वेळी उपस्थित संघटना,संस्थापक प्रमुख : राजाभाऊ निरभवणे. जिल्हा संपर्क प्रमुख: रामदासजी आहिरें.तालुकाध्यक्ष: मनोज खरात.मनमाड शहराध्यक्ष: आरिफ शेख,जिल्हा संघटक प्रमुख: बाबुरावजी जगधणे. प्रकाश पगारे. रोहित ओहळ. सूफियान शेख. अमोल ओहळ. हबीब मिस्तरी. असलम शेख. राजू परदेशी. नजीर शेख. शशिकांत गायकवाड. सूफा मिस्त्री. रफिक शेख. व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,\nPrevious articleतळणी येथील युवकांची आदर्श पाटोदा गावास भेट\nNext articleविजेँद्र पवार यांची होणारी नाहक बदनामी थांबेल कां…\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/dsck-cup-vaibhav-prithvik-shines/", "date_download": "2022-07-03T12:34:23Z", "digest": "sha1:VIWOSMTUZEA5RFSAV5PLDFJL4P77WO52", "length": 7525, "nlines": 93, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "DSCK CUP : वैभव, पृथ्विक चमकले - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nDSCK CUP : वैभव, पृथ्विक चमकले\nक्रीडा ताज्या बातम्या मोठी बातमी\nDSCK CUP : वैभव, पृथ्विक चमकले\nव���भव बनेची भेदक गोलंदाजी आणि पृथ्विक पंडितची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळीमुळे विजय शिर्के क्रिकेट अकॅडमीने मर्यादित ४५ षटकांच्या लेदर बॉल डीएससीके चषक वासंतिक क्रिकेट स्पर्धेत यजमान ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी संघाचा ९ विकेट्सनी दणदणीत पराभव केला.\nनाणेफेक जिंकून यजमान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाचा फायदा त्यांना उठवता आला नाही. वैभव बनेच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांचा डाव २८ व्या षटकात १११ धावांवर आटोपला. वैभवने पाच षटकात २२ धावा देऊन पाच फलंदाज बाद केले. योगेश यादवने दोन विकेट्स मिळवल्या. यजमानांच्या सोवित श्रीमनने २८ आणि तेजस सॅलियनने १९ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल पृथ्विक आणि विग्नेश खारगेने नाबाद फलंदाजी करताना १७ व्या षटकात ११५ धावा करत संघाच्या मोठया विजयावर शिक्कामोर्तब केले. वैभवसह सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या पृथ्विकने नाबाद ७४ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजुने त्याला चांगली साथ देणाऱ्या विग्नेश खारगेने नाबाद ३० धावांची खेळी केली. या डावातील एकमेव विकेट पियुष कमलने मिळवली.\nज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी : २८ षटकात सर्वबाद १११ ( सोवित श्रीमन २८, तेजस सॅलियन १७, वैभव बने ५-०-२२-५, योगेश यादव ५-०-१९-२) पराभुत विरुद्ध\nविजय शिर्के क्रिकेट अकॅडमी : १७ षटकात १ बाद ११५ ( पृथ्विक पंडित नाबाद ७४, विग्नेश खारगे नाबाद ३०, पियुष कमल ३-०-१९-१).\nनायर हॉस्पिटलमध्ये होणार मुखकर्करोगावर उपचार\nएलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा ९ एप्रिलपासून\nअसंसर्गजन्य आजारांना आळा घालण्यात तंबाखूचे व्यसन हेच मोठे आव्हान\n‘तराफा’ चित्रपटाचं रोमँटिक पोस्टर लाँच\nबीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स परीक्षेचा निकाल जाहीर\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/06/16/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-4/", "date_download": "2022-07-03T11:29:58Z", "digest": "sha1:X2MTQI54XI57V5ZEQQ4NVYX4BNUFEMYO", "length": 5593, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " तीन सें��ीमीटर नैऋत्यकडे सरकला माउंट एव्हरेस्ट ! - Majha Paper", "raw_content": "\nतीन सेंटीमीटर नैऋत्यकडे सरकला माउंट एव्हरेस्ट \nपेइचिंग – जगातील सर्वोच्च हिमशिखर अशी ओळख असलेला एव्हरेस्ट पर्वत गेल्या एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या महाविनाशी भूकंपाच्या परिणामाने आपल्या मूळ स्थानावरून चक्क तीन सेंटीमीटर नैऋत्यकडे सरकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nयाबाबतचे वृत्त चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. एप्रिलच्या अखेरीस नेपाळला ७.९ इतक्या रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपात १५ हजारावर नागरिकांचा मृत्यू झाला होता. भूकंपाच्या प्रभावाने एव्हरेस्टवरही हिमस्खलन झाले होते. यात २२ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपाने एव्हरेस्टचा पायवाच हलवून ठेवला. यामुळे हा महाकाय एव्हरेस्ट आपल्या मूळ स्थानावरून तीन सेंटीमिटर नैऋत्येकडे सरकला आहे, असे ‘चायना डेली’ च्या वृत्तात म्हटले आहे. नॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्व्हे, मॅपिंग ऍण्ड जिओ इन्फॉर्मेशनच्या अहवालाचा हवाला देत हे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/11/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:08:14Z", "digest": "sha1:2XMBSTD4SWPU2TFPGXULGVIEQFI44UXQ", "length": 5103, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " भारतात सर्वाधिक वाघांची संख्या - Majha Paper", "raw_content": "\nभारतात सर्वाधिक वाघांची संख्या\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / वाघ, व्याघ्र गणना / April 11, 2016 April 11, 2016\nनवी दिल्ली – शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाढली आहे. ही व्याघ्रगणना रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये करण्���ात आली असून यात वाघांची संख्या ३८९० वर पोहोचली आहे. व्याघ्रगणनेत संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे.\n२०१०मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या ३२०० होती आणि यात विशेषबाब म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचे खूप मोठे योगदान असून भारतामध्येच अर्ध्यापेक्षा जास्त वाघ आहेत. भारताच्या जंगलांमधील वाघांची संख्या एकूण २२२६ इतकी आहे. या सर्वेक्षणामुळे पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/18/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AF-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2022-07-03T11:08:54Z", "digest": "sha1:X7JPC46FVWDLRJZK3EA7HGTPQQPTVUL2", "length": 5843, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अवघ्या ८,४९९ रूपयांत मायक्रोमॅक्स 4G स्मार्टफोन - Majha Paper", "raw_content": "\nअवघ्या ८,४९९ रूपयांत मायक्रोमॅक्स 4G स्मार्टफोन\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / मायक्रोमॅक्स, स्मार्टफोन / May 18, 2016 May 18, 2016\nमुंबई : स्मार्टफोनच्या विश्वातील आघाडीचा भारतीय ब्रॉंड मायक्रोमॅक्सने नुकतेच आपल्या ‘कॅनव्हास इव्होक’ या 4G स्मार्टफोनचे लॉंचिंग केले असून अवघी ८,४९९ रूपये इतकी किंमत असलेला हा फोन सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.\nकसा आहे ‘कॅनव्हास इव्होक‘ – यात ५.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझॉल्युशन – १२८०×७२० पिक्सल एवढे आहे. त्याचबरोबर १.४ GHz ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१५ प्रोसेसर आणि ३जीबी रॅम देण्यात आले आहेत. याची इंटरनल मेमरी १६ जीबीची असून ती मेमरीकार्डद्वारे वाढवण्याची क्षमता आहे. १३ मेगापिक्सलचा एलईडी ��्लॅशसह रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४जी LTE सपोर्ट, मायक्रो यूएसबी, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ४,०, जीपीएस, ए-जीपीएस यासारख्या कनेक्टिव्हिटी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेले अनेक दिवस या फोनबाबत लोकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर मायक्रोमॅक्सने फोन लॉंच केला. कंपनीच्या इतर फोनप्रमाणेच या स्मार्टफोनचे ग्राहक स्वागत करतील, असे कंपनीने म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/12656", "date_download": "2022-07-03T11:45:34Z", "digest": "sha1:JVSNTB7SXB7IAYAOFR2YDQI77LEUR3AN", "length": 34922, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "प्लॉट हडपायचा होता म्हणून भंतेने केला महिलेचा खून | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या र��प्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News प्लॉट हडपायचा होता म्हणून भंतेने केला महिलेचा खून\nप्लॉट हडपायचा होता म्हणून भंतेने केला महिलेचा खून\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12656*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन, खापरखेडा-खापरखेडा पोलिस ठाण्यांतर्गत पिपळा डाकबंगला येथे शिवली बोधी भिख्खू निवास येथे एका पुरुष भंते��े महिला भंतेची हत्या केल्याची घटना रविवारी (२९ आॅगस्ट) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nसामनेरी बुद्ध प्रिया ऊर्फ कुसूम सुनील चव्हाण (वय ४५), रा. इंदिरानगर, पेट्रोल पंपजवळ, जरीपटका पोलिस स्टेशनसमोर नागपूर असे मृत महिला भंतेचे नाव आहे. तर भदंत धम्मानंद थेरो ऊर्फ रामदास झिनुजी मेर्शाम (वय ५८) रा. पिंपळा डाकबंगला, मूळ गाव यशोधरानगर, संजय गांधीनगर वॉर्ड नंबर २, फेजपूर, अमरावती असे आरोपीचे नाव आहे.\nसदर घटनेतील आरोपीने मृतक महिलेला भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप तीन वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. इतकेच नव्हे तर तोंडावर हातोडा मारून हत्या केली. शिवली बोधी भिख्खूू निवासाचे २0१७ पासून पिपळा डाकबंगला येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून काम सुरू आहे. शिवाय भिख्खू निवासाच्या बाजूलाच मृत कुसूम चव्हाण यांचा प्लॉट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोपी तो प्लॉट हडप करण्याच्या बेतात होता. यावरून मृतक व आरोपींमध्ये नेहमीच खटके उडायचे. मृतक महिलाही नेहमी नागपूरवरून अधूनमधून ये-जा करीत होती. मृत महिलेने आरोपीची बदनामी केल्यामुळे तो त्रस्त झाला होता. तिच्या वारंवारच्या त्रासापासून मुक्त होण्याकरिता रविवारी खून करण्याची योजना आखली. खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच खापरखेडा पोलिस उमेश ठाकरे, नूमान शेख यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. घटनेचा पंचनामा करून प्रेत शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता हलविण्यात आले. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३0२ चा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.\nPrevious article१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nNext articleशिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे राष्टÑवादीत\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्���ा\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आ��ा बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/12-09-2020-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2022-07-03T11:54:55Z", "digest": "sha1:ESXXRHC3PRKH3J36PO3BGHCVR3ZXE4A5", "length": 7799, "nlines": 86, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "12.09.2020 : अत्याधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड द्यावी राज्यपालांची शिक्षकांना सूचना | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n12.09.2020 : अत्याधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड द्यावी राज्यपालांची शिक्षकांना सूचना\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n12.09.2020 : अत्याधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड द्यावी राज्यपालांची शिक्षकांना सूचना\n‘अत्याधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड द्यावी’ राज्यपालांची शिक्षकांना सूचना’\n‘विद्यार्थ्यांना संस्कृतसह भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे’\nविद्यार्थ्यांना नविनतम तसेच अत्याधुनिक शिक्षण देताना शिक्षकांनी भारतीय जीवनमूल्ये, संस्कार व आदर्शांची जोड द्यावी अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील शिक्षकांना केली.\nनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय संस्कार व निती मूल्यांवर विशेष भर दिला असल्याचे सांगून शिक्षणाला शाश्वत जीवनमूल्यांची जोड दिल्यास विद्यार्थ्यांच्या उत्तम पिढ्या तयार होतील व त्यातून समर्थ भारताची निर्मिती होईल, असे राज्यपालांनी सांगितले.\nशिक्षण दिनाचे औचित्य साधून मुंबईतील नामवंत शाळांच्या प्राचार्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून ‘आयकॉनिक लिडरशिप अवॉर्ड्स’ प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nइंग्रजीसह विदेशी भाषांचे अध्ययन अवश्य करावे परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कृतसह भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे कारण भारतीय भाषांना स्वतःचे निहित सौंदर्य आहे असे राज्यपालांनी सांगितले.\n‘इनोव्हेटिव्ह स्कूल्स युनियन’ या संस्थेतर्फे ‘आयकॉनिक लिडरशिप अवॉर्ड्स’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा व माजी शरीफ डॉ. इंदू शहानी, विश्वस्त सिद्धार्थ शहानी, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.\nआदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमीच्या प्राचार्या राधिका सिन्हा, बॉम्बे स्कॉटीश स्कूलच्या प्राचार्या सुनीता जॉर्ज, बॉम्बे इंटरनेशनल स्कुलचे प्राचार्य सायरस वकील यांसह २२ नामवंत शाळांच्या प्राचार्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-amrutakankrishnamurti-is-very-black/", "date_download": "2022-07-03T12:42:32Z", "digest": "sha1:4II366YLVVWCOJHP33UAZII2NVG7TDOC", "length": 12583, "nlines": 238, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमृतकण : कृष्णमूर्ती बहू काळी हो माय – Dainik Prabhat", "raw_content": "\nअमृतकण : कृष्णमूर्ती बहू काळी हो माय\n- प्रा. नितीन मटकरी\nकृष्ण अवतार हा अनेकांना भावणारा, मनमोहून टाकणारा, भक्‍तिरसात तल्लीन करणारा या आणि यापेक्षाही अनेक मार्गांनी भक्‍तांना भावणारा असा अवतार आहे. त्याची रासक्रीडा, त्याच्या लीला, त्याची बासरी आणि वेड लावणारे त्या बासरीचे सूर, हे तर आहेच पण युद्धनीती, कृष्णनीती आणि धर्माच्या रक्षणासाठी केलेले अवतार कार्य हे सर्वच वंदनीय आहे.\nकृष्णाच्या रूपरंगाची मोहिनी संतांसोबतच अनेक गीतकार, कवी यांना देखील पडलेली दिसते. कृष्णाचा रंग सावळा तर काही वेळा तो काळा म्हणून उल्लेख केलेला दिसतो.\nकवी सुधीर मोघे यांनी म्हटल्या प्रमाणे-\nसांज ये गोकुळी सावळी सावळी\nसावळ्याची साउली सावळी सावळी\nम्हणजे सांजसमयी सावळ्या रूपाची सावली देखील सावळीच आहे. कृष्ण रंगाच्या लयीत रंगून गेलेले चि. त्र्यं. खानोलकर म्हणजे आरती प्रभू यांना कृष्णरंग मनात प्रवाहित झाल्याने यमुनेच्या पाण्याचा रंगही काळाच दिसतो ते म्हणतात-\nरात्र काळी बिलावर काळी\nयमुनाजळेही काळी हो माय\nअंतर्बाह्य कृष्णरूपाची मोहिनी पडल्याने कृष्णरूपाशिवाय काही दुसरे सुचण्याचा प्रश्‍नच नाही. अशी कृष्णमय अवस्था संतांनीही अनुभवली.\nनाही त्या उरले दुजे कृष्णेविण\nबाह्य अंतःकरण कृष्ण झाला\nजीवाचाही जीव शिवाचाहि शिव\nदेही देहभाव कृष्ण झाला\nकृष्ण नामाचा कृष्ण रूपाचा अंतर्बाह्य ध्यास घेतल्यावर त्याच रंगून जाण्याची अवस्था संत निळोबारायाची झाली. त्यामुळे जीव शिव सर्वही कृष्ण रूपच झाले आणि शेवटी देहभावही कृष्ण रूपीच उरला.\nसावळे सुंदर रूप मनोह\nअंतर्बाह्य व्यापणारी कृष्णमोहिनी सर्वच प्रतिभावंतांच्या प्रतिभेला फुलवते.\nविष्णू दास नामयाची स्वामींनी\nकृष्णमूर्ती बहू काळी हो माय\nकाळी असली तरी कृष्णाच्या रंगात सर्वच रंगले.\nअग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील\nकटाक्ष : फुले का पडती शेजारी\nनोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर\n47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/nursery/sell-all-tress-plant/", "date_download": "2022-07-03T11:38:08Z", "digest": "sha1:O2MBSXGSV3L6TJRECU6Y6T6BLSS75TH4", "length": 4889, "nlines": 116, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "साई झाडे नर्सरी - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nखेड, जाहिराती, नर्सरी, पुणे, महाराष्ट्र, विक्री\nआमच्याकडे सर्व उत्तम प्रकारचे अर्जुन,शिसम,करंज,पिंपळ,चिंच,आवळा,कवट रोपे मिळतील.\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभ��ेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nNextलाल डाळिंब रोपे मिळतीलNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/pc-sethi-bomb-attack-daku/", "date_download": "2022-07-03T10:44:08Z", "digest": "sha1:3Q57BIPMO3J3E2NMMXTZFOHJY4GR2QS7", "length": 18228, "nlines": 109, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एका झटक्यात ४५० डाकूंना शरण यायला भाग पाडलं आणि देशाचं गृहमंत्रीपद पटकावलं...", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nएका झटक्यात ४५० डाकूंना शरण यायला भाग पाडलं आणि देशाचं गृहमंत्रीपद पटकावलं…\nसत्तरच्या दशकातला काळ. आज ज्या प्रमाणे नक्षलवादाच्या समस्येने देशाला भेडसावलंय त्याप्रमाणे त्याकाळात डाकूंचा उपद्रव प्रचंड वाढला होता. विशेषतः उत्तर भारताच्या जंगलात हातात बंदुका घेऊन घोड्यावरून फिरणाऱ्या डाकूंनी मोठी दहशत निर्माण केली होती. अगदी त्याकाळचे सिनेमे देखील डाकूंवर बनायचे.\nबुंदेलखंड आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात लोक दिवस ढवळ्या प्रवास करायला घाबरायचे. डाकूंच्या टोळ्या वाढत चालल्या होत्या. त्यांच्याशी होणाऱ्या लढाईत अनेक पोलीस कामी येत होते. काही प्रसंगी डाकूंना स्थानिक लोकांची मदत देखील व्हायची, अशा परिस्थितित त्यांना आवर कसा घालायचा हा प्रश्न सरकारला देखील भेडसावत होता.\nत्याकाळी मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते, प्रकाश चंद्र सेठी. देशभरात त्यांना पीसी सेठी म्हणून ओळखलं जायचं. अनेक दिग्गज नेत्यांना बाजूला सारून मुख्यमंत्रीपद पटकावणाऱ्या पीसी सेठी यांना एमपीच्या राजकारणातले गाजलेले खिलाडी म्हणायचे.\nआणीबाणीचा काळ. या अनुशासन पर्वात पीसी सेठी यांनी काँग्रेसची सगळी धो��णं राबवून दिल्लीच्या श्रेष्ठींना खुश ठेवलं होतं. असं म्हणतात की ते याकाळात रोज सकाळी आपल्या सचिवांना बोलवायचे आणि विचारायचे\n“आज नाश्ते में क्या है\nया प्रश्नाचा अर्थ की आज किती नसबंदी होणार आहेत आणि आज किती जणांना अटक होणार आहे\nपी.सी.सेठी यांनी मध्यप्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्था अत्यंत कडक बनवली होती. पण डाकूंवर न मिळवता येणारे नियंत्रण त्यांना प्रचंड सतावत होते. त्याकाळी गांधीवादाचा वापर करून डाकूंचे मनपरिवर्तनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. विनोबांच्या आवाहनानुसार अनेक डाकू शरण देखील आले होते. पण पी.सी.सेठी यामुळे खुश नव्हते.\nत्यांच मत होतं हातात बंदुका घेऊन फिरणाऱ्या डाकूंशी अहिंसेची भाषा बोलताच येत नाही. अनेक पोलिसांचा खून पिणाऱ्या डाकूंना त्यांना कळेल अशा भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.\nएकदा अशीच एक मोठी चकमक झाली. मध्यप्रदेश पोलिस दलावर डाकूंच्या टोळीने हल्ला केला होता. कित्येकजण शहीद झाले. मुख्यमंत्री पी.सी.सेठी यांचा संताप अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात पहिली फ्लाईट पकडून दिल्ली गाठली.\nदिल्लीत नॉर्थ ब्लॉक मध्ये असलेल्या गृहमंत्रालयाच्या ऑफिसमध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेतली. संजय गांधींचे काहीस नेते म्हणून त्यांना दिल्लीकर ओळखायचे त्यामुळे त्यांचं वाढत असलेलं महत्व अधिकारीवर्ग जाणून होता. पण डाकूंचा प्रश्न कसा सोडवता येईल याच उत्तर त्यांच्याकडे देखील नव्हतं.\n“डकैतों के छिपने के इलाकों में, यानी बीहड़ में भारतीय वायु सेना बम गिरा दे. टंटा ही खत्म.”\nअधिकाऱ्यांना धक्काच बसला. नागरी वस्तीच्या भागात मुख्यमंत्री बॉम्बवर्षाव करा म्हणून सांगत होते. आजवर जगाच्या इतिहासात असं कुठं झालं नसेल. पी.सी.सेठी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला पण ते ऐकायच्या मनस्थिती मध्ये नव्हते. अखेर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही तुम्ही संरक्षण मंत्रालयाला भेट द्या असं सुचवलं.\nगादीवर बसण्याची संधी आली होती, पण शिंदेंनी दूसऱ्याला बादशहा…\n‘निर्भया’ कुटूंबासाठी राहूल गांधींनी जे केलं ते…\nपी.सी.सेठी त्या बैठकीतून उठले ते थेट नॉर्थ ब्लॉकमधून तरातरा चालत साऊथ ब्लॉक मध्ये असलेल्या संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या ऑफिसला येऊन धडकले.\nजगजीवनराम यांनी कुशलमंगल वि���ारत त्यांची चौकशी पाहुणचार केला. पीसी सेठींनी आपली एअरफोर्सच्या विमानातून डाकुंवर बॉम्बवर्षाव करायची आयडिया त्यांना सांगू लागले. बाबू जगजीवनराम देखील अचंबित झाले. त्यांनी देखील नकार दिला.\nमग सेठी यांनी आपलं ब्रम्हास्त्र बाहेर काढलं आणि बाबू जगजीवनराम यांच्या कानात काही तरी सांगितलं. संरक्षण मंत्र्यानी नाखुशीने का होईना या प्लॅनला हिरवा झेंडा दाखवला.\nदुसऱ्याच दिवशी एअरफोर्सच्या मुख्यालयात चंबळ मधल्या डाकूंच्या विरोधातल्या गुप्त ऑपरेशनची तयारी सुरु झाली. मुख्यमंत्री सेठी कॉलर ताठ करून भोपाळला परत आले. या मोहिमेची सगळी माहिती गोपनीय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.\nपण गंमत म्हणजे तिसऱ्याच दिवशी हि बातमी लीक झाली. मध्यप्रदेशच्या सगळ्या वर्तमानपत्रात हेडलाईन होती,\n“मुख्यमंत्री पी.सी.सेठी डाकुंवर बॉम्बहल्ला करणार आहेत.”\nडाकूंच्या पर्यंत ही बातमी पोहचली. कधी नव्हे ते त्यांना धडकी भरली. त्यांच्या गुप्त मीटिंग्ज झाल्या. सरकार हे पाऊल उचलणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली. जीव वाचवण्यासाठी यातील अनेक डाकूंनी शरणागती पत्करली, तर कित्येक जण चंबळमधून पळून गेले.\nएअरफोर्सने आपला प्लॅन कॅन्सल केला. पण मुख्य प्रश्न उरला की एवढी गोपनीय असलेली मोहीम लीक कशी झाली\nअसं म्हणतात की मुख्यमंत्री ऑफिसमधूनच हि बातमी वर्तमानपत्राकडे फोडण्यात आली होती. सेठी यांच्या डोक्यात बॉम्बहल्ला करायचं नव्हतंच. त्यांनी एअरफोर्सच्या मदतीने डाकूंना भीती घालायसाठी हा सगळं उपदयव्याप घडवून आणला होता. बाबू जगजीवनराम आणि ते या दोघांनाच या मोहिमेचा अंदाज होता.\nपुढच्या काही काळात चंबळचे तब्बल ४५० खुंखार डाकू मध्यप्रदेश सरकारकडे शरण आले. सरकारच्या रेकॉर्ड मध्ये मात्र गांधीवादी प्रयत्नांनी हे डाकू शरण आले अशी नोंद करण्यात आली मात्र तिथल्या सगळ्यांना ठाऊक होतं की सेठींच्या बॉम्बहल्ल्याच्या भीतीने सगळे डाकू बंदुका टाकत होते.\nपीसी सेठी यांच्या कामगिरीमुळे खुश होऊन त्यांना केंद्रात मंत्री म्हणून बोलवण्यात आले. पण लवकरच इंदिरा गांधींनी आणीबाणी मागे घेतली आणि निवडणूक लावल्या. त्यात काँग्रेसचा पराभव झाला.\nऐंशीच्या दशकात जेव्हा इंदिरा गांधींनी कमबॅक केलं तेव्हा देशात वाढलेला अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न, पंजाबचा प��रश्न, आसाम मधील असंतोष हाताळण्यासाठी इंदिरा गांधींनी चंबळच्या डाकूंना शरण आणण्याऱ्या पी.सी.सेठी यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली.\nहे ही वाच भिडू.\nसंजय गांधींचा मृत्यू झाला होता आणि इंदिरा गांधी आसामचा प्रश्न सोडवत होत्या\nलाखोंचा इनाम असलेले खुंखार डाकू विनोबांच्या पायाशी बंदुका ठेवून रडत होते.\nफुलनदेवीच्या आत्मसमर्पणासाठी एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाचा जीव पणाला लावला होता \nदारा सिंग पासून ते गँग्ज ऑफ वासेपूर पर्यंत गाजलेला रॉबिन हूड ‘सुल्ताना डाकू’ कोण होता\n‘निर्भया’ कुटूंबासाठी राहूल गांधींनी जे केलं ते सख्खा मुलगा देखील करत…\n१९४७ साली या तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है…\nफिडल कॅस्ट्रो म्हणाले, “सुरजित ब्रेड” मुळे क्यूबा जिवंत राहू…\nइतिहास गवाह है. युपीची निवडणूक आली की मोहम्मद अली जिनाच नाव येतंच…\nपंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या प्रणबदांना नरसिंह रावांनी बरोबर कट्ट्यावर बसवलं..\nइंदिराजींनी भरवलेल्या संगीत मैफिलीत सर्वात गाजला तो मराठी खासदारांचा पोवाडा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/final-voter-lists-in-kashmir-till-august-31-129940525.html", "date_download": "2022-07-03T10:49:49Z", "digest": "sha1:UYGWPZGDD2HEFXAXXJCMTKZ542C2I5D7", "length": 4226, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "काश्मिरात अंतिम मतदार याद्या 31 ऑगस्टपर्यंत | Final voter lists in Kashmir till August 31 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवी दिल्ली:काश्मिरात अंतिम मतदार याद्या 31 ऑगस्टपर्यंत\nजम्मू-काश्मीरमध्ये फेररचनेनंतर निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आयोग ३१ ऑगस्टपर्यंत मतदार यादी तयार करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार व निवडणूक आयुक्त अनुप पांडे यांनी बुधवारी त्याचा आढावा घेतला. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय नकाशा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पहिल्या मतदार यादीत दुरुस्ती गरजेची आहे. कारण विधानसभा मतदारसंघ फेररचनेनंतर अनेक बदल झाले आहेत. त्यासाठी मतदान केंद्रांचा आढावा, नाव बदलल्यानंतर त्याची रचना इत्यादी कामे ३० जूनपर्यंत केली जाणार आहेत. नवीन मतदान केंद्र होणार असलेली गावे निश्चित केली जातील. फेररचनेमुळे काही मतदान केंद्रांचा समावेश नव्या मतदारसंघात होणार आहे. काही गावे पूर्णपणे किंवा काही भाग दुसऱ्या मतदारसंघात समाविष्ट करावे लागतील. बूथस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण ५ जुलैपर्यंत केले जाणार आहे. २५ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे काम पूर्ण होईल. मतदार यादी ३१ ऑगस्टपर्यंत तयार केली जाईल.\nइंग्लंड 247 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2022-07-03T11:38:12Z", "digest": "sha1:IMX6KOS2YZJMFZ32PPYM6U5UJSML6Q4T", "length": 15990, "nlines": 156, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन��यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Videsh कराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nकराची, दि. ९ (पीसीबी) : नुपूर शर्मा यांच्या भारतातील वक्तव्याचे धडे देणाऱ्या पाकिस्तानने स्वतःवरच लक्ष देण्याची गरज आहे. वास्तविक, येथील कराची शहरातील एका हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली.\nपाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाच्या प्रार्थनास्थळांमध्ये झालेल्या तोडफोडीचे हे ताजे प्रकरण आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कराची कुरंगी परिसरातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nजमीनदोस्त झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण –\nमिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे कराचीतील हिंदू समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, विशेषत: कोरंगी भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.\nमोटारसायकलवरून आले सहा ते आठ जण –\nया भागातील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. ते म्हणाले की, आम्हाला माहित नाही की हल्ला कोणी आणि का केला\nकोरंगीचे एसएचओ फारुख संजरानी यांनी सांगितले की, पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि तोडफोड करून पळ काढला. मंदिरावर हल्ला करणाऱ्या अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.\nयापूर्वीही अनेकदा पाकिस्तानमध्ये जमावाकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये कोत्री येथील सिंधू नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक मंदिराला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले होते. याप्रकरणी कोटरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपाकिस्तानात 75 लाख हिंदू\nपाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदू राहतात. तथापि, समुदायाचा असा विश्वास आहे की देशात 90 लाख हिंदू आहेत. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे.\nPrevious articleविवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा\nNext articleराज्यसभेचे मतदान कसे होणार – आमदार लक्ष्मण जगताप मतदानाला जाणार का \nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7 जण जखमी\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nव्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा\nसमुद्राच्या तळाशी साखरेचा साठा \nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nतळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiandocument.in/pradhan-mantri-pik-pera-maharashtra/", "date_download": "2022-07-03T11:44:46Z", "digest": "sha1:FJGDKXBM4LX5SDGEISGH2SUEYSFBKCSB", "length": 7633, "nlines": 84, "source_domain": "www.indiandocument.in", "title": "Pradhan Mantri Pik Pera Maharashtra पीकपेरा बाबत स्वयंघोषणा - Indian Document", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो आम्ही आपल्या साठी एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. आम्ही आपल्या साठी या पोस्ट मध्ये प्रधान मंत्री फसल बिमा योजना मध्ये जो आपल्याला पीक पेरा उपलोड करावा लागतो त्या साठी आम्ही पीक पेऱ्याची PDF घेऊन आलो आहोत. जर आपण CSC यूजर असाल तर आपल्याला याची गरज पडणारच किंवा आपण पीक विमा भरीत असाल तर हा फॉर्म ची आवश्यकता पडणार. म्हणून आम्ही आपल्या साठी डिरेक्ट मराठी मध्ये पीक पेरा घेऊन आलो आहोत आपण खाली दिलेल्या डाउनलोड लिंक वर क्लीक करून PDF डाउनलोड करू शकता.\nमित्रानो जर तुम्हला माहित नसेल कि कश्या प्रकारे पीक विमा भारतात तर आम्हाला खालावू कंमेंट करून जरूर सांगा आम्ही आपल्या साठी एक नवीन पोस्ट घेऊन येईल. तरी पण या पोस्ट मध्ये मी आपल्या सांगतो कि जर पीक विमा भरवायचा असेल तर आपण CSC सेन्टर वर जाऊन भरू शकता किंवा Pradhan Mantri Fasal Bima Yojana या साईट वर जाऊन पण भरू शकता. पण माझ्या अनुभव नुसार आपण CSC मधूनच हा विमा भरावा.\nआपण या पीक पेऱ्या मध्ये कोणत्याही पीक चे नाव भरू शकता. आपल्या हा पीक पेरा जास्त Edit करावयाची गरज पडणार नाही किंवा या वर जास्त खाडाखोड करायची गरज पडणार नाही जर आपल्या या पीक पेरा Edit करायचा असेल तर PDF डाउनलोड करून PDF ओपन करा. त्यानंतर पीक पेऱ्या मधील नावांना क्लीक करून Copy करा. आणि Word मध्ये जाऊन Paste आणि जर आपल्याला काही बदल कराचा असेल Edit करून बदल करून घ्या आणि प्रिंट काढून घ्या.\nतर मित्रानो आपल्याला काही अडचण अली तर आम्हाला खाली कंमेंट करून जरूर सांगा. आम्ही पर्यंत करू कि त्या वर काही उपाय सांगू. तर हि पोस्ट आपल्याला कशी वाटली हे हि कंमेंट करून जरूर सांगा. जर पोस्ट आवडली तर दुसऱ्यांची शेअर कर. कारण कि त्यांनाही या बद्दल ची माहित मिळेल आमच्या या वेब साईट वर आणखीन काही पोस्ट आहे त्या सुद्धा आपण पाहू शकता. त्य��� पासून आपल्याला काही माहित मिळेल. जर आपल्याला अश्याच प्रमाण पत्राची गरज असेल तर आम्ही या साईट वर अपलोड करीत असतो.\nnon creamy layer certificate maharashtra नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कागदपत्रे, janam dakhla form pdf marathi जन्म प्रमाणपत्र / जन्म दाखला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/tajinder-pal-singh-bagga/", "date_download": "2022-07-03T12:27:22Z", "digest": "sha1:EZVOCOED4VTH7XNTOCOWV5NYEUDJ56C2", "length": 2665, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Tajinder Pal Singh Bagga - Analyser News", "raw_content": "\nमुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईत पोलीसात तक्रार दाखल करण्यात…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/the-story-of-the-13-lakh-crore-group-whose-owner-narrowly-escaped-the-26-11-attack-129954516.html", "date_download": "2022-07-03T11:09:10Z", "digest": "sha1:KEHM43L7ABU3GJBFROAAJKCRZRIR557C", "length": 13263, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "13 लाख कोटींच्या समूहाची कहाणी, ज्या समूहाचे मालक 26/11 च्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते | The story of a Rs 13 lakh crore group whose owners survived the 26/11 attacks briefly - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमेगा एम्पाअर:13 लाख कोटींच्या समूहाची कहाणी, ज्या समूहाचे मालक 26/11 च्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते\nअसा एक समूह ज्याच्या बिझनेस पाहायला बसलो तर, शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातील डायलॉग आठवतो. 'कोणताही धंदा छोटा नसतो आणि धंद्यापेक्षा धर्म मोठा नसतो'. घरगुती रेशनपासून ते कोळसा खाणी, रेल्वे, विमानतळ ते बंदरांपर्यंत, असे डझनभर व्यवसाय आहेत जिथे अदानी समूहाचे मोठे अस्तित्व आहे. गौतम अदानींच्या या ग्रुपच्या यशाचं रहस्य काय ग्रुपचा चढ-उतार आणि व्यावसायिक प्रवास काय आहे ग्रुपचा चढ-उतार आणि व्यावसायिक प्रवास काय आहे आज मेगा एम्पाअरमध्ये आपण या अदानी समूहाबद्दल जाणून घेणार आहोत…\nस्वप्नपूर्तीसाठी एका तरुणाने अभ्यास सोडून मुंबई गाठली\nवर्ष होते 1978, कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुण आपल्या स्वप्नांच्या मागे धावत कॉलेजचा अभ्यास सोडून अहमदाबादहून मुंबईला पोहोचला. 80 च्या दशकात जिथे लोक फक्त हिरो बनण्यासाठी मुंबईत येत होते, तर दुसरीकडे हा मुलगा म्हणजेच गौतम अदानी हिऱ्यांच्या दुनियेत नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडला. मुंबईत पोहोचणारा प्रत्येक माणूस जसा हिरो बनण्यात यशस्वी होत नाही, तसाच प्रकार अदानीच्या बाबतीतही घडले. अदानी यांनी मुंबईत जवळपास 3 वर्षे काम केले पण त्या हिऱ्याचे नशीब चमकले नाही.\nआपत्तीचे संधीत रूपांतर झाले आणि अदानी समूहाचा पाया रचला गेला\n1981 मध्ये त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना अहमदाबादला बोलावले तेव्हा त्यांचे नशीब चमकू लागले. भावाने प्लॅस्टिक रॅपिंग कंपनी घेतली होती पण त्याला ती चालवता येत नव्हती. त्या कंपनीला लागणारा कच्चा माल पुरेसा नव्हता. या आपत्तीचे संधीत रूपांतर करून, अदानीने कांडला बंदरात प्लास्टिक ग्रॅन्युल आयात करण्यास सुरुवात केली आणि 1988 मध्ये 'अदानी एंटरप्राइज लिमिटेड' ची पायाभरणी केली.\nयेथून अधिकृतपणे अदानी समूहाचा प्रवास सुरू झाला. समूहाने धातू, कृषी उत्पादने आणि कापड यांसारख्या उत्पादनांचा कमोडिटी व्यापार सुरू केला. काही वर्षांतच ही कंपनी आणि अदानी हे या व्यवसायातील मोठे नावे बनले. अदानी एंटरप्राइझच्या वेबसाइटनुसार, कंपनीचे शेअर्स 1994 मध्ये BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी त्याच्या शेअरची किंमत 150 रुपये होती, पण ही फक्त सुरुवात होती. आज अदानी एंटरप्राइझच्या शेअरची किंमत 2147.45 रुपये आहे.\nअदानी समूहाचा व्यवसाय ऑस्ट्रेलिया-इंडोनेशियासारख्या देशांमध्येही\nफॉर्च्यून इंडिया मॅगझिननुसार, 2010 मध्ये अदानी यांनी ऑस्ट्रेलियाच्या लिंक एनर्जीकडून 12,147 कोटींना कोळसा खाण खरेदी केली होती. गीली बेस्ट क्वीन आयलंडमधील या खाणीमध्ये 7.8 अब्ज टन खनिज साठे आहेत, ज्यातून दरवर्षी 60 दशलक्ष टन कोळसा तयार होतो.\nइंडोनेशियामध्ये तेल, वायू आणि कोळसा यांसारखी विपुल नैसर्गिक संसाधने आहेत, परंतु पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या संसाधनांचा पुरेसा लाभ घेणे शक्य झाले नाही. 2010 मध्ये, अदानी समूहाने इंडोनेशियाच्या दक्षिण सुमात्रा येथून कोळशाच्या वाहतुकीसाठी 1.5 अब्ज डॉलर्सची भांडवली गुंतवणूक जाहीर केली. त्यासाठी दक्षिण सुमात्रा येथे उभारल्या जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पासाठी तेथील सरकारशी करार करण्यात आला.\nअदानी समूह 20 लाख मार्केट कॅपच्या समूहांमध्ये सामील\nअदानी समूह एप्रिल 2022 मध्ये 20 लाख कोटींच्या मार्केट कॅपसह अशा समूहांमध्ये सामील झाला होता. हे स्थान मिळवणारा टाटा आणि अंबानींनंतरचा हा भारतातील तिसरा समूह आहे. अदानी समूहाच्या सात कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत. अदानीच्या पाच कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर अदानी पॉवर आणि अदानी विल्मर या दोन कंपन्यांचे मार्केट कॅप 98,000 कोटी रुपये आणि 82,000 कोटी रुपये आहे.\nअदानीकडे जगातील सर्वात मोठा सोलर प्लांट\nअदानी ग्रीन एनर्जीने 21 सप्टेंबर 2016 रोजी देशाला जगातील सर्वात मोठा सोलर प्लांट दिला होता. 648 मेगावॅट क्षमतेचा हा सोलर प्लांट तामिळनाडूमध्ये आहे. अदानी समूहाच्या या युनिटवर 4,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.\n26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अदानी थोडक्यात बचावले\n26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या समूहाचे मालक अदानी हे देखील थोडक्यात बचावले होते. 26 नोव्हेंबर रोजी अदानी दुबई पोर्ट्सच्या सीईओसोबत ताज हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर करत होते. ते रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये रात्रभर लपून राहिले. सकाळी 8.45 वाजता त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापूर्वी 1998 मध्ये अहमदाबादमध्ये अदानी आणि शांतीलाल पटेल यांचे बंदुकीच्या धाकावर खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याची सुटका करण्यात आली.\nअंबुजा आणि ACC टेकओव्हर\nअदानी समूहाने अलीकडेच होल्सीम समूहाचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी सर्वाधिक बोली लावली आहे. हा सौदा सुमारे 81,360 कोटी रुपयांना झाला होता. होल्सीम ग्रुपकडे अंबुजा सिमेंटमध्ये 63.1 टक्के आणि एसीसीमध्ये 54.53 टक्के हिस्सा आहे आणि तो आता अदानी ग्रुपचा असेल. अदानी समूहाचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. ही स्विस कंपनी 17 वर्षांपूर्वी भारतात दाखल झाली होती.\nवित्त वर्ष 17 मध्ये उर्वरित समूहाचे एकूण कर्ज 1 लाख कोटी रुपये होते. FY22 मध्ये 2.24 लाख कोटी रु. झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, होल्सीम डीलनंतर हे कर्ज 3 लाख कोटी रुपयांपर्यंत होण्याचा अंदाज आहे.\nइंग्लंड 219 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/907-floors-in-mahatma-phule-market-but-parking-only-for-560-vehicles-129961157.html", "date_download": "2022-07-03T11:06:56Z", "digest": "sha1:5H3Z3BD6YJNEPRXPDAGO3O3TM5P4O7YZ", "length": 7998, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "महात्मा फुले मार्केटमध्ये 907 गाळे; पण पार्किंग फक्त 560 वाहनांसाठी! | 907 floors in Mahatma Phule Market; But parking only for 560 vehicles |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमार्केट:महात्मा फुले मार्केटमध्ये 907 गाळे; पण पार्किंग फक्त 560 वाहनांसाठी\nमहापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात दुकान चालवायचे असेल तर संबंधितांनी कोणतेही वाहन सोबत न आणताच व्यवसायाच्या ठिकाणी यावे आणि अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनीही कोणतेही खासगी वाहन वापरू नये, अशीच महापालिकेची अपेक्षा दिसते. त्यामुळेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या व्यापारी संकुलांत जेवढे व्यावसायिक गाळे आहेत तेवढ्या वाहनांसाठीही पार्किंगची व्यवस्था नाही. त्या दुकानांतील इतर कर्मचारी व येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनासाठी पार्किंगचा विचार करणे तर दूरची गोष्ट आहे.\nचारचाकी वाहनांसाठी जागाच नाही\nमनपाने पर्यावरण अहवालात महात्मा फुले मार्केटमध्ये १० चारचाकी, ३५० दुचाकी, २०० सायकलच्या पार्किंगची व्यवस्था आहे; परंतु परिस्थिती विरुद्ध आहे. इथे कारला प्रवेश करायलाही जागा नाही. तिथल्या व्यावसायिकांसाठीच गरज ९९५ वाहनांची असताना तेथे केवळ ५२% व्यवस्था आहे. ग्राहकांचा विचार तर केलेलाच नाही. अशीच परिस्थिती गांधी मार्केटची आहे. १० दुचाकी, १५ सायकली अशा २५ वाहनांची पार्किंगची साेय नाेंदवली अाहे. पण गाळ्यांची संख्या ३१२ व २४ रहिवासी आहेत.\nदाेन्ही मार्केटमध्ये ४५ टक्के व्यवस्था\nशहरातील सर्वात जुने मार्केट असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये २५९ तर सेंट्रल फुले मार्केटमध्ये ६४८ गाळे आहेत. याशिवाय महात्मा गांधी मार्केटमध्ये २०६ गाळे असून, २४ रहिवासी फ्लॅट‌्स आहेत. एकंदर तीनही संकुलात मिळून ११३७ गाळे व रहिवासी आहेत; परंतु या तुलनेत संकुलांमध्ये पार्किंगची व्यवस्था ताेकडी आहे. महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटसाठी केवळ ५६० वाहनांची व्यवस्था आहे. तर गांधी मार्केटमध्ये केवळ २५ वाहनांची व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक आणि ग्राहकांची वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत.\nगांधी मार्केटमध्ये २०६ गाळे, २४ फ्लॅट‌्स; तरी पार्किंगची सोय मात्र २५ वाहनांसाठीच\nम. गांधी मार्केट फुले मार्केट कारवाईची सुरुवात मनपाने स्वत:पासून करायला हवी श हरातील समस्या लक्षात घेता महापालिकेने पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणाऱ्या खासगी इमारतींवर कारवाई केलीच पाहिजे, हीच ‘दिव्य मराठी’ची ठाम भूमिका आहे; पण ती कारवाई करण्यासाठी महापालिकेला, म्हणजेच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना नैतिक बळ हवे असेल तर आधी स्वत:च्याच चुका दुरुस्त करण्याचे पाऊल त्यांनी उचलले पाहिजे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: काेरडे पाषाण’ असे कसे चालेल खासगी इमारतींवर कारवाई करण्याचे बळ महापालिकेच्या यंत्रणेत नाही हे नुकतेच समोर आले आहे. मग किमान मनपाच्या इमारतींमध्ये तरी दुरुस्ती करण्याचे बळ या यंत्रणेने दाखवावे, ही जळगावकरांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. -निवासी संपादक दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह\nइंग्लंड 220 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/876117", "date_download": "2022-07-03T11:59:16Z", "digest": "sha1:CM2NMBHKHQZXYGJYY3KJWLIW6AAG6LCE", "length": 4451, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:५४, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n५३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०१:१६, २२ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lt:Ram Narayan)\n२३:५४, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nनारायण यांचा जन्म [[उदयपूर]] येथे झाला व ते बाल्यकाळातच [[सारंगी]] वाजविण्यास शिकले.ते अनेक सारंगी वादक व गायकांकडुन शिकले. त्यांनी युवावस्थेत संगीत शिक्षक म्हणुन व फिरते संगीतकार म्हणुनही काम केले.[[ऑल इंडिया रेडियो]] वर गायकाचा साथीदार म्हणुनही त्यांनी काम केले. सन १९४७ मध्ये [[भारत|भारताच्या]] फाळणीनंतर ते [[दिल्ली]]स गेले व ''साथी''पेक्षाही पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले.साथ-संगत च्या त्यांच्या भूमिकेमुळे त्रस्त होवुन,ते सन १९४९ मध्ये [[मुंबई]]स भारतीय चित्रपटात काम करण्यास स्थानांतरीत झाले.\nत्यातील सन १९५४ मध्ये अयशस्वी झाल्यावर, त्यांनी सन १९५६ मध्ये [[एकलवादन]] सुरू केले व मग साथ-संगत करणे सोडले.\nत्यांनी १९६० च्या दशकात,[[एकलवादन|एकलवादनाचे]] ध्वनीमुद्रण सुरू केले व [[अमेरीकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] आणि [[युरोप]] मध्ये दौरे सुरू केलेत. नारायणांनी,भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू केले व भारताबाहेर सन २००० नंतर कार्यक्रमदेखिल करणे सुरू केले.सन २००५ मध्ये, भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान [[पद्मविभूषण]] ने त्यांना सन्मानीत करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/dhule/news/flowering-in-light-soils-dnyaneshwar-shinde-has-an-annual-turnover-of-seven-lakhs-129956840.html", "date_download": "2022-07-03T11:42:41Z", "digest": "sha1:YWFDEJKAHMT2QR5ZUGUYZXROBWKBN6D3", "length": 6371, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "हलक्या प्रतीच्या जमिनीत फुलशेतीला बहर; ज्ञानेश्वर शिंदे करतात वर्षाला सात लाखांची उलाढाल | Flowering in light soils; Dnyaneshwar Shinde has an annual turnover of seven lakhs |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:हलक्या प्रतीच्या जमिनीत फुलशेतीला बहर; ज्ञानेश्वर शिंदे करतात वर्षाला सात लाखांची उलाढाल\nशहरापासून काही अंतरावर रानमळा येथे हलक्या प्रतीच्या शेतजमिनीत ज्ञानेश्वर शिंदे या युवा शेतकऱ्याने मिश्र फुलशेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. खर्च वजा जाता ज्ञानेश्वर शिंदे यांना वार्षिक साडेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.\nमोहाडी येथील ज्ञानेश्वर सुकदेव शिंदे यांची वडिलोपार्जित पावणेपाच एकर शेती रानमळा गावाच्या मुख्य रस्त्यालगत आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांनी १९९७ पासून शेतीत लक्ष घातले. शिंदे यांनी पारंपरिक पिके घेतली. मात्र, ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी सन २००८मध्ये फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाकाळात त्यांना फुलशेतीमुळे शाश्वत उत्पन्न मिळाले. शिंदे यांनी गुलाब, निशिगंधा, मोगरा, शेवंती आदी फुलझाडे लावली आहे. अनेक जण फुलशेती करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतात. शिंदे यांनी दोन वर्षे रेशीम शेतीही केली आहे. त्यांनी सुरुवातीला झेंडूची शेती केली आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फुलशेतीमुळे काहींना रोजगारही प्राप्त झाला आहे.\nझेंडूतून चांगले उत्पन्न मिळत असले तरी या फुलांना ठरावीक सणांना अधिक मागणी असते. त्यामुळे इतरही फुलांची माहिती घेऊन त्यांचे उत्पादन ज्ञानेश्वर शिंदे यांनी घेतले. कोणत्या हंगामात कोणते फुले येतात याची माहिती घेऊन त्यानुसार गुलाब, निशिगंध, लिली या बाराही महिने येणाऱ्या फुलांची लागवड केली.\nस्थानिक बाज��रपेठेत पुरवठा : शिंदे यांच्या फुलांना स्थानिक बाजारात मागणी आहे. स्थानिक पातळीवर फुलांची विक्री होत असल्याने वाहतूक व इतर खर्चात बचत होते. त्यामुळे नफा वाढतो. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे फुलशेतीचा निर्णय घेत पुणे येथील प्रदर्शनाला भेट दिली. अनेक नर्सरींना भेट देवून विविध फुलांची माहिती जाणून घेतली. गेल्या बारा ते चौदा वर्षापासून फुल शेती करतो आहे. त्यातून तीन जणांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे. -ज्ञानेश्वर शिंदे, रानमळा.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/jalgaon-youth-cheated-by-offering-job-in-chhindwara-medical-college-129945590.html", "date_download": "2022-07-03T12:05:26Z", "digest": "sha1:JLTHLFVMQXPCUTTISPTYHS4PXAUE2Q33", "length": 8584, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "छिंदवाडातील मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचे आमिष देऊन जळगावच्या युवकाची फसवणूक | Jalgaon youth cheated by offering job in Chhindwara Medical College |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफसवणूक:छिंदवाडातील मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचे आमिष देऊन जळगावच्या युवकाची फसवणूक\nनागपूर येथील मेहुण्याच्या ओळखीतल्या व्यक्तीने मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात अकाउंटंटची नोकरी देण्याचे आमिष देऊन साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे त्याला महाविद्यालयही दाखवण्यात आले. तसेच तेथे नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर नोकरीचे नियुक्तीपत्रही देण्यात आले. युवकाच्या नातेवाइकाने महाविद्यालयात जाऊन चौकशी केल्यानंतर नियुक्तीपत्रही बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी मध्य प्रदेशातील दांपत्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवशंकर लखन जवरकर, नीतू शिवशंकर जवरकर (दोन्ही रा. चांदामेटा, वाॅर्ड क्रमांक १०, काली चौकी उमरिया लाइन छिंदवाडा मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याने नाव आहे. जळगाव शहरातील उमेश चौरसिया या युवकाचा मेव्हणा नागपूर येथे राहतो. त्यांच्या जवरकर हा परिचयाचा होता. सन २०२० मध्ये तो जळगावात एका नातेवाइकाकडे आला होता. त्यावेळी तो उमेशच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने छिंदवाडा मेडिकल कॉलेजमध्ये अकाउंटंटची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दिले. कॉलेजमध्��े सेटिंग असून तेथील राजकीय व्यक्तींशी ओळख असल्याचे त्याने उमेशला सांगितले.\nत्याला मेडिकल कॉलेजही दाखवून आणलेे. तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याने उमेशची ओळख करून दिली. त्यावेळी तो जळगाव शहरात खासगी नोकरी करीत होता. शासकीय नोकरी मिळत असल्याने तो जवरकरच्या आमिषाला बळी पडला. त्याच वर्षी त्याने १ लाख २५ हजार रुपये नीतू जवरकर यांच्या खात्यात ऑनलाइन पाठविले. प्रत्येक टेबलवर पैसे द्यावे लागतात, असे सांगून जवरकरने त्याच्याकडे अजून पैशांची मागणी केली. त्यानंतर दोन वेळा सव्वादोन लाख रुपये उमेशकडून घेतले.\nत्यानंतर त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्तीपत्र दिले. अकाउंटंट म्हणून नोकरी देण्याचे ठरलेले असताना प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे नियुक्तीपत्र दिल्याबाबत त्याने जवरकरला विचारणा केली. सुरुवातील ही नोकरी स्वीकारल्यानंतर अकाउंटंट म्हणून बदली करण्यात येईल, असे त्याने सांगितले. त्यानंतर कोरोना संसर्ग कालावधी असल्याने त्याबाबत पाठपुरावा झाला नाही. मध्यंतरी उमेशचा नातेवाईक महाविद्यालयात जावून आला. त्या नियुक्तीपत्राबाबत चौकशी केली. तसे नियुक्तीपत्रच दिलेले नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले. त्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.\nनियुक्तीपत्राबाबत चौकशी केल्यानंतर निघाले बनावट\nनियुक्तीपत्र बनावट असल्याचे कळल्यानंतर उमेशला जवरकर याने पदभरतीवर स्थगिती असल्याचे कारण सागून सहा महिन्यांत पैसे देतो, असेही त्याने सांगितले. त्यानंतर उमेशने पाठपुरावा सुरुच ठेवला. जवरकर दाम्पत्याने त्यांचे मोबाइल क्रमांक बदलून टाकले. पैसे देऊन दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे उमेशने जिल्हापेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/increase-in-export-of-guava-yogart-milk-product-and-turmeric/", "date_download": "2022-07-03T12:24:16Z", "digest": "sha1:QGRLB2UY6RFMTSWIZBTNR5M5SEG6IDRH", "length": 19223, "nlines": 196, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "पेरू, दही, पनीर सह हळदीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » पेरू, दही, पनीर सह हळदीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nपेरू, दही, पनीर सह हळदीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ\nपेरूच्या निर्यातीत वाढ; 2013 पासून आतापर्यंत 260 टक्क्यांची वाढ\nभारतातून होणाऱ्या पेरूच्या निर्यातीत 2013 पासून 260 टक्के वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये 0.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीचे पेरू निर्यात करण्यात आले तर एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 2.09 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याचे पेरू निर्यात करण्यात आले.\nताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ\nभारतातून होणाऱ्या ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीत द्राक्षांची सर्वात जास्त निर्यात झाली आहे. वर्ष 2020-21 मध्ये, 314 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या ताज्या द्राक्षांची निर्यात करण्यात आली. 302 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची इतर ताजी फळे, 36 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे आंबे, 19 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची सुपारीची पाने आणि फळे निर्यात करण्यात आली. भारताच्या ताज्या फळांच्या एकूण निर्यातीत ताजी द्राक्षे आणि इतर ताज्या फळांचा वाटा 92 टक्के आहे.\nया देशात झाली निर्यात\nभारतातून 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेली ताजी फळे मुख्यतः बांगलादेश (126.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), नेदरलँड्स (117.56 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), संयुक्त अरब अमिरात(100.68 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), युके (44.37 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) सौदी अरेबिया (24.79 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ओमान (22.31 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आणि कतार (16.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) या देशांना पाठविण्यात आली. 2020-21 मध्ये निर��यात करण्यात आलेल्या ताज्या फळांपैकी 82 टक्के फळे प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आली.\nदही, पनीरच्या निर्यातील २०० टक्क्यांनी वाढ\nदही (योगर्ट) आणि पनीर (इंडियन कॉटेज चीज) यांच्या निर्यातीत देखील 200 टक्क्यांची वाढ झाली असून एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये या वस्तूंची निर्यात 1 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी झाली त्यात वाढ होऊन एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 3 कोटी अमेरिकी डॉलर्सची निर्यात झाली.\nदुग्धजन्य वस्तूंच्या निर्यातीत गेली पाच वर्षे 10.5 टक्के चक्रवाढ दराने वार्षिक वाढ झालेली दिसून येत आहे. वर्ष 2021-22 मध्ये (एप्रिल ते नोव्हेंबर) भारताने 181.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची दुग्धजन्य उत्पादने निर्यात केली तर विद्यमान आर्थिक वर्षात गेल्या वर्षीपेक्षा अधिक निर्यात होईल असा अंदाज आहे.\nकृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक\nयेथे झाली दुग्धजन्य पदार्थांची निर्यात\nभारतातून ज्या देशांना दुग्धजन्य उत्पादनांची 2021-22 मध्ये प्रामुख्याने निर्यात झाली ते देश आहेत संयुक्त अरब अमिरात(39.34 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), बांगलादेश (24.13 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), अमेरिका (22.8 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), भूतान (22.52 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सिंगापूर (15.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सौदी अरेबिया (11.47 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), मलेशिया (8.67 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), कतार (8.49 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ओमान (7.46 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), आणि इंडोनेशिया (1.06 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थांपैकी 61 टक्क्याहून अधिक पदार्थ प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आले.\nभारतात उत्पादित हळदीच्या निर्यातीमध्येही तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2013-14 च्या तुलनेत 2021-22 मध्ये 116 टक्क्यांनी निर्यातीत वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये 91 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीची हळद निर्यात केली होती तर एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 197 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याची हळद निर्यात करण्यात आली.\nAgri Product Exportcucumber exportGuava ExportIndian ExportIye Marathichiye NagariMilk Product ExportTurmeric Exportइये मराठीचिये नगरीदही हळद ताजा भाजीपाला फळे निर्यातदुग्ध जन्य पदार्थाच्या निर्यातीत वाढपेरू निर्यातभारतीय निर्यात\nकृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक\nबांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याचा खादी ग्रामोद्योग आयोगाचा प्रस्ताव\nटी�� इये मराठीचिये नगरी\nचितळे ग्रुपच्या यशाचे गमक…\nसुंगधी हिरव्यागार पुदीन्यासाठी टीप्स…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/special/change-the-address-on-the-voter-id-card/", "date_download": "2022-07-03T12:50:45Z", "digest": "sha1:O644FO5O52Q3M6SHAQCX5RNRHDQTUNQE", "length": 7815, "nlines": 103, "source_domain": "mhlive24.com", "title": "Voter-ID Update: घरबसल्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदला, या सोप्या पद्धतीने... - Mhlive24.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Voter-ID Update: घरबसल्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदला, या सोप्या पद्धतीने…\nVoter-ID Update: घरबसल्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदला, या सोप्या पद्धतीने…\nMHLive24 टीम, 11 जानेवारी 2022 :- देशात नेता निवडण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.आणि मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे.(Voter-ID Update)\nमतदार ओळखपत्र हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे, ज्याद्वारे कोणताही नागरिक महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मतदान करताना वापरतो.\nयाशिवाय अनेक ठिकाणी मतदार ओळखपत्रही वापरले जाते. आधार कार्ड, पॅनकार्ड प्रमाणेच मतदार ओळखपत्र देखील अनेक ठिकाणी पुराव्याचे काम करते.\nमतदार ओळखपत्रात बदल शक्य\nअनेक वेळा असे घडते की लोकांना त्यांच्या मतदार आयडीमध्ये अनेक बदल करावे लागतात. यापैकी एक म्हणजे पत्ता बदलणे. मुलींचे लग्न झाले तर त्यांच्या घराचा पत्ता बदलतो, त्यामुळे व्होटर-आयडीमधील पत्ता वेळेत बदलला पाहिजे. हे काम ऑनलाइन घरी बसून करता येते.\nमतदार-आयडीमध्ये अशा प्रकारे पत्ता बदला\nयासाठी प्रथम www.nvsp.in वर जा आणि लॉगिन करा किंवा नोंदणी करा.\nलॉग इन केल्यानंतर, ‘मतदार यादीतील नोंदी सुधारणे’ निवडा.\nनवीन पृष्ठ उघडेल, फॉर्म 8 दिसेल, तुम्ही तिथे क्लिक करा.\nक्लिक केल्यावर, मतदार-आयडी कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय असेल.\nफॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.\nमाहिती भरल्यानंतर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील, यामध्ये आधार आणि परवाना यांचा समावेश आहे.\nयानंतर, तुम्हाला जी माहिती दुरुस्त करायची किंवा बदलायची आहे ती निवडा.\nआता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल अॅड्रेस सबमिट करावा लागेल.\nसर्व तपशील तपासल्यानंतर पुन्हा सबमिट पर्यायावर क्लिक करा.\nपडताळणीनंतर तुम्हाला मतदार ओळखपत्र पाठवले जाईल.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nPrevious articleBank Overdraft : अचानक पैशांची गरज भासल्यास काळजी करण्याची गरज नाही…बँकांची ही सुविधा उपयुक्त\nNext articleITR Update : आयकर विभागाची घोषणा, आता 15 मार्चपर्यंत ‘अशा’ लोकांना दंड न भरता, भरता येणार ITR\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार;...\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-07-03T12:17:01Z", "digest": "sha1:HKK4QLQ5ASUP7DVVPBZBZELEELSB77KG", "length": 9434, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुंबई जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मुंबई जिल्ह्याविषयी आहे. मुंबई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nमुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यात विभागले गेले आहे. मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शीव/ माहिम पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.\nजिल्ह्यातील पर्यटनस्थळे- महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फ्लोरा फाउंटन/फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह व चौपाटी बीच, मलबार हिल, मणिभवन, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, सिद्धीविनायक मंदिर, जुहू बीच [१]\n^ महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे मुंबई विषयक संकेतस्थळ\nमुंबई जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस · उद्धव ठाकरे\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२२ रोजी १९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/category/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87/page/2/", "date_download": "2022-07-03T12:06:04Z", "digest": "sha1:VRNUPZEMQBUXY4IZUQIWEBPAPU677PZE", "length": 12495, "nlines": 147, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "गुन्हे Archives - Page 2 of 8 - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nसावधान : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ४० हजारांवर एकाच दिवशी कारवाई\nमुंबई : वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन करणार्‍या चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरु केली असून या मोहीमेतंर्गत दिवसभरात ४० हजार वाहनचालकाविरुद्ध\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nभांडुपमधील महिलेला वीज बिल भरणे पडले दीड लाखांत\nमुंबई : इलेक्ट्रीकसिटी बिल भरण्यास सांगून एका डॉक्टर महिलेची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भांडुप पोलिसांनी गुन्हा\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nमहाड हत्याकांड : चारित्र्यावरील संशयाला कंटाळून तिने फेकले सहाही मुलांना विहिरीत\nमहाड : चारित्र्यावर संशय घेत पती करत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून रुना साहनी हिने आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकल्याचे पोलिस तपासात उघड झाले\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nधक्कादायक : महाडमध्ये आईने रागाच्या भरात पोटच्या सहा पोराना फेकले विहिरीत\nमहाड : रागाच्या भरात एका महिलेने आपल्या सहा लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याने या सहाही मुलांचा मृत्यू झाला. महाड तालुक्यातील बोरगाव येथे काळीज पिळवटून टाकणाऱ्या\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nऑनलाईन फसवणुकीचा नवा मार्केटिंग फंडा\nमुंबई : मार्केटिंग व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भांडुप\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nबाईकच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्यास होणार ही कारवाई\nमुंबई : मुंबईत बाईक चालविताना बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती असताना आता बाईकच्या मागे बसणार्‍या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांनी बाईकच्या मागे बसलेल्या\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nदहावीच्या टेन्शनने घरातून निघाला आत्महत्येसाठी, परंतु पुढे भलतेच घडले\nमुंबई : आत्महत्येसाठी घरातून निघालेल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला शोधून काढण्यात वनराई पोलिसांना यश आले आहे. या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कौटुंबिक\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nभर समुद्रात अंमली पदार्थ तस्करी; २१८ किलो हेरॉईन जप्त\nनवी दिल्‍ली : भारतीय तटरक्षक दलासह (ICG) महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची संयुक्त मोहीम ७ मे २०२२ रोजी ऑपरेशन खोजबीन या सांकेतिक नावाने सुरू करण्यात आली. या\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\nमहाड, बिरवाडीमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त\nमहाड : महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या\nगुन्हे ताज्या बातम्या मोठी बातमी\n७५ व्या वर्षी घेतला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि केले अमानुष कृत्य\nमुंबई : चारित्र्याच्या संशयावरुन एका ७० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच पतीने चाकूने भोसकून हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली.\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-07-03T12:10:26Z", "digest": "sha1:UOQM5AKI6GDZNK2M2R3UJKUCGKTEM6MR", "length": 4716, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप सर्जियस तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप सर्जियस तिसरा (८६०:रोम, इटली - १४ एप्रिल, ९११:रोम, इटली) हा दहाव्या शतकातील पोप होता.\nयाने आपल्या आधीच्या दोन पोप लिओ पाचवा आणि क्रिस्तोफर यांचा खून करविल्याचे सांगितले जाते.\nयाचा अनौरस मुलगा जॉन अकरावा नावाने पोप झाला.\nइ.स. ९११ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१९ रोजी ०६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.manualidadeson.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95.html", "date_download": "2022-07-03T11:45:54Z", "digest": "sha1:XOMDJM6JOPIMKHYDANXFYRHWRDU6M4PJ", "length": 9678, "nlines": 97, "source_domain": "www.manualidadeson.com", "title": "पुनर्वापर केलेल्या सामग्रीसह नोटबुक | हस्तकला चालू", "raw_content": "\nपुनर्वापर केलेल्या सामग्रीसह नोटबुक\nमारियन मॉनलियन | | हस्तकला, पुनर्वापर\nसुप्रभात मित्रांनो. हे माझ्यासारख्या तुमच्या बाबतीत घडेल की नाही हे मला माहित नाही, परंतु अलीकडेच माझ्या मनात आलेल्या सर्व कल्पना लिहिणे आवश्यक आहे आणि मला सापडलेल्या प्रत्येक कागदावर नोट्स लिहित आहे. सर्व कल्पना एकत्र ठेवून त्या एका नोटबुकमध्ये लिहिणे चांगले.\nहे पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्याद्वारे केले जाऊ शकते असे सर्वकाही अविश्वसनीय आहे, आज आपण पाहू गोंडस नोटपॅडमध्ये तृणधान्यांचे बॉक्स कसे रूपांतरित करावे आमच्या वापरासाठी किंवा भेट देण्यासाठी देखील.\nआम्हाला गरज आहे रीसायकल करण्यासाठी धान्य बॉक्सआमच्या नोटबुकला बांधण्यासाठी सजावटीच्या कागदाच्या कटआउटसारखे.\nआम्ही अर्ध्या मध्ये फोलिओ कटमी प्रत्येक नोटबुकसाठी चार वापरले आहेत, जे कापून नंतर दुमडले, एकूण सोळा पृष्ठे.\nजेव्हा आपल्याकडे आठ पाने असतात आम्ही अर्ध्या मध्ये दुमडणे.\nआम्ही डाईसह कोप with्या गोल करतो, अधिक व्यावसायिक समाप्त करण्यासाठी.\nआम्ही सामने चिन्हांकित करतो तृणधान्याच्या बॉक्सच्या पुठ्ठ्यात, पाने मोजण्यासाठी अर्धा सेंटीमीटर जास्त द्या.\nझाकण आकारात आम्ही पुठ्ठा कापला. आम्ही कोप fold्यांना दुमडतो आणि गोल करतो. यावेळी मी अन्नधान्याच्या पेटीच्या रेखांकनासाठी काही रंगीत पत्रके पेस्ट केली आहेत.\nआम्ही काही छिद्र करतो, दोन्ही सामने आणि पाने मध्ये.\nआम्ही धागा आणि टाय पास करतो बाहेरील गाठ सह.\nआमच्याकडे फक्त असेल कागदाच्या तुकड्यांसह आमच्या नोटबुक सजवा किंवा आम्हाला सर्वात जास्त काय आवडते यासह आम्ही त्यांना नावे वैयक्तिकृत करू शकतो. मला असे वाटते की पुढच्या वर्षी ठराव लिहिणे आणि लिहिणे ही एक भेट असू शकते.\nमला आशा आहे की आपल्याला ही हस्तकला आवडली असेल आणि आपण ते प्रत्यक्षात आणणे आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपणास हे आधीच माहित आहे की आपण ते सामायिक करू शकता, शीर्षस्थानी चिन्हांप्रमाणेच देऊ शकता, टिप्पणी देऊ शकता आणि आपल्याला काय हवे आहे ते विचारू शकता कारण आम्हाला आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आनंद झाला आहे. पुढील DIY वर भेटू.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नी���ि. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: हस्तकला चालू » हस्तकला » पुनर्वापर » पुनर्वापर केलेल्या सामग्रीसह नोटबुक\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीन हस्तकला आणि टिपा प्राप्त करा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.skcounselling.in/2022/02/", "date_download": "2022-07-03T11:12:36Z", "digest": "sha1:A2A4U36QA75XH76AMJF6BCRV7UIGFVSC", "length": 7518, "nlines": 133, "source_domain": "www.skcounselling.in", "title": "February 2022 - Sk Psychological Counselling Hub", "raw_content": "\nविज्ञान व मानसशास्त्र हे वेगवेगळे विषय परंतु गुंतागुंत मात्र जरूर आहे. जेंव्हा विज्ञानाचा अतिवापर होतो त्याचा दुष्परिणाम मनावर, मेंदूवर नक्कीच होतो. अशावेळेस, विज्ञान ही शापाची भूमिका साकारत असते. विज्ञान हे शाप की वरदान आहे हे बऱ्याचदा आपली वर्तणूक ठरवत असते. माणूस आपल्या वर्तणूकीतून चुका करतो आणि पस्तावतो. त्यातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग, एकतर प्राथमिक स्टेज …\nमानसशास्त्र व विज्ञान Read More »\nआपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात ज्यानेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये याबाबत एका क्लाएंटला समुदेशन करायची वेळ आली. आपल्या भावना समोरच्याकडे मांडताना जर ‘त्या माझ्या भावना आहेत’, हे सांगून, समोरच्याला दोष न देता भावना मांडल्या तर खऱ्या अर्थी ती पूर्णता असते. खूप वेळेस आपण आपल्या भावना मांडून रिकामे होतो. पण त्या भावना मांडताना समोरच्याला त्रास …\nभावनिक प्रगल्भता Read More »\n करिअर मार्गदर्शन करताना, हे करा ते करा असं सांगणं सोपं. परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर यश मिळेल की नाही ही घालमेल का होते म्हणून अनेक पालक, विद्यार्थी समुपदेशन घेतात. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या सारखे असंख्य पालक, विद्यार्थ्यांसा���ी हा लेख. वैयक्तिक आणि करिअरमधील यशाची पहिली पायरी म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आणि करिअरमध्ये नेमकं काय पाहिजे …\nमैत्री आणि आपले भवितव्य\nअनेक क्लायंट असे भेटले की ज्यांना आयुष्यात काय करायचं तेच आजवर समजलेले नाही. सुकानुरहित भरकटलेल्या जहाजासारखे त्याचं आयुष्य ध्येयविरहित अनेक वर्ष जसेच्या तसे सभोवतालच्या लोकांसमवेत फिरत राहते. वेळ निघून गेल्यावर समुपदेशन घेणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग होय. आयुष्यात आपले भविष्य निश्चित करताना इतर गोष्टींबरोबरच आपला मित्रपरिवार मोठी भूमिका निभावत असतो. मैत्री आणि आपले भवितव्य याबाबत काही …\nमैत्री आणि आपले भवितव्य Read More »\nव्यक्त होताय, जरा सांभाळून\naher mangesh on मैत्री आणि आपले भवितव्य\nSohel on नाविन्याचा ध्यास आणि अपयश\nArchana Deshpande on मानसिक आरोग्य आणि कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/10879", "date_download": "2022-07-03T12:06:45Z", "digest": "sha1:K6VBWZW3ZWXRYYFATK7LUMRCLGAYQUYX", "length": 38464, "nlines": 437, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा-आमदार सुधीर मुनगंटीवार | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनस���डे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारो���ण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गा���;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा-आमदार सुधीर मुनगंटीवार\nसृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा-आमदार सुधीर मुनगंटीवार\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10879*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nसृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा-आमदार सुधीर मुनगंटीवार\nमनपाच्या वतीने छत्रपतीनगर येथे वृक्षारोपण\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : चंद्रपूर- आईचे कर्ज जन्मभर सेवा करूनही फेडता येत नाही. मात्र, निरोगी ���ीवन जगायचे असेल तर वसुंधरेचे ऋण फेडले पाहिजे. सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा, असे प्रतिपादन लोकलेखा समिती अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.\nचंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने एकता गणेश मंडळ, छत्रपती नगर, शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ येथील बगिच्यात १ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमदार सुधीर मुनंगटीवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार होत्या. याप्रसंगी मंचावर उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदिप आवारी, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंद्रकलाताई सोयाम, उपसभापती पुष्पाताई उराडे, शास्त्री नगर प्रभाग क्र. २चे नगरसेवक सोपान वायकर, नगरसेविका वनिता डुकरे, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेवक सुरेश पचारे यांची उपस्थिती होती.\nप्रारंभी छत्रपतीनगर येथील महिला आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षदिंडी काढली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वडाच्या झाडाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व लोकांना कळले. अनेकांना ऑक्सिजन विकत घ्यावे लागले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. सृष्टीला विकसित करण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी हातभार लावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी वृक्ष आणि निसर्गाचे महत्व विषद करताना पौराणिक कथा आणि पूजेतील पुष्प, वेल, पाने आणि गवत यांचे उदाहरण दिले. पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरायचे नसेल तर आजच वृक्ष लावून त्यांचे संगोपन करा, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कडुलिंब, करंजी जांभूळ, सप्तपर्णी, शीशम आदी वृक्षांच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले. मागील वर्षी याच दिवशी लागवड केलेल्या वृक्षांना एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.\nवृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घेणारे मधुकर आडपवार, ज्येष्ठ नागरिक रामरतन गाताडे, गौरीशंकर धामणकर, बबनराव असुटकर, श्रावण नन्नावरे, रामभाऊ बोरसरे, सुरेश निरंजने, धनंजय दिंगलवार, पंडितराव घुमडे, रामराम हरडे, उषाताई मेश्राम, सुरेश भोयरयांचा सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाला नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका माया उईके, नगरसेविका शीला चव्हाण, सुनील डोंगरे, चंदन पाल, रवी गुरनुले, रामपाल सिंग, प्रकाश धारणे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे यांनी, तर शिक्षिका स्वाती बेत्तावार यांनी केले.\nPrevious articleकिरकोळ व घाऊक व्यापार उद्योगांना एमएसएमईमधे समाविष्ट करण्याची सरकारने केली घोषणा\nNext articleजीएसटी मुळे, भारतीय अर्थव्यवस्था, 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौ���्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257133:2012-10-22-18-07-21&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60", "date_download": "2022-07-03T11:52:18Z", "digest": "sha1:PR2P2ZBBFOEAUCZZM2JMN56N5VHSRQ4C", "length": 17011, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘सबका मालिक’ महानाटय़ाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> ‘सबका मालिक’ महानाटय़ाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाच�� श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n‘सबका मालिक’ महानाटय़ाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘परभणी फेस्टिव्हल’ निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर ‘सबका मालिक एक’ महानाटय़ाने कळस चढविला. महानाटय़ास परभणीकर रसिकांनी स्टेडियम मैदानावर मोठी गर्दी केली होती.\nनवरात्रोत्सवानिमित्त आयोजित परभणी फेस्टिव्हलनिमित्ताने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. स्थानिक कलावंतांच्या सादरीकरणासह ऑर्केस्ट्रा, लावणी, नाटक, मुशायरा अशा कार्यक्रमांना रसिकांनी मोठी उपस्थिती लावली. केवळ महिलांसाठी ‘पती सारे उचापती’ नाटकाचा प्रयोग झाला.\nसांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध क्रीडा स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले. महिलांसाठी आयोजित स्पर्धानाही मोठा प्रतिसाद मिळाला. साईबाबांच्या जीवनावर आधारित महानाटय़ाने गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला.\nस्टेडियम मैदानावर झालेल्या महानाटय़ासाठी भव्य व्यासपीठ उभारले होते. साई क्रिएटिव्ह व्हिजननिर्मित ‘सबका मालिक एक है’ महानाटय़ाचा प्रयोग रविवारी रात्री पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिर्डी अवतरल्याचा भास उपस्थितांना झाला. महापौर प्रताप देशमुख यांनी साईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नाटय़ास प्रारंभ झाला. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग महानाटय़ात सादर करण्यात आले. तब्बल सव्वाशे कलावंतांचा संच असलेल्या महानाटय़ात अनिल पालकर यांनी साईबाबांची भूमिका साकारताना साक्षात साईबाबांचे दर्शन रसिकांना घडले. पालकर यांच्या या भूमिकेसाठी सुधीर दळवी यांचा आवाज लाभला. या आवाजाने साईबाबांची व्यक्तिरेखा प्रभाव टाकणारी ठरली.\n‘नमो नमो साई’, ‘बाबा के संग संग चलो रे’, ‘साई शिर्डीनगर में आये हैं’ या गीतांचे कलावंतांनी नृत्यासह सादरीकरण केले. सहा हजार चौरस फुटांचा रंगमंच, नेत्रदीपक प्रकाशयोजना, परिणामकारक ध्वनिसंयोजन व महानाटय़ातील ��र्वच कलावंतांचा लक्षणीय अभिनय यामुळे हे महानाटय़ रसिकांच्या काळाचा ठाव घेणारे ठरले. साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग महानाटय़ात हुबेहूब साकारण्यात आले. रसिकांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली.\nमहानाटय़ाचे लेखन देवेंद्र दोडके यांनी केले, तर निर्मिती व दिग्दर्शन सोमेश्वर बालपांडे यांनी केले. संकल्पना देवेंद्र वेलणकर यांची तर प्रशांत डांगे समन्वयक होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/shivshahi-bus-cargo-vehicle-accident-one-killed-one-injured-129956905.html", "date_download": "2022-07-03T10:54:59Z", "digest": "sha1:Q7FNZUYVFZ45CS5NR3CQHFKJA2XQD3WF", "length": 5096, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिवशाही बस- मालवाहू वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी | Shivshahi bus - cargo vehicle accident; One killed, one injured | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाहनाचा अपघात:शिवशाही बस- मालवाहू वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी\nराष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ रविवारी सकाळी दहाच्या सुमारास नागपूर ते शेगावकडे जाणारी शिवशाही बस व एका मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.\nबाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्याळाजवळ शेगाव डेपोची नागपूर-शेगाव बसवर बस क्र एमएच ०६ बी. डब्ल्यू. ३५६२ समोरुन भरधाव येणारे मालवाहू वाहन क्र एम.एच.२७ बी. एक्स. २२३१ ने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनाचा चालक अजय सुभाषराव तिकांडे (वय ४६ वर्ष ) हा जागीच ठार झाला, तर गजानन धर्माळे ( वय ३० वर्ष) हा जखमी झाला. दोघेही बोरगाव (धर्माळे) येथील रहिवासी आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातातील जखमी युवकाला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.\nबसचालकाने दाखवले प्रसंगावधान ही शिवशाही बस शेगाव आगारातील होती. बसमध्ये ३५ प्रवासी होते. अपघातावेळी बस चालकाला मालवाहू वाहनाच्या अनियंत्रित वेगाचा अंदाज आला. चालकाने ताबडतोब बसचा वेग नियंत्रित केला. यामुळे शिवशाही बसच्या केवळ पुढच्या काचा फुटल्या व बसमध्ये उपस्थित संपूर्ण प्रवासी सुरक्षित बचावले. प्रसंगावधान राखल्यामुळे चालक बाळकृष्ण मोरे लोहारा ता. बाळापूर व वाहक ज्ञानेश्वर शेगोकार देगाव ता. बाळापूर यांचे प्रवाशांनी आभार मानले.\nइंग्लंड 238 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/bengaluru-police/", "date_download": "2022-07-03T11:52:35Z", "digest": "sha1:T7HBC2CVHMC5JSZOLKVD4M7C74Z2QFWP", "length": 2712, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Bengaluru Police - Analyser News", "raw_content": "\nअभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर ड्रग्ज सेवन प्रकरणात जेरबंद\nबंगळुरू : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-tips-protein-week-2021-know-why-you-should-include-protein-in-your-regular-diet-tp-583537.html", "date_download": "2022-07-03T11:00:40Z", "digest": "sha1:S6K6Y2ZAUX7BRD474553FX7CPN6LCC2G", "length": 9242, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं? हेच माहित नसतं – News18 लोकमत", "raw_content": "\nभारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं\nभारतात नाही प्रोटीनबद्दल जागृती; किती घ्यावं\n1 अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही.\nProtein Week 2021: प्रोटीन आहारातला अविभाज्य भाग आहे. पण, दररोज किती प्रोटीन घ्यावं हे माहिती आहे का \nकेस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर\nपासपोर्टवर पार्टनरचं नाव कसं टाकायचं किंवा काढायचं\nOptical Illusion: चेहऱ्यावरून जाणून घ्या तुमच्या व्यक्तिमत्वातली ‘ही’ गोष्ट\nगर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी,‘या’ तीन महिन्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका\nनवी दिल्ली, 23 जुलै : प्रोटीन हा आपल्य़ा आहारातला सगळ्यात महत्वाचा घटक असतो. निरोगी आरोग्यासाठी संतुलीत आहार (Balance Diet) आवश्यक असतो. त्यात प्रोटीनचं (Protein) महत्व जास्त आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठीही (Weight Gain & Weight Loss) फायदेशीर आहे. तर, लहान मुलांच्या आहारात आपण प्रोटीन देतोच. त्यामुळेच 24 ते 30 जुलै दरम्यान प्रोटीन विक साजरा केला जातो. IMRB च्या रिपोर्टनुसार एका सर्वेक्षणानुसार भारतात शहरी भागात 73 टक्के श्रीमंत लोक प्रोटीनयुक्त आहार घेत नाहीत. त्यातील 93 टक्के लोकांनी तर, प्रोटीनची आवश्यकता किती आहे हे देखील माहिती नाही. भारतात प्रोलट्री प्रोडक्ट (Poultry Products) जास्त खाल्ले जातात असं अजिबात समजू नका कारण, भारतात पोल्ट्री प्रोडक्टचा खप जगाच्या तुलनेत कमी आहे. इथे प्रति व्यक्ती 4 कि���ो तर, विकसीत देशात 40 किलो आहे. (कोरोना काळात आधी फिरा मग भरा पैसे; कशी वाटली स्किम फक्त लक्षात ठेवा ‘हे’ नियम) आहारा प्रोटीन का महत्वाचं आहे. प्रोटीन शरीरराच्या प्रत्येक भागात असतं. त्यामुळे वाढ,विकास आणि आजाराशी लढण्याची ताकद मिळते. वयस्कर व्यक्तींना त्यांच्या वजनाच्या तुलनेत 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन हवं असतं. आपल्या देशात प्रोटीन बाबत जागृकता निर्माण करणं आवश्यक आहे. प्रोटीन केवळ बॉडीबिल्डरने घ्यावं अशी धारणा काहींच्या मनात असते. शिवाय प्रोटीन पचायला वेळ लागतो असंही वाटतं. त्यामुळे प्रोटीन घ्यायला टाळाटाळ केली जाते. (करा स्वत:वर प्रेम,बघा जगणं होईल किती सुंदर) प्रोटीन जास्तीजास्त कसं घ्यावं चिकन, अंडी, मासे यात भरपूर प्रोटीन असतं. चिकन, बदक, टर्की आणि अंडी हे प्रोटीनचे रिच सोर्स आहेत आणि पचायलाही चांगले आहेत. अंडी आणि चिकनमध्ये व्हिटॅमीन ए, बी12, झिंक, आयर्न, सेलेनियम आणि इतरही पोषक घटक असतात. आपल्या प्रत्येक आहारात प्रोटीन असायला हवं असं आहार तज्ज्ञ सांगतात. (जेवनानंतर दोन तासांनी शुगर लेव्हल किती असावी फक्त लक्षात ठेवा ‘हे’ नियम) आहारा प्रोटीन का महत्वाचं आहे. प्रोटीन शरीरराच्या प्रत्येक भागात असतं. त्यामुळे वाढ,विकास आणि आजाराशी लढण्याची ताकद मिळते. वयस्कर व्यक्तींना त्यांच्या वजनाच्या तुलनेत 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन हवं असतं. आपल्या देशात प्रोटीन बाबत जागृकता निर्माण करणं आवश्यक आहे. प्रोटीन केवळ बॉडीबिल्डरने घ्यावं अशी धारणा काहींच्या मनात असते. शिवाय प्रोटीन पचायला वेळ लागतो असंही वाटतं. त्यामुळे प्रोटीन घ्यायला टाळाटाळ केली जाते. (करा स्वत:वर प्रेम,बघा जगणं होईल किती सुंदर) प्रोटीन जास्तीजास्त कसं घ्यावं चिकन, अंडी, मासे यात भरपूर प्रोटीन असतं. चिकन, बदक, टर्की आणि अंडी हे प्रोटीनचे रिच सोर्स आहेत आणि पचायलाही चांगले आहेत. अंडी आणि चिकनमध्ये व्हिटॅमीन ए, बी12, झिंक, आयर्न, सेलेनियम आणि इतरही पोषक घटक असतात. आपल्या प्रत्येक आहारात प्रोटीन असायला हवं असं आहार तज्ज्ञ सांगतात. (जेवनानंतर दोन तासांनी शुगर लेव्हल किती असावी जाणून घ्या तज्ज्ञांचं मत) दिवासाच्या सुरवातील नाश्त्यामध्ये अंड, दूध असायला हवं. तर, जेवणात थोडं प्रोटीन असावं. विविध प्रकारच्या डाळी हा सुद्धा प्रोटीनचा चांगला सोर्स आहेत. याशिवाय ड्रायफ्रुट, स्प्राऊटही घ���ऊ शकतात. प्रोटीनमुळे आपली इम्युनिटीही चांगली राहते. स्नायूंच्या निर्मीतीसाठी प्रोटीन आहारात असायला हवं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T11:12:30Z", "digest": "sha1:HOMLHYXHXVJF5VEITZCDBFQCMVJ24JO4", "length": 4769, "nlines": 92, "source_domain": "thanedinman.com", "title": "शांताबाई शेळके Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nHome Tag शांताबाई शेळके\nदादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात साहित्यरंग महोत्सव\n दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे नेहमी दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम सादर केले जातात. त्याला साजेसा स्मृतिरंजन साहित्यरंग महोत्सव सिद्धहस्त ...\nशांताबाई शेळके जन्मशताब्दीनिमित्त आगळी स्वरांजली\nभिवंडी | वाचन मंदिर भिवंडीतर्फे शारदीय प्रबोधनमालाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दुसरे पुष्प प्रसिद्ध गीतकार शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य ...\nराम जगताप | तर्काचा घोडा शांताबाई शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922चा. म्हणजे कालच्या 12 ऑक्टोबरपासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू ...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी राजकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/ganesh-agrovate-ahmadnagar/", "date_download": "2022-07-03T12:34:56Z", "digest": "sha1:HZSAIB7JPI64FBHJK372DBNPIVAAYKJ6", "length": 5630, "nlines": 128, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "गणेश ॲग्रोव्हेट अहमदनगर - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nअवजारे, अहमदनगर, जाहिराती, महाराष्ट्र, राहुरी, विक्री\nअवजारे, कडबा कुट्टी यंत्र, दूध काढणी यंत्र, मॅट\nPrize : वस्तू नुसार\nआमच्याकडे खालील गोष्टींची उपलब्धता आहे\nमिल्किंग मशीन (दूध काढणी यंत्र)\nचाफकटर व मिलकिंग मशीनचे सर्व स्पेयर्स पार्ट मिळतील\nअधिक माहितीसाठी संपर्क : 8484080086 / 9699269968\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousशेती उपयुक्त अवजारे मिळतील\nNextनीरज 2 फेज मोटरNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/nOQpEU.html", "date_download": "2022-07-03T12:37:28Z", "digest": "sha1:VM3GNV7Z5R4DVGKQM7LVQ4OAC2Q3MU2T", "length": 12719, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पूणे करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची राज्यभर निदर्शने", "raw_content": "\nमुख्यपृष्ठपूणे करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची राज्यभर निदर्शने\nपूणे करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची राज्यभर निदर्शने\nपूणे करार दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची राज्यभर निदर्शने\nपूणे करार दिनाचे औचित्य साधून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे संस्थापक अध्यक्ष अॅड. . (डॉ.) सुरेश माने यांच्या आदेशानुसार कोवीड-१९ व लॉकडाऊनचे सर्व नियम यांचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील जनतेच्या कोविड-१९ बाबत समस्या, राज्यातील मागासवर्ग कर्मचारी यांचे प्रलंबित पदोन्नती याबाबत सरकारची भूमिका, विदर्भातील व महाराष्ट्रातील इतर भागातील पूरग्रस्तांना शासनाची त्वरीत मदत, राज्यसरकारव्दारा मुस्लिमांना आरक्षण, अनु जाती-जमाती यांच्यासाठी वार्षिक आर्थिक नियोजन, भटके विमुक्त यांची क्रमीलियरच्या जाचातून मुक्तता, अशा इतर महत्वपूर्ण विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदने राष्ट्रपती-पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी व्दारा देण्यात येणार आहे व त्यानंतर हे निवेदन सर्व राष्ट्रीय व इतर पक्षप्रमुखांना द��खील देण्यात येणार आहे.\nमुंबई (कोकण विभाग) पूणे (पश्चिम-महाराष्ट्र) औरंगाबाद (मराठवाडा) धुळे (उत्तर महाराष्ट्र) व नागपूर (विदर्भ) या पाच- शहरात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती होती. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीव्दारा राज्यभर गेले तीन महिने सतत राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदारमार्फत राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारला निवेदने व राज्यातील महाआघाडी सरकारला स्मरणपत्रे सादर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये राज्यातील मागासवर्ग कर्मचारी पदोन्नती, लाईट बिले, विद्यार्थी समस्या, शहरातील एस.आर.ए. समस्या, ओबीसी जनगणना, भटके विमुक्ताची क्रेमीलियर मधून मुक्तता, मुस्लीम आरक्षण, एक कूटूब एक सरकारी नोकरी, आमदार-खासदारांना क्रेमीलियर लावून पेन्शन देणे वगेरे बाबींचा समावेश आहे. मात्र सरकार याकडे अद्यापही दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना पुन्हा एकदा आठवण करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रा.चंद्रभान आझाद यांनी दिली. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे, पक्षसंस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. (डॉ.) सुरेश माने यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी घटक पक्ष आहे तरीसुध्दा राज्यातील जनतेप्रती पक्षाची बांधीलकी स्विकारून वांरवार केंद्र व राज्य सरकारचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर वेधण्याकरिता ही निदर्शने करण्यात आली असल्याचे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव म्हणाले.\nबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पश्चिम महाराष्ट्र च्या वतीने आज विधानभवन पुणे ह्या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.(डॉ.) सुरेश माने साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन राज्यव्यापी विभागवार लक्षवेधी निदर्शने करण्यात आली तसेच देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य निवडणूक आयुक्त व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी पुणे द्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी बापूराव लष्करे (महासचिव, महा. राज्य), धिरज बगाडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा) जगन्नाथ सोनावले (महासचिव, सातारा जिल्हा) जयंत चिंचोलीकर (अध्यक्ष, पुणे शहर) किरण साळवे (प्रभारी, मावळ, मुळशी, खेड-आळंदी वि. सभा) हर्षद डोक्र्स (अध्यक्ष, युवा आघाडी, पुणे शहर) माधुरी खोब्रागडे (अध्यक्ष, महिला आघाडी, पुणे जिल्हा) प्रतिभा नाखले (अध्यक्ष, महिला आघाडी, पुणे शहर) जयंत जाधव (अध्यक्ष, शिरूर विधानसभा) नितीन सरोदे (अध्यक्ष, शि. नगर, वि. सभा) सुरेश यादव (अध्यक्ष, वडगांव शेरी वि. सभा) नेहा मुन्द्रे (अध्यक्ष, महिला आघाडी, वडगांव शेरी वि. सभा) सोनल जाधव (अध्यक्ष, महिला आघाडी, शिरूर वि. सभा) अभय शेलार (अध्यक्ष, युवा आघाडी, शि. नगर वि. सभा) सनी शिंदे (अध्यक्ष, पुणे कॅन्टोन्मेंट वि. सभा) संतोष भालेराव (अध्यक्ष, मावळ वि. सभा)\nBRSP चे संविधान चौक नागपूर येथे लक्षवेधी निदर्शने\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/as-the-principal-of-tulja-bhavani-engineering-prof-ravi-mudkanna-129926315.html", "date_download": "2022-07-03T11:51:09Z", "digest": "sha1:GGKO6ZIRKIAGGVEILHHW5WCHQXQUISQL", "length": 3992, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तुळजाभवानी अभियांत्रिकीच्या प्राचार्यपदी प्रा. रवी मुदकन्ना | As the principal of Tulja Bhavani Engineering, Prof. Ravi Mudkanna |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुळजापूर:तुळजाभवानी अभियांत्रिकीच्या प्राचार्यपदी प्रा. रवी मुदकन्ना\n​​​​​तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. रवी मुदकन्ना यांची नियुक्ती झाली. माजी प्राचार्य डॉ. एन. डी. पेरगाड यांच्या राजीनाम्याने पद रिक्त होते. मुदकन्ना यांच्या निवडीने महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याचे बोलले ���ात आहे. प्रा. पेरगाड यांनी दिलेला प्राचार्यपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला. अखेर शुक्रवारी (दि. १०) प्रा. मुदकन्ना यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी २०२२ पासूनचे वेतन रखडले होते. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या धामधूमीत प्रा. पेरगाड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मुदकन्ना यांच्या निवडीनंतर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती प्रा. मुदकन्ना यांनी दिली.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/chalisgaon/news/in-chalisgaon-20000-students-are-without-uniforms-and-half-of-them-are-vaccinated-129937012.html", "date_download": "2022-07-03T12:04:02Z", "digest": "sha1:U4CNBQQAS7QH6LUU7LCZB6SQZEAR7GCY", "length": 7566, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "चाळीसगावात 20 हजार विद्यार्थी गणवेशाविना, लसीकरणही निम्मे | In Chalisgaon, 20,000 students are without uniforms and half of them are vaccinated | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलसीकरण:चाळीसगावात 20 हजार विद्यार्थी गणवेशाविना, लसीकरणही निम्मे\nशहर व तालुक्यातील शाळांमध्ये आज (दि.१५)विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व नवी कोरी पुस्तके देऊन स्वागत केले जाणार आहे. मात्र गणवेशाच्या निधीला तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पहिल्या दिवशी तालुक्यातील २० हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतील. पहिल्या दिवशी केवळ पुस्तकांवरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे. अद्याप निम्मे विद्यार्थ्यांनीच लस घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी चौथ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवाचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाेबतच शाळांनी बुधवारपासून येणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, पालकांची भेट घेऊन समुपदेशन करावे तसेच शाळाबाह्य मुलांना शाळेत आणावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या. त्यानुसार सोमवारी शहरातील अनेक शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी मोठ्या शाळांमध्ये चौकशी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. अनेक शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्य��पक वर्गात आणि वर्गाच्या बाहेर सूचना फलकांवर स्वागतपर संदेश लिहिताना दिसून आले. वर्गासमोर स्वच्छताही केली जात होती. प्रत्येक वर्गास तोरण बांधले आहे. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या मुलांना प्रसन्न वाटले पाहिजे, ते शाळेमध्ये रमले पाहिजे या दृष्टीने नियोजन केल्याची माहिती विविध शाळा मुख्याध्यापकांनी दिली. शहरातील सर्व शाळांना पाठ्यपुस्तके पाेहाेचल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील, असे गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी सांगितले.\nमुंबईला धाव घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी फक्त पुस्तकांवरच समाधान मानावे लागणार आहे. कारण तांत्रिक अडचणींमुळे गणवेशाचे अनुदान खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे गणवेशाचा निधी कसा वितरित झालेला नाही. त्यासाठी मुंबई येथे जाऊन निधी खात्यावर टाकला जाईल, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nशिक्षकांनी बूस्टर डोस घ्यावा कोरोनाची लाट ओसरल्याने विद्यार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे ४० टक्के तर १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे जवळपास ६० टक्के लसीकरण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तर ज्या शिक्षकांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले असतील त्यांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:14:10Z", "digest": "sha1:X2KZ3QDNQNCDVIKYF5VNAMB4LOXLUY2M", "length": 3460, "nlines": 62, "source_domain": "heydeva.com", "title": "संस्कृती | heydeva.com", "raw_content": "\nपंढरपूरची वारी- Pandharpur Wari\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nवारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना..पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो.\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/exceptation-for-agriculture-sector-from-union-budget-2022-23/", "date_download": "2022-07-03T12:37:08Z", "digest": "sha1:TEWZTWJPYKVBQFAWZGXM6ITX53EKB7HJ", "length": 31653, "nlines": 205, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "अर्थसंकल्प 2022-23 : कृषी क्षेत्राच्या अपेक्षा - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » अर्थसंकल्प 2022-23 : कृषी क्षेत्राच्या अपेक्षा\nकाय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nअर्थसंकल्प 2022-23 : कृषी क्षेत्राच्या अपेक्षा\nकेंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अर्थसंकल्प कागदरहित (पेपरलेस) स्वरूपात असणार आहे. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोणत्या तरतुदी हव्यात. यावर केलेला उहापोह…\nप्रा. डॉ. संतोष फरांदे\nफर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे.\nगेल्या दहा वर्षांमध्ये विविध कारणांमुळे कृषी हे देशातील धोरण आणि शैक्षणिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. इतरांपैकी, वेळोवेळी अनेक राजकीय आणि आर्थिक आश्व��सने देऊनही शेतीचे संकट अजूनही एक निर्विवाद मुद्दा आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे या सर्वात ज्वलंत समस्यांपैकी एकावर उपाय म्हणून, गेल्या पाच वर्षांत अनेक धोरणे आणि अर्थसंकल्पीय घोषणा केल्या आहेत. धोरणात्मक कृतींचा एक भाग म्हणून, 2016 मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे धोरण स्वीकारले. परिणामी, कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पीय वाटपाचे प्रमाण तेव्हापासून वाढत गेले, जे स्वागतार्ह पाऊल मानले गेले.\nकेंद्र सरकारचा कृषी क्षेत्रावरील एकूण खर्चात वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये 46361 कोटीवरून 2021-22 (BE) मध्ये 135854 कोटी झाला आहे. तथापि, अर्थसंकल्पीय वाटपात अंदाजे तीन पट वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हिताची संकुचित व्याख्या म्हणून जरी आपण कृषी उत्पन्न घेतले तरी अलिकडच्या वर्षांत त्यात फारशी सुधारणा झालेली दिसत नाही.\n10 टक्क्यांच्या तुलनेत वार्षिक 4.3 टक्क्यांनी वाढ\nनॅशनल सॅम्पल सर्व्हे (NSS) च्या दोन फेऱ्यांमधून घेतलेल्या उत्पन्न डेटाची तुलना म्हणजे 70वे (2012-13) आणि 77वे (2018-19) सूचित करते की शेतकरी कुटुंबांचे सर्व स्त्रोतांमधून नाममात्र उत्पन्न (ज्यामध्ये वेतन, उत्पन्न यांचा समावेश आहे. जमीन भाडेतत्त्वावर दिल्याने, पीक उत्पादनातून मिळणारे उत्पन्न, जनावरांच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि शेती व्यवसायातून मिळणारे उत्पन्न) जवळपास २९.७ टक्क्यांनी वाढले आहे (२०१२-१३ मध्ये सरासरी मासिक उत्पन्न ६४२६ रुपये ते २०१८-१९ मध्ये ८३३७ रुपये झाले आहे. ). 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दलवाई समितीने शिफारस केलेल्या 10 टक्क्यांच्या तुलनेत ते वार्षिक 4.3 टक्क्यांनी वाढले. आम्ही ग्राहक किंमत निर्देशांक वापरून नाममात्र उत्पन्नासह महागाईच्या मर्यादेशी जुळवून घेत वास्तविक उत्पन्नाची गणना देखील केली आहे. (CPI-संयुक्त).\nशेतकरी कुटुंबाच्या मासिक उत्पन्नात घट\nअखिल भारतीय स्तरावर सर्व श्रेणीतील शेतकरी कुटुंबांचे सरासरी मासिक वास्तविक उत्पन्न प्रत्यक्षात घसरले आहे. 2012-13 मध्ये 6045.2 ते रु. 2018-19 मध्ये 5925.4 (सुमारे -2 टक्क्यांची घट). 2018-19 नंतर उत्पन्नाच्या आकडेवारीची कमतरता आहे परंतु कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम या क्षेत���राच्या उत्पन्नाच्या शक्यतांवर झाला असावा कारण त्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी केले आहे. गेल्या काही वर्षांत संपूर्ण भारतभर उपजीविका आणि उत्पन्नाचे अकल्पनीय नुकसान झाले आहे. यामुळे नाममात्र आणि वास्तविक अशा दोन्ही प्रकारे कृषी उत्पन्न खराब झाले असावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सार्वजनिक खर्चाच्या कार्यक्षमतेपेक्षा धोरण आणि अर्थसंकल्पीय दिशानिर्देशांच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे महत्त्वाचे आहे.\nगोवा राज्यात 2022 निवडणुकीमध्ये कोणास बहुमत मिळेल \nकृषी क्षेत्रासाठी हव्यात या तरतुदी\nही परिस्थिती पाहता आगामी अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी जाहीर करताना पुढील बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.\nकेंद्र पुरस्कृत योजनांना प्राधान्य\nकृषी, सहकार आणि कुटुंब कल्याण (DAC&FW) विभागासाठी राखून ठेवलेल्या अर्थसंकल्पीय खर्चामध्ये केंद्र सरकारच्या केंद्र प्रायोजित योजनांवरील खर्चामध्ये नगण्य बदल झाला आहे कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. या योजनांसाठीचे वाटप रु.वरून वाढले आहे. 2016-17 मध्ये 11978 कोटी ते रु. 2021-22 (BE) मध्ये 17408 कोटी. याउलट, केंद्रीय क्षेत्रातील योजनांचे वाटप रु. वरून मोठ्या प्रमाणात वाढले. 24594 कोटी ते रु. याच कालावधीत 104118 कोटी रु. केंद्र प्रायोजित योजना केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात निधी वाटपाच्या तत्त्वावर तयार केल्या गेल्या असल्याने त्या नंतरच्या लोकांना या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतात. तथापि, केंद्र सरकारकडून अशा योजनांना कमी अर्थसंकल्पीय प्राधान्य दिल्यास राज्य स्तरावरही त्याचीच पुनरावृत्ती होईल. परिणामी, राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय फलोत्पादन मिशन (NMH) इत्यादीसारख्या काही महत्त्वाच्या योजनांमधील अर्थसंकल्पीय खर्चाने पाहिजे तशी गती घेतली नाही.\nअलिकडच्या वर्षांत अर्थसंकल्पीय वाटपाचा वाटा रोख-आधारित योजनांकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. परिणामी, गेल्या चार-पाच वर्षांत कृषी क्षेत्रातील खर्चात वाढ योजनांमुळे झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देण्यावर लक्ष केंद्रित करते. DAC&FW आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी एकूण अर्थसंकल्पीय वाटपामध्ये रोख-आधारित योजनांचा वाटा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 79 टक्के इतका होता. म्हणून, केवळ 21 टक्के अर्थसंकल्पीय खर्च “मुख्य” योजनांसाठी वाटप करण्यात आला आहे, ज्यांना समुदायाच्या नेतृत्वाखालील पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि शेतकर्‍यांना हाताशी धरून आधार देणे अनिवार्य आहे. पुढे, रोख-आधारित योजना कालबद्ध आणि विशेष स्वरूपाच्या आहेत (भूमिहीन, महिला शेतकरी आणि भाडेकरू इ. वगळता). शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्द्याला सामोरे जाण्यासाठी असे योजनाबद्ध वाटप केवळ अल्पकालीन कृषी संकटाच्या लक्षणांना संबोधित करणारे दिसते आणि मूळ कारण नाही. त्यामुळे, दीर्घकालीन व्यवहार्यता आणि अशा प्रकारे टिकाऊपणा आणण्यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रांना आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पीय चौकटीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.\nसहयोगी क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करा\nपीक क्षेत्र हवामानाच्या परिस्थितीसाठी अत्यंत असुरक्षित आहे हे लक्षात घेता दलवाई समितीने ग्रामीण कुटुंबांसाठी संलग्न क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचाही उल्लेख केला आहे. NSS डेटावरून असे आढळून आले आहे की अल्पभूधारक शेतकर्‍यांचे पशुपालनातून मिळणारे उत्पन्न 2012-13 च्या तुलनेत 2018-19 मध्ये सुमारे -43 टक्क्यांवर घसरले आहे. शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा मोठा वर्ग वगळता, 2012-13 ते 2018-19 या कालावधीत शेतकर्‍यांच्या सर्व वर्गवारीत अगदी नाममात्र प्रमाणात घट झाली आहे. तथापि, केंद्र सरकारने 2019 मध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली होती. परंतु संबंधित क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पीय वाटपाच्या पद्धतीत फारसा बदल झालेला नाही. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायासाठी अर्थसंकल्पीय वाटपाचा वाटा कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठीच्या एकूण खर्चाच्या जवळपास 3 टक्के राहिला आहे.\nशेतीतील संकट खोलवर रुजलेले आहे आणि वर्षानुवर्षे साचलेल्या संकटाचा परिणाम आहे, असा युक्तिवाद केला गेला आहे. सध्याचा अर्थसंकल्पीय दृष्टीकोन केवळ कृषी संकटाच्या परिणामांना संबोधित करत आहे आणि अल्पकालीन दिलासा देण्याच्या दिशेने लक्ष्यित आहे. त्यामुळे अल्प-मुदतीच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मूळ कारणाकडे लक्ष देण्याकडे धोरणाची दिशा असायला हवी होती. शिवाय, क्षेत्राची क्षमता वाढवण्याऐवजी वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डिझाइन केलेल्या हस्तक्षेपांमध्ये गुंतवणूक केली जात आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी समुदाय-आधारित पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज लक्षात घेऊन क्षेत्रव्यापी सुधारणा आणण्यासाठी निर्देशित केल्या पाहिजेत. म्हणून, RKVY, NFSM इत्यादी योजनांसाठी अर्थसंकल्पीय वाटप प्राधान्याने केले पाहिजे. दुसरे म्हणजे, संसाधन-गरीब कुटुंबांसाठी ही क्षेत्रे अधिक व्यवहार्य बनवण्यासाठी संबंधित क्षेत्रांमध्ये खर्च वाढवणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, शेतकरी आणि ग्रामीण कामगारांना हँडहोल्डिंग समर्थन आवश्यक आहे. म्हणून, अर्थसंकल्पीय वाटपाने तळागाळातील संशोधन, शिक्षण आणि विस्तार सेवांना देखील संबोधित केले पाहिजे. शेवटी, सार्वजनिक खर्चाच्या आराखड्यासाठी मजबूत सहकारी संघराज्याची आवश्यकता असते ज्यामध्ये केंद्र सरकारकडून संसाधनांची तरतूद या क्षेत्रासाठी राज्यांच्या संसाधनांच्या गरजांना पूरक असावी.\nSaloni Arts : असे रेखाटा चमच्याचे थ्रीडी चित्र\nEconomics DepartmentExceptation for Agriculture sector from Union Budget 2022-23Fergusson CollegeIye Marathichiye NagariNirmala SitaramanPaperless BudgetSantosh PharandeUnion Budgetइये मराठीचिये नगरीकागदरहित अर्थसंकल्पकृषी क्षेत्राची अपेक्षाकेंद्र सरकारकेंद्रीय अर्थसंकल्पनिर्मला सीतारामनप्रा.डॉ. संतोष फरांदेशेतकऱ्यांकडून अपेक्षा\nशरीराच्या गावात विवेक हवा जागृत\nअध्यात्माच्या महासागराचा हवा अभ्यास\nटीम इये मराठीचिये नगरी\nस्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे\nशेती पंप वीज बिलांची दुरुस्ती करताना `ही` घ्या काळजी\nतरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/who-restricted-women-special-story-on-women-day/", "date_download": "2022-07-03T11:42:36Z", "digest": "sha1:ZIUCK752Q225LNYC5OCR5GGEXVYH5SRQ", "length": 20710, "nlines": 195, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "महिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी ? - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » महिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी \nमहिला दिनः स्त्रियांना बंधने घातली कोणी \nस्त्���ियांना जी बंधने आज समाजात घातलेली दिसतात, ती कुणा पुरूषांनी घातलेली नसून घरातल्या जेष्ठ स्त्रियांनी स्वतःचे वर्चस्व टिकण्यासाठी आपल्या घरातील लहान असलेल्या स्त्रियांवर घातलेली असावीत. तेव्हा स्त्रिया नृत्य आणि गायन जसे शिकत तसेच घोड्यावर बसणे किंवा तलवार चालवणे सुध्दा बरोबरीने शिकत असत. म्हणजे कुठलेच क्षेत्र तिला वर्ज्य नव्हते.\nसौ. सुनेत्रा विजय जोशी\nआज आठ मार्च. जिकडे तिकडे महिला दिनानिमित्त स्पर्धा आणि उत्सव. खरेच महिलांना बंधने कुणी घातली आपण जर पौराणिक किंवा ऐतिहासिक कथा पोथीपुराणे वाचलीत तर तेव्हाही महिलांना किती स्वातंत्र्य होते हे दिसून येईल. त्यांना शिक्षणाचे तसेच कलेचे तर पूर्ण स्वातंत्र्य होतेच पण स्वतःचा जोडीदार निवडण्याचे पण स्वातंत्र्य होते. स्वयंवर सारख्या पध्दतीने त्या आपला जोडीदार स्वतः निवडत असत.\nस्त्रियांना जी बंधने आज समाजात घातलेली दिसतात, ती कुणा पुरूषांनी घातलेली नसून घरातल्या जेष्ठ स्त्रियांनी स्वतःचे वर्चस्व टिकण्यासाठी आपल्या घरातील लहान असलेल्या स्त्रियांवर घातलेली असावीत. तेव्हा स्त्रिया नृत्य आणि गायन जसे शिकत तसेच घोड्यावर बसणे किंवा तलवार चालवणे सुध्दा बरोबरीने शिकत असत. म्हणजे कुठलेच क्षेत्र तिला वर्ज्य नव्हते. आणि नेमबाजी वगैरे पण. अर्थात हे स्वरक्षणासाठी तर उपयोगी होतेच पण प्रसंगी इतरांचे रक्षण करण्यासाठी पण त्याचा उपयोग होत असे. तसेच युध्दामध्ये सुद्धा त्याची मदत होत असे. मधल्या काळात मग हे चुलमूल आणि बाई असे समीकरण आले आहे. पण आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरताना दिसतात.\nमहिला दिन विशेषः आरोग्याची घ्यावयाची काळजी…\nतरी कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकतेय. ते काय हे थोडे समजून घ्यायला हवे. आपण उपभोग्य वस्तू नाही असे एकीकडे म्हणतांना तोकडे कपडे घालून काय साध्य करायचे असते . एकीकडे बरोबरीने वावरायचे असते तर दुसरीकडे आपण स्त्री असल्याचे राजकारण पण करायचे असते. पुरुषांनी कसे वागावे हा इथे मुद्दा नाही. तो स्वतंत्र वेगळा विषय आहे.\nएखादी स्त्री दुःखातून सावरून नेहमीसारखी वागली तरी याच स्त्रिया तिला टोमणे मारतील की बघा अहो या परिस्थितीत पण कशी नटते मुरडते. हिला काही वाटतच नाही अशा प्रकारचे. आपण म्हणतो आता काळ बदलला. पण नाही अजुनही स्त्रीकडे बघण्याचा ��ृष्टीकोन बदलला नाही. कारण घरातल्या स्त्रियाच याला बहुतांशी कारणीभूत असतात.\nआजही बाहेर समाजकार्य करणारी किंवा इतर कलागुणांनी तळपणारी बाई असेल तर पुरुष तिचे कौतूक करतील पण बायका… अहो घरात काही बघत नसणार. सगळ्या कामाला कामवाली आहे मग न करायला काय झाले असे उद्गार आजुबाजुला ऐकायला हमखास मिळतात.\nशिवाय एखादीच काही गृहछिद्र दिसण्याचा फक्त अवकाश.. तिला मदत किंवा सहानुभूती सोडाच उलट ती गोष्ट किती तिखठमसाला लावून सांगता येईल तितकी गावभर पसरेल. सांगणारी मन हलके करावे या उद्देशाने सांगते पण तिचा ताप कमी होण्याऐवजी वाढतोच. नोकरी करणारी असो की गृहिणी यातून कुणाचीही सुटका नाही. नोकरीत पण एखादीला जास्त काम असेल तर दुसरी क्वचित मदत करेल. एकमेका सहाय्य करू हे सुचणार नाही.\nमहिला दिन विशेषः अडचणींचा सामना करत घडवले करिअर\nया छोट्या छोट्या गोष्टीतून इतकेच लक्षात आणून द्यायचे आहे की जोपर्यंत स्त्रिया स्वतःची मानसिकता बदलत नाहीत तोपर्यंत असे एक दिवसाचे महिला दिन साजरे होत राहणार. जसा दिड दिवसाचा गणपती किंवा नऊ दिवसांचे नवरात्र असते तसेच महिला दिन जवळ आला की कार्यक्रमाचे, उपक्रमांचे भरगच्च आयोजन केले जाणार. भाषणे होणार. एक दिवस कर्तुत्ववान महिलांचे सन्मान होणार. आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.\nआपणच एकमेकींना ओरबाडतोय मग पुरूषांना तर काय आयतेच पथ्यावर पडते. वरती मी कुठे असे म्हणालो आई असे म्हणतेय असे म्हणून हातही झटकता येतातच. अर्थात सगळे पुरूष असे मुळीच नाहीत. पण आधी बायकांनी बायकांना समजून घ्यावे. म्हणजे नव्वद टक्के तरी समस्या नक्कीच सुटतील. बाकी मग बघता येईल. माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतांना मी इतकेच म्हणेन की प्रत्येक घराघरातील महिलांनी आप आपल्या घरातल्या महिलांना तरी समजून घेण्यासाठी एक पाऊल पुढे या. मग आजुबाजुला किंवा गावातल्या आणि मग देशातल्या. अर्थात हे माझे विचार आहेत पण विचार केलात तर तुम्हालाही पटतील. तर मग… महिला दिन चिरायू होवो. आणि आजचा दिवस तरी आनंदात जावो.\nSunetra JoshiWomen Day Specialआंतरराष्ट्रीय महिला दिनमहिला दिन विशेषसुनेत्रा जोशी\nNeettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…\nमहिला दिन विशेष : अनिताबेन यांचा खाखरा…\nटीम इये मराठीचिये नगरी\nक्रांतीसाठी हवे स्त्रियांचे संघटन\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/these-players-were-the-contenders-for-the-title-in-the-competition-organized-by-nsci", "date_download": "2022-07-03T11:30:27Z", "digest": "sha1:MGUAJPI666YMAS7EKUND7N4E7UZRRFPO", "length": 4652, "nlines": 30, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "एनएससीआय आयोजित स्पर्धेसाठी हे खेळाडु जेतेपदासाठी ठरले दावेदार", "raw_content": "\nएनएससीआय आयोजित स्पर्धेसाठी हे खेळाडु जेतेपदासाठी ठरले दावेदार\nएनएससीआय ओपन ही देशातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा आहे\nनॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित अखिल भारतीय स्नूकर खुल्या स्पर्धेला बुधवार १५ जूनपासून सुरुवात होत असून राष्ट्रीय विजेता आणि भारताचा नंबर वन खेळाडू इशप्रीत सिंग चढ्ढा तसेच दुसऱ्या क्रमांकावरील रेल्वेचा मलकीत सिंग हे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.\nनॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) ��योजित 2 जुलैपर्यंत चालणार्‍या स्पर्धेत सहा लाख ४० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. एनएससीआय ओपन ही देशातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आकर्षण देशभरातील सर्वच प्रमुख स्नूकरपटूंना असते. यंदा इशप्रीत आणि मलकीत यांच्यासह ब्रिजेश दमानी (पीएसपीबी), कमल चावला (रेल्वे), विजय निचानी (तामिळनाडू), पुष्पेंदर सिंग (रेल्वे), लक्ष्मण रावत आणि अदिल खान यांच्यात (दोघेही पीएसपीबी) जेतेपदासाठी मोठी चुरस आहे. या आठही खेळाडूंना मुख्य फेरीत (मेन ड्रॉ) स्थान देण्यात आले आहे.\nमहाराष्ट्राचे अव्वल दोन स्नूकरपटू क्रीझ गुरबक्षणी आणि महेश जगदाळे यांच्यासह माजी राष्ट्रीय विजेते सारंग श्रॉफ, मनन चंद्रा, रायन राझमी, सौरव कोठारी, एस. श्रीकृष्ण यांनीही मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू पंकज अडवानी आणि माजी राष्ट्रीय विजेता आदित्य मेहता हे अन्य स्पर्धांमध्ये खेळत असल्याने या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.\nएनएससीआय स्नूकर ओपन स्पर्धा ही पात्रता (नॉकआउट) आणि मुख्य फेरी अशा दोन गटांमध्ये खेळल्या जाणार्‍या स्पर्धेत 32 अव्वल स्नूकरपटू सहभागी होतील. त्यात राष्ट्रीय क्रमवारीतील टॉप आठ खेळाडूंचा समावेश असेल. क्वॉलिफाइंग राउंड १५ ते २६ जून या कालावधीत होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/africa-leads-in-t20-matches-india-lose", "date_download": "2022-07-03T12:20:20Z", "digest": "sha1:HD3HQBDS2RLJZUOKCAS2F5HHHEMYO4HN", "length": 4846, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली", "raw_content": "\nटी-२० सामन्यांत आफ्रिका आघाडीवर,भारताचा पराभव\nदक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली\nबाराबती स्टेडियमवर रविवारी दक्षिण आफ्रिकेने भारतावर चार गडी राखून विजय मिळवत पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी दिलेले १४९ धावांचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने १८.२ षटकांत सहा गडी बाद १४९ धावा करीत साध्य केले. सामनावीर हेनि्रक क्लासेन (४६ चेंडूंत ८१ धावा) याने विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार टेंबा बावुमाने (३० चेंडूंत ३५ धावा) मोलाचे योगदान दिले. भुवनेश्वर कुमारने १३ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्ये��ी एक फलंदाज बाद केला.\nदक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने २९ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताच्या विजयाची अंधुकशी आशा त्यावेळी पल्लवित झाली होती. त्यांनतर हेनरिक क्लासेनने सामना जिंकून देणारी खेळी केली. भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का देताना रस्सी व्हॅन डर डुसेनचा (७ चेंडूंत १ धाव) त्रिफळा उडविला. त्याआधी, भुवनेश्वरने ड्वेन प्रिटोरियसला (५ चेंडूंत ४ धावा) झेलबाद केले, तर डावातील पहिल्या षटकांत रीझा हेंड्रिक्सला (३ चेंडूंत ४ धावा) त्रिफळाचीत केले. वेन पार्नेल याला (४ चेंडूंत १ धावा) त्याने अठराव्या षटकात त्रिफळाचीत केले.\nदक्षिण आफ्रिका कर्णधार टेंबा बावुमाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला. भारताने २० षटकांत ६ विकेट गमावून १४८ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० तर दिनेश कार्तिक ३० धावा करून नाबाद राहिला. इशान किशनने ३४ धावांचे योगदान दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-07-03T11:05:20Z", "digest": "sha1:3EKYBMNEFB6TA2OWXYZ2S2HOGGN3VXQO", "length": 3498, "nlines": 85, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "पेरणी यंत्र Archives - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nमहाराष्ट्र तसेच विविध जिल्ह्यांमधील मधील शेतमालाचे सर्व बाजार भाव (Bajar bhav) आपल्याला (Krushi kranti) वर पाहायला मिळतील.\nबियाणे टोकण यंत्र मिळेल\nलहान व मोठया ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र व छोट्या ट्रॅक्टरचे सर्व अवजारे मिळतील\nपेरणी यंत्र विकणे आहे\nसागर ॲग्रो सेल्स पेरणीयंत्र मिळेल\nबी-धान्य पेरणीयंत्र व रोटावेटर मिळेल\nशेती उपयोगी अवजारे विकणे आहे\nपेरणी यंत्र नांगर यंत्र मळनी यंत्र विक्री व दुरुस्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/08/blog-post_18.html", "date_download": "2022-07-03T12:26:08Z", "digest": "sha1:V45DTGWVC5DI53HYHIOW72RLTKESC5WZ", "length": 17090, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "मोदींप्रमाणे ठाकरे सरकारही खासगीकरण्याच्या प्रेमात - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social मोदींप्रमाणे ठाकरे सरकारही खासगीकरण्याच्या प्रेमात\nमोदींप्रमाणे ठाकरे सरकारही खासगीकरण्याच्या प्रेमात\nकेंद्रातील मोदी सरकारच्या खासगीकरण किंवा निर्गुंतवणूक धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते. व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, सरकारने लोककल्याणावर भर दिला पाहिजे, असा सल्ला काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिला जातो. मात्र ‘दुसर्‍याला सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वत:चे कोरडे पाषाण’ या म्हणीचा प्रत्यय राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कृतीवरुन येतांना दिसत आहे. केंद्र सरकारच्या सरकारी मालमत्ता खासगीकरण धोरणारस कडाडून विरोध करणार्‍या आघाडी सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमटीडीसी)ची मालकी असलेल्या पर्यटन स्थळांजवळच्या मोकळ्या जागा आणि विकसित केलेल्या मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे पर्यटन महामंडळ तोट्यात असून, निधीची चणचण असल्याने सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) मोक्याच्या जागा विकासकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात माथेरान, महाबळेश्वर, रायगड, सिंधुदुर्ग, ताडोबा आणि औरंगाबाद येथील मोकळ्या जागा विकासकांना देण्यात येणार असून, त्यासाठीच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. जागांच्या बदल्यात पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होतील, असा दावा महामंडळाने केला आहे. त्यामुळे महामंडळाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे.\nकृती आणि करणीमध्ये फरक\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सध्याची चिंताजनक आर्थिक परिस्थिती आणि त्यातच आर्थिक विकासदरासंदर्भात समोर आलेल्या आकडेवारीमुळे देशसमोरील आर्थिक संकट गडद होताना चित्र दिसत आहे. यातून सावरण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून सरकारने आपली हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्याने अनेक सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. त्यानंतर १९९१मध्ये काँग्रेस सरकारमध्येच अर्थमंत्री असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी खुल्या बाजार व्यवस्थेचा पुरस्कार केला. भारताच्या विकासात खाजगीकरणाचा मोठा वाटा असेल असे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनम��हनसिंग यांनी देखील म्हटले होते पण त्यांना त्याचा वेग वाढवता आला नाही. परिणामी सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडू लागल्या. त्यांना स्पर्धाक्षम बनवण्याचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर, या कंपन्या खासगी कंपन्यांना विकण्याचे म्हणजे निर्गुंतवणूक धोरण आले. निर्गुंतवणूक करताना सरकार आपल्या कंपन्यांमधला काही हिस्सा खासगी क्षेत्राला विकते किंवा शेअर बाजारामध्ये आपल्या कंपन्यांचे स्टॉक्स आणते. खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीमधून सरकार निधी उभा करुन तो लोकोपयोगी कामांसाठी वापरला जातो. केंद्र सरकारकडे अशा बर्‍याच मालमत्ता आहेत, ज्यांचा पूर्ण उपयोग झालेला नाही किंवा बिनकामी पडलेल्या आहेत. अशा १०० मालमत्ता बाजारात आणून अडीच लाख कोटी रुपये उभे करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीद्वारे सरकारने १.७५ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले होते. यामुळे मोदी सरकारच्या निर्गुंतवणूकीच्या धोरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. एलआयसी, रेल्वे, विमानतळासह भारत पेट्रोलियम, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि शिपिंग कॉर्पोरेशनसारख्या मोठ्या कंपन्यांच्या निर्गुतवणुकीची प्रक्रिया मोदी सरकारने सुरु केल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी देशभर रान उठवले, संसदेत जाब विचारला. मात्र विरोधकांच्या कृती आणि करणीमध्ये फरक असल्याचे महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरुन स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्ट\nपर्यटन महामंडळाचे पर्यटक निवास आणि मोकळ्या जागा मोक्याच्या जागी आहेत. महामंडळाच्या अनेक मालमत्ता निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आहेत. काही पर्यटनस्थळी केवळ महामंडळाची निवासस्थाने असून, या ठिकाणी खासगी विकासकांना बांधकामे करण्यास परवानगी नाही. या निर्णयामुळे महामंडळाच्या मोक्याच्या जागा आता खासगी विकासकांकडे जाणार आहेत. राज्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोंगररांगा येथील जागा खासगी विकासकांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, जेणेकरून पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. अ‍ॅम्युझमेंट पार्क, साहसी क्रीडा आणि वॉटरपार्क विकसित करण्यात येणार आहेत. तसेच पारंपरिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर येऊन देशी, विदेशी पर्यटकांचा ओघ वाढेल. पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक व्यावसायिक, टुर ऑपरेटर, ट्रॅव्हल कं पन्या आणि स्थानिक उत्पादकांना नव्याने बाजारपेठ मिळेल. काही निवडक मोकळ्या जागा पीपीपी तत्त्वावर विकसित करून पर्यटनस्थळांचा जागतिक मानांकनानुसार विकास करण्यात येणार आहे. मूळातच एखादा प्रकल्प सरकारला डोईजोड होतो, किंवा त्यातून काहीही फायदा होत नाही तसेच त्याचा लोककल्याणाशी संबंध नसेल असे प्रकल्प सरकारकडून खाजगीकरण करण्याची प्रथा आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या खासगीकरण धोरणांमध्ये याचे प्रतिबिंब दिसत नाही. आताही राज्य सरकारचा हा निर्णय कसा योग्य आहे हे पटवून देण्यासाठी अनेक नेते पुढे सरसावले आहेत. या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळेल, पर्यटकांना पंचतारांकित सुविधा मिळतील, असे गोडवे गायले जातील. हा निर्णय योग्य की चुकीचा याचे उत्तर भविष्यात कदाचित मिळेलही मात्र ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे कार्ट’ ही म्हण ठाकरे सरकारने पूर्णपणे सार्थ ठरवली आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/discover?rpp=10&etal=0&group_by=none&page=1&filtertype_0=author&filtertype_1=author&filtertype_2=author&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_2=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95%2C+%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8&filter_1=%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%2C+%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8&filter_relational_operator_2=equals&filter_0=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%2C+%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-07-03T12:04:28Z", "digest": "sha1:DR7CX5L76KZ5PWCII7FMBIOWR3SCUYTN", "length": 6881, "nlines": 103, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n११६ दिशा : एप्रिल २००७ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; नाडकर्णी, नरेंन्द्र; भिडे, आशा; पाठक, मोहन; आठल्ये, श्रीनिवास; मोहिते, कांचन; धर्माधिकारी, रशमी (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n११७ दिशा : मे २००७ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; नाडकर्णी, नरेंन्द्र; आठल्ये, श्रीनिवास; भिडे, आशा; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१३९ दिशा : मार्च २००९ \nबेडेकर, विजय वा.; भिडे, आशा; पाठक, मोहन; मठ, शं. बा.; साने, यशवंत; आठल्ये, श्रीनिवास; कुवर, मोनिक; नाडकर्णी, नरेंन्द्र; गाणार, शशिकांत; शेवडे, मैत्रेयी; बारसे, नारायण (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१४६ दिशा : ऑक्टोबर २००९ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; आगरकर, सुधाकर; देश्पांडे, विशाखा; साने, यशवंत; गाणारा, शशिकांत; आठल्ये, श्रीनिवास; कर्णिक, प्रदिप; संगीत, दिपक; पाठक, मोहन; जोशी, शरद (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१२३ दिशा : नोव्हेंबर २००७ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; शेवडे, मैत्रयी; सिंग, शकुंतला; पाठक, मोहन; ठाकुर, अशोक; भिडे, आशा; कुसेकर, चंदाराणी; साने, यशवंत; आठल्ये, श्रीनिवास (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१२६ दिशा : फेब्रुवारी २००८ \nबेडेकर, विजय वा.; आठल्ये, श्रीनिवास; अरदकर, प्र. द.; साने, यशवंत; मठ, शं. बा.; पराडकर, मो. दि .; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१६७ दिशा : जुलै २०११ \nबेडेकर, विजय वा.; पाटील, मा. ना.; सांगुर्डेकर, विलास; पाठक, मोहन; लागू, सुरेंद्र; आठल्ये, श्रीनिवास; मठ., शं. बा.; माने, यशवंत; साने, यशवंत; गायकवाड, मिताली; टेकाळे, नागेश (Vidya Prasarak Mandal, Thane, 2011-08-24)\n१८० दिशा : ऑगस्ट २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; मठ, शं. बा.; नाडकर्णी, नरेंद्र; जोशी, आदित्य (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-11-12)\n१७९ दिशा : जुलै २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; मठ, शं. बा.; असीम; जोशी, शरद; नाडकर्णी, नरेंद्र; अष्टेकर, गार्गी; मुजुमदार (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-11-12)\n१७२ दिशा : डिसेंबर २०११ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा.; पाठक, मोहन; जोशी, शरद; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; बारसे, नारायण (विद्या प्रसारक मंडळ, 2012-04-11)\nबेडेकर, विजय वा. (10)\nमठ, शं. बा. (9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/kn95-product/", "date_download": "2022-07-03T12:05:30Z", "digest": "sha1:GWOGN273GVQRJWUZ3ZHDEFI6S6CGLYXB", "length": 15957, "nlines": 172, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "चीन केएन 95 उत्पादन आणि फॅक्टरी | हेबेई पुरावा-आधारित वैद्यकीय तंत्रज्ञान", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nएन mas mas मुखवटा एनआयओएसएचने प्रमाणित केलेल्या नऊ कण संरक्षणात्मक मुखवट्यांपैकी एक आहे. “एन” म्हणजे तेलाला प्रतिरोधक नाही. “″ ″” चा अर्थ असा आहे की जेव्हा विशिष्ट चाचणी कणांच्या निर्दिष्ट संख्येस सामोरे जावे लागते तेव्हा मुखवटाच्या बाहेरील कण एकाग्रतेपेक्षा मुखवटाच्या आत कण एकाग्रता 95% पेक्षा कमी असते. 95% चे मूल्य सरासरी नाही तर किमान आहे. एन 95 हे विशिष्ट उत्पादनाचे नाव नाही. जोपर्यंत तो एन 95 मानक पूर्ण करतो आणि एनआयओएसएच पुनरावलोकन पास करत नाही तोपर्यंत त्याला “एन 95 मुखवटा” असे म्हटले जाऊ शकते. एन 95 च्या संरक्षणाची पातळी म्हणजे एनआयओएसएच मानकात निर्दिष्ट केलेल्या चाचणी शर्तींच्या अंतर्गत, नॉन-तैलीय कणांवर मास्क फिल्टर सामग्रीची फिल्टरिंग कार्यक्षमता (जसे की धूळ, acidसिड मिस्ट, पेंट मिस्ट, सूक्ष्मजीव इ.) 95% पर्यंत पोहोचते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n1. अधिक सुंदर डिझाइन शैली आणि बहु-स्तर सामग्री संरक्षण, जे कणांना कार्यक्षमतेने फिल्टर आणि चमत्कारिक वास, धूळ, बॅक्टेरिया आणि व्हायरस उत्तेजित करू शकते.\n2. मल्टी-लेयर प्रबलित गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती, प्रवेश करण्यायोग्य त्वचा-अनुकूल स्तर, बाह्य नॉन-विणलेले फॅब्रिक, वितळलेले थर आणि फिल्टर स्तर.\n3.3 डी त्रिमितीय कटिंग चेहर्‍यासह फिट समायोजित करू शकते, संरक्षण प्रभाव सुधारू शकतो, अखंड सपाट, कण-मुक्त अल्ट्रासोनिक एज सीलिंग, उत्कृष्ट वेल्डिंग, उच्च लवचिक लवचिक बँड, रुंद शरीर डिझाइनमुळे त्वचेला दुखापत होत नाही, बराच वेळ नाही घट्ट आणि अधिक आरामदायक घालतो.\nElect. इलेक्ट्रोस्टेटिक सोझर्शन इंटरलेयर पार्टिक्युलेट मॅटरला सोडू शकते आणि थरानुसार कार्यक्षम फिल्टरिंग लेयरचे अधिक थर श्वासोच्छवासाचे आरोग्य संरक्षित करतात.\nएन 95 चे मुख्यालय वायुगतिशास्त्रीय व्यासासह 0.075µm µ 0.02µm व्याप्ती असलेल्या कणांसाठी 95% पेक्षा जास्त गाळण्याची प्रक्रिया कार्यक्षमता आहे. हवाई जीवाणू आणि बुरशीजन्य बीजाणूंचा एरोडायनामिक व्यास मुख्यत: ०.-10-१० µ मी दरम्यान बदलतो, जो एन 95 mas मास्कच्या संरक्षण श्रेणीत देखील आहे. म्हणून, एन 95 चा मुखवटा काही विशिष्ट कण पदार्थांच्या श्वसन संरक्षणासाठी वापरला जाऊ शकतो, जसे की ग्राइंडिंग, साफसफाई आणि खनिज, पीठ आणि काही विशिष्ट सामग्रीच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारी धूळ. हे फवारण्याद्वारे तयार केलेल्या द्रव किंवा तेलकट नसलेल्या तेलासाठी देखील योग्य आहे. हानिकारक अस्थिर वायूचे स्पष्टीकरण हे इनहेल्ड असामान्य गंध (विषारी वायू वगळता) प्रभावीपणे फिल्टर आणि शुद्ध करू शकते, काही इनहेलेबल मायक्रोबियल कणांच्या प्रदर्शनाची पातळी कमी करण्यास मदत करते (जसे की बुरशी, अँथ्रॅसिस, क्षयरोग इ.), परंतु संपर्क संसर्ग, आजार किंवा मृत्यूच्या जोखमीस दूर करू शकत नाही.\nचे प्रकार: केएन 95 मुखवटा लोकांसाठीः वैद्यकीय कर्मचारी किंवा संबंधित कर्मचारी\nउत्पादन ठिकाणः हेबेई प्रांत ब्रँड:\nमॉडेल: कप शैली निर्जंतुकीकरणाचा प्रकारः\nआकारः गुणवत्ता प्रमाणपत्र: आहे\nशेल्फ लाइफ: 3 वर्ष साधन वर्गीकरण: पातळी 2\nसुरक्षा मानक: उत्पादनाचे नांव: केएन 95 मुखवटा\nबंदर: टियांजिन हार्बर देय द्यायची पद्धत: क्रेडिट किंवा वायर ट्रान्सफरचे पत्र\nमास्क सपाट करा, आपले हात सपाट करा आणि वरच्या नाकाच्या पुलासह आपल्या चेह toward्याकडे खेचा; मुख्य मुद्दे: नाक, तोंड आणि हनुवटी झाकून टाका, मास्कच्या वरच्या पट्टा डोक्याच्या वरच्या बाजूस ठेवा, मानेच्या मागच्या बाजूला खालचा पट्टा लावा आणि आपल्या बोटांच्या टिपा नाक क्लिपवर बनवण्याचा प्रयत्न करा मुखवटाची धार चेहरा फिट करते.\n1. मुखवटा घालण्यापूर्वी आपले हात धुवा, किंवा मुखवटा परिधान होण्यापूर्वी मास्कच्या आतील बाजूस स्पर्श करणे टाळा.\nमुखवटाच्या आत आणि बाहेरील आणि खाली भेद करा.\n2. आपल्या हातांनी मुखवटा पिळून घेऊ नका. एन 95 मास्क केवळ मुखवटाच्या पृष्ठभागावरील विषाणू विभक्त करू शकतात. जर आपण आपल्या हातांनी मुखवटा पिळून काढला तर व्हायरस थेंबांसह मास्कमधून भिजेल, ज्यामुळे व्हायरस संसर्ग सहज होईल.\n3. मुखवटा चेह with्यावर चांगले फिट करण्याचा प्रयत्न करा. चाचणीची सोपी पद्धत आहेः मुखवटा लावल्यानंतर, जोरात श्वास घ्या जेणेकरून मुखवटाच्या काठावरुन हवा बाहेर येऊ शकत नाही.\nThe. संरक्षक मुखवटा वापरकर्त्याच्या चेह with्याशी जवळचा संपर्क असणे आवश्यक आहे. मुखवटा चेह with्यावर ��ट्ट बसत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी वापरकर्त्याने दाढी मुंडली पाहिजे. दाढी आणि मुखवटा गॅसकेट आणि चेहरा दरम्यान ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे मास्क गळती होईल.\nYour. आपल्या चेहर्‍याच्या आकारानुसार मुखवटाची स्थिती समायोजित केल्यानंतर, दोन्ही चेह .्याच्या वरच्या काठावर नाक क्लिप दाबण्यासाठी दोन्ही हातांच्या अनुक्रमणिका बोटांचा वापर करा आणि चेहरा जवळ करा.\nजेव्हा खालील परिस्थिती उद्भवते, तेव्हा मुखवटा वेळेत बदलला पाहिजे:\n1. जेव्हा श्वसन प्रतिबाधा लक्षणीय वाढते;\n2. जेव्हा मुखवटा तुटलेला किंवा खराब झाला असेल;\n3. जेव्हा मुखवटा आणि चेहरा जवळून जोडला जाऊ शकत नाही;\nThe. मुखवटा दूषित आहे (जसे की रक्ताचे डाग किंवा टिप्स आणि इतर परदेशी वस्तू);\n5. मुखवटा दूषित झाला आहे (वैयक्तिक प्रभागात किंवा रुग्णांच्या संपर्कात वापरला जातो);\nमागील: सर्व एकाच मशीनमध्ये बुद्धिमान आरोग्य\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nडिस्पोजेबल वैद्यकीय संरक्षक मुखवटा\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चांगझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/bikhadleli-kame-hotil-suralit/", "date_download": "2022-07-03T12:35:58Z", "digest": "sha1:NWC35LJP4JTSSJ6YKDDL2IXP2DOMIJCS", "length": 8105, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "आता बिघडलेली काम होणार सुरळीत, मिळेल मोठी खुशखबर आणि होईल धन प्राप्ती - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/आता बिघडलेली काम होणार सुरळीत, मिळेल मोठी खुशखबर आणि होईल धन प्राप्ती\nआता बिघडलेली काम होणार सुरळीत, मिळेल मोठी खुशखबर आणि होईल धन प्राप्ती\nआपल्या करियरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल, आपण आपला व्यवसाय वाढवू शकता. मेहनती लोकांचे पगार वाढतील, त्यांचे त्रास संपतील. तुम्ही लवकरच एक महत्त्वाचे स्वप्न पूर्ण केले असेल. होणार आहे,\nआपण नियोजित मार्गाने कार्य केले तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. आर्थिक गुंतवणूकीत नफा मिळण्याची शक्यता कमीच आहे. आज तुमच्या आयुष्यात एक नवीन मित्र येऊ शकतो. आपल्या अचूक युक्तीने शत्रूंचा पराभव होईल. उत्साह वाढेल.\nव्यापार व्यवसायात संपत्तीचा फायदा होऊ शकतो, तुमच्या वर असलेले कर्ज आता तुम्ही फेडू शकणार आहे. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील, तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही कामात तुम्ही यशस्वी होऊ शकता.\nआर्थिक स्थिती मजबूत होईल, आपल्याला उत्पन्नाचे चांगले स्रोत मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल, कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील, पैशाचा फायदा तुम्हाला होऊ शकेल.\nआपल्याला सकारात्मक पैलूवर कार्य करावे लागेल. भाग्य आपल्याला आधार देत आहे मित्रांचा पाठिंबा प्रत्येक वेळी तुमच्या सोबत राहील. धैर्याने कार्य करत रहा, अचानक कुठेतरी मोठा फायदा होऊ शकतो.\nआपण नवीन वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आपण ते स्वप्न पूर्ण करू शकता. आपण मालमत्ता खरेदी करू शकता किंवा कुठेतरी भांडवल गुंतवू शकता. जो परिश्रम करतो त्याचे त्याला चांगले फळ मिळते.\nमोठ्या कंपनी कडून आपल्याला चांगली मागणी मिळू शकते. आपली आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यापारी कोणतीही नवीन कामे सुरू करू शकतात. काही लोकांचे मत आपल्यासाठी कार्य करेल. प्रत्येक कामात तुम्हाला प्रगती मिळेल.\nव्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला जवळच्या मित्राकडून मदत मिळेल. तुमचे मन प्रसन्न होईल. आपणास आपल्या मुलाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे प्रेम आयुष्य चांगले होईल. प्रत्येका बरोबर चांगले वर्तन ठेवा.\nमित्रां समवेत आपणास एखादी मजेदार सहल होऊ शकते तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. तुम्हाला कामाच्या उत्कृष्ट संधी मिळेल. जे लोक नोकरी करीत आहेत त्यांना कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. ज्या भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस येत आहेत त्या धनु, मकर, मेष, कुंभ, कन्या आणि मिथुन राशी आहेत.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/page/4/", "date_download": "2022-07-03T12:30:25Z", "digest": "sha1:VUO5Z57TLORGYELG6IOWU5NLWHCFA6YK", "length": 14737, "nlines": 66, "source_domain": "live65media.com", "title": "Live 65 Media - Page 4 of 114 - Live 65 Media for News in Marathi", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n19 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n19 जून 2022 राशीफळ मेष : मित्रांसह चालू असलेले मतभेद आता संपू शकतात. कौटुंबिक आर्थिक स्थिती मजबूत राहील. मुलां कडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. व्यवसायात दुप्पट नफा होईल अशी अपेक्षा आहे. कार्यालयातील सर्व लोकांशी चांगले समन्वय असेल. मोठे अधिकारी तुमच्या कृत्यांचे कौतुक करतील. वृषभ : लोकांच्या मनात जे काही त्रास चालू होते ते …\nधनाचा दाता शुक्राने आपल्या प्रिय राशीत प्रवेश केला आहे, या 3 राशींच्या संपत्तीत अमाप वाढ होणार\nशुक्र ग्रह संक्रमण : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुस-या राशीत बदल करतो आणि त्या राशी परिवर्तनाचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. येथे आपण शुक्राच्या राशीतील बदलाविषयी बोलणार आहोत. आपणास सांगतो की वैभव दाता शुक्राने 18 जून रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे, जो स्वतःचा राशीचा मानला जातो. त्यामुळे या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व रा��ींवर राहील. …\n18 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n18 जून 2022 राशीफळ मेष : आज तुमचा दिवस संमिश्र जाणार आहे. कोर्ट केसेसपासून दूर राहावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादाला प्रोत्साहन देऊ नका. तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात सर्वांशी चांगले संबंध ठेवा. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. वृषभ : आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील, …\n17 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n17 जून 2022 राशीफळ मेष : तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. प्रेमसंबंधात बळ येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने केलेला प्रवास लाभदायक ठरू शकतो. जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुमच्या कामात फायदा होऊ शकतो. लव्हमेट आज फिरायला जाऊ शकता. वृषभ : तुमचा दिवस अनुकूल राहील. भाग्य तुमच्यावर कृपा करेल. तुम्ही …\nसूर्यच्या राशी परिवर्तनाने, या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ लवकरच भरभराट\nसूर्य मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने पुढील राशींना येणार काळ भरभराटीचा असणार आहे. कुटुंबाशी संबंधित समस्या संपतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळू शकतात, …\n16 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n16 जून 2022 राशीफळ मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सामंजस्याची कमतरता आज पूर्ण होईल. आज कौटुंबिक आनंदात वाढ होईल. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून काही विशेष कामाची माहिती मिळेल. त्यामुळे त्यांना सन्मानाची भावना निर्माण होईल. वृषभ : तुमचा आजचा दिवस छान जाईल. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळत राहील. तुम्हाला सतत मेहनतीची …\nराशीफळ 15 जून 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nराशीफळ 15 जून 2022 मेष : आज तुमचा दिवस भाग्याच्या दृष्टीने खूप चां��ला आहे. तुमचा अपूर्ण काम पूर्ण कराल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. दूरसंचाराद्वारे चांगली माहिती ऐकू येते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या कामाच्या योजनांचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आज कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिसून येतो. घरातील समस्या सुटतील. वृषभ : आज तुमचे लक्ष नवीन योजनांकडे असू शकते. पूजेची …\nउद्या पासून ह्या राशींच्या व्यक्ती होऊ शकतात मालामाल, मिळणाऱ्या संधीचे सोने करू शकता\nउद्या पासून पुढील राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल होताना दिसणार आहेत. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही या काळात मजबूत होईल. त्याच वेळी, तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते आणि नोकरीमध्ये स्थान बदलण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते यावेळी मिळू शकतात. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अपूर्ण कामे हुशारीने …\nराशीफळ 14 जून 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nराशीफळ 14 जून 2022 मेष : कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध ठेवा. कोणत्याही प्रकारचे वाद टाळावेत. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. लाभदायक तोडगा निघू शकतो. घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. वृषभ : आज तुमचा दिवस खूप छान दिसत आहे. फायद्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ …\n14 जूनला राहू आणि शुक्राचा शुभ संयोग, या राशींसाठी शुभ दिवस सुरू होतील\nराहू नक्षत्र संक्रमण 2022 : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला सावलीचा ग्रह मानला जातो. आपणास सांगूया की राहू ग्रह सध्या मेष राशीत बसला आहे. मेष राशीचे राज्य मंगळ ग्रहावर आहे. तर दुसरीकडे शुक्रही राहूसोबत मेष राशीत विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे त्यांचे संयोजन फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर आता राहू ग्रह कृत्तिका नक्षत्रातून बाहेर पडून भरणी …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन मह��ना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2022-07-03T12:17:19Z", "digest": "sha1:3CQ35GMMZD3WAUAEH3DBS6VZ3VTP33BK", "length": 224516, "nlines": 1469, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुणे - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख पुणे शहराविषयी आहे. पुणे शहर हवेली तालुक्याच्या माहितीसाठी येथे स्पर्श करा.\n१८° ३१′ १०.४७″ N, ७३° ५१′ १९.०३″ E\n• उंची ७०० चौ. किमी\n• घनता ५०,४९,९६८ (२००८)\nमहापौर श्री. मुरलीधर मोहोळ\nMH-५४ (उत्तर पुणे) (प्रस्तावित)\nसंकेतस्थळ: पुणे महानगरपालिका संकेतस्थळ\nपुणे (अक्षांश/रेखांश : १९उ/७४पू) (इंग्रजी :Pune) उच्चार (सहाय्य·माहिती), हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते.पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [मराठी भाषा|मराठी] ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे विद्येचे माहेरघर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे\nऐतिहासिक स्थाने :- लाल महाल, तुळशीबाग, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.\n३.२ भोसले जहागीर आणि मराठा साम्राज्य\n६ पु���े शहराचा विस्तार\n७ डोंगर आणि टेकड्या\n८ पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे\n१० पुण्यातील असलेले नसलेले हौद\n१२ पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’\n१३ पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baug's) पुढीलप्रमाणे\n१५ पुण्यातले एकेकाळचे नाले, तलाव, हौद वगैरे\n१६ पुण्यातले अस्तित्वात असलेले नद्या, तलाव, हौद आणि नाले\n१९ रेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे\n२४ पुण्यातल्या रस्ते-चौक-वस्त्या आदींची खास नावे\n२५ गल्ल्या, बोळ, आळ्या\n२६ पुण्यातील प्रसिद्ध काॅलनी\n२८ डा, डी, पडी, वड्या आणि वाड्या\n२९.२ सरदार किबे, मोरोबादादा, खासगीवाले यांचे वाडे\n३२.२ खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले\n३३.३ महानगर पोलीस यंत्रणा\n३५ पुणे रेल्वे स्थानक\n३७ पुण्याची भगिनी शहरे\n४१ संगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम\n४१.३ सवाई गंधर्व संगीत महोत्सव\n४१.६ नाट्योत्सव आणि ते भरवणाऱ्या संस्था\n४३ पुणे शहरातली सभागृहे\n४७ शालेय व विशेष शिक्षण\n४९ पुणे परिसरातील विद्यापीठे\n५० पुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था\n५१ पुणे परिसरातील इतर महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे\n५३ लष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था-\n५६ संग्रहालये (एकूण ३० पैकी १७)\n५७ पुण्यातील भेट देण्यासारखी अन्य स्थळे\n६१ पुणे शहरासंबंधी पुस्तके\n६२ हे सुद्धा पहा\nपुणे शहर आणि परिसरात सात नद्या आहेत. त्या अश्या :- मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, राम नदी, देव नदी, नाग नदी. पैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत.\nपुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले.मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ‘पुणं’-चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला ‘पूना’ असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.\nकाहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील द���सरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते.\nपुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात.\nमुख्य पान: पुण्याचा इतिहास\nआठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स.७५८चा आहे. त्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी ही लेणी आठव्या शतकातील आहेत.\n१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून. पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली होती. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.\nइ.स. ८५८ आणि ८६८. मधील तांबे प्लेट्स दर्शवितात की ९ व्या शतकात पुन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशांवर राष्टकुट घराण��याचे[१] शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पाषाणातुन कोरलेले पातालेश्वर मंदिर बांधले गेले. ९ व्या शतकापासून ते १७२७ या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते.[२]\nभोसले जहागीर आणि मराठा साम्राज्य[संपादन]\nशिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून कसबे पुणे आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी झांबरे पाटील यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय.\n१५९९ मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत)[२] यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागिरीचा एक भाग होता.. १७ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, शिवाजी[३], मराठा साम्राज्याचे संस्थापक, यां जन्म पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला. १६८० ते १७०५ या काळात मुघल आणि मराठे यांच्यात बरेच वेळा राजवट बदल झाला.\n१६३०मध्ये आदिलशाही राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि १६३६ ते १६४७ च्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा() उत्तराधिकारी दादोजी कोंडदेव याने शहराच्या पुनर्रचना घडवून आणली. हाच शिवाजीचा आद्य गुरू समजला जातो. त्याने पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्याने जमिनीसंबंधीचे आणि अन्या वाद यांवर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लालमहालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १६४० साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्षे लालमहाल येथे घालविली. त्याची आई, जिजाबाई हिने कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून आजही गणली जाते.\n१७०३ ते १७०५पर्यंत, २७-वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी सिंहगड किल्ला आणि नंतर पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतले.\nजगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५\" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९\" पूर्व असे आहेत. पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.\nपुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.\nपुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायणी, मुळा, मुठा,पवना, राम व देव या नद्या वाहतात. एकेकाळची नाग नदी ही आता नागझरी झाली आहे.\nनिगडी (हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर).\nपिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण (PENDANT-पिंपरी चिंचवड न्यू टाऊनशिप डेव्हलपमेन्ट ॲथाॅरिटी. हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर आहे).\nपुणे महानगरपालिका हद्दीमध्ये येणारा परिसर\nपुणे छावणी हा पुणे कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .\nखडकी छावणी हा खडकी कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .\nहिजवडी हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .\nपुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत, त्यांपैकी काही या :-\nभांबुर्डा टेकडी (वेताळ टेकडी) (भांबुर्डा वनविहार टेकडी)\nरामकृष्ण परमहंस नगर टेकडी, पौड रोड\nवनदेवी टेकडी (कर्वे रोड)\nविधि महाविद्यालयाची टेकडी (एस्‌एन्‌डीटीची टेकडी)\nसुतारवाडी टेकडी (पाषाण-सूस रोड)\nपाताळेश्वर मंदिरातील त्रिपुरी पौर्णिमा\nपुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे[संपादन]\nसंत तुकाराम महाराज संस्थान,मंदिर (देहू गांव)\nपद्मावती मंदिर (सातारा रस्ता)\nसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,मंदिर (आळंदी)\nअक्कलकोट स्वामी महाराज मठ\nओशो आश्रम(आचार्य रजनीश आश्रम)\nगगनगिरी महाराज अवतार मठ (धनकवडी)\nराघवेंद्र स्वामी मठ (चिंचवड)\nवरदेंद्र राघवेंद्र स्वामी मठ (लक्ष्मी रोड)\nशंकराचार्यांचा मठ (नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात)\nश्रीशृंगेरी शारदा मठ (कोथरूड)\nसारदा मठ (राजाराम पूल)\nपुण्यातील असलेले नसलेले हौद[संपादन]\nएकेकाळी पुण्यात बरेच हौद होते/. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे.अजूनही काही हौद शिल्लक त.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :\nढमढेरे बोळातील हौद (अजून आहे\nनाना हौद (नाना वाड्यासमोरच्या या हौदाला कात्रजहून आलेल्या नळातून पाण्याचा पुरवठा होत असे.)\nफडके हौद (हा अस्तित्वात नाही).\nबाहुलीचा हौद (दगडूशेठ दत्त मंदिराजवळच्या आता अस्तित्वात नसलेल्या या हौदावर एक बाहुली होती. डॉ. विश्राम घोले यांच्या ७व्या वर्षी निधन झालेल्या कन्येचे हे स्मारक होते.)\nशनिवारवाड्यातील दोन हौद. (पुष्करणी आणि हजारी कारंजे)\nसदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन हौद होते)\nपुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.\nआघाडा उद्यान (राम नदीजवळ, पाषाण)\nआघारकर संशोधन संस्थेचे उद्यान\nएम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, पुणे कॅंप (स्थापना इ.स. १८३०)\nओकायामा मैत्री उद्यान (पु.ल. देशपांडे उद्यान), सिंहगड रोड\nकमला नेहरू पार्क, डेक्कन जिमखाना\nकात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय), कात्रज\nगजानन महाराज उद्यान, गोखलेनगर\nघोरपडे उद्यान, घोरपडे पेठ\nजयंतराव टिळक गुलाबपुष्प उद्यान, सहकारनगर\nजवाहरलाल नेहरू औषधी वनस्पती केंद्र,\nजिजामाता उद्यान, कसबा पेठ,पुणे\nप्रदीप ताथवडे उद्यान, कर्वेनगर\nदापोडी-खडकी गार्डन (आता अस्तित्वात नाही; त्या जागी फलसंशोधन केंद्र आहे)\nधोंडीबा सुतार बालोद्यान, कोथरूड\nपुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील उद्यान\nपु.ल. देशपांडे उद्यान (ओकायामा मैत्री उद्यान), सिंहगड रोड\nप्रताप उद्यान, वानवडी बाजार\nफर्ग्युसन कॉलेजातील बोटॅनिकल उद्यान\nबंड गार्डन (महात्मा गांधी उद्यान)\nपंडित भीमसेन जोशी उद्यान\nवसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर\nमॉडेल कॉलनी तळे उद्यान, मॉडेल कॉलनी\nयशवंतराव चव्हाण उद्यान, सहकारनगर\nरमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेजवळ\nराजा मंत्री उद्यान, एरंडवणा\nराजीव गांधी प्राणी संग्रहालय (कात्रज ���र्पोद्यान), कात्रज\nवर्तक बाग (शनिवार पेठ)\nविठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर\nविद्या विकास जलतरण तलाव\nशाहू उद्यान, सोमवार पेठ\nश्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, कोथरूड\nसंभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता\nहजरत सिद्दिकी शाहबाबा उद्यान\nपुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’[संपादन]\nएकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत.\nजाईचे गेट (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही)\nबॉडी गेट (औंध )\nपुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baug's) पुढीलप्रमाणे[संपादन]\nत्रिकोणी बाग (माडीवाले कॉलनी)\nपटवर्धन बाग (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)\nपुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही)\nमिलन गार्डन (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे.)\nमीनल गार्डन (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे.)\nगणेश खिंड (औंध परिसर)\nपुण्यातले एकेकाळचे नाले, तलाव, हौद वगैरे[संपादन]\nपेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते.या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.\nपुणे शहरात सध्या १५८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्‌सची संख्या ४२९ आहे.\nपुण्यातले अस्तित्वात असलेले नद्या, तलाव, हौद आणि नाले[संपादन]\nअण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव (नेहरूनगर-निगडी)\nबाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती\nऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड\nएबीएस फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी\nएलारस पूल्स, पूर्व चिंचवड\nएस पी कॉलेजचा तरण तलाव\nऔंध तरण तलाव, औंध गांव\nकरपे तरण तलाव (हा काँग्रेस हाऊससमोर होता)\nकामगार कल्याण जलतरण तलाव\nकै काळूराम मारुती जगताप तरण तलाव (पिंपळे गुरव)\nकोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा\nक्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क\nगणपती विसर्जन तलाव (निगडी-सेक्टर २६)\nन.वि. गाडगीळ जलतरण तलाव (गाडगीळ प्रशाला)\nगोपाळ हायस्कूलचा तरण तलाव\nकैखिंवसरा पाटील तलाव (थेरगाव)\nघोरपडी गाव तरण तलाव\nचॉईस स्विमिंग पूल, कोथरूड\nविष्णू अप्पा जगताप जलतरण तलाव, धनकवडी\nजेएस स्पोर्ट्‌स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर\nटिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला\nडेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव\nकेशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा\nनांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड)\nनिळू फुले तरण तलाव, स्वार गेटजवळ\nन्यू जॉय्ज स्पोर्ट्‌स क्लब तरण तलाव, पाषाण\nनानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी\nपूना क्लबचा तरण तलाव\nपूना स्पोर्ट्‌स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर\nपेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तरण तलाव (कासारवाडी)\nकैवस्ताद बाळासाहेब गावडे तरण तलाव (चिंचवड)\nभोसरी जलतरण तलाव (भोसरी)\nमहाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव\nमावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा\nमिनाताई ठाकरे जलतरण तलाव (यमुनानगर)\nमुठा उजवा तीर कालवा\nमुठा डावा तीर कालवा\nवस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड)\nमस्तानी तलाव दिवे घाट\nमोबियस फिटनेस सेंटरचा तरण तलाव, बाणेर रोड\nनथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर\nराज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)\nयोगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी\nलेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड\nवंडर पूल्स, तळेगाव दाभाडे\nवारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे\nशाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ\nशाहू तरणतलाव, सोमवार पेठ\nशिवाजी तलाव (हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)\nश्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी\nशेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी\nश्री जिमचा तरण तलाव, विमाननगर\nसदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन होते)\nसप कॉलेजचा तरण तलाव, एसपी कॉलेजच्या मागे\nवीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द\nसंजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव\nसिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण\nसिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव\nसिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड\nहार्मनी ॲक्‍वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड\nपुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून-करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले जुळली आहेत. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. ���ा प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत. उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत. पिरंगुटला अन् मुळशी तालुक्याला जोडणारा तारेचा पूल, आजमितीला अस्तित्वात नाही\nमुठा नदीवरील पूल एकूण १६ -\nओंकारेश्वर पूल .(नवीन नाव विठ्ठल रामजी शिंदे पूल)\nजयंतराव टिळक पूल .(पुणे महापालिका भवनाजवळील पूल)\nकाकासाहेब गाडगीळ पूल -झेड पूल .(Z-Bridge) : फक्त दुचाकीसाठी\nदगडी पूल .(=डेंगळे पूल)\n(बाबा) भिडे पूल .\nयशवंतराव चव्हाण पूल .\nछत्रपती राजाराम महाराज पूल .\nलकडी पूल .(=संभाजी पूल)\nया पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते.\nवारजे पूल .(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)\nसंगम पूल .(रेल्वेचा आणि वाहनांचा) - वेलस्ली पूल\nआणि शिवाय फक्त दुचाकीसाठी असलेले दोन पूल आणि काही साकव आहेत.\nमुळा नदीवरचे एकूण पूल १० आहेत, त्यांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :\nऔंधचा पूल .(नवा - याला राजीव गांधी पूल असे नाव दिले .) (औंधगाव ते डांगे चौक मार्ग)\nजुनी सांगवी पूल .(स्पायसर महाविद्यालय ते जुनी सांगवी/ नवी सांगवी मार्ग, औंध) (महादजी शिंदे पूल)\nजुना होळकर पूल .(खडकीबाजार ते साप्रस मार्ग)\nदापोडी कॅन्टॉन्मेन्टमधील होळकर पूल .\nदापोडीचा हॅरिस ब्रिज .(रस्ता व रेल्वे)\nदापोडी-बोपोडी येथील भाऊ पाटील पूल .(भाऊ पाटील रस्ता ते दापोडीगाव मार्ग)\nमुळा-मुठा नदीवरचे पूल -\nबंडगार्डन पूल .(=फिट्‌झगेराल्ड पूल)\nबाबासाहेब आंबेडकर पूल .\nसंगम पूल .(=लॉर्ड Wellesley पूल)\nउजव्या कालव्यांवरचा शाहू महाराज पूल .\nउजव्या-डाव्या कालव्यांवरचे काही निनावी पूल आहेत.\nदांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे 'नरवीर तानाजी म���लुसरे सिंहगड रस्ता' आणि 'लाल बहादूर शास्त्री रस्ता' हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. सदैव असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी हे या पुलाचे वैशिष्ट्य होय. पुलावर सतत वाहणारी कचराकुंडी, इतस्ततः पडलेला कचरा आणि भटकी रोगट कुत्री हे या पुलावरचे नेहमीचेच दृश्य असते. कचरा, कुत्र्यांची विष्ठा, विक्रीसाठीची मच्छी यामुळे या पुलावर सदैव दुर्गंधी असते.\nभैरोबा नाला पूल .\nघोरपडीतील अनंत थिएटर परिसरातील भैरोबा नाल्यावरील पूल\nसोनार पूल .(फुरसुंगी येथील कालव्यावरील पूल)\nरेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे[संपादन]\nपिंपरी स्टेशनजवळचे शेजारशेजारचे दोन पूल (एकाचे नाव स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल)\nआकुर्डी रेल्वे स्टेशनच्या (दक्षिणेकडच्या) एका बाजूकडील एक व दुसऱ्या बाजूकडील दोन सबवे\nअभियांत्रिकी महाविद्यालय दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)\nएम्पायर इस्टेट उड्डाणपूल (निर्माणाधीन)\nधनकवडी पूल (सातारा रस्ता)\nनाशिक फाटा-काळेवाडी दुमजली उड्डाणपूल\nकर्वे रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)\nनगर रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन) {येरवड्यात}\nपुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहेत. मराठी लेखक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी उखडून मुठा नदीत टाकला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो न���ीतून बाहेर काढला, पण परत बसवला नाही.\nगेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील महर्षी कर्वे यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रस्थापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.\nशिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाला. त्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.\nपुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून रहदारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मिळतात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, आणि तो पुतळा आहे तेथेच असून रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.\nपुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :\nस्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी पुढीलप्रमाणे\nसणस पुतळा - बाबूराव सणस (पुणे महापालिकेचे पहिले महापौर) : हा पुतळा सुस्थितीत नाही\nअण्णा भाऊ साठे यांचा पुतळा\nजमनालाल बजाज यांचा पुतळा\nअहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा\nसावित्रीबाई फुले यांचा पुतळा\nफाटक गुरुजी यांचा पुतळा\nकाकासाहेब गाडगीळ पुतळा (शनिवारवाड्याजवळ)\nवसंतदादा पाटलांचा पुतळा (स्वारगेट चौकात)\nजेधे पुतळा (स्वारगेट चौकात)\nभाऊराव पाटील यांचा पुतळा\nशिवाजी पुतळा (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल-एस्‌एस्‌पी‍ए्म्‌‍एसमधील)\nअन्य ठिकाणचे पुतळे पुढीलप्रमाणे\nपहिल्या बाजीरावाचा पुतळा, शनिवारवाडा\nझाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा, संभाजी उद्यान\nप्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)\nआचार्य अत्रे यांचा पुतळा, बालगंधर्व नाट्यगृहाजवळील सावरकर भवनपाशी\nमहात्मा फुले पुतळा, पुणे विद्यापीठ\nशाहू पुतळा, एस्‌एस्‌पी‍ए्म्‌‍एस (पुणे)\nसावरकरांचा पुतळा, सारसबाग (पुणे),\nसंभाजीचा अर्ध पुतळा,गरवारे उड्डाण पूल, डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे\nपुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:\nकसबा पेठ, रविवार पेठ ऊर्फ मलकापूर पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), बुधवार पेठ ऊर्फ मुहियाबाद पेठ, गुरुवार पेठ ऊर्फ वेताळ पेठ, शुक्रवार पेठ (जुने नाव विसापूर), शनिवार पेठ, गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), नाना पेठ, रास्ता पेठ (जुने नाव शिवपुरी पेठ), गणेश पेठ, वेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ. गुरुवार पेठ नवापुरा पेठ, हनमंत पेठ.\nअजंठा नगर (पिंपरी), कर्वेनगर, कल्याणीनगर (हे नाव उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांच्या रहिवासामुळे मिळाले), केशवनगर, गंगानगर (निगडी), गणेशनगर, गोखलेनगर, चव्हाणनगर, फातिमानगर, बालाजीनगर, यमुनानगर (निगडी), लिंबोणीनगर, शांतिनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, सहकारनगर क्रमांक १, सहकारनगर क्रमांक २, सिंधुनगर (निगडी), सुवर्णयुगनगर, लक्ष्मीनगर, वाळेवकरनगर, विमाननगर, संतनगर, संभाजीनगर,\nपुण्यातल्या रस्ते-चौक-वस्त्या आदींची खास नावे[संपादन]\nताडी गुत्ता चौक (कोरेगाव पार्क)\nदारूवाला पूल (रास्ता पेठ)\nमाडीवाले कॉलनी (सदाशिव पेठ)\nसरबतवाला चौक (गणेश पेठ)\nजुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून ��हेत त्यांतल्या काहींची नावे:\nकुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)\nखाऊ गल्ली (या नावाच्या अनेक गल्ल्या त)\nदिगंबरनगर गल्ली (नं १, २, ३, ४)\nशालूकर बोळ (=भाऊ रंगारी बोळ)\nसाडे सतरा नळी (हडपसर)\nसायकल दवाखाना, कसबा पेठ\nनृसिंह काॅलनी (ताथवडे-पिंपरी चिंचवड)\nबँक ऑफ इंडिया काॅलनी\nगायकवाड वाडा (केसरी वाडा) : हा लोकमान्य टिळकांनी विकत घेऊन तेथे केसरी-मराठा वर्तमानपत्रांचे कार्यालय काढले. टिळक तेथेच राहात.\nनाना वाडा : हा नाना फडणविसांनी बांधला. येथे टिळक-आगरकर-चिपळूणकरांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ’न्यू इंग्लिश स्कूल’ होती. आता पुणे महानगरपालिकेचे हायस्कूल आहे.\nपुरंदरे वाडा - हा कसबा पेठेत नव्या पुलाशेजारी आहे.\nभिडे वाडा : हा वाडा भिड्यांनी जोतिबा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी दिला.\nमुजुमदार वाडा : हा कसबा पेठेत मुजुमदारांच्या बोळात आहे. या वाड्यात होणाऱ्या गणेशोत्सवात नामवंत संगीतकार हजेरी लावत असत.\nरास्तेवाडा : हा वाडा माधवराव पेशव्यांनी बांधून सरदार रास्त्यांना दिला. हल्ली येथे ‘आगरकर हायस्कूल’ ही मुलींची शाळा आहे. कधीकाळी आचार्य अत्रे या शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि अभिनेत्री वनमाला शिक्षिका.\nविश्रामबाग वाडा : येथे एक संग्रहालय आहे. वाड्याच्या बाजूच्या भागात पोस्ट ऑफिस आहे. पूर्वी या वाड्याच्या दर्शनी भागात म्युनिसिपालिटीचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय होते.\nशनिवारवाडा: बाजीराव पेशव्यांनी बांधला. येथे पेशव्यांचे घर आणि कार्यालय होते.\nशनिवारवाड्याच्या परिसरातले वाडे पुढे दिले आहेत.\nहोळकर वाडा : शनिवार पेठेतील या वाड्यात ‘अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल’ आहे.\nडा, डी, पडी, वड्या आणि वाड्या[संपादन]\nमंतर वाडी (उरुळी देवाची)\nशनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत��ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ\nया वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.\nही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्यात सकाळ कार्यालगतच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता.\nसरदार किबे, मोरोबादादा, खासगीवाले यांचे वाडे[संपादन]\nआता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.\nआनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी विद्यालय आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे, त्यावेळी येथे न्यू पूना कॉलेज होते, आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.\nपुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:\nअप्पर इंदिरा नगर, अरण्येश्वर, आनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगाव, एरंडवणे, औंध, कॅंप, कर्वेनगर, कल्याणीनगर, कात्रज, कोंढवा बुद्रुक , कोथरूड, कोरेगाव पार्क, खडकी, खराडी, गुलटेकडी, गोखलेनगर, घोरपडी, डेक्कन जिमखाना, दत्तवाडी, बोपोडी, धनकवडी, धायरी, पद्मावती, पर्वती, पाषाण, पिसोळी, बाणेर, बालाजी नगर (सातारा रस्ता), बावधन, बिबवेवाडी, बोपखेल, भुसारी कॉलनी, मुंढवा, येरवडा, लोहेगाव, वडगांव (बुद्रुक), वडगांव शेरी, वडारवाडी, वाकडेवाडी, वाघोली, वानवडी, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सॅलिसबरी पार्क, सांगवी, सुस, हडपसर, धानोरी, केशवनगर.\nपिंपरी चिंचवड- आकुर्डी, काळेवाडी, चिंचवड, तुकारामनगर, थेरगाव, निगडी, नेहरूनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, भोसरी, यमुनानगर, रहाटणी, रावेत, रूपीनगर ,चिखली ,मोशी,घरकुल वसाहत, वाकड, संभाजीनगर, सांगवी (जुनी आणि नवी), हिंजवडी.\nपुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.\nजून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरीमुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.\nमॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°सेच्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१()मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.\nपुण्याच्या किमान तापमानाच्या काही नोंदी\nइसवी सन २००३ सालापासूनचे पुण्याच्या तापमानाचे नीचांक\n२०१३ (१४डिसेंबरपर्यंत) : ६.८°से\nपुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.\nदिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्र��ांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.\nपुणे महानगरात १९९८ साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-\nदिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.\n- पुणे परिसर आणि जंगलात ५०हून अधिक प्रकारच्या वेली आहेत.\n- पुण्यात दिसणाऱ्या बहुतांश वेली या दक्षिण अमेरिकेतून आणि आफ्रिकेतून आल्या आहेत.\nअंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, एरिओलिना, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गणेर ऊर्फ सोनसावर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सात्विणी, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिंगणबेट, हिरडा, हिवर, हुंब, वगैरे.\nअगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आकाशनीम, ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, कॅश्युरिना, खडसावर ऊर्फ सुरू, कांचनराज, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), किलबिली, कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गुलमोहर, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, खुरचाफा (अनंत प्रकार), तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चौरीसिया, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, ताम्रवृक्ष (पीतमोहर, पेल्ट्रोफोरम), तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), नीलमोहर, पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), वांगीवृक्ष, शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), हुरा क्रेपितान्स, पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.\nहेही पहा : पुणे परिसरातील वृक्ष\nपुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्याऱ्या आहेत.\nपुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारताच्या बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारताच्या सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.\nपुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सॅंडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.\nविद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे ���वळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.\nपुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.\nमहत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.\nमहत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.\nपुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.\nपुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये -\nकमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९०च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमॅंटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारताच्या एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.\nपुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता\nमार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई (जुने नाव रे मार्केट) या ठिकाणे कृषी उत्पादनांचा तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापार चालतो. बुधवार पेठ ही विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हॉंगकॉंग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कॅंप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट येथे पाश्चात्त्य शैलीची उत्पादने मिळतात. त्याप्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागांतसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.\nपुण्यातल्या महात्मा फुले मंडईतून अनेक राजकीय कार्यकर्ते उदयास आल्याने या मंडईला लोक कौतुकाने मंडई विद्यापीठ म्हणतात. मंडईत महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान या नावाच्या संस्थेचे कार्यालय आहे. प्रतिष्ठानच्या खटपटीमुळे मंडईचा ३०० मीटर त्रिज्येचा परिसर ‘वाय-फाय’ झाला आहे. ५०,००० गिगाबाईट्स एवढी या वाय-फाय सेवेची क्षमता असून त्या परिसरात एकाच वेळी कितीही लोक मोफत इंटरनेट वापरू शकतात.\nखाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले[संपादन]\nपुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अशा चहाच्या दुकानांना अमृततुल्य (मुंबईत शंकर विलास) चहाची दुकाने म्हणतात. खाद्यपदार्थ विकणारे गाडीवालेही आहेत. पुण्यात गाडीवर मिळणारी भेळ आणि वडापाव अन्या कोणत्याही शहरांत मिळत नाही. एकेकाळी गाडीवर भजी मिळायची, आता मिळत नाहीत. उसाच्या रसाची गुऱ्हाळे विशिष्ट मोसमात असतात.\n२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे पुणे शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची आकडेवारी\nचहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स ३६२८ ३४५\nभेळ, पाणीपुरी, चॅट ७६९ २०\nचिनी खाद्यपदार्थ ३१२ १३\nपुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्���भागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.\nअधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा\nपुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.\nपोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.\nपुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य\nपुणे शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई-बंगलोर महामार्गाचे चित्र\nपुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरून एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.\nपुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक\nरात्री दिसणारा सिंहगड रस्ता\nनवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.\nशहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरी, खडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.\nपुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैदराबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.\nपुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.\nतीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणाऱ्या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणाऱ्या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.\nपुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व पी.सी.एम.टी. (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एम.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.\nपुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्‌घ���टन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्‌घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता.\nइ.स. १९२९ मध्ये पुणे स्थानकात पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली दोन मजली आगगाडी- सिंहगड एक्सप्रेस (जुने नाव जनता एक्सप्रेस)- ही पुण्यातूनच निघाली होती.\nपुणे रेल्वे स्थानकाला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. २०१५ च्या सुमारास स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ फलाट होते.\nपुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.\nपुण्यात राहणाऱ्यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.\nकाही अपवाद वगळता पुणे हे भारताच्या एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते.\nही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -\nसान होजे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nफेअरबँक्स, अलास्का, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nपुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते.\nमुख्य लेख: पुण्यातील गणेशोत्सव\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव\nइ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.\n१.कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)\nकेसरीवाडा गणपती (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)\nपुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.\nपुण्यात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-\nगुपचूप गणपती .(वरद गणपती)\nत्रिशुंड गणपती मंदिर (सोमवार पेठ). हे पुण्यातले सर्वात देखणे देऊळ आहे..\nदगडूशेठ हलवाई गणपती मंदिर .\nनवश्या मारुती (सिंहगड रस्ता चौक)\nगणेशखिंडीतील पार्वतीनंदन गणपती मंदिर\nपेशवे गणेश मंदिर : शनिवारवाड्याच्या गणेश दरवाज्याजवळचे देऊळ\nपोटशुळ्या मारुती आणि शनीचे देऊळ\nशेषशायी विष्णूचे मंदिर (कन्याशाळेजवळ)\nस्वामी नारायण मंदिर (कात्रज)\nफार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी व��गळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.\nपुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-\nसप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.\nया दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे.\nएके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.\nपुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.\nसंगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम[संपादन]\nआर्य संगीत प्रसारक मंडळ (सवाई गंधर्व संगीत महोत्सव)\nकलाश्री संगीत महोत्सव (कलाश्री संगीत भजनी मंडळ; १९९८ सालापासून)\nजादू सिनेसंगीताची (राहुल देशपांडे + चंद्रशेखर महामुनी)\nरवींद्र संगीताचे कार्यक्रम (ICCR)\nरोहिणी भाटे (संवेदन मैफल)\nवसंतराव देशपांडे प्रतिष्ठान (वसंतोत्सव)\nसप्तसूर कलामंच (संगीत सभा)\nसाहित्य संगीत कला मंच\nसुमन कल्याणपूर संगीत रजनी\nसुराविष्कार (गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स\nस्नेह गीत (नेहा चिपळूणकर यांचा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)\nस्वरझंकार (कार्यक्रम - संगीत महोत्सव)\nसृजन फाऊंडेशन (सृजन महोत्सव)\nहरिभाऊ मेहेंदळे (H.V. Mehendale)\nयशवंतराव नाईक (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)\nपुरुषोत्तम जोग (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)\nसाबण्णा बुरूड (यांना गान��ंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)\nसवाई गंधर्व संगीत महोत्सव[संपादन]\nपंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानी व कर्नाटकी गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ भरवते.\nदरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे \"वसंतोत्सव\" हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.\nपुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह व रामकृष्ण मोरे - पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत.\nनाट्योत्सव आणि ते भरवणाऱ्या संस्था[संपादन]\nपुण्यात होणारे नाट्योत्सव :-\nरंगमहोत्सव (महाराष्ट्र कल्चररल सेंटर)\nनाट्यसत्ताक रजनी (वाईड विंग्ज मीडिया)\nमुख्य लेख: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nपुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. या पडद्यांवर मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, नगर रस्त्यावरील पी.व्ही.आर व सिनेमॅक्स ,विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड लॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्र��ट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).\nपुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :- अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग,\nपुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण.\nपुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे.\nकाही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:-\nआचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)\nआर. डब्ल्यू. नेने प्रबोधनमाला\nइन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित व्याख्याने\nकृष्णराव भेगडे व्याख्यानमाला (तळेगांव दाभाडे)\nजय भवानी तरुण मंडळाची व्याख्यानमाला (मोहननगर-चिंचवड)\nजयहिंद लोकजागर व्याख्यानमाला (संभाजी चौक, निगडी)\nजानकीबाई आणि कृष्णाजी नूलकर व्याख्यानमाला\nजिजाऊ व्याख्यानमाला (गांधीपेठ तालीम; भोजापूर, वगैरे वगैरे)\nसंत तुकाराम व्याख्यानमाला (तळेगाव)\nपसंत व्याख्यानमाला (ही व्याख्यानमाला प्र.बा. जोग यांनी चालवली होती, आता बंद झाली)\nपिंपरी चिंचवड महापालिका व्याख्यानमाला\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (वर्षभर व्याख्याने चालू असतात)\nमधुश्री कलाविष्कार संस्थेची मधुश्री व्याख्यानमाला (निगडी प्राधिकरण)\nमाधव मदाने स्मृती व्याख्याने\nरामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला\nरोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)\nएस.जी.रानडे ट्रस्टतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय स्व.लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा.ही पुण्यातील सर्वात ��र्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. (सुरुवात-इ.स.१९३४)\nलोकसत्ता प्रणीत वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्व स्पर्धा (मुंबई, पुणे व अन्य शहरे)\nविजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला\nस्वामी विवेकानंद व्याख्यानमाला (तळेगाव)\nछत्रपती शिवाजी व्याख्यानमाला (निगडी)\nसाखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला\nसिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)\nस्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्‍व स्पर्धा\nस्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)\nस्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)\nमराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला\nक्षितिजाच्या पलीकडे व्याख्यानमाला (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्र)\nअण्णा भाऊ साठे सभागृह\nएस.एम. जोशी सभागृह (गांजवे चौक)\nमौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कोरेगाव पार्क\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ\nसिंबॉयोसिस संस्थेचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक खुले सभागृह\nआबासाहेब गरवारे कॉलेज सभागृह\nगणेश कला क्रीडा मंच\nमधुसंचय गणेश मंदिर सभागृह\nचव्हाण केंद्रातील मुख्य सभागृह, रंगस्वर सभागृह व सांस्कृतिक सभागृह\nज्योत्त्स्ना भोळे सभागृह (टिळक रोड)\nटिळक स्मारक मंदिर सभागृह\nनीतू मांडके आयएमए सभागृह\nजवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रोड)\nपत्रकार भवन सभागृह (गांजवे चौक)\nपारिजात सोसायटीचे सभागृह (बिबवेवाडी)\nबालशिक्षण मंदिर सभागृह (कोथरूड)\nबाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग\nॐकार बेडेकर गणपती सभागृह\nभीमसेन जोशी कलादालन, सहकारनगर (\nमधुसंचय गणेश मंदिर सभागृह\nमहात्मा फुले सभागृह, वानवडी\nमाधवराव पटवर्धन सभागृह (मराठी साहित्य परिषद)\nदेवी रमाबाई सभागृह (स.प. महाविद्यालय)\nविजय तेंडुलकर नाट्यगृह (अरण्येश्वर)\nशकुंतला शेट्टी सभागृह, (कर्नाटक हायस्कूल)\nसावित्रीबाई फुले सभागृह, भवानी पेठ\nचतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतुःशृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते.\nशहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.\nपुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात वारी पोहोचते.\nपुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. पुण्यात ओहेल डेव्हिड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे, लाल चर्च म्हणून ओळखजे जाणारे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे.\nपुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. कै.रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन या बागा व एक मोठे ध्यानगृह आहे.\nधाकटा शेखसल्ला (हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिश्ती) दर्गा\nगारपीर (शमशाद हुसेन खान)\nसुभानशा दर्गा, बोहरी आळी\nअल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर)\nकुतुबुद्दीन पीर (दारूवाला पुलाजवळ)\nपेन्शनवाला मशीद (क्वार्टर गेटजवळ]]\nकाका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कॅंप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. पुन्यातील बेडेकर मिसळ प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.\nपुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी गोष्टी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.\nशुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेले कणीदार साजुक तुप घालुन उकडीचे मोदक आणि पुरणपोळी म्हणजे पुणेकरांचा वीक पॉईंट.\nपुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)\n३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.[४]\nसकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी ,महाराष्ट्र टाइम्स, केसरी, प्रभात, आपलं महानगर ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ टाइम्स, व महाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, ज्ञानवाणी,रेडियो मिर्ची, रेडियो सिटी, विविध भारती, रेडियो वन व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. कलर मराठी, झी मराठी, ई टीव्ही मराठी, सह्याद्री दूरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या पुण्यात विशेष लोकप्रिय आहेत. पुणेकर अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील पाहतात. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात.\nभारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.\nपुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.\nशहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IUCAA), आघारकर संशोधन संस्था (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसूण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA) महाराष्ट्र ज्ञान महामंडळ[५] सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.\nशालेय व विशेष शिक्षण[संपादन]\nपुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.\nयातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष��� मंडळ (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारताच्या सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियॉंस फ्रॉंसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मन व फ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, अक्षरनंदन, नू.म.वि., साधना विद्यालय हडपसर या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत.\nज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस\nविद्यापीठाचे नाव विद्यापीठाचा प्रकार व्यवस्थापन\nअजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र वैधानिक, मुक्त विद्यापीठ केंद्र शासन\nएमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nगोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठ खाजगी\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी\nडेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ राज्य शासन\nडिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) अभिमत विद्यापीठ केंद्र शासन\nडॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) वैधानिक विद्यापीठ राज्य शासन\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वैधानिक विद्यापीठ राज्य शासन\nफ्लेम विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nभारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू) - अभ्यास केंद्र वैधानिक, मुक्त विद्यापीठ राज्य शासन\nविश्वकर्मा विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nडॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी\nसिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nफर्गसन महाविद्यालय (डेक्कन एज्युकेशन सोसायटी) विद्यापीठ खाजगी विद्यापीठ ��ाजगी\nस्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी\nपुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था[संपादन]\nमहाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट) प्रकार व्यवस्थापन\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे संस्था राज्य शासन\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च (इंडसर्च) संस्था खाजगी\nएमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग संस्था खाजगी\nकमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय महाविद्यालय खाजगी\nजी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय संस्था खाजगी\nफर्ग्युसन महाविद्यालय महाविद्यालय खाजगी\nविश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय खाजगी\nसिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालय खाजगी\nसेंट मीरा महिला महाविद्यालय महाविद्यालय खाजगी\nआदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय महाविद्यालय अशासकीय अनुदानित\nडेक्कन एजूकेशन सोसायटी महाविद्यालय\nपुणे परिसरातील इतर महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे[संपादन]\nपुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.\nनेस वाडिया महाविद्यालय एम.आय.टी. बी.जे. मेडिकल कॉलेज सिंबायोसिस राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी)\nबृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी लष्कराचे ए.एफ.एम.सी.(आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड आय.एल.एस. विधि महाविद्यालय\nआबासाहेब गरवारे महाविद्यालय भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापनशास्त्र विभाग (पुम्बा) भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)\nनौरोसजी वाडिया महाविद्यालय आय.एम.डी.आर.\nपुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.[ संदर्भ हवा ]\nपुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट���रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.\nभांडारकर प्राच्य विद्या संस्था\nलष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था-[संपादन]\nलष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस्‌‍ एस्‌ पी एम्‌‍ एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सी एम् ई), आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी), एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.\nक्रिकेट हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हॉकी, फुटबॉल, टेनिस, कबड्डी व खो-खो हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ व इ.स. २००८ मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले गेले होते.\nमूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू - हेमंत व हृषीकेश कानेटकर, राधिका तुळपुळे व नितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार आहेत.\nपुण्याजवळील गहुंजे येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहेत. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.\nसंग्रहालये (एकूण ३० पैकी १७)[संपादन]\nसिंबायोसिस सोसायटीचे ॲफ्रो एशियन कल्चरल म्युझियम\nपुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासी संग्रहालय\nसिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम\nजोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज\nडेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय\nब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम (पर्वती पायथा)\nभारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय\nराजा दिनकर केळकर संग्रहालय\nसदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय\nरे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)\nसुभेदार धर्माजी खांबे वस्तुसंग्रहालय\nपुण्यातील भेट देण्यासारखी अन्य स्थळे[संपादन]\nओशो आश्रम (आचार्य रजनीश आश्रम), कात्रज सर्प उद्यान, खडकवासला धरण, चतुःशृंगीचे मंदिर, डायमंड वाटर पार्क, पर्वती, पाताळेश्वर लेणी, पु.ल.देशपांडे गार्डन, फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, बंड गार्डन, महात्मा फुले वाडा, मुळशी धरण, लवासा सिटी, लक्ष्मी रोड, लाल महाल, विश्रामबाग वाडा, वेताळ टेकडी, शनिवार वाडा, शिंद्यांची छत्री, सारसबाग\nपूना साडी (धारवाडी खणाचे कापड असलेली)\nआशियामध्ये सर्वात जास्त पब्स पुण्यात आहेत.\nपुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत - (पुणे-२१२)(बंगलोर-२०८)(हैद्राबाद-९७) म्हणून या शहरास महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.\nएखाद्या शहरात असणाऱ्या सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेसच्या संख्येत, ३५ या आकड्यासह, पुणे जगात आघाडीवर आहे. सुमारे ५७ अभियांत्रिकी कॉलेजे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत.\nसंरक्षण व वाणिज्यिक दोन्ही संस्था विमानोड्डाणासाठी एकाच धावपट्टीचा वापर करीत असणारे पुणे हे एकमेव शहर आहे.\nपुण्यात सर्वात जास्त सहकारी व पब्लिक सेक्टर संस्था आहेत.\nपुण्यात ३८% लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. उरलेल्यांपैकी २०% उत्तर प्रदेशचे, १०% तमिळ बोलणारे, १४% तेलुगू बोलणारे, १०% केरळी, ८% युरोपियन, ५% आफ्रिकन, २% बंगाली, ६% इतर अशी आकडेवारी आहे.\nपुण्यात वाहतुकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे.\nजगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहेत.\n१५ विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारताच्या शहरांपैकी, पुणे एकमेव आहे.\nपुणे जिल्ह्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात.\nपुण्यातील एका निष्कलंक आणि ख्यातनाम नागरिकाला दरवर्षी पुण्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :\n२०२१ - 'भारत फोर्ज’चे बाबा कल्याणी\n२०१९ - गो.बं. देगलूरकर\n२०१८ - डाॅ. प्रभा अत्रे\n२०१७ - डाॅ. के.एच. संचेती\n२०१६ - भाई वैद्य\n२०१५ - प्रतापराव पवार\n२०१४ - सायरस पूनावाला\n२०१३ - सुधीर गाडगीळ\n२०१२ - निर्मला पुरंदरे\n२०११ - डाॅ.ह.वि. सरदेसाई\n२०१० - डाॅ.रा.चिं. ढेरे\n२००९ - शां.ब. मुजुमदार\nअसे होते पुणे (म.श्री. दीक्षित)\nआम्ही करतो तोच कायदा : आम्ही राजे पुण्याचे (विनोदी लेखसंग्रह; लेखक : सुधाकर जोशी)\nनामवंत पुणेकर, संस्था - वास्तू (लेखक: शां.ग. महाजन)\nमर्चंट्‌स ऑफ पुना : कथा जिगरबाज व्यावसायिकांच्या (इंग्रजीत आणि मराठीत) - सकाळ प्रकाशन\nपुणे शहराचा ज्ञानकोश - खंड १ (लेखक : शां.ग. महाजन)\nमुठेकाठचे पुणे (लेखक :प्रा. प्र.के. घाणेकर). पुस्तक प्रकाशन तारीख २८-३-२०१५.\nपुणे शहरचे वर्णन (नवीन नाव - पुणे वर्णन) (ना.वि. जोशी, १८६८)\nपुणे शहराचे वर्णन (लेखक - गंगाधर देवराव खानोलकर) (१९७१)\nपुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या (२५ प्रसिद्ध स्रियांचा परिचय, लेखिका : सुरेखा शहा))\nपुण्याचा शनिवारवाडा : लेखक रमेश जि. नेवसे\nपुण्याची पर्वती (प्र.के. घाणेकर)\nपुण्याची स्मरणचित्रे (दादा फाटक यांनी १८९९ ते १९४० या काळात घेतलेली पुण्याची ११४ छायाचित्रे - संपादक - अजित फाटक, मंदार लवाटे)\nपुण्याचे पक्षी वैभव (प्रभाकर कुकडोलकर)\nपुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)\nपुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे (चिं. ग. कर्वे)\nपौर्णिमा (कादंबरी) : लेखक साधुदास\nमुळा-मुठेच्या तीरावरून (म.श्री. दीक्षित)\nवैभव पेशवेकालीन वाड्यांचे (मंदा खांडगे)\nशनिवारवाडा : लेखक प्र.के. घाणेकर\nशनिवारवाडा : लेखक डॉ. गणेश हरी खरे\nशनिवारवाडा (ललित कादंबरी) : लेखक वा.ना. शहा\nसंध्याकाळचे पुणे (लेखक दि.बा. मोकाशी)\nहरवलेले पुणे (लेखक : डॉ. अविनाश सोवनी)\n^ तळीरामांनी रिचविली ५१२ कोटींची दारू\nपुणे जिल्हा संकेत स्थळ https://pune.gov.in\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासा��ेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, ���ुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड ·\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nपुणे विद्यापीठ · अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nस्वारगेट · पुणे कॅन्टोनमेंट · शिवाजीनगर · येरवडा · पर्वती · वानवडी · घोरपडी · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · कल्याणी नगर · डेक्कन जिमखाना · कोरेगाव पार्क · वडगांव शेरी · एरंडवणे · कोथरूड · बिबवेवाडी · औंध · लोहगाव · गुलटेकडी · बोपोडी · विश्रांतवाडी · दत्तवाडी · धनकवडी · रामवाडी · वनाझ · खराडी · उंड्री · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · दापोडी · धायरी · पाषाण · बाणेर · भोसरी · वडगांव बुद्रुक · बोपखेल · पिसोळी · निगडी (पुणे) · देहू रोड\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस · उद्धव ठाकरे\n२००७ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nमहाराष्ट्रातील नदीकाठावरील गावे व शहरे\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nलाल दुवे असणारे लेख\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा ब���ल २९ जून २०२२ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/12709", "date_download": "2022-07-03T12:38:16Z", "digest": "sha1:I4SVATQ4LCFRTR5OJXGE434JEJ6ZXPFA", "length": 32307, "nlines": 428, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "भिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती ��िराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के ��दस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News भिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन\nभिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12709*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन, नागपूर-भिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन करणयात आले. या प्रसंगी मोहन माकडे सदस्य जि प सदस्य नागपुर, गुणवत्ता माकडे उपसरपंच ग्राम पंचायत भिलगाव, ताकशवर गुप्ता, सुधीर जांभुळकर, छाया कुकडे,सुरेश सहारे, भावना तुपट, प्रशांत नायडू अध्यक्ष भाजपा, राजेश भनारे, रोशन भोयर, पंकज यादव, अगणेश राणा, कमलेश राणा, सीताराम मेश्राम, शुभम माकडे, पकाश मुडले, रंजना भोयर, राहुल मेश्राम, हषल माकडे, रिषभ पोटभरे, शंकर सोनटक्के, अजिरा रामटेके व समस्त पदाधिकारी उपस्थित होते\nPrevious articleमहिला श्रावण मेळावा व दही हंडी कार्यक्रम\nNext articleमनोली येथे सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करा – स्थानिक व परिसरातील युवकांची मागणी.\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T12:39:41Z", "digest": "sha1:RL5WMPTO4BHBRLSXVRLMYWF3ZV4OPT7I", "length": 10962, "nlines": 151, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "हिंसा – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nदोष कपड्यांचा नव्हे तर मानसिकतेचा\nजगभरातील सर्वजण नवीन वर्षाचे उत्साहाने आणि जल्लोषात स्वागत करत होते. आपणही एकमेकांना भरभरून शुभेच्छा दिल्या असतील, गिफ्ट्स दिले असतील. याच नववर्षाच्या रात्री महिलांसोबत बंगळुरूमध्ये सामुहिक छेडछाडीची घटना घडली त्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच.…\nमाझं शरीर माझा हक्क\nमध्यंतरी दीपिका पदुकोन या अभिनेत्रीचा ‘माय बॉडी माय चॉइस’ हा व्हिडीओ सोशल मीडियातून मोठय़ा प्रमाणावर पाहिला गेला. अनेक ठिकाणी या विषयावर चर्चा होऊनही मुख्यत्वे ही चर्चा बाईच्या लैंगिकतेशी निगडित राहिली. बाईचा तिच्या शरीरावरचा अधिकार हा जरी…\nबलात्कार हा काही गंमतीचा विषय नाही – सोना मोहपात्रा\n(काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका पॉप्युलर आणि श्रीमंत कलाकाराने ‘शुटींगवरून आल्यावर मला बलात्कार झालेल्या बाईसारखं वाटतं’ असं असंवेदनशील आणि सेक्सिस्ट वक्तव्य केलं याविषयी आपण कदाचित प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेलच.…\nपरवा एका मैत्रिणीचा फोन आला. दवाखान्यातून नुकतीच घरी आली होती. “काय झालं होतं” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं” मी म्हणालो. “बीपी वाढला ह��ता, खूप ताप आला होता, एवढंच डॉक्टर म्हणाले” ती म्हणाली.…\nमुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का\nमागील महिन्यात हा प्रश्न वेबसाईटवर पोल साठी टाकण्यात आला होता. महिन्याभरात ४४६ व्यक्तींनी या प्रश्नावर आपलं मत नोंदवलं. २३० व्यक्तींनी ‘हो’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं मत नोंदवलेलं आहे तर १७५…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/top-3-mid-range-suv-get-these-3-suvs-within-your-reach/", "date_download": "2022-07-03T11:11:26Z", "digest": "sha1:YDCBKDX37N7EELU2FXJDO3A2BOLI6NKV", "length": 8879, "nlines": 97, "source_domain": "mhlive24.com", "title": "Get these 3 SUVs within your reach । तुमच्या खर्चाच्या आवाक्यात बसणाऱ्या ह्या 3 SUV घ्या जाणून । Top 3 Mid Range SUV", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Top 3 Mid Range SUV : तुमच्या खर्चाच्या आवाक्यात बसणाऱ्या ह्या 3...\nTop 3 Mid Range SUV : तुमच्या खर्चाच्या आवाक्यात बसणाऱ्या ह्या 3 SUV घ्या जाणून….\nTop 3 Mid Range SUV : जर तुमची नवीन कार घेण्याची इच्छा असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत.\nभारतातील एसयूव्ही विभागात प्रीमियम वैशिष्ट्ये आणि प्रीमियम डिझाइनसह एसयूव्हीची दीर्घ श्रेणी आहे. जर तुम्ही मध्यम श्रेणीतील शक्तिशाली SUV शोधत असाल,\nतर आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत ₹ 10 लाखांच्या बजेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या तीन सर्वोत्तम SUV बद्दल सांगू.\nमारुती सुझुकी एस-क्रॉस चे स्पेसिफिकेशन्स: मारुती सुझुकी एस-क्रॉस ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेली मध्यम श्रेणीची प्रीमियम एसयूव्ही आहे.\nत्याची आकर्षक रचना लोकांना खूप आवडते. या SUV मध्ये तुम्हाला 1462 cc चे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. या इंजिनची शक्ती 138 Nm पीक टॉर्कसह जास्तीत जास्त 105 PS पॉवर बनवते.\nया इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्यायही कंपनीने दिला आहे. कंपनी या प्रीमियम SUV मध्ये 18.55 kmpl चे ARAI प्रमाणित मायलेज प्रदान करते.\nकंपनीने मारुती सुझुकी एस-क्रॉस ₹ 8.95 लाखांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात सादर केला आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ₹ 12.92 लाख ठेवली आहे.\nनिसान किक्स: Nissan Kicks ही कंपनीची लोकप्रिय SUV आहे, ज्याचे तीन प्रकार कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत. या SUV मध्ये तुम्हाला 1498 cc चे 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन मिळते.\nया इंजिनची शक्ती 142 Nm च्या पीक टॉर्कसह जास्तीत जास्त 106 PS पॉवर बनवते. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल आणि एमटी गिअरबॉक्सचा पर्यायही कंपनीने दिला आहे.\nकंपनीने निसान किक्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹ 9.50 लाखांसह बाजारात आणली आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ₹ 14.90 लाख ठेवली आहे.\nHyundai Creta (Hyundai Creta): Hyundai Creta मध्ये तुम्हाला 1497 cc चे 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. या इंजिनची शक्ती 115 PS कमाल पॉवरसह 144 Nm पीक टॉर्क बनवते.\nया इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन कंपनीने ऑफर केले आहे. कंपनी या प्रीमियम SUV मध्ये ARAI प्रमाणित मायलेज 21.4 kmpl देते.\nकंपनीने ह्युंदाई क्रेटा ₹ 10.44 लाखांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात सादर केली आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ₹ 18.18 लाख ठेवली आहे.\nPrevious articleGovernment firm Privatisation : ह्या कंपनीतील आपला पूर्ण हिस्सा विकणार केंद्र सरकार ; 38 हजार कोटी मिळण्याची अपेक्षा\nNext articleRakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक करु शकतो तुमचा फायदा ; नाव घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9761", "date_download": "2022-07-03T11:56:31Z", "digest": "sha1:22HWIUWQIIIFCRKMGDEPPWB7S6QXIVKJ", "length": 19933, "nlines": 119, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Delta Plus । डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो की नाही ? | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\n डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो की...\n डेल्टा प्लस किती धोकादायक, लस घेतलेल्यांना संसर्ग होतो की नाही \nमुंबई ब्युरो : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर जगासमोर डेल्टा प्लस वेरिएंटचं नव संकट उभ राहिलं आहे. डेल्टा प्लसचा संसर्ग वेगानं होतो, त्याशिवाय हा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग करतो, असा अंदाज आहे. काही रिपोर्टनुसार असा हा डेल्टा प्लसचा वेरिएंट कोरोना विषाणू उपचारात वापरली जाणारी औषधे आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रभाव नष्ट करतो, असं देखील म्हटलं गेलं. डेल्टा प्लस विषयी नागरिकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात डॉ. तन्नू सिंघल यांनी माहिती दिली आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे.\nडेल्टा प्लस वेरिएंट कोरोना लसीच्या क्षमतेला प्रभावित करतो\nडॉ. सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा वेरिएंटनं रुप बदलल्याननंतर डेल्टा प्लस वेरिएंट निर्माण झाला आहे. डेल्टा वेरिएंट सर्वप्रथम भारतात दुसऱ्या लाटेदरम्यान आढळून आला होता. त्याची दोन म्यूटेशन झाली होती त्यामध्ये L452 आणि E484 ही त्यांची नाव होती. डेल्टा वेरिएंट उच्च क्षमतेचा संक्रामक होता आणि घातक देखील होता. पण त्याचा लसीच्या क्षमेतवर कोणाताही परिणाम जाणवला नव्हता. तर, डेल्टा प्लस वेरिएंट अलीकडे आढळून आला आहे. भारतात सध्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. डॉ. सिंघल म्हणाले की डेल्टा प्लस वेरिएंट विषयी आपल्याकडे सध्यातरी सविस्तर माहिती नाही. डेल्टा प्लसची संक्रामकता, घातकता आणि व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर किती परिणाम होतो हे आपल्याला सध्या तरी माहिती नाही. हे कोरोना विषाणूचं K417N म्यूटेशन आहे. याच प्रकारचा वेरिएंट ब्राझीलमध्ये आढळला होता, त्यानं लसीच्या क्षमतेला प्रभावित केलं होतं. मात्र, डेल्टा प्लसचा कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर, रोगप्रतिकार शक्तीवर किती प्रभाव पडेल हे सविस्तर माहिती आणि डाटा उपलब्ध नसल्यानं सांगतो येत नाही, अंस सिंघल यांनी म्हटलं.\nराजस्थानातील एका महिलनं कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तिला डेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झाला होता. मात्र, त्याची तीव्रता कमी होती. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना डेल्टा प्लसची लागण होऊ शकते. मात्र, त्याचा प्रभाव कमी स्वरुपात असेल, असा अंदाज बांधता येतो, असं सिंघल म्हणाले.\nकोरोनातून एकदा बरं झालेल्यांना पुन्हा संसर्ग होतं आहे, डेल्टा प्लसचा संसर्ग होऊ शकतो\nएकदा कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याची प्रकरण फार कमी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्गित झालेल्या व्यक्तींना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी प्रमाणात संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. यावरुन आपण असं म्हणू शकतो की कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झाल्यानंतर निर्माण झालेल्या व्यक्तींच्या शरीरात निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाच्या वेरिएंटपासून वाचण्यासाठी मदत होते, असं समोर आलं आहे. मात्र, डेल्टा प्लसच्या बाबतीत असं होऊ शकते का याबाबत तसं होतं का पाहावं लागेल, असं डॉ. सिघंल म्हणाले. सध्या ज्या व्यक्तींना ���ुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झालेला आहे त्यांच्यात सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावं लागल्याचं समोर आलेलं नाही,असंही त्यांनी सांगितलं.\nडेल्टा प्लस वेरिएंटचा संसर्ग झाल्याची लक्षणं कोणती ती डेल्टा आणि अल्फा वेरिएंटपेक्षा वेगळी असतात का\nआपल्याकडे डेल्टा प्लसच्या संसर्गाची लक्षणं कोणती सांगता येणार नाही कारण आपल्याकडे त्यासाठी आवश्यक असा डाटा नाही. त्यामुळे डेल्टा प्लस आणि डेल्टा वेरिएंटची सध्या तुलना करणं शक्य नाही, सिंघल म्हणाले.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखा डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येऊ शकते का आपण कशी तयारी केली पाहिजे आपण कशी तयारी केली पाहिजे लस आणि ऑक्सिजन संदर्भात \nकोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपल्याकडे सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार त्यावेळी 60 ते 70 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचं आढळलं होतं. लोकांमध्ये नैसर्गिक रित्या प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. आपण सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत आहोत. कोरोनाची तिसरी लाट आलीचं तर ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सौम्य असावी, असा अपेक्षा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपल्या नागरिकांसह सर्वांचा भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्याचा समज झाला. आपण कोरोना लाट गेल्याच्या संभ्रमात राहिल्यानं दुसऱ्या लाटेत जे काही झालंय ते पाहिलय. प्रशासनानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली पाहिजे. ऑक्सिजन, नियमित आरोग्य सेवा उभारल्या पाहिजेत, यामुळं आपण भविष्यात येणाऱ्या आरोग्य विषयक संकटावर मात करु शकतो, असं सिंघल यांनी म्हटलं आहे.\nकोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किती लाटा येतील\nकोरोना विषाणूच्या लाटा किती येऊ शकतात यासंदर्भात आपल्या कुणाकडेच याचं उत्तर नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या साथ रोगांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की साधारण पणे तो साथरोग दोन वर्ष राहिला होता. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येण्यासाठी जवळपास 6 महिने लागतील, असं डॉ. सिंघल म्हणाले.\nPrevious articleImportant News | कल से बदल जाएंगे बैंकिंग, एलपीजी, टैक्‍स समेत ढेर सारे नियम\n स्वच्छता गृह व बगिच्यातील झाडांना पाणी देण्यासाठी वापरात येतोय सांडपाणी, महा मेट्रोच्या नवीन प्रणालीला डीआरडीओ ची मंजुरी\nवाचका��नो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/actress-prajakta-mali/", "date_download": "2022-07-03T11:46:58Z", "digest": "sha1:RGKOQ3KDWZQ2RCRHS53HD2VD34UYIAVW", "length": 2676, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Actress Prajakta Mali - Analyser News", "raw_content": "\nप्राजक्ता माळीने एकाच वेळी केले १०८ सूर्यनमस्कार\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला फिटनेसचे प्रचंड वेड आहे. फिटनेसबाबत ती नेहमीच…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/virat-kohli-love-horoscope.asp", "date_download": "2022-07-03T10:49:22Z", "digest": "sha1:5VDISL34K44QD3WUR2DHMDXF4NQOVBTD", "length": 15543, "nlines": 302, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "विराट कोहली प्रेम कुंडली | विराट कोहली विवाह कुंडली Sports, Cricket, IPL", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » विराट कोहली 2022 जन्मपत्रिका\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nविराट कोहली 2022 जन्मपत्रिका\nविराट कोहली प्रेम जन्मपत्रिका\nविराट कोहली व्यवसाय जन्मपत्रिका\nविराट कोहली जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nविराट कोहली 2022 जन्मपत्रिका\nविराट कोहली ज्योतिष अहवाल\nविराट कोहली फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nतुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड काळजीपूर्वक कराल. अशा वेळी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला चांगलेच माहित असल्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. यामुळे तुमचे लग्न काहीसे उशीरा होईल. पण एकदा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही एक उत्तम जोडीदार असाल.\nविराट कोहलीची आरोग्य कुंडली\nतुम्ही दणकट आहात असे म्हणणे ही दिशाभूल ठरेल. असे असले तरी थोडीशी काळजी घेतली तर तुम्ही दीर्घायुषी आयुष्य जगू शकाल. दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अपचन आणि संधिवात. अपचनासंदर्भात सांगायचे झाले तर भराभर जेवू नका, शांतपणे जेवा. त्याचप्रमाणे दिवसातून नियमित वेळा आहार घ्या. जोपर्यंत तुम्ही आर्द्र हवेत किंवा थंड वाऱ्यांच्या सानिध्यात किंवा ओले पाय करून राहत नसाल तर संधिवाताची काळजी करण्याची गरज नाही.\nविराट कोहलीच्या छंदाची कुंडल���\nतुमच्या हातात कला आहे. एक पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या घरासाठी अनेक वस्तू तयार करता, आणि तुमच्या मुलांसाठी खेळणी तयार करणे तुम्हाला आवडते. स्त्री असाल तर तुमच्यात शिवणकला आहे, चित्रकला आणि पाककौशल्य इत्यादी कला आहेत आणि तुम्हाला मुलांसाठी कपडे विकत घेण्यापेक्षा घरी शिवणे जास्त आवडते.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/eknath-patil-poem-zhanzhavat/", "date_download": "2022-07-03T11:36:11Z", "digest": "sha1:55KMP3GIBE2SLUHXHL3FLET3WT2WZU3S", "length": 19955, "nlines": 305, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "झंझावात - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nवडाच्या झाडासारखे खोल खोल\nतितकेच सभोवार खूप विशाल पसरलेली तुम्ही\nकुणीही यावे आणि हक्काने\nनिर्धास्त तुमच्या सावलीत विसावावे\nआता तेजस्वी, प्रखर, निर्मळ आणि शुभ्रधवल\nअसे खूप काही हरवले आमच्या जगण्यातून\nजणू निसटावे पाणी ओंजळीतून\nआणि नुसते हातच ओले\nतुम्हाला पकडता आले नाही शब्दात\nकुणी कशी मोजावी कोणत्या निकषात\nइतक्या वर्षांच्या दीर्घ प्रवासात\nजाणीवपूर्वक नवी वाट मळवलात\nपाय रक्तबंबाळ झाले असतील\nकिती वेदना सहन कराव्या लागल्या असतील\nत्याची कधीही केला नाही फिकीर\nकिती सहज जाता आले असते मळलेल्या वाटेने\nमळलेल्या सोप्या रस्त्याने जाणारे\nआजूबाजूला खूप होते लोक\nगेला असता अशा वाटेने\nतर काट्याकुट्यांचा कधी झाला नसता त्रास\nपाय रक्तबंबाळ झाले नसते\nवे��ना सहन कराव्या लागल्या नसत्या\nशीणही जाणवला नसता प्रवासाचा\nपरंतु मळलेल्या वाटेने जाणाऱ्यांना\nजिकडे नेईल ती वाट तिकडेच जावे लागते\nजिकडे जायचे असेल चालणाऱ्याला\nतिकडे ती जात नसते\nतुम्हाला पक्के होते ठाऊक\nचढउतारातून नवी वाट मळवलात तुम्ही\nआणि आजच्या आत्मकेंद्री पिढीला\nतुमच्या संघर्षाची ही गोष्ट...\nपायाखाली घातलात दऱ्याखोऱ्या - कडेकपाऱ्या\nआणि तुडवलात उजाड माळरानं\nकी, अजिबात दमला नाहीत\nखोलवर जखमा झाल्या पायांना\nआयुष्यावर उमटले अशा जखमांचे ठसे\nअसे ठसे अभिमानाने मिरवलात\nनवा समाज - नवं जग घडवलात\nआणि सारे रस्तेच उखडले जाण्याच्या\nसंभ्रमाच्या या सैरभैर काळात\nआता खूप खूप दूरवर जाऊन उभारलात...\nपाना फुलांचे रंग उडाले\nएक उदास कळा पसरली आहे गावशिवारात\nआणि लोक विसरुच शकत नाहीत तुमचा झंझावात\nखूप काही एकाएकी वजा झाले आमच्या आयुष्यातून\nजे भरून निघणे अशक्य आहे आता कशातून...\nवैचारिक दुष्काळाच्या या कठीण काळात\nकार्यकर्त्यांना बजावून सांगत होता तुम्ही,\n'जोपर्यंत चळवळीची हत्यारं बोथट झाली नाहीत\nतोपर्यंत नामोहरम होण्याचे कारण नाही\nसंख्येनं नेहमीच आपण कमी असू\nम्हणून हताश होऊ नका बसू\nखचून तर अजिबात जाऊ नका\nतत्त्वनिष्ठेचं बीज प्राणपणाने जतन करा\nकधीतरी आभाळ येईलच भरून\nआणि जेव्हा पाऊस जाईल पडून\nतेव्हा बी पेरायला विसरु नका\nकष्टकऱ्यांची कधीही संपत नसते लढाई.'\nलोकचळवळींच्या यशाचे शास्त्र आणि शस्त्रं\nकृती आणि युक्तीतून करीत आलात विकसित\nशोषक शक्तींचा आज वाढला आहे जोर\nसामान्य माणसांच्या जीवाला घोर\nजात आणि धर्माच्या लोक उभे आहेत जाळात\nलोकांसाठी तुमचे दीपस्तंभासारखे कार्य\nतुमच्या माघारी आता तर ते खूपच अनिवार्य\nअस्वस्थतेच्या या महाकठीण काळात\nदीपस्तंभासारखे आमच्या समोरच असाल तुम्ही\nआणि पडत्या काळाला सावरु\nआमच्यासाठी संघर्षाचे पर्यायी नाव : एनडी\nखाचखळग्यांची, काट्याकुट्यांची तुमची खडतर वाट\nकिती अवघड चढणीचे हे जीवघेणे घाट\nसमोर दात विचकून उभा हा घनदाट काळोख\nदिसत तर काहीच नाही\nआणि वाट तर शोधायची आहे\nकष्टकऱ्यांच्या राज्याप्रत पोहोचायचे आहे\nआता उठवू सारे रान...\nमग, तुम्ही दिलेला उजेड घेऊनच चालावे लागेल\nसंकटांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल\nआम्ही ती तयारी ठेऊ\nएकमेकांचे हात हातात घेऊ\nठामपणे पाय रोवून उभे राहू\nतुम्ही दाखवलेल्या वाटेवरुनच चालत राहू\nलढत राहू - लढत राहू\nसंकटांचे डोंगर अथकपणे चढत राहू\nअगदी अथकपणे चढत राहू\nसमतेचे निशाण हाती घेऊ\nया काळ्याकभिन्न काळोखातही उजेडाचे दीप लावू ...\nकवी - एकनाथ पाटील\n( 'आरपार झुंजार' या आगामी दीर्घकवितासंग्रहातील\nअंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, फेब्रुवारी - मार्च २०२२\nजैविक पद्धतीने गाजर गवताचा असा करा नायनाट\nछत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग\nटीम इये मराठीचिये नगरी\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1967368", "date_download": "2022-07-03T12:36:18Z", "digest": "sha1:A7KSOGIRLOS5SA77WHFIFNOU5KBAQZLG", "length": 3125, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"चाफा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चाफा\" च्या ���िविध आवृत्यांमधील फरक\n२३:४४, १ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती\n४५ बाइट्स वगळले , ८ महिन्यांपूर्वी\n१९:४८, २ जुलै २०२० ची आवृत्ती (संपादन)\nज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा | योगदान)\n(→‎सोनचाफा: छायाचित्र जोडले. #WPWP)\n२३:४४, १ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nसोनचाफा हा चाफ्याचासोनचwkenrnn भारतीय प्रकार भारतात [[हिमालय|हिमालयापासून]] [[तामिळनाडू]] आणि [[सह्याद्री]]पासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपका (Michelia champaca) आहे. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. ''सुवर्णचंपक'' या नावानेही हे फूल ओळखले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6594", "date_download": "2022-07-03T11:08:59Z", "digest": "sha1:WR5R2X5JETZJNCJG7GPZXE4LNQEYIL6H", "length": 15741, "nlines": 114, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक व सर्वसाधारण सभा ऑफलाईनच घ्या | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome मराठी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक व सर्वसाधारण सभा ऑफलाईनच घ्या\nमहापौर व उपमहापौर पदाची निवडणूक व सर्वसाधारण सभा ऑफलाईनच घ्या\nॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी, राज्य सरकार आणि प्रशासन गोंधळलेले असल्याचाही आरोप\nनागपूर ब्यूरो : नागपूर महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर पदाची नियोजित ऑफलाईन निवडणूक रद्�� करून ती ऑनलाईन घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नागपूर शहरातील अनेक महत्वाच्या विषयावर या सभेमध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी 5 जानेवारी 2021 रोजी होणारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आणि सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीनेच घ्या, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.\nनागपूर महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीकरिता सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने न घेता ऑनलाईन घेणे व सर्वसाधारण सभा घ्यायचे टाळणे हे प्रशासन व राज्य सरकारची मिलीभगत असून जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन करीत असलेले सुडाचे राजकारण जनतेपुढे येऊ नये यासाठी राज्य सरकार ऑनलाईन सभांचा पायंडा पाडण्याचे कारस्थान करीत आहे.\nएकिकडे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पत्रान्वये जिल्हा नियोजन समितीची प्रत्यक्ष सभा 11 जानेवारी 2021 ला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सभा प्रत्यक्षरित्या घेण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेची सभा प्रत्यक्षरित्या घेण्यापासून थांबविण्याचे कारस्थान महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोपही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.\nराज्य सरकार ऑनलाईन सभांचा पायंडा पाडून नागरिकांच्या अनेक समस्या या सभागृहात येऊच नयेत यासाठी कारस्थान करीत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना जाब देण्याची प्रशासनाला गरजच पडू नये यासाठी, राज्य शासनाने हे थोतांड रचल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मनपाच्या सभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार होती. मात्र राज्य शासन व त्यात प्रशासन देखील संम्मीलीत असल्याने अर्थसंकल्प,अर्थसंकल्पाची अंमलबजावणी, राज्य सरकारचे अनुदान या विषयांवर आता चर्चा टाळली जाईल.\nराज्य शासनाकडून मनपाला दरवर्षी मिळणाया निधीला यावर्षी कात्री लावण्यात आली आहे. शहरातील कर्यादेश झालेली विकास कामेही थांबविण्यात आली आहेत. निधी अभावी रखडलेली विकास कामे शहरातील नागरिकांच्या जीवासाठी धोका ठरत आहेत. अशा सर्व विषयांवर सभागृहात उत्तर देण्याबाबत हे सरकार निव्वळ गोंधळलेलेच ना���ी तर घाबरलेलेही आहे. जनतेच्या आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणा-या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे ते टाळत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.\nकोव्हिड संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक उपाययोजना करून मनपाची सभा घेता आली असती. याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून, त्यांची मते घेऊन त्यानूसार सभा घेणे आवश्यक होते. परंतू राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची ही सभा देखिल आभासी सभा करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या राज्य सरकारने केले आहे, असाही आरोप भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.\nPrevious articleराष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महीला शिक्षण दिनाचे आयोजन\nNext articleUPSC Mains Exam | जानें- कितने दिनों तक चलेगी मेंस परीक्षा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठव��ा रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/hardik-patel-revealed-the-banana-majhe-vadil-mhanayche-ki-tu-chuchicha-pashat-gelas/", "date_download": "2022-07-03T12:11:11Z", "digest": "sha1:X4YBT7UJ2WRVFHPXL7F7ZUDWNYJHINCY", "length": 12395, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हार्दिक पटेलने केला खुलासा,’माझे वडील म्हणायचे की तू चुकीच्या पक्षात गेलास…’ – Dainik Prabhat", "raw_content": "\nहार्दिक पटेलने केला खुलासा,’माझे वडील म्हणायचे की तू चुकीच्या पक्षात गेलास…’\nनवी दिल्ली – हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. अशातच हार्दिक पटेल यांच्या राजकीय पक्षात प्रवेशाबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. हार्दिक यांनी आतापर्यंत तो कोणत्या पक्षात जाणार यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर सोमवारी हार्दिक यांच्याशी ‘टीव्ही माध्यमांनी’ संवाद साधला असता त्यांनी अनेक खुलासे केले.\nपत्रकरांनी हार्दिक यांना राजीनामा दिल्यानंतर कुटूंबाची आणि पत्नीची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’ माझा निर्णयावर माझी पत्नी आणि कुटुंब खूप आनंदी आहे. कारण माझ्या पत्नीचे कुटुंब भाजपच्या विचारधारेशी वर्षानुवर्षे जोडलेले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा माझ्या पत्नीचे कुटुंबीयही मला विचारायचे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश ला घेतला असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’ माझा निर्णयावर माझी पत्नी आणि कुटुंब खूप आनंदी आहे. कारण माझ्या पत्नीचे कुटुंब भाजपच्या विचारधारेशी वर्षानुवर्षे जोडलेले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा माझ्या पत्नीचे कुटुंबीयही मला विचारायचे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश ला घेतला तसेच, माझे वडील हयात असताना म्हणायचे की, हार्दिकने चुकीच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण आता राजीनाम्यानंतर कुटुंबात सर्वजण आनंदी आहेत.’\nदरम्यान, पुढे हार्दिक यांना भाजपामध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिक पटेल यांनी पुढील १० दिवसांत आपला निर्णय जाहीर करु, असेही सांगितले.\nतीन वर्षांत काँग्रेस सोडली\n2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने 12 मार्च 2019 रोजी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर अवघ्या 19 महिन्यांच्या प्रवासात हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. मात��र हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांडसमोर आपल्या मागण्या मांडत राहिला. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोपही हार्दिकने केला.\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\nतुम्हाला वाटेल तेव्हा हक्काने आदेश देत जा बघा, CM शिंदेनी हात जोडून कोणाला केली विनंती\n“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”\nबिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/pranab-mukherjee", "date_download": "2022-07-03T11:37:05Z", "digest": "sha1:JRC3WQTJHTR4WX3ROK4WO3SG6SDUDJWC", "length": 17005, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nतामिळनाडूत कामराज, आसाममध्ये गोगोई आणि बंगालमध्ये प्रणवदा; वाचा, काँग्रेस नेत्यांना भाजपने कसे केले हायजॅक\nतामिळनाडू निवडणुका 20211 year ago\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. (how did bjp hijack congress leaders in five states assembly election) ...\nरविवार विशेष : नेपाळला भारतात विलीन करण्यास नेहरूंचा नकार, प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्र्यातील महत्त्वाचे खुलासे\nया पुस्तकामध्ये त्यांनी अनेक बड्या राजकीय नेत्यांविषयी लिहलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही या पुस्तका���ध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ...\nकाँग्रेससाठी पक्षपातीपणा करायला तयार होते प्रणवदा\nमाजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेन्शिअल ईयर्स' या पुस्तकात अत्यंत महत्त्वाचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. (Narendra Modi earned and achieved' prime ministership) ...\n2014 ला काँग्रेसचं पानिपत कुणामुळे का झालं आत्मचरित्रात प्रणव मुखर्जींचा मोठा दावा\nताज्या बातम्या2 years ago\nपक्षातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून आधीच काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या आगामी पुस्तकातील दाव्याने खळबळ उडवून दिली ...\nPranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nताज्या बातम्या2 years ago\nभारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी अनंतात विलीन (President Pranab Mukherjee last rites at Lodhi crematorium) झाले. ...\nPranab Mukherjee | राज्यसभा सदस्य ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींची संपूर्ण राजकीय कारकीर्द\nताज्या बातम्या2 years ago\nभारत सरकारने 8 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. ...\nPranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन\nताज्या बातम्या2 years ago\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Former President Pranab Mukherjee passes away) ...\nPranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अद्याप व्हेंटिलेटरवर\nताज्या बातम्या2 years ago\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली (Former President Pranab Mukherjee on Ventilator ) नाही. ...\nPranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर\nताज्या बातम्या2 years ago\nलष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये प्रणव मुखर्जी यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. ...\nPranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण\nताज्या बातम्या2 years ago\nदेशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे (Pranab Mukherjee tested corona Positive). ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धन���भाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/tax-savings-scheme", "date_download": "2022-07-03T12:13:25Z", "digest": "sha1:NODDPPVLTYKCLM3HQWRIMAZFKMUL2LPQ", "length": 12051, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\n 31 मार्चच्या आत ‘ही’ कामे पूर्ण करा, टॅक्सवर अधिक सूट मिळवा\nआर्थिक वर्ष (Fiscal year) 2021-22 संपवून आर्थिक वर्ष 2022-23 सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही जर ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी2 mins ago\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी3 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी7 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nAmravati Umesh Kolhe Murder Case : 5 फूट रुंद, ७ फूट लांब जखमा, मेंदूच्या नसांनाही इजा, उमेश कोल्हेचा शवविच्छेदन अहवाल\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी2 mins ago\nGuru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येतोय ग्रहांचा विशेष योग; राशींनुसार ‘या’ गोष्टींचे दान केल्याने वाढेल सुख-समृद्धी\nVirat Kohli Fight Video : ‘काय करायचे ते मला सांगू नकोस..’, विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले\n ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा\nNagpur Murder : कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्या, काका-काकूसोबत संगनमत करुन जन्मदात्याला संपवले\nMonsoon : पाच दिवस पावसाचे.. जोरही वाढणार अन् सातत्यही राहणार, खरीप पिकांना मिळेल का संजीवनी..\nAarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही\nUmesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=360%3Acut-&id=250142%3A2012-09-14-17-12-38&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=363", "date_download": "2022-07-03T11:48:47Z", "digest": "sha1:SKT3PLZQUV6TWJTUCQSN44ZV5BR5WRPE", "length": 3477, "nlines": 3, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मराठी चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा", "raw_content": "मराठी चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा\nगेली १० वर्षांहून अधिक काळ मी हिंदी चित्रपट सृष्टीत वावरलो असलो तरी मातृभाषा असलेल्या मराठी चित्रपटाबद्दल माझा ओढा नेहमीच होता. कधी ना कधी आपण एखादा मराठी चित्रपट तयार करावा असे नेहमी वाटते होते पण त्याला ‘बालक पालक (बीपी) या चित्रपटाच्या निमित्ताने मूर्त स्वरुप आल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने सांगितले. बालक-पालक या चित्रपटाच्या फर्स्ट लूक निमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना रितेशने आपेल मराठी प्रेम जाहीर करतानाच यापुढेही आपला प्राधान्यक्रम त्यासाठी राहिल असे स्पष्ट केले. नटरंग, बालगंधर्व आशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले रवी जाधवा यांनी बालक-पालक या वेगळ्या विषयावरील चित्रपटाचेही दिग्दर्शन केल आहे. उत्तुंग ठाकूर याच्या निमित्ताने चित्रपट सृष्टीला एका नवीन निर्मात्याची ओळख होणार आहे. या चित्रपटामध्ये बालक आणि पालक यांच्यातील सुसंवाद तसेच लैंगिक विषयावर मनमोकळेपणाने चर्चा होणे किती गरजेचे आहे हे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट समाजातील सर्व पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असेल असा विश्वास यानिमित्ताने बोलताना रवी जाधव यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे चित्रपटामध्ये असणारे कलावंत हे नवीन असल््याने त्यांच्या कलागुणांनही यामाध्यामातून वाव मिळाला आहे. रितेश देशमुख यानेही या चित्रपटाच्या निर्मितीचा भार उचलला असल्याने मराठीमध्ये त्याचे पहिल्यांदा आगमन झाले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/performed-3182-pushups-set-guinness-world-record-the-athlete-was-suffering-from-an-incurable-disease-129953926.html", "date_download": "2022-07-03T10:54:13Z", "digest": "sha1:F7YJ2GR4MJ3DDPHR3UCP5TVSTCHQQYXP", "length": 4519, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "असाध्य आजाराने ग्रस्त होता खेळाडू, व्यायामाने वेदनांवर केली मात | Performed 3,182 pushups, set Guinness World Record The athlete was suffering from an incurable disease | Marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n3,182 पुशअप्स केले, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला:असाध्य आजाराने ग्रस्त होता खेळाडू, व्यायामाने वेदनांवर केली मात\nऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने आपल्���ा उपचार होऊ शकत नसलेल्या आजाराशी झुंज देत एका तासात 3,182 पुशअप्स करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आणि विजेतेपद पटकावले.\nगिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जाहीर केले की, अ‍ॅथलीट डॅनियल स्कालीने पुरुषांच्या गटात गेल्या वर्षीच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विजेत्या जराड यंगचा 100 हून अधिक पुश-अप करून विक्रम मोडला. हे त्याचे दुसरे गिनीज जेतेपद असल्याचा दावा डॅनियलने केला आहे. जराड यंगने गेल्या वर्षी एका तासात 3,054 पुश-अप केले होते.\nगिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, डॅनियल 12 वर्षांचा असताना त्याचा हात मोडला होता. यातून त्याला कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोम (CRPS) विकसित झाला, ज्यामुळे त्याला असह्य वेदना होत होत्या.\nहाताचे दुखणे इतके तीव्र होते की हाताला थोडासाही स्पर्श, हालचाल, वारा किंवा पाण्याचा त्रास होत होतो. हाताच्या दुखण्यामुळे डॅनियलला अनेक महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले, पण या असह्य वेदनांवर उपचार करण्याचा मार्ग त्याने व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून शोधला.\nइंग्लंड 238 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF/", "date_download": "2022-07-03T11:04:12Z", "digest": "sha1:CBKSMI6XMN5OC56G72NAN5USEUVZPFAR", "length": 3342, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "शिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते? | heydeva.com", "raw_content": "\nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते \nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nशिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.\nContinue Reading शिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/hya-rashina-milel-dhan-sampati/", "date_download": "2022-07-03T10:59:59Z", "digest": "sha1:ARAH2YLY7N6NVYGBJHSNVBY3VJTJEHOK", "length": 16318, "nlines": 50, "source_domain": "live65media.com", "title": "9 ऑक्टोबर : ह्या 6 राशींना मिळेल धन संपत्ती, तुमच्या राशीचे काय आहे भाग्य वाचा सविस्तर - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/समाचार/9 ऑक्टोबर : ह्या 6 राशींना मिळेल धन संपत्ती, तुमच्या राशीचे काय आहे भाग्य वाचा सविस्तर\n9 ऑक्टोबर : ह्या 6 राशींना मिळेल धन संपत्ती, तुमच्या राशीचे काय आहे भाग्य वाचा सविस्तर\nमेष : दिवस सामान्य असेल. अचानक जवळचा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. जेणेकरून घरात आनंद कायम राहील. या राशीच्या बांधकाम व्यावसायिकांना फायदा होईल तसेच नवीन कराराची सुविधा मिळू शकेल. आधीच बनवलेल्या सर्व योजना पूर्ण होतील. तुम्हाला कुटूंबा कडून एक आश्चर्य मिळेल. विद्यार्थी त्यांच्या करियर संबंधी त्यांच्या गुरु कडून मार्गदर्शकाचा सल्ला मिळवू शकतात. हा काळ शिक्षकांसाठी पदोन्नतीचा ठरू शकतो. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन केली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील.\nवृषभ : आपली सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने अभिनंदन करण्यासाठी लोकांचे आगमन होईल. एखादा जुना मित्र घरी भेटायला येऊ शकतो, जो तुमच्या वैयक्तिक अडचणी दूर करण्यास मदत करू शकते. यापूर्वी एखाद्या नातेवाईकांशी वाद झाला असेल तर संबंध सुधारण्यासाठी काळ चांगला आहे. शत्रू तुमच्या पासून दूर राहतील. आपण घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात देखील जाऊ शकता. जास्त पैसे जवळ ठेवा खर्च वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली हो��ल.\nमिथुन : बऱ्याच दिवसांपासून आपल्या प्रगतीत असलेले अडथळे दूर होतील आणि आपली प्रगती होईल. कुटुंबात आनंद व शांततेचे वातावरण राहील. आपण आपल्या जोडीदारास कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. मुलांच्या यशाने तुम्हाला अभिमान वाटेल. अज्ञात कोणावरही विश्वास ठेवू नका. आपले आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले होईल. लव्हमेटसाठी दिवस सामान्य राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबातल्या लोकांशी बोलल्यानंतर घराच्या सर्व अडचणी दूर होतील.\nकर्क : आपल्यासाठी काळ अनुकूल राहील. ऑफिसमध्ये काही मोठ्या कामाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडू शकते. जर आपण सर्व आव्हानांना दृढ पणे लढा देत राहिलो तर यशही अनुभवायला मिळेल. ह्या राशीचे लोक जोडीदारासह घरी चित्रपट पाहण्याची योजना बनवू शकतात. ज्यामुळे या दोघांची गोडी वाढेल. आपल्या क्षमतेने काम सहजपणे पूर्ण करू शकतील. काम वाढल्याने फायदे लक्षणीय वाढतील. आरोग्याशी संबंधित समस्या सुटतील.\nसिंह : आपण जे काम पूर्ण करू इच्छिता ते सहजपणे पूर्ण होईल. आपले स्वस्थ ठीक असेल. कामे करताना कोणतीही गडबड टाळा. आरोग्यासाठी काही छोट्या समस्या असू शकतात. आपल्याला व्यवसायाच्या संबंधात प्रवास करावा लागू शकतो. आपण मुलांसह उद्यानात फिरायला जाऊ शकता. आपण मित्रांच्या मदतीने एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्याचा आपल्याला दुप्पट फायदा होईल. मुलांच्या प्राप्तीमुळे घरी आनंदाचे वातावरण असेल.\nकन्या : तुमच्या बरोबर भाग्य राहील. आपण बरेच दिवस काम पूर्ण करण्याचा विचार करीत असलेले काम कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होईल. दुसऱ्याच्या कामात मत देण्याचे टाळा. इतरांशी बोलताना योग्य भाषा वापरा. जर तुम्हाला जमीन विकायची असेल तर त्यापासून तुम्हाला मोठा फायदा होईल. सोशल नेटवर्किंगशी संबंधित या राशीच्या लोकांसाठी काळ चांगला आहे. व्यवसायाशी संबंधित प्रवास देखील करावा लागू शकतो.\nतुला : आपला काळ आनंदाने भरलेला असेल. कौटुंबिक नात्यात मधुरता येईल. हँग आउट करण्याची योजना देखील बनविली जाऊ शकते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांबद्दलचा आदर वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. पालक आपल्या मुलांसमवेत वेळ व्यतीत करतील. तुम्हाला आरोग्या बाबत सावध राहावे लागेल. लव्हमेट एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये लंचची योजना बनवू शकते.\nवृश्चिक : आपले मन उपासनेत अधिक व्���स्त असेल. आपण पालकांसह मंदिरात जाण्याची योजना करू शकता. बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी मिळवून देऊ शकेल. विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम दिवस असेल. तुम्हाला अभ्यास आणि लेखनात नक्कीच यश मिळेल.\nधनु : विद्यार्थ्यांसाठी एक चांगला दिवस असेल. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळण्याची खात्री आहे. बेरोजगारांनाही रोजगार मिळू शकेल. आई वडिलां सोबत खरेदीला जाऊ शकतो. घराचे वातावरण आनंददायी राहील. आपल्या व्यवसायाला चांगला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यामुळे पुरस्कार मिळू शकतो. आरोग्यास तंदुरुस्त ठेवण्यासाठी मसालेदार खाण्यापासून दूर रहा. कर्मचाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. कोणत्याही कार्यालयीन कामात येणारे अडथळे संपतील. व्यवसायात येणारे सर्व त्रास दूर होतील.\nमकर : तुमच्यासाठी चांगला काळ असेल. कायदा क्षेत्रातील विद्यार्थी आपल्या वेळेचा योग्य उपयोग करतील. महाविद्यालयातील प्रकल्प ज्येष्ठांच्या मदतीने पूर्ण करा अन्यथा कदाचित तुम्हाला शिक्षकांच्या रागाला तोंड द्यावे लागेल. पालकांनी मुलांच्या जेवणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विवाहित लोकांनी आपल्या जोडीदारास ते पूर्ण करू शकत नाहीत असे कोणतेही वचन देऊ नये, हे आपल्या दोघांमधील संबंध खराब करू शकते.\nकुंभ : घरातील सर्व सदस्यांची कौटुंबिक कामे पार पाडण्यात मदत मिळेल. आपला वेळ कुटुंबासमवेत जास्त जाईल, तसेच आपण कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकता. असे केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. एखाद्या मित्राबरोबर वैयक्तिक समस्या सामायिक केल्याने मनाचे ओझे कमी होईल. घरात शांतता आणि आनंद असेल.\nमीन : आपला खूप चांगला काळ राहील. रस्त्यावर चालत असताना सतर्क रहा. ह्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला काळ आहे, त्यांच्या अभ्यासा समोरील अडथळे दूर होतील. जर तुम्ही परीणामांची चिंता न करता कठोर परिश्रम केले तर तुम्हाला यश मिळेल. समाजात तुम्हाला पूर्वी झालेल्या कोणत्याही सामाजिक कार्याबद्दल आदर मिळू शकेल. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास आराम मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ठीक होईल.\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T11:41:02Z", "digest": "sha1:FDSUWCERCUTKJESDFXN6BUX7HKKHOYLF", "length": 12701, "nlines": 148, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Desh ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन\nज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन\nनवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कमाल खान यांच्या निधनाच्या वृत्ताने पत्रकारिता विश्वात शोककळा पसरली आहे.\nकमल यांच्या निधनाबद्दल सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि संपूर्ण प्रसारमाध्यमांनी दु:ख व्यक्त केले आहे. कमाल खान त्यांच्या मीडिया रिपोर्टिंगसाठी नेहमीच लक्षात राहतील. कमाल खान एनडीटीव्हीमध्ये काम करायचे.\nPrevious articleमहापालिकेकडून दुर्धर आजारग्रस्तांना 5 ऐवजी 15 हजारांचे अर्थसहाय्य\nNext articleजेवणाचे एवढे बिल का लावले म्हणत हॉटेल मॅनेजरला मारहाण….\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nएकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे...\nआत्मनिर्भर भारतासाठी “उडान” उपक्रम प्रोत्साहनात्मक ठरेल\nमहाराष्ट्रानंतर झारखंड आणि राजस्थान ही बिगर-भाजप राज्ये टार्गेट\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kia-carnival", "date_download": "2022-07-03T11:21:20Z", "digest": "sha1:JKNCOCDIJI4JK7PTNHB2B7Q7SCCA57HW", "length": 12244, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nभारतात दाखल होणार 7 – सीटर MPVs नवीन कार, इनोव्हा क्रिस्टा पासून नवीन किया कार्निवल पर्यंत कोणत्या कार होणार लॉंच\nनवीन वर्षात Kia च्या ग्राहकांना झटका, कारच्या किंमतीत 54,000 रुपयांची वाढ\nदक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेतील आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीत बदल केला आहे. कंपनीने आपल्या एसयूव्ही, सोनेट, सेल्टॉस आणि प्रीमियम एमपीव्ही मॉडेल ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांच�� हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदाद��� मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\nMadhya Pradesh : जमिनीच्या वादाने केलं बाद, महिलेला थेट डिझेल टाकून पेटवलं, मध्य प्रदेशातील अमानुष प्रकरणातचं नेमकं रहस्य काय\nCM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा\nBanana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/list-of-top-10-billionaires-adani-ambani-continues-to-dominate-the-economy/", "date_download": "2022-07-03T11:12:06Z", "digest": "sha1:OR7LEUHINMO2MH77OINOCWG2627R7UES", "length": 7995, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "Adani - Ambani continues to dominate the economy! Find out who is leading । अदानी अंबानींमध्ये आर्थिक वरचढ सुरूच! घ्या जाणून कोण ठरत आहे अग्रेसर । List of top 10 billionaires", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या List of top 10 Billionaire : अदानी – अंबानींमध्ये आर्थिक वरचढ सुरूच\nList of top 10 Billionaire : अदानी – अंबानींमध्ये आर्थिक वरचढ सुरूच घ्या जाणून कोण ठरत आहे अग्रेसर…\nList of top 10 Billionaire : जगभरातील श्रीमंत व्यक्तींची नावे जाणून घेण्यासाठी व त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली किंवा किती कमी झाली हे जाणून घेण्यास प्रत्येक हौशी माणूस उत्सुक असतो.\nआज आम्ही या हौशी माणसांसाठी जगभरातील टॉप टेन बिलिनियरमध्ये दोन भारतीय कसा डंका वाजवत आहेत ते जाणून घेऊ. जगातील अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत भारतातील केवळ दोन उद्योगपतींचा समावेश आहे.\nएक मुकेश अंबानी आणि दुसरे गौतम अदानी. मुकेश अंबानींकडून आशियातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाचा मुकुट हिसकावून घेणारे गौतम अदानी फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोन्हींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत, तर मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत 9व्या वरून 7व्या स्थानावर आहेत आणि ब्लूमबर्गच्या यादीत ते 8व्या स्थानावर आहेत.\nवर्षभराच्या कमाईत अदानी नंबर वन अब्जाधीश आहे जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनण्यासोबतच त्याने यावर्षी कमाईच्या बाबतीतही अव्वल स्थान पटकावले आहे.\nअशा प्रकारे त्यांची संपत्ती इतर उद्योगपतींपेक्षा जास्त वाढली आहे. फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार बुधवारी सकाळपर्यंत, अदानीची एकूण संपत्ती $105.8 अब्ज आहे.\nतर अंबानींची $97.6 अब्ज. अदानी यांची संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्यापेक्षा सुमारे $92 अब्ज कमी आहे.\nआम्ही तुम्हाला सांगतो की टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक मस्क यांची एकूण संपत्ती $198.7 अब्ज आहे.\nअदानींनी यावर्षी मुकेश अंबानींपेक्षा 20 बिलियन डॉलर अधिक कमावले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी या वर्षातील कमाईत नंबर वन अब्जाधीश आहेत.\nया वर्षात आतापर्यंत त्यांनी 25.7 अब्ज डॉलर्सची संपत्ती वाढवली आहे. त्याच वेळी, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या कालावधीत केवळ 5.59 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे\n ह्या जबरदस्त शेअरबाबत एकदा घ्या जाणून…\nNext articleBusiness Idea : हा व्यवसाय करा अन् तिप्पट नफा मिळवा; जाणून घ्या अधिक माहिती\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/start-your-own-business-with-these-5-business-ideas/", "date_download": "2022-07-03T11:04:15Z", "digest": "sha1:5LVQPQ7MMYC5JO63X7H4I4KP63ZGL4FU", "length": 11294, "nlines": 97, "source_domain": "mhlive24.com", "title": "Start Your Own Business With These 5 Business Ideas Banal lakhpati at low cost । ह्या 5 बिझनेस आयडिया घेऊन सुरु करा आपला स्वतःचा व्यवसाय कमी खर्चात बनाल लखपती । Business Idea", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Business Idea : ह्या 5 बिझनेस आयडिया घेऊन सुरु करा आपला स्वतःचा...\nBusiness Idea : ह्या 5 बिझनेस आयडिया घेऊन सुरु करा आपला स्वतःचा व्यवसाय; कमी खर्चात बनाल लखपती\nBusiness Idea : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात.\nआज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत. वास्तविक व्यवसाय सुरू करणे म्हणजे तुमची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासारखे आहे.\nपरंतु महत्त्वाकांक्षी लोक अनेकदा संघर्ष करतात आणि गुंतवणूक करतात आणि त्यांची कल्पना यशस्वी करून यशस्वी व्यवसाय सुरू करतात.\nतुमच्या मनात अनेक कल्पना असू शकतात, परंतु काहीवेळा या कल्पनांमधून योग्य कल्पना निवडणे आणि त्या पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करणे कठीण अ���ते.\nम्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 5 सोप्या आणि कमी किमतीच्या व्यवसायांची माहिती घेऊन आलो आहोत. कोणीही, कुठेही आणि कधीही ते सुरू करू शकतो.\nकॉटन बड ग्राहकांचा वाढता दरडोई खर्च, स्वच्छतेबाबत वाढती जागरुकता, वाढती लोकसंख्या इत्यादींमुळे कापसाच्या गाठींचा बाजार चालतो.\nयामध्ये कच्चा माल ऑटोमेटेड कॉटन बड मेकिंग मशिनमध्ये जातो, ज्यामध्ये अनेक उत्पादने पॅकही करतात. उद्योजकाच्या उत्पादनाच्या गरजेनुसार विविध प्रकारची मशीन्स उपलब्ध आहेत. या कामासाठी तुम्हाला 20-40 हजार रुपये लागतील.\nखोबरेल तेल आजकाल लोक नैसर्गिक उत्पादनांच्या वापराबद्दल जागरूक झाले आहेत. जेव्हा आरोग्य आणि सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा बरेच लोक दर्जेदार उत्पादनांसाठी जास्त पैसे देण्यास मागेपुढे पाहत नाहीत.\nम्हणून, खोबरेल तेल युनिट सुरू करणे ही एक चांगली व्यवसाय कल्पना असू शकते. या कमी किमतीच्या व्यवसाय कल्पनेसाठी सुमारे 1 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे ज्यात मशिनरी सेटअप समाविष्ट आहे.\nशूलेस पादत्राणे उत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताद्वारे उत्पादित शूज क्रीडा, औपचारिक, प्रासंगिक आणि इतर श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात.\nसामान्य विणलेली लेस सामान्यत: कापूस, पॉलिस्टर, नायलॉन, पॉलीप्रॉपिलीन इत्यादीपासून बनलेली असते आणि अॅगेट प्लास्टिकची बनलेली असते. तुम्हाला कोणत्या प्रकारची मशिनरी बसवायची आहे त्यानुसार तुम्ही सुमारे 25,000 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीने हा व्यवसाय सुरू करू शकता.\nआईस क्रीम कोन आईस्क्रीम सर्वांनाच आवडते. हे सर्वात लोकप्रिय मिष्टान्नांपैकी एक आहे. आईस्क्रीमच्या वाढत्या वापरामुळे आईस्क्रीम कोनची मागणी वाढली आहे. म्हणून, जर तुम्हाला लहान सुरुवात करायची असेल, तर ही कल्पना फायदेशीर व्यवसाय पर्याय असू शकते.\nतुम्ही जवळपास 1 लाख ते 1.5 लाख रुपये गुंतवून छोट्या जागेत आईस्क्रीम कोन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करू शकता. तथापि, जर तुम्हाला उच्च क्षमतेच्या मशिनरीसह मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल, तर गुंतवणूकीचा खर्च थोडा जास्त होतो.\nहाताने बनवलेले चॉकलेट चॉकलेटच्या वापराचा विचार केला तर भारत या यादीत अव्वल आहे. गोड किंवा कडू, चॉकलेट मूड लिफ्टर आणि स्ट्रेस बस्टर आहे. 2015 ते 2016 दरम्यान भारतातील किरकोळ बाजारात चॉकलेट कन्फेक्शनरी विक्रीत 13% वाढ झाली आहे.\nत्यामुळे, जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कल्पना नसेल, तर चॉकलेट बनवणे हा एक आकर्षक पर्याय असू शकतो. प्रारंभ करण्यासाठी आपल्याला उत्पादन लाइन विकसित करणे आवश्यक आहे. कच्चा माल आणि पॅकेजिंग खरेदी करण्यासाठी 40,000 ते 50,000 रुपयांचे भांडवल लागेल.\nPrevious articleHome Loan : जर होमलोन घेतलं असेल किंवा घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा…\nNext articleBajaj Platina : 60 हजारांत मिळणारी बजाज प्लॅटिना खरेदी करा फक्त 14 हजारात; कसं ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-07-03T10:46:37Z", "digest": "sha1:R3Y3XGA2PSOX5EN5ARGDU22YIFK5Y7DE", "length": 6151, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोरेगांव विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nकोरेगांव विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nशशिकांत जयंतराव शिंदे राष्ट्रवादी ८०३७३\nBAGAL SADASHIV SAHEBRAO राष्ट्रवादी सेना ४९५\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कोरेगांव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसातारा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-07-03T12:52:12Z", "digest": "sha1:OOJWPFNUBYGMNF56LBKNC3PJ6JSKCAH4", "length": 6025, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या ठिकाणी मराठी भाषेतील साहित्य, साहित्यिक, साहित्य संमेलने आणि इतर माहिती नोंदवा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०२० रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%85/", "date_download": "2022-07-03T11:17:58Z", "digest": "sha1:RAC3STMA7MQII6QHBCAZZFW6AQ4G5EXB", "length": 4518, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "१३.०१.२०२० छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n१३.०१.२०२० छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n१३.०१.२०२० छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट\n१३.०१.२०२० छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-djs-keep-the-volume-low/", "date_download": "2022-07-03T12:16:05Z", "digest": "sha1:IJVICA74VRZYBQGLVTPATV7IVN4SLIIS", "length": 13241, "nlines": 223, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा… – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…\nहवेली पोलिसांचा सूचनापत्रकाद्वारे इशारा; विनापरवानगी वाजविणाऱ्यांवर होणार कारवाई\nखडकवासला (विशाल भालेराव) – खडकवासला, सिंहगड रस्ता परिसरातील हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल, फार्महाऊसवरील विविध कार्यक्रमांत तीव्र क्षमतेच्या तसेच विनापरवानगी “डिजे’समोर थिरकणे आता महागात पडणार आहे, याबाबत हवेली पोलिसांनी सूचनापत्रक काढले असून कडक कारवाईचा इशारा दिल्याने डिजे वाल्यांना आवाज कमीच… ठेवावा लागणार आहे.\nभोंग्याचे प्रकरण सध्या तापलेले असताना वाढत्या आवाजामुळे डिजेबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे गेल्या आहेत. यावर तातडीने कार्यवाही म्हणून पोलिसांनी सूचनापत्रक काढले असून 40 डेसिबलपेक्षा कमी आवाज ठेवण्याची सूचना केली आहे. सध्या, “डीजे’वाले 70 किंवा त्याहीपेक्षा अधिक डेसिबलने गाणी वाजवत आहेत. याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानेच तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हवेली पोलिसांनी सूचनापत्रक काढल्याने ध्वनिप्रदूषण रोखण्यासह लहान मुले व वृद्धांना दिलासा मिळणार आहे.\nलग्नकार्यात कानठळ्या बसविणाऱ्या डीजेसमोर नाचणाऱ्यांपैकी दोन युवकांची शुद्ध हरपल्याची घटना धनकवडी गावठाण येथे घडली होती. या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना एक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. तर त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यास 12 तास लागल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. सिंहगड परिसरात डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याच्या घटना घडल्या आहेत.\nतीव्र आवाजात डीजे वाजवणे चुकीचे�� आहे. दोन गाण्यानंतर 15 ते 20 मिनिटांची विश्रांती घेणे गरजेचे असताना मोठ्या आवाजाचा मारा सलग होत असल्याने कान तसेच मेंदूतील नसांना इजा होऊ शकते.\n– डॉ. संगीता तिवारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ)\nडीजे लावलेले निदर्शनास आले तर संबंधित हॉटेल, फार्महाऊस मालक आणि डीजे मालकांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत. नागरिकांनी पोलीस परवानगी घेऊनच डीजेचा मर्यादेत वापर करावा.\n– तेगबीरसिंह संधु, प्रभारी सनदी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे\nरिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली\nतब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक\n‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही\nप्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_84.html", "date_download": "2022-07-03T12:33:57Z", "digest": "sha1:JI6NEPWIBNCNW2ZAWPD4MFZ5OF7TDXNL", "length": 5522, "nlines": 101, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील !", "raw_content": "\nमुख्यपृष्ठराज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील \nराज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील \nLokneta News एप्रिल ०५, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई : . ���ाज्यााचे गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील असतील. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्राच्या गृहविभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. १९९० ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर सात वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, म्हणून आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे.\nअनिल देशमुख यांनी सकाळी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या गृह मंत्री पदासाठी अजित दादा पवार , जयंत पाटील आदिची नावे स्पर्धेत होते . तथापि दिलीप वळसे पाटील यांची राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड करण्यात येईल, असा सकाळ पासूनच्या घडमोडी वर अंदाज वर्तविला जात होता , या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. दिलीप वळसे पाटील यापूर्वी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते, दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक मानले जातात.\nशंभर कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांच्याकडून झाला, यानंतर परमबीर सिंह हे कोर्टात गेले आणि हायकोर्टाने जेव्हा अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले, तेव्हा अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.त्यामुळे आता या पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/108494-movies-rejected-by-hrithik-roshan-information-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:04:06Z", "digest": "sha1:ELLGJMVLD7N5D6FRVVASVGJTOJK2543Y", "length": 12324, "nlines": 72, "source_domain": "www.mensxp.com", "title": "हृतिक रोशनने नाकारलेले पाच ब्लॉकबस्टर सिनेमे माहितीयत का? | Movies Rejected By Hrithik Roshan Information In Marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससे��्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nहृतिक रोशनने नाकारलेले पाच ब्लॉकबस्टर सिनेमे माहितीयत का\n· 3 मिनिटांमध्ये वाचा\nहृतिक रोशनने नाकारलेले पाच ब्लॉकबस्टर सिनेमे माहितीयत का\nबॉलिवूडमध्ये असे अनेक ब्लॉकबस्टर हिट सिनेमे आहेत, जे पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की, हे सिनेमे त्या त्या अभिनेत्यांना अनुसरुनच तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटांमधील भूमिका ते अभिनेते इतके जिवंत करतात, की आपल्याला असा भास होतोच होतो. विशेषत: प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि हिट ठरलेल्या सिनेमांबाबत असं होतंच होतं.\nहृतिक रोशन हा आघाडीचा कलाकार आहे. हृतिकनेही अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत, ज्या पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की ही भूमिका करावी, ती हृतिकनेच... मात्र, हृतिकनेही अशा काही भूमिका नाकारल्या आहेत, ज्या त्याला ऑफर करण्यात आल्या होत्या. अर्थात, त्याने या भूमिका काही ठोस कारणास्तव नाकारल्याही असतील. मात्र, ज्या भूमिका त्याने नाकारल्या आहेत, ते चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. हे चित्रपट नाकारल्यावर हृतिकला नक्कीच पश्चात्ताप झाला असेल, एवढं नक्की... आपण आता असे पाच सिनेमे पाहणार आहोत, जे हृतिकने नाकारले होते आणि जे नंतर हिट ठरले.\nहृतिक रोशनने जोधा अकबर चित्रपटासाठी आशुतोष गोवारीकरसोबत काम केलं आहे. मात्र, असं असलं तरी त्याआधी गोवारीकरांचाच स्वदेस हा चित्रपट हृतिकने नाकारला होता. होय. शाहरुख खानच्या आधी ही भूमिका हृतिकला ऑफर करण्यात आली होती. TOI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याबाबतची माहिती देताना सांगितलं होतं की, मी आधी आषुतोषच्या स्वदेस चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली होती. मात्र, मी तो चित्रपट त्याच्या दृष्टीकोनातून पाहू शकलो नाही. म्हणूनच मला असं वाटलं की, मी हा चित्रपट करण्यासाठी योग्य नाहीये. मी आशुतोषला काय हवंय, ते देऊ शकेन की नाही, याबाबत साशंक होतो. मात्र, स्वदेस हा माझा सर्वांत आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. तर आशुतोष नक्कीच आवडत्या निर्मात्यांपैकी एक आहे.\nराकेश ओम प्रकाश मेहरा यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की रंग दे बसंती या चित्रपटामध्ये भूमिका करण्यासाठी आमीर खानने हृतिककडे विचारणा केली होती. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आमीर हृतिकला गळ घालत होता. या चित्रपटातील करणची भूमिका हृतिकला देण्यात येणार होती. जी नंतर साऊथ स्टार सिद्धार्थने साकारली आहे.\nअसं म्हणतात की, मैं हूं ना या लोकप्रिय चित्रपटातील लक्ष्मणची भूमिका आधी हृतिक रोशनला देण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली. त्यानंतर या चित्रपटामध्ये ती भूमिका झायेद खानने साकारली होती. या भूमिकेमध्ये हृतिकला फारसा दम वाटला नाही. जर या चित्रपटामध्ये हृतिकने भूमिका साकारली असती तर कदाचित हा चित्रपट फार वेगळा झाला असता.\nफरहानने मोकळेपणानं सांगितलं होतं की, त्याला DCHच्या कास्टिंगवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. कारण, या चित्रपटासाठी बऱ्याच लोकांनी नकार दिला होता. एक तर हा चित्रपट त्याच्या काळाच्या पुढे होता आणि तो अजूनही सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. फरहानने खुलासा केला होता की, या चित्रपटामध्ये हृतिकला समीरची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी शेवटी सैफ अली खानने साकारली आहे.\nआता तुम्हाला वाटेल की या चित्रपटाची कास्टिंग अचूक होती आणि राणी आणि अभिषेकने जे काम केलं एकदम भूमिकेला साजेसं असंच होतं आणि ते इतर कुणीही करु शकलं नसतं. मात्र, IMDB च्या म्हणण्यानुसार, हृतिकचा यशराज फिल्म्ससोबतचा 'मुझसे दोस्ती करोगे' हा चित्रपट पडला होता. मात्र, त्याने त्यानंतर ऑफर करण्यात आलेला हा सिनेमाही नाकारला. पण, याच चित्रपटासाठी अभिषेकला नंतर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’चे नामांकन मिळाले होते.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/sports/cricket/108230-ipl-playoffs-rules-2022-super-over-to-decide-winners-in-case-of-rain-intervention-reserve-day-for-ipl-final-information-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T10:52:19Z", "digest": "sha1:FX7PMDXFNSAHBPYCWLRAAFQMO2WIENMS", "length": 11854, "nlines": 80, "source_domain": "www.mensxp.com", "title": "...तर सामना टाय न होताही रंगणार सुपर ओव्हरचा थरार! IPL Playoffs Rules 2022 Super Over to decide winners in case of rain intervention reserve day for IPL FINAL Information In Marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिले��नशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\n...तर सामना टाय न होताही रंगणार सुपर ओव्हरचा थरार\n· 5 मिनिटांमध्ये वाचा\n...तर सामना टाय न होताही रंगणार सुपर ओव्हरचा थरार\nइंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) पहिल्या क्वालिफायर लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT Vs RR) यांच्यातील सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय (Kolkata Weather Forecast) आला तर फायनल कोण गाठणार असा प्रश्न निर्माण होईल. जाणून घेऊयात काय आहे यासंदर्भातील नवा नियम...\nजर क्वॉलिफायर लढतीत एकही बॉलचा खेळ झाला नाही तर\nप्ले ऑफमधील नवे नियम\nप्ले ऑफमधील चार संघातील जेतेपदाचा प्रबळ दावेदार कोण\nRCB काटावर पास होऊन आलेला संघ\nजर क्वॉलिफायर लढतीत एकही बॉलचा खेळ झाला नाही तर...\nक्वालिफायर-1 मध्ये एकही बॉल फेकला गेला नाही तर गुजरात टायटन्सला फायदा होईल. सध्याच्या घडीला ते गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. त्यामुळे साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर ते थेट फायनल गाठतील. दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स संघाला क्वालिफायर 2 खेळावी लागेल.\nपावसामुळे पूर्ण खेळावर परिणाम झाला नाही. तर निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकही सुपर ओव्हर पाहायला मिळालेली नाही. पावसाचा व्यत्यय आला तर सामना टाय न होता देखील निकाल लावण्यासाठी प्रत्येक संघाला एक-एक ओव्हर टाकायला लावून विजेता ठरवण्याचा नियम पहिल्यांदाच अंमलात आणण्यात येईल.\nप्ले ऑफमधील नवे नियम\nपावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेत सामना सुरु झाला नाही तर प्रत्येक संघाला पाच-पाच ओव्हर खेळवण्यात येतील. यामध्ये खेळात 10 मिनिटांचा ब्रेक असेल.\nजर पाच षटकांचाही खेळ होऊ शकत नसेल तर सुपर ओव्हरचा पर्याय असेल. पाऊस किंवा अन्य कोणत्याही व्यत्ययामुळे सामना नियोजित वेळेत होऊ शकला नाही तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजेता ठरवण्यात येईल.\nसुपर ओव्हरही शक्य नसेल तर ज्याने स्पर्धेत अव्वल कामगिरी केलीये तो विजेता ठरेल.\nनरेंद्र मोदी स्टेडियवर 29 मे ला फायनल नियोजित आहे. यासाठी 30 मे हा राखीव दिवस आहे. हा सामना रात्री 8 वाजता खेळवण्यात येईल.\nप्ले ऑफमधील चार संघातील जेतेपदाचा प्रबळ ��ावेदार कोण\nयंदाच्या हंगामात दोन नव्या संघासह दोन जुन्यासंघांनी प्ले ऑफ गाठली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने सुरुवातीपासून दमदार कामगिरी करुन जेतेपदाची दावेदारी भक्कम केलीये. पदार्पणात ट्रॉफी उंचवाण्याची त्यांना संधी आहे. प्ले ऑफमध्ये ते कसा खेळ करतात यावर सर्व अवलंबून असेल.\nRCB काटावर पास होऊन आलेला संघ\nचार पैकी तीन संघांनी दिमाखदार तोऱ्यात प्ले ऑफ गाठली आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ पुन्हा एकदा दुसऱ्याच्या कृपेनं पात्र ठरला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये एन्ट्री मिळाली. याचा अर्थ ते काटावर पास झालेले आहेत. याआधी त्यांनी दोनवेळा फायनलही खेळलीये. पण ते यशस्वी ठरलेले नाहीत. यावेळी संघात महत्त्वाचा बदल दिसतोय तो कॅप्टन्सीतला. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ ड्युप्लेसी या संघाचे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाला यश मिळणार का हा देखील एक चर्चेचा विषय आहे. एलिमिनेटरच्या लढतीपूर्वी विराट कोहली लयीत दिसला. फाफ ड्युप्लेसीमध्ये मोठी खेळी करण्याची ताकद आहे. याशिवाय मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक एकहाती सामन्याला कलाटणी देऊ शकतात. ही चार चौघ खेळली आणि बॉलिंगमध्ये एकटा हसरंगा चालला तर त्यांच मोठ स्वप्न साकार होऊ शकतं.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/kcr-vs-narendra-modi-how-kcr-giving-compitition-to-bjp-establishment-of-nation-party-bhartiy-rashtra-samiti/", "date_download": "2022-07-03T11:07:13Z", "digest": "sha1:IU7VALVWVSURS2NPUKAGDAMUZSBATKKJ", "length": 32157, "nlines": 135, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भावी पंतप्रधान : KCR राष्ट्रीय पातळीवर 'नवा भारत पक्ष' काढत आहेत, अशी असेल स्ट्रेटेजी", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nभावी पंतप्रधान : KCR राष्ट्रीय पातळीवर ‘नवा भारत पक्ष’ काढत आहेत, अशी असेल स्ट्रेटेजी\nतेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर हे नवीन राष्ट्रीय पक्ष उभारणार आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. १० जूनला राज्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी केसीआर यांनी चर्चा केली होती. त्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला ज्याला पक्षाच्या नेत्यांनी संमती दर्शवल्याचं सांगितलं जातंय.\nयानंतर आता पुढचं पाऊल घेत टीआरएस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत १९ जून रोजी यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जर सर्व काही ठीक राहीलं तर या महिन्याच्या अखेरीस केसीआर राष्ट्रीय पक्षाची घोषणा करतील, असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.\nया नवीन पक्षाचं नाव ‘भारतीय राष्ट्र समिती’ किंवा ‘नवा भारत पक्ष’ यापैकी असेल, अशी माहिती मिळतिये.\n२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेत्यांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येतंय. म्हणजे मोदींना आव्हान देण्यासाठी केसीआर त्यांची ताकत एकवटत असल्याचं बोललं जातंय.\nमग प्रश्न पडतोय, केसीआर यांना ही गरज का पडली\nकेसीआर यांचा मोदी सरकारकडून सतत झालेला अपेक्षाभंग, त्यांच्याकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष आणि त्यातून ‘आपले मुद्दे आपल्यालाच निकाली लावावे लागतील’ या भावनेतून केसीआर यांची वाढत गेलेली राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची महत्वकांक्षा.\n२०१४ मोदी सरकार केंद्रात स्थापन झालं. त्याचवर्षी तेलंगणा विधानसभेच्या ११९ पैकी ६३ मिळवत केसीआर यांनी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नव्याने स्थापन झालेल्या राज्याच्या भरभराटीसाठी केसीआर यांनी लक्ष केंद्रित केलं.\n२०१६ मध्ये केसीआर सरकारने प्रत्येक घरासाठी सुरक्षित पिण्याचे पाणी असावं म्हणून ‘मिशन भगीरथ’ प्रकल्प आखला. या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केलं होतं. त्यावेळी चंद्रशेखर राव यांनी मोदींचा ‘भविष्यवादी पंतप्रधान’ म्हणून उल्लेख करत स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याच्या मोदींच्या प्रयत्नाबद्दल भरपूर कौतुक केलं होतं.\nआतापर्यंत तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे असे होते, ज्यांच्यावर भाजप विसंबून राहू शकत होतं. मात्र २०१८ साल उजाडता उजाडता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्य���ंमध्ये अचानक कमालीचा बदल झाला. केसीआर यांनी मोदींबाबत निराशा व्यक्त करायला सुरुवात केली.\nतेलंगणा राज्याची बहुंतांश आर्थिक व्यवस्था ही कृषिकेंद्रित आहे. म्हणून केसीआर नेहमीच कृषी आणि शेतकऱ्यांसंदर्भात आग्रही राहिले आहेत. नेमकं याच ठिकाणी मोदी सरकारने त्यांची नाचक्की केल्याने ‘भाजपला शेतकरी विरोधी’ असं केसीआर म्हटलं होतं.\nभाजप सरकार पूर्वीच्या कॉंग्रेस राजवटीसारखंच असल्याची टीकाही त्यांनी केली होती.\n“मी पंतप्रधान मोदींना दिल्लीत किमान २० वेळा भेटलो आहे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शेतीशी जोडण्याची विनंती केली आहे, परंतु मला कधीही उत्तर मिळालं नाही” असं राव म्हणालं होते.\n२०१८-१९ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वाट्याबद्दल तर ते चंद्रशेखर राव हे विशेष संतापले होते. “कॉंग्रेस सरकारप्रमाणेच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारलाही देशातील शेतकऱ्यांची स्थिती उंचावण्यात रस नाही. शेतकऱ्यांना निधी वाटप करण्याची त्यांची हिंमत नाही” असं आव्हानही केलं होतं.\nनंतरच्या काळात केसीआर यांच्या मोदी सरकारकडून होणाऱ्या अपेक्षाभंगात वाढच होत गेली.\nकेसीआर यांनी केंद्राने धान खरेदीचा तेलंगणाचा कोटा वाढवावा म्हणून देखील केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता, मात्र तो देखील केंद्राने धुडकावून लावला. तेव्हा शेतकऱ्यांना रब्बीमध्ये धान पिकवू नका, असं केसीआर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं.\nत्यात भर पडली केसीआर यांनी आणलेल्या योजनांची भाजपने नकल केल्याची.\nकेसीआर यांचं म्हणणं आहे की, त्यांनी सुरू केलेल्या योजना केंद्राने कॉपी केल्या आहेत आणि त्याला स्वतःचं नाव दिलं आहे.\nजसं की, रयथू बंधू – प्रत्येक जमीनमालक शेतकऱ्याला दरवर्षी ८ हजार रुपये प्रति एकर देणे ही योजना ‘किसान सन्मान’ योजना म्हणून राबवणं, मिशन भगीरथ – पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक घरात एक नळ ही योजना ‘जलजीवन’ म्हणून सुरु करणं, आरोग्यसरी – आरोग्य विमा हिला ‘आयुष्मान भारत’ म्हणून लागू करणं.\nअशाप्रकारे सत्तेत आल्यानंतर स्वतःला शेतकऱ्यांचा राष्ट्रीय नेता म्हणून केसीआर यांनी स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली, ज्यात त्यांना केंद्र सरकारकडून हवी तशी मदत मिळाली नाही.\nतेव्हा जर आता ही भूमिका टिकवून ठे��ायची असेल तर राष्ट्रीय स्थरावर कार्य करावं लागेल, ही भावना केसीआर यांच्यात बळावत गेली, आणि त्यातून उदय झाला त्यांच्या देशपातळीवरील राजकीय महत्वकांक्षेचा\nया इच्छापूर्तीसाठी त्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली. मात्र शेतकरी नेते म्हणून जरी ते देशपातळीवर भाजपला आव्हान द्यायला जायचा विचार करत आहेत, तरी स्थानिक पातळीवर केसीआर यांना राज्य भाजपच्या आक्रमक नेतृत्वाचा सामना करावा लागत आहे.\nस्थानिक भाजप केसीआर यांच्यावर अनेक मुद्यांवरून ताशेरे ओढत आहे. जसं की, शेतकऱ्यांना अन्नधान्यासाठी काय मोबदला दिला जातो, तरुणांसाठी पुरेशी नोकरी नाही, कथित कौटुंबिक राजवट, सत्तेचे केंद्रीकरण, कथित भ्रष्टाचार. मात्र केसीआर याकडे दुर्लक्ष करत आहे कारण त्यांना डायरेक्ट केंद्रातील मोदी सरकारशी स्पर्धा करायची आहे.\nमग मोदी यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी केसीआर यांच्याकडे कोणते मुद्दे आहेत\nपहिला मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा.\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे…\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या…\nदेशातील शेतकरी मोदी सरकारवर बऱ्यापैकी नाखूष आहे. नुकतंच झालेलं देशव्यापी शेतकरी आंदोलन त्याचं प्रतिबिंब दर्शवतं. त्यात सत्तेत येताच भाजप सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत १० पटीने वाढवायचं स्पष्ट केलं होतं. मात्र अर्थसंकल्पात त्यासाठीचा ठराव काही केल्या दिसत नाही.\nकेंद्रातील सत्तेत असलेला भाजप पक्ष आणि विरोधात असलेला काँग्रेस पक्ष या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी शेतकऱ्यांची कशी नामुष्की केली आहे, याचे पुरावे केसीआर यांच्याकडे असल्याचं ते सांगतात.\nजर शेतकऱ्यांचा मुद्दा निकाली लावायचा असेल, तर राष्ट्रीय पातळीवर तसं सरकार हवं आणि ते सध्या केसीआर देऊ शकतात, असं त्यांचं सांगणं आहे.\nदुसरा मुद्दा भाषेचा… केसीआर फक्त तेलगू, इंग्रजी नाही तर हिंदी भाषा देखील स्पष्टपणे बोलू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय प्रेक्षकांना ते काय बोलतील, हे समजू शकतं. केसीआरची यांची हिंदीमध्ये चांगला संवाद साधण्याची क्षमता त्यांना राष्ट्रीय स्तरावर अधिक स्वीकारार्ह आणि दखलपात्र बनवू शकते, ज्यात चंद्राबाबू नायडू, एम. के. स्टॅलिन किंवा देवेगौडा यांच्यासारखे इतर नेते कमी पडतात.\nयंदाच्या अर्थसंकल्पानंतर एक पत्र���ार परिषद केसीआर यांनी घेतली होती. ज्यात त्यांनी भाजपला मागास जाती, गरिबांची पर्वा न करणारा पक्ष म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. याच कार्यक्रमात त्यांनी केंद्राने केलेल्या वाटपाची आकडेवारी आणि त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची आकडेवारी अशी तुलना केली होती. जेणेकरून ते वंचितांचे खरे चॅम्पियन आहेत, असं दिसेल.\nवरती सांगितलेला कॉपीचा मुद्दा देखील आहे. केसीआर यांच्या आयडिया जेव्हा केंद्र कॉपी करत आहेत तेव्हा मूळ योजनांची आयडिया ज्या डोक्याची उपज आहे, ते डोकं राष्ट्रीय नेतृत्वात उतारलं तर बदल, विकास व्हायला स्कोप आहे, हे त्यांना दर्शवायचं आहे.\nदेशाच्या तरुणांना त्यांनी बरोबर लक्ष केलं आहे. भाजप सरकार तरुणांना कर्मकांडांत ढकलत आहे. मात्र तरुणांना कामाची गरज आहे हे ते सतत सांगत असतात. त्यासाठी तेलंगणाचं उदाहरण ते देतात.\nतेलंगणाला राज्याचा दर्जा देण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ चालवलेली मोहीम ही सार्वजनिक समर्थन आणि सहभागाने चालविली गेली होती ज्यातून त्यांनी तरुणांना प्रेरित केलं होतं. क्रांतीची गरज त्यांनी तरुणांना पटवून दिली होती आणि तेलंगणाचा जन्म झाला होता.\nतसंच आंध्र प्रदेशापासून विभाजन झाल्यानंतर तेलंगणाने कमी वेळात प्रगती केली आहे, राज्याचं पुरोगामी औद्योगिक धोरण, जातीय सलोख्याचं वातावरण आणि भांडवली गुंतवणूक घडवून आणली आहे. यातून ते तरुणांच्या हिताचं सरकार स्थापन करण्याचं आवाहन करू शकतात.\nआता महत्वाचा मुद्दा म्हणजे…केसीआर यांनी राजकीय जीवनात प्रदीर्घ स्पर्धा केली आहे.\nकेसीआर यांनी कॉंग्रेसपासून सुरुवात केली. नंतर त्यांनी तेलगू देसम पार्टीकडून निवडणूक लढवली. ते मुख्य प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. आंध्र प्रदेशात दोन वेळा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.\nत्यानंतर त्यांनी तेलंगणा स्वतंत्र राज्याचा मुद्दा चर्चेत आणला व त्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली. स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. यूपीएमध्ये २००४ ते २००६ ते केंद्रीय मंत्री राहिले असून शरद पवार, मुलायमसिंह यादव, शिबू सोरेन आणि लालू यादव यांच्यासारख्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी त्यांचे चांगले वैयक्तिक संबंध आहेत.\nकेसीआर यांच्याकडे नेटवर्किंग आणि लॉबिंगचं कौशल्य आहे, जे सध्याच्या घडीला त्यां���्या अखिल भारतीय भूमिकेच्या महत्वकांक्षेसाठी आवश्यक आहे.\nयासर्व मुद्यांच्या पार्श्वभूमीवर केसीआर मोदींना २०२४ साठी टक्कर देण्याची तयारी करत आहेत.\nत्यासाठी त्यांनी बिगर भाजप, बिगर काँग्रेस आघाडी एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी भारत दौऱ्याला सुरुवात केली आहे. एम.के.स्टॅलिन, तेजस्वी यादव, पिनाराई विजयन आणि डाव्या नेत्यांची त्यांनी याआधीच भेट घेतली असून उद्धव ठाकरे यांची भेटही झाली आहे.\nतर राव यांनी नवीन राष्ट्रीय पक्ष सुरू करण्याचे पुरेसे संकेत दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी देखील त्यांना १५ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं आहे. मात्र अजून या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाहीये.\nगेल्या महिन्यात केसीआर यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत राष्ट्रीय राजधानीतील माजी निवासस्थानी बैठक घेतली आणि सध्याच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. याचवेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन राष्ट्रीय राजधानीतील मोहल्ला क्लिनिकला भेट दिली होती.\n२६ मे रोजी जेडीएसचे नेते एचडी देवेगौडा यांचीही भेट घेतली होती आणि ते म्हणाले होते की, राष्ट्रीय स्तरावर असा बदल होईल, जो थांबवता येणार नाही.\nपरदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांचा पाठिंबा मिळवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी जगभरातील तेलंगणा एनआरआय लोकांनी झूम बैठकीत एकमताने ठराव मंजूर केल्याचंही सांगितलं जातंय.\n“आम्ही अनेक आघाड्या पाहिल्या आहेत. आम्हाला अशा आघाडीची गरज आहे जी लोकांसाठी कार्य करते. आम्हाला पर्यायी अजेंडा, नवीन एकात्मिक कृषी धोरण, नवीन आर्थिक धोरण आणि नवीन औद्योगिक धोरणाची आवश्यकता आहे,” असं केसीआर सांगत आहेत.\nमात्र मोदींना पर्याय उभारण्यामागे केसीआर यांची एक छुपी भीती देखील आहे…\nतेलंगणामध्ये आतापर्यंत काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष होता, पण भाजपने आता तिथे पाय रोवले असून, ते आक्रमकपणे वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. केसीआर यांना भाजपला नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे म्हणूनच पक्ष आणि पंतप्रधान आता त्यांचं लक्ष्य बनलं आहे.\nभारतीय निवडणूक आयोगाकडे ��व्या पक्षाची नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन पक्ष स्थापन झाल्यावर ‘कार’ हेच टीआरएस चिन्ह राहील असं वृत्त आहे. तर राष्ट्रीय राजधानीत सुरू होणारे टीआरएस कार्यालय प्रस्तावित राष्ट्रीय पक्षाचं मुख्यालय म्हणून काम करेल, असंही पक्षाच्या काही नेत्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.\nसगळं सविस्तर मंडळ आहे. तेव्हा केसीआर यांचा नवीन पक्ष आणि त्यामाध्यमातून मोदींना प्रतिस्पर्धी उभा करण्याची त्यांची महत्वकांक्षा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं केसीआर यांचा पक्ष मोदी सरकारसाठी आव्हान ठरू शकतो का केसीआर यांचा पक्ष मोदी सरकारसाठी आव्हान ठरू शकतो का तुम्हाला काय वाटतं… कमेंट्समध्ये मोकळेपणाने व्यक्त व्हा.\nहे ही वाच भिडू :\nतिरुपती राज्यातून गेल्यानं केसीआर यांनी तेलंगणात त्याहीपेक्षा मोठं मंदिर उभारलंय\nकेंद्रातल्या विरोधी पक्षाची स्पेस ठाकरे – केसीआर घेऊ पाहतायत का \nआधी मोदींना गुपचूप सपोर्ट करणारे केसीआर आता थेट त्यांच्याविरोधात नेते उभे करतायेत\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे राहुल नार्वेकरांचा प्रवास\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या तयारीला लागलं आहे..\nगेल्या १८ महिन्यांपासून भारतात अमेरिकेचा राजदूत नसणं हे भारतालाच नडू शकतंय…\nकोट्यावधींच्या घोषणा करून शेतकरी आत्महत्या थांबल्यात का \nदोन अध्यक्षांच्या लढाईत, ब्रिजभूषण सिंग यांनी शरद पवारांना धोबीपछाड दिल्याची चर्चा…\nदेवेंद्र फडणवीस : २०२२, शंकराव चव्हाण : १९७८ दिल्लीचा आदेश आला आणि दोघांचा सेम गेम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://imirror.live/", "date_download": "2022-07-03T12:12:59Z", "digest": "sha1:NNVFMBCWUTMGKUDCGJ5A3JB2JKE3RC6K", "length": 90798, "nlines": 1290, "source_domain": "imirror.live", "title": "Index - Indapur Mirror - News & Web Media", "raw_content": "\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात...\nमुळशी तालुक्यामध्ये भव्य 'मुळशी केसरी' कुस्ती...\nजग म्हणजे आपल्या कर्माची शेती होय - करुणा दीदी\nओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकसंघ...\nजग म्हणजे आपल्या कर्माची शेती होय - करुणा दीदी\nओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकसंघ...\nनवरात्र उत्सव मंडळांना इंदापूर पोलिसांकडून अधिसूचना...\nकर्मयोगीच्या 21 जागांसाठी 46 अर्ज दाखल ; सहा...\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात...\nमुळशी तालुक्यामध्ये भव्य 'मुळशी केसरी' कुस्ती...\nजेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या...\nटाटा पावर आणि रोटरी करणार देवामाश्याचे संवर्धन...\nभंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला...\nपूरग्रस्तांना अवश्यक ती मदत तातडीने करा- विधानसभा...\nमहाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी...\nएका तासामध्ये त्याने 280 फूट कापून तिरंगा फडकविला...\nधवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा...\nबिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना...\nमुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन मुळे शेतकऱ्यांचे...\nब्रेकिंग || महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा...\nतीस वर्षापासून तिचे मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे...\nउजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा...\nमुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन मुळे शेतकऱ्यांचे...\nब्रेकिंग || महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा...\nउजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदापूर तालुक्यातील...\nतीस वर्षापासून तिचे मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे...\nखाकीतील माणुसकीचे दर्शन ; बेवारस मृतदेह दोन किलोमीटर...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी...\nशेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी...\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे...\nअभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी...\nशेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी...\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे...\nअभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा...\nलॉकडॉऊन तात्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे...\nहनीट्रॅप च्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश...\nशहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात...\nविद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी...\nपुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील...\nमराठा आरक्षण संदर्भात मुंबईत भाजपाची बैठक संपंन्न...\nधारावीला वाचवण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांना...\nआता जिंदगी, जान, उसके बाद काम मुख्यमंत्र्यांचे...\nपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत 57.81 टक्के मतदान...\nसचिन वाझे या व्यक्तीला मी कधीच भेटलेलो नाही ;...\nकरमाळ्याचा पैलवान गौतम शिंदे नो���डा (उत्तर प्रदेश)...\nसावता माळी महाराज मंदिरात पूजा आरती करुन कल्याणराव...\nदिपाली चव्हाण हत्त्या प्रकरणी वरिष्ठ वन अधिकारी...\nसभासदांच्या पाठिंब्याने शिक्षक विकास पॅनलचे सर्व...\nमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री...\nएमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक...\nराज्यपालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुळशी...\nमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री...\nएमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक...\nटीव्हीच्या नेटवर्कमध्ये राहणाऱ्यांना जनतेचं नेटवर्क...\nब्रेकींग || दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री...\nसभासदांच्या पाठिंब्याने शिक्षक विकास पॅनलचे सर्व...\nराज्यपालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुळशी...\nभाटनिमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या...\nविठ्ठल विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेखा काळे...\nभाजपच्या समाधान औताडेंकडून राष्ट्रवादीच्या भगीरथ...\n…अनं जयंत पाटलांच्या त्या सभेने अनेकांना पवार...\nतर मगं तुमची जबाबदारी काय फक्त खंडणी वसूलीची...\nअजितदादांच्या उपस्थितीत भाजपाचा नेता करणार राष्ट्रवादीत...\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री...\nमाझ्यापेक्षा कोण उत्कृष्ट असेल तर उपसमितीचे अध्यक्षपद...\nप्रविण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल \nद वायर, NDTV, द प्रिंट सारख्या माध्यमांना त्रास...\nरोहित दादा जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा...\nबरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातला ;...\nसिंचन घोटाळ्याची 'ईडी'कडून चौकशी होणार...गृहमंत्री...\nनिष्क्रिय सरकारच्या वर्षपूर्ती नंतरची हि पहिली...\nतर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय...\nभाजपा व्यतिरिक्त इतरांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा...\nहिंमत असेल तर जनतेची वीज तोडून दाखवा, राजू शेट्टी...\nआयत्या बिळावर जाऊन बसलेल्यांनी साहेबांची मापं...\nमुद्दल आणि व्याज चुक्ते करुनही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर...\nगोतोंडी व सणसर गावात घरफोडी करणारा चोरटा वालचंदनगर...\nसी.सी.टी.व्ही.कॅमेरा पाहताच त्याने मारली कल्टी...\nभिगवण पोलिसांनी पकडला 16 किलो गांजा ; एकास अटक\nमुद्दल आणि व्याज चुक्ते करुनही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर...\nगोतोंडी व सणसर गावात घरफोडी करणारा चोरटा वालचंदनगर...\nभिगवण पोलिसांनी पकडला 16 किलो गांजा ; एकास अटक\n इंदापूर शहरात जाताय - या कारणासाठी तुमच्यावर...\nबोंबील, कांद्यामध्ये लपवून पुण्याला चालला होता...\nकुगाव येथे वाळू चोरांना पकडले - १२ लाखाच्या बोटी...\nकौतुकास्पद || पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या...\nतीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा...\nबसच्या मागील चाकाखाली चिरडल्याने आजीचा जागीच...\nव्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना पोलिसांनी ठोकल्या...\nमामाच्या मुलीसोबत त्याचे संबंध होते म्हणून धनाजीचा...\nत्या मायलेकींची आत्महत्या नाही तर खून; अज्ञाताविरोधात...\nइंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने...\nइंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने...\nगटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांची बिजवडी शाळेला...\nतब्बल दीड वर्षानंतर इंदापूर तालुक्यातील 157 शाळा...\nकल्याणीची शिकण्याची धडपड पाहून हर्षवर्धन पाटील...\nघोटावडे फाटा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी\nछत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा...\nसमीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या शिवजन्मोत्सव...\nप्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन...\nघोटावडे फाटा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी\nछत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा...\nसमीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या शिवजन्मोत्सव...\nप्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन...\nमाघी यात्रेत पंढरपूर सह दहा गावात संचारबंदी ;...\nछत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन जीवन जगा -...\nभिमाई आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीदिनी...\nइंदापूरातील जेतवन बुद्ध विहारात महापरिनिर्वाण...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त जंक्शन येथे विद्यार्थ्यांना...\nकाटी वडापूरी जिल्हा परिषद गटात भजन साहित्याचे...\nशंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा...\nग्रामपंचायत पवारवाडी मध्ये महिला दिनी डोळे तपासणी...\nमहिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची...\nइंदापूर शहरात महिला दिनी 124 महिलांची मधुमेह...\nइंदापूर नगरपरिषद येथे ध्वजारोहन संपन्न ; कोरोना योध्द्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव.\nभिमाई आश्रमशाळेत रिमझिम पावसात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.\nऑक्सीजन पार्क चा इंदापूर नगरपरिषदेने साजरा केला वाढदिवस.\n74 व्या स्वातंञदिनानिमित्त कर्मयोगीवर ध्वजारोहन संपन्न ; इथेनॉल उत्पादनावर देणार अधिकचा भर.\nभिगवण येथील भूमी अभिलेख का��्यालय असून अडचण नसून खोळंबा.\nभाग्यश्री बंगलोत बाप्पा विसावले ; कोरोनातून मुक्ती दे बाप्पा चरणी पाटील यांचे साकडे.\nपुणे जिल्ह्याची जबाबदारी स्विकारताचं जिल्हाधिकाऱ्यांची इंदापूरच्या कोवीड सेंटरला भेट ; अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबती.\nकालठण नंबर 1 मधील मनाला चटका लावणारी घटना ; बहीण-भावाने एकाच दिवशी घेतला अखेरचा निरोप.\nह.भ.प.मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) यांचे निधन.\nपुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nइंदापूर शहरातील नामवंत व्यापारी जिवंधर प्रेमचंद दोशी यांचे दुख:द निधन.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोळच्या आमदारांसह इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीला कोरोनाची लागण.\nBIG NEWS अखेर इंदापूर तालुक्यातील मुदतसंपलेल्या 52 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती.\nअरबाज शेख मित्र परिवाराने लावले गणेशोत्सवानिमित्त शेकडो वृक्ष.\nइंदापूर बसस्थानक परिसरात आढळला बेवारस मृतदेह.\nनागरिकांच्या सहकार्याने देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार -नगराध्यक्षा अंकिता शहा.\nखुशखबर ; उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे.\nजिद्दीच्या बळावर मिळवला अर्जुन पुरस्कार,सुयश जाधव यांचे हर्षवर्धन पाटलांकडून कौतुक.\nरोटरी क्लब व डाॅ.गोरे हाँस्पीटल ने राबवलेला उपक्रम हा कौतुकास्पद - हर्षवर्धन पाटील\nBreaking इंदापूर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ ; एकाच दिवसात आढळले 43 कोरोना बाधीत.\nइंदापूर नगरपरिषद येथे ध्वजारोहन संपन्न ; कोरोना योध्द्यांचा...\nभिमाई आश्रमशाळेत रिमझिम पावसात ध्वजारोहण कार्यक्रम...\nऑक्सीजन पार्क चा इंदापूर नगरपरिषदेने साजरा केला वाढदिवस.\n74 व्या स्वातंञदिनानिमित्त कर्मयोगीवर ध्वजारोहन संपन्न...\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शासनाने तोडगा काढावा - हर्षवर्धन पाटील\nकर्मयोगीच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; दिला थेट इशारा\nब्रेकिंग || पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ भीषण अपघात ; जागीच चार ठार\nआता या रुग्णांसाठीच रेमडेसिव्हिर वापरता येणार ; पुणे जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर\nरूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांची महिला डॉक्टरसह दोन परिचारिकांना मारहाण\nबिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्यास रुग्णालयांवर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नि��्देश\n अंगावर वीज पडून 14 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू\nब्रेकिंग || महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nभाजपच्या समाधान औताडेंकडून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा 3716 मतांनी पराभव ; राष्ट्रवादीला धक्का\nब्रेकिंग || भिगवण पोलिसांनी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ; वाचा काय आहे कारण\nमला कोरोना झालाय या नैराष्यातून 65 वर्षीय वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्त्या ; भिगवण येथील घटना\nदारू मिळेना म्हणून मारला सॅनिटाझरचाचं पॅक ; पाच जणांचा मृत्यू\nब्रेकिंग || उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी ; बावीस गावातील शेती होणार हिरवीगार\nबनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्ण दगावल्याने चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nआजपासून राज्यात 1 मे पर्यंत कडक लाॅकडाऊन ; असे आहेत नवे नियम\nब्रेकिंग || इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या पतीचे निधन\nब्रेकिंग || शरद पवार पुन्हा रुग्णालयात ; 21 दिवसात पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया\nब्रेकिंग || ठाकरे सरकारचा मोठा निर्णय दहावीची परीक्षा रद्द\nइंदापूरात आज कोरोना बाधितांची संख्या पावणे तीनशेच्या घरात ; तर 143 रुग्णांची कोरोनावर मात\nइंदापूर तालुक्यात आज कोरोनाचे 167 नवे रुग्ण ; बावडा गावात आढळले 30 रुग्ण\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात - सर्व...\nमुळशी तालुक्यामध्ये भव्य 'मुळशी केसरी' कुस्ती स्पर्धेचे...\nजग म्हणजे आपल्या कर्माची शेती होय - करुणा दीदी\nओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन...\nजेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी...\nटाटा पावर आणि रोटरी करणार देवामाश्याचे संवर्धन - मदनवाडी...\nहर्षवर्धन पाटील यांनी दिल्या इंदापूर तालुका वकील संघटनेच्या...\nनगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते दिले महिला व दिव्यांग...\nजग म्हणजे आपल्या कर्माची शेती होय - करुणा दीदी\nओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊन...\nनवरात्र उत्सव मंडळांना इंदापूर पोलिसांकडून अधिसूचना जारी...\nकर्मयोगीच्या 21 जागांसाठी 46 अर्ज दाखल ; सहा जागा बिनविरोध...\nमंत्री भरणे यांनी खोरोचीच्या नगरे कुटुंबाची घेतली भेट ;...\nतरुणाईला सावरण्यासाठी शंकराराव पाटील चँरिटेबल ट्रस्ट ने...\nहा पुरस्कार आम्हा युवकांना लढण्याचे बळ देईल - श्रीराज दत्तात्रय...\nइंदापूर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या कारणास्तव...\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात - सर्व...\nमुळशी तालुक्यामध्ये भव्य 'मुळशी केसरी' कुस्ती स्पर्धेचे...\nजेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी...\nटाटा पावर आणि रोटरी करणार देवामाश्याचे संवर्धन - मदनवाडी...\nहर्षवर्धन पाटील यांनी दिल्या इंदापूर तालुका वकील संघटनेच्या...\nनगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते दिले महिला व दिव्यांग...\nहर्षवर्धन पाटील रविवारी साधणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद\nअवकाळीचा द्राक्ष उत्पादकांना तडाखा - इंदापूर तालुक्यात...\nभंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला आग ; दहा...\nपूरग्रस्तांना अवश्यक ती मदत तातडीने करा- विधानसभा अध्यक्ष...\nमहाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ....\nएका तासामध्ये त्याने 280 फूट कापून तिरंगा फडकविला ; कृष्णा...\nधवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध ;...\nबिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना १५ लाखांची...\nयुवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा - अंकिता...\nएकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही - उपमुख्यमंत्री\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री...\nमुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ...\nब्रेकिंग || महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण...\nतीस वर्षापासून तिचे मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे ; होन्नाम्मांची...\nउजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा ; खा. सुप्रिया...\nखाकीतील माणुसकीचे दर्शन ; बेवारस मृतदेह दोन किलोमीटर खांद्यावरुन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदापूर तालुक्यातील या कुटुंबाशी...\n हर्षवर्धन पाटील हे पणनमंत्री असताना देशाच्या...\n…या कारणामुळे संत बाबा राम सिंह यांनी स्वत:ला गोळी झाडून...\nमुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ...\nब्रेकिंग || महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण...\nउजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा ; खा. सुप्रिया...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदापूर तालुक्यातील या कुटुंबाशी...\n हर्षवर्धन पाटील हे पणनमंत्री असताना देशाच्या...\n…या कारणामुळे संत बाबा राम सिंह यांनी स्वत:ला गोळी झाडून...\nमोठी बातमी | देशातील ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारने हा निर्णय...\nतीस वर्षापासून तिचे मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे ; होन्नाम्मांची...\nखाकीतील माणुसकीचे दर्शन ; बेवारस मृतदेह दोन किलोमीटर खांद्यावरुन...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास...\nशेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न...\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन\nअभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा - भाऊसाहेब...\nबोतरवाडी ते उरावडे रस्त्याची लवकर दुरुस्ती न केल्यास शिवसेनेचा...\nमहागाईच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात युवासेनेचे थाळी बजाओ...\nराजेंद्र बांदल यांना श्रीगुरु व्यास पुरस्कार प्रदान\nकाळेवाडी नं.१ च्या हद्दीत अज्ञात वाहनाची धडक ; दुचाकीस्वार...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास...\nशेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न...\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन\nअभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा - भाऊसाहेब...\nबोतरवाडी ते उरावडे रस्त्याची लवकर दुरुस्ती न केल्यास शिवसेनेचा...\nमहागाईच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात युवासेनेचे थाळी बजाओ...\nराजेंद्र बांदल यांना श्रीगुरु व्यास पुरस्कार प्रदान\nकाळेवाडी नं.१ च्या हद्दीत अज्ञात वाहनाची धडक ; दुचाकीस्वार...\nलॉकडॉऊन तात्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील -...\nहनीट्रॅप च्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश ; तिघांना...\nशहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nविद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी यांच्यामार्फत...\nपुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनामधील शेतकऱ्यांना...\nमराठा आरक्षण संदर्भात मुंबईत भाजपाची बैठक संपंन्न ; बैठकीस...\nधारावीला वाचवण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करा...\nआता जिंदगी, जान, उसके बाद काम मुख्यमंत्र्यांचे मराठी नाट्य...\n28 मार्च पासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू ; कोरोना...\nनायर रूग्णालयातील 26 वर्षीय डाॅक्टरच्या आत्महत्तेचे गूढ...\nइंधन दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक ; सायकल वरुन विधानभवन गाठत...\nग्रामीण भागात ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील...\nपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत 57.81 टक्के मतदान ; कोण बाजी...\nसचिन वाझे या व्यक्तीला मी कधीच भेटलेलो नाही ; अजितदादांचा...\nकरमाळ्याचा पैलवान गौतम शिंदे नोएडा (उत्तर प्रदेश) चे मैदान...\nसावता माळी महाराज मंदिरात पूजा आरती करुन कल्याणराव आखाडे...\nसोलापूर जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी...\nवाहतूक साक्षर करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी...\nमोहोळ तालुक्यातील २५ वर्षापासून रखडलेल्या वितरिका कालव्याच्या...\nशेतकरी हाच पक्ष समजून राजकारण विरहीत पंचनामे करा - आमदार...\nदिपाली चव्हाण हत्त्या प्रकरणी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार...\nसभासदांच्या पाठिंब्याने शिक्षक विकास पॅनलचे सर्व उमेदवार...\nमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री...\nएमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक व लिपिक-टंकलेखकांच्या...\nराज्यपालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुळशी शिवसेनेची...\nभाटनिमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन...\nविठ्ठल विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेखा काळे तर उपाध्यक्षपदी...\nपुणे जिल्हा परिषदेच्या आयकाॅनिक सप्ताहाची कांदलगावात सुरूवात\nकांदलगांवच्या उपसरपंचपदी किसन सरडे ; तर सदस्यपदी आशाबाई...\nमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री...\nएमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक व लिपिक-टंकलेखकांच्या...\nटीव्हीच्या नेटवर्कमध्ये राहणाऱ्यांना जनतेचं नेटवर्क काय...\nब्रेकींग || दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री ; हसन...\nब्रेकींग || गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; मुख्यमंत्र्यांकडे...\nनिर्बंध अधिक कडक करताय तर वीज कापणी थांबवा ; देवेंद्र फडणवीसांची...\nकाँग्रेस नेत्यांच्या शिष्ठमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची...\nहोय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…मुख्यमंत्र्याच्या...\nसभासदांच्या पाठिंब्याने शिक्षक विकास पॅनलचे सर्व उमेदवार...\nराज्यपालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुळशी शिवसेनेची...\nभाटनिमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन...\nविठ्ठल विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेखा काळे तर उपाध्यक्षपदी...\nपुणे जिल्हा परिषदेच्या आयकाॅनिक सप्ताहाची कांदलगावात सुरूवात\nकांदलगांवच्या उपसरपंचपदी किसन सरडे ; तर सदस्यपदी आशाबाई...\nइंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्य�� कार्याध्यक्ष...\nसरडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सतिश चित्राव बिनविरोध\nभाजपच्या समाधान औताडेंकडून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा...\n…अनं जयंत पाटलांच्या त्या सभेने अनेकांना पवार साहेबांच्या...\nतर मगं तुमची जबाबदारी काय फक्त खंडणी वसूलीची का \nअजितदादांच्या उपस्थितीत भाजपाचा नेता करणार राष्ट्रवादीत...\nपंढरपूर प्रशासनाला सुतासारखे सरळ करणार - अभिजीत बिचकुलेंची...\n…साहेब तुम्ही काळजी करु नका ; आम्ही जबाबदारी पूर्ण करतो...\nही निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात...\nपंढरपूरात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - चंद्रकांत पाटील...\nअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री अशोक चव्हाण...\nमाझ्यापेक्षा कोण उत्कृष्ट असेल तर उपसमितीचे अध्यक्षपद त्याकडे...\nप्रविण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल \nद वायर, NDTV, द प्रिंट सारख्या माध्यमांना त्रास दिला गेला,...\nरोहित दादा जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा - गोपिचंद...\nबरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातला ; गोपीचंद पडळकरांना...\nसिंचन घोटाळ्याची 'ईडी'कडून चौकशी होणार...गृहमंत्री अनिल...\nनिष्क्रिय सरकारच्या वर्षपूर्ती नंतरची हि पहिली निवडणूक...\nतर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार...\nभाजपा व्यतिरिक्त इतरांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार...\nहिंमत असेल तर जनतेची वीज तोडून दाखवा, राजू शेट्टी यांचा...\nआयत्या बिळावर जाऊन बसलेल्यांनी साहेबांची मापं काढणे बंद...\nमुद्दल आणि व्याज चुक्ते करुनही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून...\nगोतोंडी व सणसर गावात घरफोडी करणारा चोरटा वालचंदनगर पोलिसांच्या...\nसी.सी.टी.व्ही.कॅमेरा पाहताच त्याने मारली कल्टी ; इंदापूर...\nभिगवण पोलिसांनी पकडला 16 किलो गांजा ; एकास अटक\n इंदापूर शहरात जाताय - या कारणासाठी तुमच्यावर होऊ...\nडाॅ.अरविंद आरकिले यांच्या रूग्णालयात पुन्हा चोरीचा प्रकार...\nइंदापूर पोलीसांची शहरातील या मांजा विक्रेत्यांवर कारवाई...\nवडापूरी हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीस...\nमुद्दल आणि व्याज चुक्ते करुनही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून...\nगोतोंडी व सणसर गावात घरफोडी करणारा चोरटा वालचंदनगर पोलिसांच्या...\nभिगवण पोलिसांनी पकडला 16 किलो गांजा ; एकास अटक\n इंदापूर शहरात जाताय - या कारणासाठी तुमच्यावर होऊ...\nडाॅ.अरविंद आरकिले यांच्या रूग्णालयात पुन्हा चोरीचा प्रकार...\nइंदापूर पोलीसांची शहरातील या मांजा विक्रेत्यांवर कारवाई...\nवडापूरी हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीस...\nमदनवाडी गावचे हद्दीत भिगवण पोलिसांची कारवाई ; दहा लाख रूपये...\nबोंबील, कांद्यामध्ये लपवून पुण्याला चालला होता कर्नाटकचा...\nकुगाव येथे वाळू चोरांना पकडले - १२ लाखाच्या बोटी नष्ट\nकौतुकास्पद || पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने...\nतीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम पोलिसांच्या...\n१६ लाखाच्या मुद्देमालावर डल्ला ; पंढरपूर शहरात घडली घटना\nॲट्रॉसिटीची धमकी देऊन मागत होते खंडणी ; पंढरपूर शहर पोलिसांनी...\nतरुणांच्या त्रासाला कंटाळून तिने केली आत्महत्या,पंढरपूर...\nपंढरपुर पोलीस पथकाची वाळू माफियांच्या विरोधात मोठी कारवाई;...\nबसच्या मागील चाकाखाली चिरडल्याने आजीचा जागीच मृत्यू .\nव्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nमामाच्या मुलीसोबत त्याचे संबंध होते म्हणून धनाजीचा काटा...\nत्या मायलेकींची आत्महत्या नाही तर खून; अज्ञाताविरोधात गुन्हा...\nइंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने यश संपादन...\nइंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने यश संपादन...\nगटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांची बिजवडी शाळेला सदिच्छा...\nतब्बल दीड वर्षानंतर इंदापूर तालुक्यातील 157 शाळा सुरू -...\nकल्याणीची शिकण्याची धडपड पाहून हर्षवर्धन पाटील ही भारावले...\nकदम विद्यालयात शिक्षक आपल्या दारी उपक्रमाद्वारे अध्यापन...\nबारावीच्या विद्यार्थ्यांनी जीव पणाला का लावावेत \nई लर्निंग साठी नरुटवाडी जिल्हा परिषद शाळेला मिळाला टेलिव्हिजन...\nघोटावडे फाटा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी\nछत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे बहुजनांचे...\nसमीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या शिवजन्मोत्सव साजरा\nप्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन साठेनगर...\nइंदापूरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती...\nशहा ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती...\nकांदलगावात शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी\nसरडेवाडी ग्रामपंचायत मध्ये शिवरायांना मानवंदना\nघोटावडे फाटा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती सा���री\nछत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे बहुजनांचे...\nसमीक्षा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या शिवजन्मोत्सव साजरा\nप्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन साठेनगर...\nइंदापूरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती...\nशहा ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती...\nकांदलगावात शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी\nसरडेवाडी ग्रामपंचायत मध्ये शिवरायांना मानवंदना\nमाघी यात्रेत पंढरपूर सह दहा गावात संचारबंदी ; दशमी- एकादशीला...\nछत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन जीवन जगा - हर्षवर्धन...\nभिमाई आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीदिनी अभिवादन\nइंदापूरातील जेतवन बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनी महामानवास...\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त जंक्शन येथे विद्यार्थ्यांना शालेय...\nसरडेवाडी ग्रामपंचायतमध्ये महापरिनिर्वाणदिनी महामानवाला...\nकांदलगांव ग्रामपंचायत मध्ये आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद...\nआज आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त...\nइंदापूर पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर...\nकाटी वडापूरी जिल्हा परिषद गटात भजन साहित्याचे वितरण\nशंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले...\nग्रामपंचायत पवारवाडी मध्ये महिला दिनी डोळे तपासणी शिबीर...\nमहिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा...\nइंदापूर शहरात महिला दिनी 124 महिलांची मधुमेह तपासणी - सभापती...\nग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १७२...\nइंदापूर पंचायत समिती आवारात महिलांसाठी सखी कक्षाची निर्मिती...\nअंकीता पाटील यांना साद फाऊंडेशनचा इंदापूर भुषण पुरस्कार\nमहिला दिन विशेष || इंदापूरच्या आइडियल नगराध्यक्षा अंकिता...\nनीरा भीमा कारखान्याकडून 7 लाख मे.टन गाळपाचा विक्रमी टप्पा...\nनीरा भीमा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; व्ही.एस.आय.चा...\nडिकसळ येथील शेतकऱ्यांनी घेतलेले विक्री १०२टन उसाचे उत्पन्न\nनीरा भिमा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध - माजी...\nनीरा-भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी...\nछत्रपती साखर कारखान्याच्या गोदामास पावसाचा फटका - विरोधकांची...\nजळीत ऊसाचे तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत द्या - अंकिता...\nशे���कऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याची इंदापूर काँग्रेस...\nनीरा भीमा कारखान्याकडून 7 लाख मे.टन गाळपाचा विक्रमी टप्पा...\nनीरा भीमा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; व्ही.एस.आय.चा...\nडिकसळ येथील शेतकऱ्यांनी घेतलेले विक्री १०२टन उसाचे उत्पन्न\nनीरा भिमा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध - माजी...\nनीरा-भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी...\nछत्रपती साखर कारखान्याच्या गोदामास पावसाचा फटका - विरोधकांची...\nजळीत ऊसाचे तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत द्या - अंकिता...\nशेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याची इंदापूर काँग्रेस...\nमिशन कवच-कुंडल मोहिमुळे इंदापूर शहर कोरोना मुक्ती कडे वाटचाल...\nकवच कुंडल योजने अंतर्गत सरडेवाडीत 210 नागरिकांचे लसीकरण...\nइंदापूर शहरातील प्रभाग चार मधील कोवीड लसीकरण शिबीरात २००...\nमिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहरात...\nसरडेवाडी ग्रामपंचायतने राबवले कोविशील्ड लसीकरण शिबिर ;...\nधक्कादायक || इंदापूर तालुक्यात पुन्हा कोरोनाची मुसंडी ;...\nहाॅटस्पाॅट असलेल्या या गावात फिरस्त्या पथकाकडून कोरोनाची...\nत्याचा जीव वाचण्यासाठी अगदी राजवर्धन पाटील यांपासून सर्व...\nमिशन कवच-कुंडल मोहिमुळे इंदापूर शहर कोरोना मुक्ती कडे वाटचाल...\nकवच कुंडल योजने अंतर्गत सरडेवाडीत 210 नागरिकांचे लसीकरण...\nइंदापूर शहरातील प्रभाग चार मधील कोवीड लसीकरण शिबीरात २००...\nमिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहरात...\nसरडेवाडी ग्रामपंचायतने राबवले कोविशील्ड लसीकरण शिबिर ;...\nधक्कादायक || इंदापूर तालुक्यात पुन्हा कोरोनाची मुसंडी ;...\nहाॅटस्पाॅट असलेल्या या गावात फिरस्त्या पथकाकडून कोरोनाची...\nत्याचा जीव वाचण्यासाठी अगदी राजवर्धन पाटील यांपासून सर्व...\n जाणूयात डाॅ.उदय कुरुडकर यांकडून……\nआरोग्यनामा || न्यूमोनिया म्हणजे काय लक्षणे व उपचार -...\n पोलिओ डोस म्हणून पाजलं सॅनिटायझर\nइंदापूरकरांनी एकच निर्धार करून पोलिओ हद्दपार करायला हवा-...\nपल्स पोलिओ लसीकरणापासून तालुक्यातील एकही बालक वंचित राहणार...\nपाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार - डॉ. अनिल पुंडे-शिर्के\n आज पासून पुन्हा एकदा राम-सीता डायग्नोस्टिक सेंटर...\nपन्नास दिवसात ७ हजार तीनशे साठ मजुरांची तपासणी ही साधी...\nमहादेव आवटे व सोहेल सय्यद यांच्या अकाली मृत्यूने तालुका...\nजनहित दत्तक योजनेतून पंधरा महिला कुस्तीगीर दत्तक घेणार...\nएल जी बनसुडे विद्यालयाचे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत यश\nइंदापूर क्रीडा संकुलात रंगले क्रिकेटचे सामने ; विविध प्रशासकीय...\nतालुक्यातील बॉडीबिल्डर्स खेळाडूंना नॅशनल पर्यंत घेऊन जाण्याचे...\nमहेश चावले यांनी इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी पदाचा पदभार...\nराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सायकल स्वारी ; गो कोरोना...\nजिद्दीच्या बळावर मिळवला अर्जुन पुरस्कार,सुयश जाधव यांचे...\n\"नापास कट्टा\" ही वेब सिरीज इंदापूर तालुक्याचे नाव सिनेसृष्टीत...\nनापास कट्टा बेवसिरीजचा पहिला एपिसोड आज प्रेक्षकांच्या भेटीला...\nराहुल खोमणे यांचा वाढदीवस सामाजिक उपक्रमाने साजरा.\nधुराडे पेटले पुढे काय\nजनता कर्फ्यू गरजेचा होता का\nकोरोनाच्या वाढत्या संख्येला नागरिकचं जबाबदार …\nदूध दराचा वनवा पेटला...\nनेहमीप्रमाणे यावेळी ही मामा मदतीला धावून आला आणि जमखींचा...\nअखेर त्या अपघात ग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; जाधव...\nपळसदेव गावचे हद्दीत कार व दुचाकीचा अपघात ; एकाचा मृत्यू\nब्रेकिंग || पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ भीषण अपघात...\nजागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला चिंकाराचा मृत्यू...\nसरडेवाडी टोल नाक्याजवळ बोलेरो पिक अप पलटली ; सुदैवाने जीवितहानी...\nधक्कादायक : ट्रॅक्टरच्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू\nब्रेकींग || पळसदेव गावचे हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात ; दुचाकीवरील...\nनेहमीप्रमाणे यावेळी ही मामा मदतीला धावून आला आणि जमखींचा...\nअखेर त्या अपघात ग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; जाधव...\nपळसदेव गावचे हद्दीत कार व दुचाकीचा अपघात ; एकाचा मृत्यू\nब्रेकिंग || पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ भीषण अपघात...\nजागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला चिंकाराचा मृत्यू...\nसरडेवाडी टोल नाक्याजवळ बोलेरो पिक अप पलटली ; सुदैवाने जीवितहानी...\nधक्कादायक : ट्रॅक्टरच्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू\nब्रेकींग || पळसदेव गावचे हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात ; दुचाकीवरील...\nधक्कादायक || उजनी जलाशयात बोट उलटल्याने पिता-पुत्राचा बुडून...\n मळणी यंत्रात अडकल्यामुळे महिलेचा मृत्यू\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात - सर्व...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास...\nशेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न...\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन\nअभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा - भाऊसाहेब...\nसभासदांच्या पाठिंब्याने शिक्षक विकास पॅनलचे सर्व उमेदवार...\nनवरात्र उत्सव मंडळांना इंदापूर पोलिसांकडून अधिसूचना जारी...\nभिगवण येथील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा.\nब्रेकींग || गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; मुख्यमंत्र्यांकडे...\nब्रेकींग || निमगांव केतकीतील राणमळा परिसरातील ओढ्याला लागली...\nब्रेकींग || दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री ; हसन...\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात - सर्व...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास...\nशेतकऱ्यांच्या डाळिंबबागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न...\nहर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन\nअभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवा - भाऊसाहेब...\nमहाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ....\nएमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्या कर सहायक व लिपिक-टंकलेखकांच्या...\nपालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात - सर्व...\n१६ लाखाच्या मुद्देमालावर डल्ला ; पंढरपूर शहरात घडली घटना\nहाॅटस्पाॅट असलेल्या या गावात फिरस्त्या पथकाकडून कोरोनाची...\nटीव्हीच्या नेटवर्कमध्ये राहणाऱ्यांना जनतेचं नेटवर्क काय...\nमिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेमार्फत शहरात...\nविठ्ठल विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेखा काळे तर उपाध्यक्षपदी...\nकांदलगावात साऊ-जिजाऊ च्या लेकींनी घेतली स्वच्छतेची शपथ\nशिरसोडी येथे सह्याद्री कोविड केअर सेंटर रूग्णांच्या सेवेसाठी...\n३३ कोटी वृक्ष लागवड\nएक मराठा लाख मराठा\nकोणते नेतृत्व सध्या अधिक कार्यक्षम आहे \nकोणते नेतृत्व सध्या अधिक कार्यक्षम आहे \nपुणे पदवीधर उमेदवार कोण मारणार बाजी \nपुणे पदवीधर उमेदवार कोण मारणार बाजी \nइंदापूरचा लोकप्रिय नेता कोण आहे \nया पैकी कोणीही नाही\nइंदापूरचा लोकप्रिय नेता कोण आहे \nया पैकी कोणीही नाही\n

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. Registetion No. - MAHMAR 49986/2020 SDM/SR/03/2020 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून indapurmirror.com आणि ही या माध्यमाची अधि��ृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

\nकौठळी गावात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी\nनायर रूग्णालयातील 26 वर्षीय डाॅक्टरच्या आत्महत्तेचे गूढ...\nत्या नराधमांना तात्काळ फाशी द्या - वंचित बहुजन आघाडीची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/515231-426832/", "date_download": "2022-07-03T11:01:40Z", "digest": "sha1:QHYOAIJ6HG2FKVVRR5MQVESGDB75ERLK", "length": 7438, "nlines": 47, "source_domain": "live65media.com", "title": "31 जुलै ची सकाळ होताच या नशीबवान राशीचे भाग्य चमकणार, विविध मार्गाने मिळणार लाभ - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/31 जुलै ची सकाळ होताच या नशीबवान राशीचे भाग्य चमकणार, विविध मार्गाने मिळणार लाभ\n31 जुलै ची सकाळ होताच या नशीबवान राशीचे भाग्य चमकणार, विविध मार्गाने मिळणार लाभ\nजर तुमच्या कुटुंबात कोणत्याही मालमत्तेसंदर्भात कोर्ट केस चालू असेल. तर आपल्या कुटुंबाच्या परस्पर संमतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. ते अधिक योग्य होईल. आणि तुमच्या कुटुंबात भांडण होणार नाही.\nतुम्ही मार्केटिंग आणि पेमेंट गोळा करण्यात जास्त वेळ घालवू शकता. ज्यासाठी तुम्हाला खूप भटकंती करावी लागेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात अजिबात लक्ष केंद्रित करू शकणार नाही.\nतुम्हाला हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आज तुमच्या जवळचा कोणीतरी तुमच्या कंपनीतील तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो.\nआज पती-पत्नी आपल्या कामात व्यस्त राहिल्यामुळे एकमेकांना अजिबात वेळ देऊ शकणार नाहीत. परंतु आपल्या घरात वडीलधारे लोक शिस्त व काळजी घेतील ज्यामुळे घराचे वातावरण चांगले राहील.\nआज तुमचा लकी रंग गडद पिवळा आहे आणि तुमचा लकी नंबर 5 आहे. जर आपण एखाद्याला भेटायला जात असाल तर नक्कीच पिवळ्या रंगाचे काही कपडे घाला.\nजे लोक नोकरी करतात त्यांच्या वर वरिष्ठ अधिकारी एखादी महत्वाची जबाबदारी देऊ शकता ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पूर्ण केल्याने आपले अधिकारी आपल्यावर खुश होतील ज्याचा आपल्याला लाभ होईल.\nआपण सामाजिक आणि राजकीय कार्यात अधिक वेळ घालवू शकता. तसेच, आज आपण खूप महत्वाच्या लोकांना भेटू शकता आणि आपल्या व्यवसायाबद्दल बोलू शकता.\nज्यामुळे आपल्याला येत्या काळात आपल्या व्यवसायात अधिक नफा मिळू शकेल. आज विद्यार्थी त्यांच्या कार्य क्षमतेनुसार त्यांचे काम पूर्ण करू शकतात.\nयावेळी तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या मनातून अनावश्यक विचार पूर्णपणे काढून टाका. ते तुमच्यासाठी योग्य असेल.\nकर्क, कुंभ आणि मीन या राशीला विविध क्षेत्रात आज लाभ होईल. आपल्याला अचानक चांगल्या संधी प्राप्त होतील ज्याचा लाभ घेतल्यास आपण प्रगती करू शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/talk-of-actor-siddharth-jadhav-and-trupti-breaking-up-is-quite-viral-122062200053_1.html", "date_download": "2022-07-03T12:01:16Z", "digest": "sha1:4F62O2XNM7CG55CWHUDXDLOSKYLKK4O7", "length": 11713, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीच्या ब्रेक अप झाल्याची चर्चा जोरदार व्हायरल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीच्या ब्रेक अप झाल्याची चर्चा जोरदार व्हायरल\nसध्या कलाकारांच्या लग्नाचा सिझन चालू असताना अचानक अभिनेता सिद्धार्थ आणि तृप्तीच्या ब्रेक अप झाल्य���ची चर्चा जोरदार व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आणि तृप्तीनं २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहात नाहीत. पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.\nमराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे आडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे.\nकाही दिवसांपुर्वी हे कपल दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले होते. पण दोघांचं इन्स्टा चेक केलं असता दुबईतील पोस्ट केलेल्या फोटोत दोघांचा एकमेकांसोबतचा एकही फोटो दिसत नाहीये.\nCoffee With Karan : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, कॉफी विथ करण मध्ये दिसणार नाही\nअभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या ब्रेकअप बद्दल केला हा मोठा खुलासा\nवादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेचा ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला\nप्रसिद्ध टिव्ही अभिनेता करणवीर बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nहर्ष लिंबाचियाने शेअर केले कौटुंबिक फोटो, भारती बाळाला हातात घेताना दिसली\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nनवरा -बायको जोक : माउलीला समजू शकलो नाही\nबायको - माझ्या आईचं ऐकल असत आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर मी सुखी झाले असते...\nTMKOC: तारक मेहता का उल्टा चष्माचे ३५०० भाग पूर्ण\nटेलिव्हिजनची प्रसिद्ध कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक दिवसांपासून ...\nRocketry: आर. माधवनचा सिनेमा ज्यांच्यावर आहे, ते डॉ. एस. ...\nसंशोधक डॉ. एस. नांबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' नावाचा ...\nRocketry The Nambi Effect: विवेक अग्निहोत्री माधवन चे फॅन ...\nबॉलिवूड अभिनेता आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट रिलीज होताच चर्चेत आहे. ...\nमराठी जोक -बायकोच्या हातात येणार नाही\nमाणूस केस कापायला सलून जातो माणूस -सलून वाल्याला\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/3022", "date_download": "2022-07-03T11:42:42Z", "digest": "sha1:6C4BNRK2GL2TBGB5M24CUQCB6GHANQPR", "length": 11883, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "मनपाच्या मोबाइल वॅन द्वारे परसोडी येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome हिंदी मनपाच्या मोबाइल वॅन द्वारे परसोडी येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी\nमनपाच्या मोबाइल वॅन द्वारे परसोडी येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी\nनागपूर ब्यूरो : शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोव्हिड चाचणी व्हावी याकरिता नागपूर मनपाद्व���रे 12 फिरते कोव्हिड चाचणी केंद्र सज्ज करण्यात आले आहेत. नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणी करता यावी यासाठी मनपाची आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. बुधवारी (ता.7 ) लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र.37 ‘अ’ येथील परसोडी बुद्ध विहार येथील नागरिकांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. स्थानिक नगरसेवक तथा मनपाचे शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांची चाचणी करण्यात आली.\nयाप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, संपर्क प्रमुख नितीन महाजन, नाथाभाई पटेल, अतुल गेडाम, बबनराव दियेवार, प्रभाग अध्यक्ष विवेक मेंढी आदी उपस्थित होते. शहरातील कोव्हिड संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी चाचणी प्रक्रिया सुलभ करणे हा मनपाचा उद्देश असून यासाठी फिरते कोव्हिड केंद्र सुरू करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची सौम्य अथवा तीव्र लक्षणे असलेल्यांची त्वरीत चाचणी व्हावी व तात्काळ उपचार मिळावे यासाठी ही प्रक्रिया फायदेशीर ठरत आहे.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleसतत सहा वर्षांपासून उत्कृष्ठ निकाल देणारे इनसाइट ठरले नं.1 क्लासेस\nNext articleनागपूर मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-former-punjab-congress-state-president-navjyot-singh-sidhu/", "date_download": "2022-07-03T11:10:11Z", "digest": "sha1:VBNYYFJOP6VHYTDXK2ZXJCA5XMKSSQ7W", "length": 23080, "nlines": 224, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कटाक्ष : हा न्याय म्हणावा का? – Dainik Prabhat", "raw_content": "\nकटाक्ष : हा न्याय म्हणावा का\nपंजाब कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका प्रकरणी 34 वर्षांनंतर एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबाबत…\nही घटना घडली तेव्हा वय वर्षे 65 असलेल्या गुरूनामसिंग या व्यक्‍तीला मृत्यूनंतर 34 वर्षांनी न्याय मिळाला असे कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय (न्याय विलंबाने म्हणजेच न्याय नाकारणे) या उक्‍तीनुसार तर हा निश्‍चित न्याय नव्हे. कार पार्किंगवरून झालेल्या 1988 च्या रोड रेज प्रकरणाने 34 वर्षे सिद्धूंचा पिच्छा पुरवला. अर्थात, यात बळी पडलेल्या गुरूनामसिंग यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणास लावून धरले. घटनास्थळी गुरूनामसिंग यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या भाच्याच्या म्हणण्यानुसार, तरुण क्रिकेटरने त्याच्या वृद्ध मामाला गुडघ्याने पोटात मारलं ज्यामुळे गुरूनामसिंग बेशुद्ध झाले आणि नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचा मृत्यू झाला.\nसत्र न्यायालयाने या खटल्याचा निकाल 1999 साली दिला आणि सिद्धू आणि त्याचा सहकारी रुपिंदर सिंग संधूची निर्दोष मुक्‍तता केली. मात्र 2006 साली उच्च न्यायालयाने त्या दोघांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा दिली आणि एक लाख रुपयांची शिक्षा ठोठावली.\n2018 साली सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या कॅप्टन अमरिंदरसिंग सरकारमध्ये तेव्हा तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या सिद्धूंना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून मुक्‍त केले. मात्र, त्याहून कमी गुन्ह्यासाठी एक हजार रुपये ही शिक्षा ठोठावली. पण गुरूनामसिंग यांच्या परिवाराने या निर्णयाविरोधात पुनरावलोकन याचिका दाखल केली होती आणि शेवटी 2022 साली सर्वोच्च न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. 1988 ते 2022 या काळात तीन न्यायालयांचा चार वेळा या खटल्याने प्रवास केला आहे. पण हा निश्‍चितच न्याय नव्हे. भारतीय न्यायव्यवस्था “फास्ट ट्रॅक’ वर नसून किती “स्लो ट्रॅक’ वर आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे.\nन्यायालयात खटला दाखल झाल्यापासून सत्र न्यायालयाने किती वर्षाच्या आत निर्णय द्यावा याविषयी काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय या तीन न्यायालयांच्या प्रवासावरसुद्धा विशिष्ट कालमर्यादा असावी. कालमर्यादा नसल्यामुळे अनेक खटले वर्षानुवर्षे पडून राहतात. “तारीख पे तारीख’ या बहुचर्चित संवादाप्रमाणे हे खटले तारखांच्या घोळात गुंतून पडतात. अर्थात, याला संपूर्ण न्यायव्यवस्था जबाबदार आहे. अनेक वेळा न्यायाधीशांच्या बदल्या झालेल्या असतात आणि मग खटले पडून राहतात. न्याय विलंब म्हणजेच न्याय नाकारणे आणि न्यायालयात न्याय मिळत नाही किंवा त्याला वेळ लागतो म्हणूनच अनेक लोकांचा न्यायालयाबाहेर तोडगा (आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट) काढण्यासाठी कल असतो. यात वेळ जात नाही आणि दोन्ही बाजूंना मान्य असेल असा तोडगा निघतो. “लोक अदालत’ ही या न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याची पुढची; पण कायदेशीर पायरी म्हटली पाहिजे. आयएएस प्रमाणेच आयजेएस (इंडियन ज्युडीशिअल सर्व्हिस) ची स्थापना करावी ही शिफारस कित्येक दिवसांपासूनची आहे. त्याचाही विचार केला जावा.\nदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस पेंडिंग राहतात याचे कारण अर्थात देशाची अफाट लोकसंख्या. सध्या भारतात एकूण 25,628 न्यायाधीशांची पदे आहेत आणि संपूर्ण देशात जवळपास 4 कोटी 70 लाख केसेस प्रलंबित आहेत. बारा वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती व्ही. व्ही. राव यांनी देशातील सर्व खटल्यांचा निकाल लागायला 320 वर्षे लागतील, असे विधान केले होते. त्यांच्या विधानात वस्तुस्थिती आहे. कायदा आयोगाच्या शिफारशीनुसार भारतात दर 10 लाख लोकसंख्येसाठी 50 न्यायाधीश असावेत. भारताची सध्याची लोकसंख्या 140 कोटींच्या पार गेली आहे. याचा अर्थ भारताला 70 हजार न्यायाधीशांची गरज आहे; पण सध्या भारतात फक्‍त 25,628 न्यायाधीशांची पदे आहेत. याचा अर्थ कायदा आयोगाच्या शिफारशीनुसार 45 हजार न्यायाधीशांची देशाला गरज आहे. अर्थात, एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरणे आणि त्यांना पगार देणे हे सरकारला पेलले पाहिजे. मात्र, न्यायाधीश आणि खटले यांच्यात तफावत असल्याने मोठ्या प्रमाणात खटले पेंडिंग राहतात. अनेक वेळा प्रभावशाली व्यक्‍ती त्यांच्यावरील किंवा त्यांच्या नातेवाईकांवरील खटले प्रलंबित खटल्याच्या गोंडस नावाखाली खोळंबून ठेवतात. तर अनेक वेळा आपल्याला हव्या असलेल्या केसेस सर्वोच्च प्राधान्याने घेऊन त्यावर निर्णयसुद्धा दिला जातो. अनेक वेळा अगदी जुन्या केसेस जाणीवपूर्वक उकरून काढल्या जातात.\n1990 साली जामनगरला संजीव भट पोलीस अधिकारी असताना त्यांच्या कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला. त्याचा निर्णय 2019 साली आला आणि संजीव भट यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हा विलंबाने मिळालेला न्याय आहे की प्रभावशाली व्यक्‍तींनी घडवून आणलेला अन्याय आहे, यावर अनेकांची मत-मतांतरे आहेत. पण राजकारणी, नोकरशहा, पुंजिपती आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, हा आरोप नियमित केला जातो आणि त्यात वस्तुस्थिती आहे. अनेक वेळा न्याय मिळतो कारण एखादी व्यक्‍ती आपले सर्वस्व पणाला लावून एखाद्या केसच्या मागे लागते म्हणूनच. गुरूनामसिंग यांच्या परिवाराने 34 वर्षे ही केस लावून धरली आणि म्हणून त्यांना उशिरा का होईना न्याय मिळाला.\nहरियाणातील शाळकरी मुलगी रुचिका गिरहोत्रा हिचा विनयभंग आणि बळजबरीच्या प्रयत्नाचा आरोप डीजीपी राठोर यांच्यावर ठेवण्यात आला होता. रूचिकाच्या आत्महत्येनंतर तिची मैत्रीण आराधना प्रकाश हिने ऑस्ट्रेलियातून या केसचा पाठपुरावा केला आणि अखेर विनयभंगाच्या घटनेनंतर जवळपास 26 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने राठोर यांना सहा महिने कारावासाची शिक्षा दिली. हे घडू शकलं कारण रूचिकाची मैत्रीण आराधना प्रकाश आणि तिचे वडील यांनी या केसचा पाठपुरावा केला. याचा सरळ अर्थ असा की, जर एखाद्या केसचा पाठपुरावा केला तरच उशिरा का होईना न्याय मिळतो. पण तो न्याय खरा असतो जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय या उक्‍तीप्रमाणे जस्ट��स हरी इज जस्टिस बरी (घाईने दिलेल्या न्यायात न्याय गाडला जातो) अशीही उक्‍ती आहे. या दोन्ही उक्‍तींचा सुवर्णमध्य काढला तरच भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ आणि निकोप होईल.\nअर्थात, त्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे सुमारे 45 हजार न्यायाधीश नेमून सुमारे 4 कोटी 70 लाख प्रलंबित केसेसचा निकाल लावावा लागेल. त्याचप्रमाणे सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक केसला किती कालावधी लागावा यावर मर्यादा असावी. सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय हा प्रवास दहा ते पंधरा वर्षांत संपावा असे बंधन असावे तरच काही प्रमाणात का होईना न्यायाला लागणारा विलंब थांबेल, लोकांना न्याय मिळेल आणि भारतीय न्यायव्यवस्था अधिक मजबूत होईल.\nअग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील\nकटाक्ष : फुले का पडती शेजारी\nनोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर\n47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_50.html", "date_download": "2022-07-03T12:01:09Z", "digest": "sha1:BSP5LTI46FRL3GPAZA3KOYJD6UAL5UHR", "length": 8248, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "सारोळा कासार सोसायटीवर संजय धामणे गटाचे निर्विवाद वर्चस्व ..!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसारोळा कासार सोसायटीवर संजय धामणे गटाचे निर्विवाद वर्चस्व ..\nस��रोळा कासार सोसायटीवर संजय धामणे गटाचे निर्विवाद वर्चस्व ..\nLokneta News एप्रिल ०४, २०२१\nपंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस गटाचा धुव्वा उडवत १३ पैकी १३ जागा जिंकल्या ..\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nनगर – नगर तालुक्यातील सारोळा कासार सेवा सहकारी सोसायटीच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत शिक्षक नेते संजय धामणे, बाजार समिती निरीक्षक संजय काळे यांच्या लोकशाही विकास आघाडीने पंचायत समितीतील भाजपाचे गटनेते रविंद्र कडूस यांच्या ग्रामसुधार पॅनलचा ६० ते ८० मतांच्या फरकाने धुव्वा उडवत १३ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत.\nसारोळा सोसायटीसाठी शनिवारी (दि.३) सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान झाले.एकूण ९३१ पैकी ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मतमोजणी होवून सायंकाळी उशिरा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये लोकशाही विकास आघाडीचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघात असलेल्या ८ जागांमध्ये संजय रावसाहेब काळे (४८७ मते), गोरक्षनाथ रामदास काळे (४७९ मते), जयप्रकाश भास्कर पाटील (४५८ मते), बापूराव विठ्ठल धामणे (४४५ मते), महेश एकनाथ धामणे (४४२ मते), बाळकृष्ण भिमाजी धामणे (४३४ मते), बाळासाहेब नाथा धामणे (४१३ मते), नाना धोंडिभाऊ कडूस (४१२ मते), महिला राखीव मतदार संघात मनिषा शिवाजी कडूस (४९० मते), कमल एकनाथ कडूस (४७४ मते), इतर मागासवर्ग मतदार संघातून संजय आप्पासाहेब धामणे (४७२ मते), भटक्या विमुक्त जाती मतदार संघात शिवाजी बाबुराव वाव्हळ (४७१ मते), अनुसूचित जाती मतदार संघातून चंद्रभान फकीरा जाधव (४७६ मते) हे १३ उमेदवार विजयी झाले.\nनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण आव्हाड यांनी काम पाहिले. तर संतोष वासकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सोसायटीचे सचिव महादेव ठाणगे, सतीश कडूस व कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले. नगर तालुका पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.\nप्रतिष्ठेच्या लढतीत शिक्षक नेते संजय धामणे बाजीगर\nसारोळा कासार सोसायटीच्या निवडणुकीकडे आणि विशेषतः इतर मागासवर्ग मतदार संघातील शिक्षक नेते संजय धामणे विरुद्ध पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. य�� प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर शिक्षकनेते संजय धामणे यांनी या लढतीत बाजी मारत रवींद्र कडूस यांचा पराभव केला. सरळ झालेल्या लढतीत संजय धामणे यांना ४७२ मते मिळाली तर रविंद्र कडूस यांना ४१२ मते मिळाली. या निवडणुकीत पूर्वी रविंद्र कडूस यांच्या सोबत असलेला संजय काळे, उपसरपंच जयप्रकाश पाटील यांचा गट संजय धामणे गटाला मिळाल्याने रवींद्र कडूस यांच्या गावातील राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/suicide-prevention/", "date_download": "2022-07-03T11:58:32Z", "digest": "sha1:WKPNC5L6UPQNOKXVO3KCJIK55MYHFCCB", "length": 9710, "nlines": 143, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "suicide prevention – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nनैराश्य, एकाकीपण, दुःख, ताण-तणाव आणि जीवनात येणा-या अडचणींचा सामना करताना अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे…\nमानसिक आधाराची कमतरता ठरतेय वाढत्या आत्महत्येस कारणीभूत\nपुणे : आता थोडं फार वाद व्हायचा अवकाश की त्याचा राईचा पर्वत करुन टोकाला जाण्याची मानसिकता वाढली आहे. अभ्यासाचा, परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होईल की नाही याबद्दलची भीती, नोकरीत सातत्य टिकविण्याचे आव्हान, वैयक्तिक नातेसंबंधात…\nभारताचा विचार करता, 15-29 वर्षांच्या मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण म्हणुन पुढे आले आहे. आपल्या देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. अशा आत्महत्यांंना प्रतिबंध कसा करता येईल याचा विचार करावा लागेल, काही…\nजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारताच्या 135 कोटी लोकसंख्येपैकी अंदाजे दहा कोटी (म्हणजे 7.5 %) लोक हे कोणत्या ना कोणत्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. काहींच्या आजाराचे स्वरुप सामान्य तर काहींच्या अतिशय गंभीरही आहे. एकूण मानसिक…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/4427-2-16-04-2021-01/", "date_download": "2022-07-03T11:37:15Z", "digest": "sha1:E3PFBC2QZ5AEXPMFWRV3JM44R2GKAX44", "length": 7982, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशींच्या जीवनात अपेक्षित मोठी प्रगती, घरात आनंद, समृद्धी आणि संपत्तीची होईल वृद्धी - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/ह्या 6 राशींच्या जीवनात अपेक्षित मोठी प्रगती, घरात आनंद, समृद्धी आणि संपत्तीची होईल वृद्धी\nह्या 6 राशींच्या जीवनात अपेक्षित मोठी प्रगती, घरात आनंद, समृद्धी आणि संपत्तीची होईल वृद्धी\nआपण अशा काही भाग्यशाली राशीं बद्दल बोलणार आहो�� ज्यांना मोठा खजिना सापडणार आहे, ज्यामुळे या राशीसाठी पैसे मिळविण्याच्या नवीन संधी मिळतील आणि या आयुष्यभर पैशांची कमतरता भासणार नाही. तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत मिळतील.\nयेणार काळ आपल्यासाठी सुवर्ण क्षण घेऊन येत आहे. संपत्तीचे फायदे तयार होतील. आर्थिक बाजू बळकट होईल. करिअरमध्ये काही बदल घडून येतील. ज्यामुळे सन्मान आणि आदर वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.\nआज नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज आपण आपला व्यवसाय पुढे वाढवण्यासाठी अशा काही योजना बनवाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी वयोवृद्धांचे सहकार्य मिळेल.\nविशेष लोकांशी संवाद वाढू शकतो, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. कौटुंबिक मालमत्ते वरील विवाद संपू शकतात. व्यवसायातील महत्त्वाचे सौदे यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल.\nकोणताही नवीन करार करण्यापूर्वी व्यवसायाशी संबंधित लोकांनी योग्य चौकशी केली पाहिजे, मित्रांच्या मदतीने आपली अपूर्ण कामे पूर्ण केली जाऊ शकतात. आपण आपला विचार सकारात्मक ठेवला पाहिजे.\nकोणत्याही मोठ्या कामात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आपल्या कष्ट आणि यशाचे प्रतिफळ तुम्हालाही मिळतील. पूर्वीपेक्षा आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. आपली सुप्त कोणतीही इच्छा पूर्ण होईल.\nतुम्हाला संपूर्ण कौटुंबिक सहकार्य मिळेल. आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमचे सर्व अडकलेले पैसे परत मिळतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले होईल.\nआपणास कदाचित काही नवीन जबाबदारी मिळू शकेल. यावेळी बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल. या वेळेचा जास्तीत जास्त वापर करा. आपणास अचानक पैसे मिळतील आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल.\nज्या राशींचा शुभ काळ आलं आहे त्या भाग्यवान राशी मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, आणि कुंभ आहेत. आपल्या भविष्यासाठी आपण खूप मोठे धन संपत्ती जमा करू शकतात. एखाद्याला गुंतवणूकीशी संबंधित कामात मोठा नफा मिळू शकेल. ह्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : क���ा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1116303", "date_download": "2022-07-03T11:49:52Z", "digest": "sha1:JT77HJGKO5T52SGEMGLKUPMQVL5OK3BZ", "length": 2067, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"केंटकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:३१, ३१ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२०:००, १७ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: tl:Kentucky→tl:Kentaki)\n०१:३१, ३१ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: tl:Kentaki→tl:Kentucky)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1767789", "date_download": "2022-07-03T12:21:46Z", "digest": "sha1:UJHYP2ASMRJSQQZWHC5LTSOVSYVVKTP6", "length": 12800, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मेघालय\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मेघालय\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:५०, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , २ वर्षांपूर्वी\n२३:५३, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१२:५०, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n| स्थापना_दिनांक = २१ जानेवारी १९७२\n| राजधानी_शहर = [[शिलॉंगशिलाँग]]\n| सर्वात_मोठे_शहर = [[शिलॉंगशिलाँग]]\n| जनगणना_वर्ष = २०११\n[[चित्र:SevenSisterStates.svg|250 px|इवलेसे|[[ईशान्य भारत]]ामधील मेघालयचे स्थान]]\n'''मेघालय''' हे [[भारत]] देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस [[आसाम]] राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस [[बांगलादेश]] आहे. [[शिलॉंगशिलाँग]] ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य [[ख्रिश्चन धर्म]]ीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे.\nमेघालय भारतामधील सर्वाधिक [[वर्षाव]] होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी {{convert|12000|mm|in}} इतका पाऊस पडतो. येथील [[चेरापुंजी]] हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.याभागात जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या गावाचे नाव 'मानसिंग राम' आहे पूर्वी चेरापुंजी मध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असे. आता चेरापुंजी जवळील मानसिंग राम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.याठिकाणी सरासरी बारा हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सतत पडणारा पाऊस हे या गावाचे वैशिष्ट्य आहे येथील वातावरणात 99 टक्के अधिक आद्रता असते.\nकाणी पडतो चेरापुंजी चे स्थानिक भाषेतील नाव 'सोहरा' असे आहे. येथे ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी शहरास 'चूरा' असे म्हटले आणि मग त्याला 'चेरापुंजी' असे नाव प्राप्त झाले.या ठिकाणी सर्वात जास्ती पाऊस पडण्याचे कारण म्हणजे बंगालचा उपसागरा कडून जवळजवळ चारशे किलोमीटर दूरवरून वाहून येणारे बाष्प असलेले ढग उंच असणाऱ्या खासी टेकड्यांना धडकतात. ते ढग चेरापूंजी जवळ एकत्र येतात. परिणामी वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते बाष्प असलेले ढग उंच जातात आणि मग उंचावरील तापमान थंड असल्याने त्याचे रूपांतर पावसात होते. म्हणून चेरापंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. चेरापुंजी येथे सरासरी1178 सेंटीमीटर म्हणजेच 464 इंच आणि मौसिनराम येथे सरासरी1188 म्हणजेच 468 इंच इतका पाऊस पडतो. भारतामध्ये मोसमी पाऊस रचनेशी निगडित असल्याने त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हणून संबोधले जाते. डोंगर व पर्वतरांगांनी मोसमी वारे आणि ढग अडविले गेल्या शिवाय ते बरसत नाहीत. चेरापुंजी व मौसिनराम भागातील खासी डोंगररांगाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्लॅन फोर्ट या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 14 जून1876 रोजी चेरापुंजी येथे 24 तासात 40 इंच म्हणजेच 100 सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याचे प्रथम निदर्शनास आणून दिले. त्यांनी एकंदरीतच या भागात भरपूर पाऊस पडल्याची कारणमीमांसा केली. चेरापुंजी हे का छोटा पठाराच्या दक्षिणेकडील कड्यावर वसले असून तेथून दक्षिणेकडे अरुंद आणि खोल दरी आहे. या दरीचा रुंद होत जाणारा भाग बांगलादेशच्या सिलेट जिल्ह्यातील मैदानात विलीन होतो. दरीच्या दोन्ही बाजू 500 ते 600 मीटर उंचीच्या कड्यांनी व्यापलेल्या आहेत. ही रचना एखाद्या नरसाळ्या प्रमाणे असून त्याची रुंद बाजू म्हणजेच बांगलादेशचा मैदानी प्रदेश आणि चिंचोळा नळीसारखा भाग म्हणजे चेरापुंजी च्या दिशेने चढत जाणारी दरी होय. बंगालच्या उपसागरातून मोसमी पावसाचे उबदार आणि भरपूर बाष्प सामावले��े वारे बांगलादेशच्या मैदानी प्रदेशात आत शिरतात. आणि रुंद दरीत शिरल्यावर सभोवतालच्या उंच कड्यांमध्ये अडकून पडतात. रात्रीच्यावेळी डोंगर माथ्यावरील अधिक थंड हवा उबदार दरीच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे दरीतील उपदार बाष्पयुक्त ढग वर उचलले जातात. त्याचे तापमान कमी होऊ लागते आणि बाष्प धारण क्षमता कमी होऊन पाऊस पडू लागतो. या संदर्भातील गणित असे सांगते की भरपूर बाष्प असलेल्या मोसमी वाऱ्यांचा वेग ताशी 40 किलोमीटर व अधिक असेल तर चेरापुंजी च्या खासी डोंगररांगेत 24 तासात 45 सेंटिमीटर पाऊस होऊ शकतो. येथील रचनेमुळे डोंगर आणि दरीच्या वाऱ्यांच्या तत्वांचा ही परिणाम होत असल्याने हा पाऊस बहुदा पहाटे आणि सकाळी मोठ्या प्रमाणात पडतो. आणखी एक कारण असे आहे आहे की मोसमी वार्‍याच्या काळात पूर्वेकडून आणि उत्तरेकडून ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यातील या प्रदेशाकडे वाहत येणारे वारे चेरापुंजी जवळ एकमेकांना भिडतात. आणि डोंगर शिखरांच्या उंचीमुळे ही हवा वर वर उचलली जाते. मुसळधार पाऊस पडण्याची क्रिया पहाटे पूर्णत्वास जाते. वैशिष्टपूर्ण भूरचना चेरापूंजी आणि मौसिनराम चे तेथील स्थान आणि भरपूर बाष्पयुक्त ढगांची हलचाल यामुळे येथे सर्वाधिक पाऊस पडतो. शिलॉंगशिलाँग पासून चेरापुंजी समारे दोन तासाच्या अंतरावर आहे. याठिकाणी सेवन सिस्टर फॉल्स जेथे एकच दरीत साथ धबधबे कोसळतात. इथल्या मोठ्या मोठ्या दऱ्या संपूर्णपणे धुक्याने नाऊन निघतात.\n== बाह्य दुवे ==\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T12:29:11Z", "digest": "sha1:QBFG2XKTRDBXCYKVLOPTVLASSOST3KG3", "length": 14087, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सामाजिक बांधिलकी जपत गरीब ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri सामाजिक बांधिलकी जपत गरीब ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप\nसामाजिक बांधिलकी जपत गरीब ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप\nपिंपरी, दि.१७ (पीसीबी )- सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांच्यावतीने गरीब व होतकरू अकराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त\nत्यांची शालेय साहित्यतुला करून प्रशांत शितोळे,नाना काटे,विनोद नढ़े शाम लांडे,राहुल भोसले, विनायक रणसुंबे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांच्याकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार फूलस्केप वह्या,चित्रकला वही, पेन,पेन्सिल,कम्पास बॉक्स,रबर, स्केचपेन बॉक्स,स्केल असे किट देण्यात आले.\nनवीन शालेय वर्षाची सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे शालेय साहित्य खरेदीची लगबग चालू असते. अशा वेळी समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे समाजाच्या सर्वस्तरातून कौतुक होत आहे.\nPrevious articleअनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत मोठा निर्णय\nNext articleमहावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना; ४७ एजन्सीज बडतर्फ\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nराहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या\n“संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा“\n“शिंदे, पेशवे तुम्हाला धोत्रे धुण्यास व भांडी घासायला ठेवतील”- प्रा. हरी...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फ��लला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ambassador-will-return-possibility-to-enter-the-market-as-an-electric-car/", "date_download": "2022-07-03T11:33:17Z", "digest": "sha1:EAWHQEMKLY7ATNQUBWGJWFOCDEHRHHEA", "length": 12762, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अँबेसिडर पुनरागमन करणार; इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता – Dainik Prabhat", "raw_content": "\nअँबेसिडर पुनरागमन करणार; इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता\nनवी दिल्ली – सन 1970 च्या सुमारास भारतीय रस्त्यावर अधिराज्य असलेली अँबेसिडर कार आता पुनरागमन करण्याची शक्‍यता आहे. मात्र हि कार आता इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता आहे.\nअँबेसिडर कारची निर्मिती हिंदुस्थान मोटर्सद्वारा करण्यात येत होती. 1985 भारतामध्ये या कार कंपनीचा वाटा तब्बल 75 टक्के इतका होता. मात्र नंतर नव्या कार बाजारात आल्यानंतर अँबेसिडर कार मागे पडत गेली होती. आता पुन्हा या कारचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हिंदुस्तान मोटर्स कंपनी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते.\nहिंदुस्थान मोटर्स एका युरोपियन कंपनीबरोबर सहकार्य करार करीत आहे. या कराराअंतर्गत सुरुवातीला इलेक्‍ट्रिक दुचाकी तयार करण्यात येतील. त्यानंतर इलेक्‍ट्रिक अँबेसिडर कार तयार करण्याची या कंपनीची योजना आहे. यासंदर्भात सहकार्य करार करण्याबाबत प्रयत्न चालू असून तीन महिन्यांमध्ये या घडामोडी पूर्ण होतील असे कंपनीतर्फे सूचित करण्यात आले आहे.\nनव्या वाहन निर्माता कंपनीमध्ये हिंदुस्थान मोटर्सचा वाटा 51 टक्के असणार आहे. तर युरोपातील कंपनीचा वाटा 49 टक्के इतका असणार आहे. नवी कार हिंदुस्तान मोटर्सच्या चेन्नई येथील कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. 2014च्या सप्टेंबर मध्ये शेवटची अँबेसिडर कार तयार करण्यात आली होती. त्यानंतर हिंदुस्थान मोटार्सवर कर्जाचा बोजा वाढल��� आणि अँबेसिडर कारची मागणी कमी झाली.\nत्यामुळे अँबेसिडर कारची निर्मिती बंद करण्यात आली होती. 1980 मध्ये भारतामध्ये प्रमुख नेते अँबेसिडर कारचा वापर करत होते. त्यावेळी भारतामध्ये जनतेची क्रयशक्ती कमी असल्यामुळे कारची मागणी कमी होती. 1984 मात्र नंतर मात्र देश-विदेशातील कंपन्यांनी विविध किमतीच्या आणि आणि तंत्रज्ञानाच्या कार भारतामध्ये सादर केल्या. त्यानंतर अँबेसिडर मागे पडत गेली होती.\nपंडित बिरजू महाराजांनी शास्त्रीय नृत्य लोकाभिमुख केले – राज्यपाल कोश्यारी\nइलेक्‍ट्रिक वाहनांमुळे वाचणार ‘इतके’ लाख कोटी; 2022 पर्यंत फास्ट चार्जर\nपेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव विसरून जा तुमची जुनी कार ‘अशी’ बनवा इलेक्ट्रिक\nफ्रान्सने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील राजदूत माघारी बोलावले\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/daily-horoscope-twenty-seven-jan/", "date_download": "2022-07-03T12:17:03Z", "digest": "sha1:ANPWPHHS2Z6DKUZFU2O6GMEJB7DRBN3I", "length": 15097, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "27 जानेवारी : आज या 7 राशींच्या आयुष्यात चांगला बदल होईल, उत्पन्नाची साधने वाढतील - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/27 जानेवारी : आज या 7 राशींच्या आयुष्यात चांगला बदल होईल, उत्पन्नाची साधने वाढतील\n27 जानेवारी : आज या 7 राशींच्या आयुष्यात चांगला बदल होईल, उत्पन्नाची साधने वाढतील\nमेष : आज प्रवास, गुंतवणूक आणि नोकरी अनुकूल असतील. भागीदारीत नवीन प्रस्ताव प्राप्त होतील. महिला अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यास सक्षम असेल. मित्र आणि नातेवाईक एकत्र जास्त वेळ घालविण्याची मागणी करतील. बांधकाम कामाच्या दिशेने यश मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यामुळे तणाव असेल. वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जादूच्या कार्यात सक्रियपणे भाग घेईल. उत्पन्नाची साधने वाढतील.\nवृषभ : राशीचे लोक आज सक्रिय राहतील. मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्यायांचा विचार करा. आज तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा फायदा होईल. नोकरीच्या क्षेत्रात व्यवसायातील फायदा तुम्हाला मिळेल. प्रवास केल्याने तुम्हाला थकवा व तणाव मिळेल, परंतु ते आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरतील. जर आपल्याला एखादी जमीन इमारत खरेदी करायची असेल तर ती चांगली वेळ असेल. आज आपल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला कठीण जाईल.\nमिथुन : जर आपण आज गुंतवणूक करणार असाल तर सर्व माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जा. सुदैवाने तुम्हाला चांगली बातमी मिळेल. मित्रांसह हँग आउट करणे मजेदार असेल. जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. पिता किंवा धर्मगुरूंचे समर्थन केले जाईल, परंतु आरोग्या विषयी जागरूक असण्याची गरज आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. जीवनातल्या समस्यां विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला लोकांना शिकायला लागेल.\nकर्क : आज आपण कामाच्या शर्यतीत कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही. आज एखाद्या जवळच्या व्यक्ती कडून आपली फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत भावनिक दृष्ट्या तुम्हाला थोडे अशक्त वाटेल. व्यवसायाच्या प्रवासाचा फ���यदा होईल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य असेल. आपण स्वत: ला नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे. विवाहित जीवनात सुसंगतता राहील. आज तुमच्या आयुष्यात काही अनोळखी जोडीदार येऊ शकेल.\nसिंह : आज अचानक खर्च होऊ शकेल. ऑफिसमध्ये जास्त काम केल्याने तुमची समस्या किंचित वाढेल. मित्रां कडून इच्छित सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करण्यात यश मिळेल. चांगले शिकण्याची इच्छा मनात राहील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सामान्य दिन ठरणार आहे. आपण थोडे चिडचिडे होऊ शकता. जुने शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात.\nकन्या : आपण आपल्या मेहनतीने ही कल्पना वास्तविकतेमध्ये रूपांतरित करू शकता. सर्जनशील कामात यश मिळेल. जीवन साथीदारा बरोबरचे संबंध सुधारू शकतात. जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. घर उपयोगी वस्तू वाढतील. आज पती पत्नी मध्ये सामंजस्य असेल जीवन आनंदी व्यतीत होईल.\nतुला : आज तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकता. आपले कार्य आपल्याकडून अधिक वेळ मागेल आणि आपल्याला कुटुंबात देखील याची आवश्यकता असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नकारात्मक प्रवृत्ती टाळाव्या लागतील कारण आज तुमचे विचार दृढ होणार नाहीत. अपघाती पैसे मिळतील. थांबलेल्या कामाला गती मिळेल.\nवृश्चिक : आज आपल्या कामासाठी केलेल्या समर्पण आणि समर्पणा बद्दल आपल्याला प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. आयुष्या जोडीदारास प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी आपल्या निश्चित बजेटपासून दूर जाऊ नका. वाहन चालवताना अधिक काळजी घ्या. आपण उपयुक्त काहीतरी खरेदी करू शकता. गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो. आपल्या जीवनात सर्व प्रकारचे दुःख संपेल. धार्मिक प्रवासाचा कार्यक्रम करता येतो.\nधनु : व्यवसायात उच्च अधिकाऱ्यांचा फायदा होईल. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा आहे. प्रेम प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस बर्‍यापैकी रोमँटिक असल्याचे सिद्ध होईल. आज आपणास भेटणे खूप रंजक असेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती मिळेल आणि एकमेकांना साथ मिळाल्यानंतर आपण दोघांनाही आनंद होईल. ��पण खर्च नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. फायदेशीर बातम्या मिळाल्यामुळे आनंद होईल.\nमकर : आज अधिक कामांमुळे तुम्ही अधिक व्यस्त राहू शकता. आज पुन्हा वाईट गोष्टी घडू शकतात. भागीदारीमुळे व्यवसायात फायदा होऊ शकतो. करमणुकीत काम करू नका. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. आपले रहस्य कोणालाही सांगू नका. आजच्या प्रेमाच्या दृष्टीकोनातून आयुष्य खूप गुंतागुंतीचे होईल. आपण गंभीरपणे न्याय होण्यापासून टाळू शकता. काही मनोरंजक वाचन करा आणि काही मंथन करा.\nकुंभ : आज, आपण येत्या काळात आपल्या आर्थिक परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहू शकता. विवाहित जीवनात प्रेम आणि शांती मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण आधार मिळेल. आपल्या पाहुण्याशी वाईट वागणूक देऊ नका. प्रेम प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस खास असेल. आपण एखाद्या समोर प्रेम प्रस्ताव तयार करत असाल तर त्यासाठी वेळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल.\nमीन : आज समाजात तुमचा सन्मान आणि सन्मान वाढेल. व्यवसायात काही चांगले बदल होऊ शकतात. वैवाहिक जीवनात भरभराट होईल. तुमच्या चेहऱ्या वर हास्य पसरेल आणि अनोळखी लोकांनाही ओळखीचे वाटेल. करमणुकीवर जास्त खर्च टाळा. राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होऊ शकतो. एखादा मित्रांसह सामाजिक कार्यक्रमात देखील सामील होऊ शकतो. व्यवसायातील आपली आवड वाढणार आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-maximum-of-shares-priced-below-rs-2/", "date_download": "2022-07-03T12:31:32Z", "digest": "sha1:4AOJAJOEVWLZBE7F2YSCZX5SAJKQKMLR", "length": 8111, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "Shares with a price of less than Rs 2 became a maximum of Rs 17 lakh।2 रुपयांहून कमी किंमत असणाऱ्या शेअर्सची कमाल 1 लाखाचे झाले तब्बल 17 कोटी।Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : 2 रुपयांहून कमी किंमत असणाऱ्या शेअर्सची कमाल\nShare Market : 2 रुपयांहून कमी किंमत असणाऱ्या शेअर्सची कमाल 1 लाखाचे झाले तब्बल 17 कोटी\nShare Market सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. वास्तविक रासायनिक कंपनीच्या शेअर्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. ही कंपनी बालाजी अमाईन्स आहे.\nबालाजी अमाईन्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 1.69 रुपयांवरून 3,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 1,30,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.\nबालाजी अमाईन्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,220 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची निम्न पातळी 2,361.30 रुपये आहे.\n19 ऑक्टोबर 2001 रोजी बालाजी अमाईन्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर 1.69 रुपयांच्या पातळीवर होते. 16 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 2,924 रुपयांवर बंद झाले.\nजर एखाद्या व्यक्तीने 19 ऑक्टोबर 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 17.30 कोटी रुपये झाले असते.\nम्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणारी व्यक्ती आजच्या घडीला श्रीमंत झाली असती. बालाजी अमाईन्सचे मार्केट कॅप 9,475 कोटी रुपये आहे.\n16 मे 2014 रोजी कंपनीचे शेअर्स 43 रुपयांवरून 3,000 रुपयांपर्यंत वाढले, बालाजी अमाईन्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 43.10 रुपयांच्या पातळीवर होते. 16 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 2,924 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 6,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.\nजर एखाद्या व्यक्तीने 16 मे 2014 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 67.84 लाख रुपये झाले असते. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास थेट 66 लाख रुपयांहून अधिक नफा झाला असता.\nPrevious articleमोदी सरकारने हे मोठे पाऊल उचलले त्या कंपनीच्या विक्रीवर बंदी ….\nNext articleLIC IPO Update : आज होणार LIC च्या शेअर्सची लिस्टिंग; लेटेस्ट अपडेट घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार;...\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/started-his-own-startup-by-quitting-a-job-worth-rs-75-crore/", "date_download": "2022-07-03T12:24:43Z", "digest": "sha1:IJKMYR4ASFR6CS32JI7UPQ7MYJMU6AZ7", "length": 9263, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "Started his own startup by quitting a job worth Rs 75 crore Unicorn has become a startup these days read more । 75 कोटींचा नोकरी सोडून सुरु केले स्वतःचे स्टार्टअप आजघडीला स्टार्टअप बनले युनिकॉर्न वाचा सविस्तर । Business Success Story", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Business Success Story : 75 कोटींचा नोकरी सोडून सुरु केले स्वतःचे स्टार्टअप;...\nBusiness Success Story : 75 कोटींचा नोकरी सोडून सुरु केले स्वतःचे स्टार्टअप; आजघडीला स्टार्टअप बनले युनिकॉर्न – वाचा सविस्तर\nBusiness Success Story : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात.\nआज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक सक्सेस स्टोरी घेऊन आलो आहोत. वास्तविक देशातील युनिकॉर्न कंपन्यांमध्ये आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले आहे.\nया कंपनीचे नाव आहे Physics Wallah. याची सुरुवात करणाऱ्या अलख पांडेची यशोगाथा ही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एकावेळी महिन्याला 5000 रुपये कमावणाऱ्या पांडे यांच्या कंपनीचे मूल्य आज 1.1 अब्ज डॉलर झाले आहे.\nपांडेची गोष्ट जाणून घ्या अलख पांडेने वयाच्या 22 व्या वर्षी अभियांत्रिकीचे शिक्षण सोडले. यानंतर ते भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी त्यांच्या गावी अलाहाबादला गेले. तो दर महिन्याला पाच हजार रुपये कमवत असे. पण एक दिवस असा आला की त्याची कीर्ती पसरू लागली.\nकाही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की एका नामांकित एडटेक कंपनीने त्याला 75 कोटी रुपयांची नोकरी देऊ केली होती.\nयाचा उल्लेखही त्यांनी एका व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीचे नाव न घेता केला आहे. पण देशातील वंचित मुलांना शिक्षण देण्याच्या विचाराने त्यांनी या नोकरीला नाही म्हटले.\nध्येय खूप मोठे आहे पांडेचे ध्येय खूप मोठे आहे. त्याला देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे.\nत्यांच्या शब्दात सांगायचे तर, फिजिक्सवाल्याच्या माध्यमातून रिक्षावाले किंवा वृत्तपत्र विक्रेते किंवा कपडे धुण्याचे काम करण��रे देखील त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहू शकतात. सीरीज ए फंडिंग वाढवल्याने कंपनी युनिकॉर्न बनली, आज सर्वत्र फिजिक्सवाल्लाची चर्चा होत आहे.\nयाचे कारण म्हणजे ही कंपनी भारतातील 101 वी युनिकॉर्न कंपनी बनली आहे. तसेच, मालिका A निधीद्वारे हा टप्पा गाठणारी ही पहिली एडटेक कंपनी आहे.\nपांडे यांनी 2017 मध्ये फिजिक्स वाला हे यूट्यूब चॅनल सुरू केले. पांडे यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली.\nविविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ती आवडली. कोरोनाच्या काळात जेईई-नीटची तयारी करणाऱ्या मुलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पांडे यांनी हे अॅप विकसित केले आहे. यानंतर, तुम्हा सर्वांना संपूर्ण कथा माहित आहे.\nPrevious articlePost office Scheme : दरदिवस 50 रूपये जमा करुन बना लखपती; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना\nNext articleGovernment Sceme : जनधन खातेधारकासाठी आनंदाची बातमी आता मिळणार हा लाभ\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/stories/versesoflove/all/view/150", "date_download": "2022-07-03T12:13:54Z", "digest": "sha1:6EBM2ULBKW3NIDOYQXVO556IRE2SGBC6", "length": 13810, "nlines": 226, "source_domain": "notionpress.com", "title": "#versesoflove - Writing Contest from Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#National Writing CompetitionNew #प्रेमकवितानिकाल पाहा #मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n#National Writing CompetitionNew #प्रेमकविता निकाल पाहा #मन_कागदावर_मोकळं_करानिकाल पाहा\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nजीवन की मोती है तू हमारी राहों को सजोती है तू खुद की जरा भी चिंता आणखी वाचा...\n” � आणखी वाचा...\nसाजन आज तुम आन मिलो आणखी वाचा...\nसाजन तुम आज आन मिलो ---\nकई बातें थी जो उससे कहनी थी क्या करूं वो बस एक गलतफहमी क्या करूं वो बस एक गलतफहमी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठ���तो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/8595", "date_download": "2022-07-03T11:40:13Z", "digest": "sha1:TBQYDAZWROC6S2R43YUELBISYSO35YOV", "length": 35999, "nlines": 430, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडिया नागपूरतर्फे कोविड विषयक माहिती हेल्पलाईन सुरु | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-���ितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome आरोग्य असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडिया नागपूरतर्फे कोविड विषयक माहिती हेल्पलाईन सुरु\nअसोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडिया नागपूरतर्फे कोविड विषयक माहिती हेल्पलाईन सुरु\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8595*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nअसोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडिया नागपूरतर्फे कोविड विषयक माहिती हेल्पलाईन सुरु\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- कोविड 19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून कोविड रुग्णाचे हाल होत आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाइकांना मदत म्हणून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडियातर्फे ( ‌ए.पी.आय.ई. ) नागपूरच्या वतीने हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. समाज माध्यमातून बरेच मदतीबाबत संदेश वेगवेगळ्या ग्रुप द्वारे फिरत असतात पण ते खरे नसतात किंवा जुने असतात. ह्या सर्व संदेशाची पडताळणी करूनच संघटनेचे स्वयंसेवक गरजूना अचूक माहिती उपलब्द्ध करून देत आहेत. लॅपटॉप व इंटरनेट च्या माध्यमातून, कोविड दवाखाने, प्राणवायू उपलब्ध असलेले बेड, रक्तद्रव्य दाते ,अंबुलन्सबाबत माहिती संघटनेच्या जिल्हा स्तरीय व राज्य स्तरीय ग्रुप मध्ये टाकून माहिती मिळविली जाते आणि संबंधितांना ती कळविण्यात येते .\nडॉ प्रशांत बागडे, डॉ सोनल पंचभाई फोनद्वारे वैद्यकीय सल्ला सुद्‌धा या हेल्पलाईनद्वारे देत आहेत . सदर हेल्पलाईन क्रमांक हा 9822201150 आणि 88058 37192 असून या केंद्राच्या कामाची जबाबदारी रितेश गोंडाने, रिमोदस खरोळे, भावना जनबंधु, प्रा विलास तेलगोटे, मिलिंद देउलकर, डॉ भावना वानखडे, लकी राठोड, अक्षय डोईफोडे, कल्पना चिंचखेडे, मृणालिनी मानवटकर, संतोष वानखेडे , प्रतिमा पथाडे व इतर कार्यकर्ते पार पाडत आहे. संघटनेचे इतर राज्यात असेलेले नेटवर्क सुध्दा ह्या कामात उपयोगी पडत आहे.\nविशेष म्हणजे , मागील वर्षी 24 मार्च रोजी घोषित झालेल्या लॉकडॉऊन नंतर हातमजुरी करणाऱ्या मजुरांचे व एप्रिल 2020 मध्ये शहरातून गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल अपेष्टा कमी करण्यात नागपूर तसेच विदर्भातील इतर जिल्हे व इतर राज्यात असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव एम्प्लॉइस इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती .\nPrevious articleराजकारणी हिंदू-मुस्लिमात फूट पाडून पसरवित आहेत द्वेषाचा जहर, मुंबईच्या शाहनवाजने कार व दागिने विकून गरजू लोकांना दिले आॅक्सीजन सिलेंडर\nNext articleनांगग्ला : प्रशांत महासागरातील क्षतिग्रस्त पाणडुबी – कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना ���टक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=49&Itemid=60&limitstart=240", "date_download": "2022-07-03T12:09:06Z", "digest": "sha1:ASPCBWWROMQ4BPK647KVJWRQMW3RLTV7", "length": 30494, "nlines": 295, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विदर्भ वृत्तांत", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nचारित्र्यवान विद्यार्थी घडवा -फौजिया खान\nस्वामी विवेकानंद व महात्मा गांधी यांची शिकवण आत्मसात करून जय बजरंग बालगृहातून चारित्र्यवान विद्यार्थी निर्माण व्हावे, असे आवाहन राज्याच्या माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले. अकोल्यात नुकताच त्यांचा दौरा झाला या वेळी त्यांनी भेट दिली होती.\nसंपकर्त्यां कर्मचाऱ्यांना एस.टी.चा ‘दे धक्का’\nविविध मागण्यांसाठी १७ व १८ सप्टेंबरला एस.टी.च्या चालक, वाहक व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज देऊन आंदोलन केले होते. त्यांच्या दोन दिवसांच्या आंदोलनामुळे गोंदिया आगारातील हजारावर बसफेऱ्या रद्द झाल्या. यामुळे गोंदिया आगाराला १० लाख ५ हजार, तर तिरोडा आगाराला ५ लाखांचे नुकसान सहन करावे लागले. ही भरपाई भरून काढण्यासाठी त्या सर्व आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांचा स्ट्राइक डिटेक्ट म्हणून १६ दिवसांची पगारकपात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.\nगोमूत्रापासून कीटकनाशक गृहोद्योगावर कार्यशाळा\nविषारी कीटकनाशके, कॅन्सर, दमा यांसारख्या रोगांना वाढवत आहेत, त्यांच्या किमतीही शेतकऱ्यांना परवडत नाहीत यावर उपाय म्हणून योगपीठ हरिद्वारद्वारा किसान पंचायतीच्या माध्यमातून गोमूत्रापासून कीटकनाशक बनविण्याचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांश�� संवाद साधता हे विषमुक्त कीटकनाशक माफक किमतीत रेडिमेड मिळावे ही शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात आल्यावर भंडारा जिल्हा भारत स्वाभिमान, न्यास द्वारा गोमूत्रापासून कीटकनाशक निर्मितीचा गृहोद्योग या विषयावर भारत स्वाभिमान न्यास कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली.\nअर्जुनी मोरगाव तालुक्यात गॅस्ट्रो व डायरियाची लागण\nअर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तिडका-करड येथे गॅस्ट्रो व डायरियाची लागण झाल्याने शेकडो लोक आजारी असून त्यांच्यावर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल तिडका ग्रामपंचायतीत कॅम्प लावण्यात आला असून तेथे १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nरमेशचंद्र मुनघाटे यांना श्रद्धांजली\nस्थानिक फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार होते. प्रा. पी. एस. वनमाळी, प्रा. व्ही. एस. गोर्लावार, प्रा. वाय. आर. गहाणे, प्रा. एस. आर. बुटले, प्रा. आर. आय. गौर, प्रा. ए. व्ही. कुकडे, प्रा. के.व्ही. कुडे, प्रा. डी. के. बारसागडे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.\nविष प्राशन केल्याने ७ तर जट्रोफामुळे ४ अत्यवस्थ\nविविध ठिकाणी विष प्राशन केल्यामुळे सात जणांना, तर जट्रोफा बिया खाल्ल्याने चार बालकांना अत्यवस्थ अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेंभूर्णा येथील शेषराव तेजराव मोरे (२०), कैलास तेजराव इंगळे (२६), जळका भडंग येथील सुनीता शेषराव दाभाडे (३५), वाडी महाळुंगी (ता. नांदुरा) येथील दखाराम लेलाराम गव्हाळे (३५) यांना काल संध्याकाळी ७ ते रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान,\nएक नाते महानायकाच्या घट्ट मैत्रीचे\nचंद्रपूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२\nएक महानायक तर दुसरा चित्रकार.. या दोघांना 'कलावंत' या एका शब्दाने ऋणानुबंधांच्या धाग्यात विणले आहे. अर्थात ही गोष्ट आहे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व चित्रकार चंदू पाठक यांची. आज अभिताभच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या मैत्रीला पुन्हा एकदा उजाळा देण्यात येत आहे. अमिताभ यांच्या सत्तरीचे निमित्त साधून पाठक यांन�� येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.\nभाकपच्या ‘जेल भरो’ आंदोलनात शेकडोंना अटक\nशेतकरी, शेतमजूर, कामगार व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.\nभारत जगाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रेसर -कानन\nस्वामी विवेकानंद यांनी संधिकाळ संपताच भारत प्रगतिपथावर मार्गक्रमण करेल, असे भाष्य केले होते. त्यानुसार २०११ मध्ये संधिकाळ संपला आहे. आता भारत देश प्रगतिपथावर असून संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रेसर झाला आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह के. सी. कानन यांनी व्यक्त केले.\n‘अदानी’ तील मजुरांचा आंदोलनाचा इशारा\nतिरोडा येथील अदानी पॉवर प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अनेक बांधकाम कंपन्यांमध्ये हजारो कामगार अतिशय धोकादायक स्थितीत कमी पगारात काम करतात. या कामगारांना नियमानुसार वेतन, कामाचे तास, औषधोपचार, सुरक्षा साधने व इतर आवश्यक बाबी पुरवल्या जात नसल्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्याची तयारी मजुरांनी सुरू केली आहे.\n‘खड्डे बुजवा, अन्यथा टोलनाके बंद पाडू’\nडोणगांव ते दुसरबीडपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे व रस्ता दुरुस्ती चार दिवसांच्या आत पूर्ण न केल्यास शिवसेनेच्या वतीने टोलनाके बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.\nशिदोरी घेऊन शेताकडे जाणाऱ्या महिलेवर हल्ला करून विनयभंग केल्याप्रकरणी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने आरोपीस ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.\nजिल्हा रुग्णालयातील बालरुग्णांची खाजगीरीत्या नियमबाह्य़ रक्त तपासणी\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उग्र आंदोलन\nशासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिअद्ययावत पॅथॉलॉजी लॅब असतानासुद्धा तेथील बालरोगतज्ज्ञाने बालरुग्ण कक्षातील लहानग्या रुग्णाचे रक्त नियमबाह्य़रीत्या एका खाजगी पॅथॉलॉजीला पाठवून रुग्णांची लूट करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.\nखा. गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा\nआर्णी व परिसरातील विविध मागण्यांसंदर्भात आज शुक्रवारी दुपारी ११ वाजता शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यातील मुख्य समस्या नगर परिषदसंदर्भात असल्याचे पत्रकातून स्पष्ट झाले आहे.\nअभियांत्रिकीच्या विद्यार्थ्या��ना दंडित करणाऱ्या प्राचार्याची तडकाफडकी बदली\nपरीक्षा फार्म विद्यापीठात उशिराने सादर करून प्रती विद्यार्थी पाचशे रुपये विलंब शुल्क वसूल करणारे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य पी.एस. अडवानी यांची औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.\nअमरावती विभागातून किमान चार रेल्वे गाडय़ा सुरू करा -खा. अडसूळ\nअंदाजपत्रकातील घोषणा अद्याप कागदावरच\nरेल्वे अंदाजपत्रक सादर करताना अमरावती विभागातून अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची घोषणा होऊनही अद्याप या रेल्वेगाडय़ा सुरू न करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.\nवर्धा भाजपमध्ये पक्षीय धावपळीला वेग\nसंघटनात्मक निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी\nवर्धा / प्रशांत देशमुख\nभारतीय जनता पक्षाच्या नोव्हेंबर व डिसेंबरमधे होणाऱ्या संघटनात्मक निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षीय धावपळीला वेग आल्याचे चित्र आहे.\nडॉ. आईंचवारांची सदिच्छा भेट\nचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी जनता महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला सदिच्छा भेट दिली.\nइतिहासाचा साक्षीदार गाविलगड ढासळतोय\n* पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष\n* गुप्तधन शोधणाऱ्यांमुळे संकट\nमोहन अटाळकर, अमरावती, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२\nसुमारे हजार वर्षांचा ज्ञात इतिहास असलेला मेळघाटातील गाविलगड किल्ला पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आला असून किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड अजूनही सुरूच आहे. गुप्तधनाच्या शोधासाठी जागोजागी खोदकाम केले जात असल्याने या किल्ल्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.\nचंद्रपूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर\nसहायक अनुदान बंद, महागाई भत्ता देण्यास टाळाटाळ\nशासनाने १ कोटी ६५ लाखाचे सहायक अनुदान बंद केल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच पालिकेच्या ९०० कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे चार कोटी सहा लाख रुपये नऊ वर्षांपासून शासनाकडे थकित असल्याची माहिती समोर आली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बद���ता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hqcannedfood.com/about-us/", "date_download": "2022-07-03T12:00:12Z", "digest": "sha1:CNMT4DVHXH2CIUCRTBRM2XDKAM3YWE3E", "length": 11306, "nlines": 155, "source_domain": "mr.hqcannedfood.com", "title": "आमच्याबद्दल - सिचुआन प्रांत हुक्वान कॅनड फूड कं., लि.", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला का निवडत आहे\nआमची कंपनी व्यावसायिक अनुभवासह नैऋत्य चीनमधील अग्रगण्य कॅन केलेला अन्न उत्पादनांपैकी एक आहे. आमची कंपनी 2003 मध्ये स्थापन झाली. आमचा निर्यात करणारा कारखाना कोड कॅन क���लेला अन्न उत्पादनासाठी T-11 आहे आणि आमच्याकडे स्वच्छता नोंदणी आणि HACCP, ISO प्रमाणपत्र आहे.\nआमची कंपनी 308 नॅशनल रोडच्या शेजारी झिंजिन काउंटी, चेंगडू शहरात स्थित आहे, एकूण क्षेत्रफळ 24,306 चौरस मीटर आहे. आमच्याकडे उत्कृष्ट स्वच्छता उत्पादन परिस्थिती आणि परिसर आहे.\nआमच्या उत्पादनांमध्ये 20 पेक्षा जास्त प्रकार आहेत, जसे की लंचन मीट, वाफवलेले डुकराचे मांस, तुकडे केलेले मांस, मशरूम, भाजलेले बदक इ. मांस कच्चा माल प्रामुख्याने मांस प्रक्रिया कारखान्यांमधून येतो ज्यांनी राज्य कमोडिटी इन्स्पेक्शन ब्युरो मार्फत नोंदणी केली आहे आणि त्यांना HACCP प्रमाणपत्र मिळाले आहे.\nआमची उत्पादने देश-विदेशात विकली जातात. बहुतेक ग्राहकांना आमची उत्पादने आवडतात. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुमच्याशी सहकार्य करण्याची प्रामाणिकपणे अपेक्षा करतो.\nकॅन केलेला अन्न बद्दल एक मोठा इतिहास\n1810 मध्ये, पीटर ड्युरंड फॉर्म यूके या व्यावसायिकाने टिन-कोटेड कॅनसाठी पेटंट मिळवले, ज्याला सामान्यतः \"टिनप्लेट\" कॅन म्हणून ओळखले जाते. त्यात चांगले सीलिंग आहे, वाहतूक करणे सोपे आहे, तोडणे सोपे नाही, तसेच प्रकाश बनवण्यापासून टाळण्यासाठी चांगली छटा आहे. कॅन केलेला खाद्यपदार्थ खराब होतात, पोषक तत्वांचे नुकसान होते. कॅन केलेला अन्न त्वरीत एक अपरिहार्य लष्करी मुख्य बनला आणि दुर्गम भागात पूरक मांस आणि माशांसाठी पहिली पसंती बनली, जगभरात अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.\nसैन्याला नियुक्त केलेला पुरवठादार\nकॅन केलेला अन्न हे एक प्रकारचे लष्करी अन्न आहे. ते लष्करी अन्नाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावते कारण ते सामान्य तापमानात दीर्घकाळ साठवले जाऊ शकते आणि प्रतिकूल बाह्य परिस्थितीला तोंड देण्याची मजबूत क्षमता आहे. सैनिकांसाठी हे एक आवश्यक उपकरण आहे. लढाई सुरू ठेवण्यासाठी किंवा मैदानात कार्ये करण्यासाठी. आणि आम्ही सैन्याला दरवर्षी दहा हजार टन कॅन केलेला मांस पुरवतो, आम्ही आमच्या सैन्याचे नियुक्त पुरवठादार आहोत.\nकॅन केलेला खाद्यपदार्थाच्या डोसमध्ये जितके प्रिझर्व्हेटिव्ह असतात तितके लोक नसतात, खरं तर कॅन केलेला खाद्यपदार्थांमध्ये सामान्यतः प्रिझर्व्हेटिव्ह नसतात, कॅन केलेला अन्नाचे संरक्षक तत्त्व म्हणजे गरम करून जीवाणू नष्ट करणे आणि हवा बंद करून जीवाणूंना अन्नात प्रव��श करण्यापासून रोखणे, जे निर्धारित करते की त्याला कोणतेही संरक्षक जोडण्याची आवश्यकता नाही.\nरेसिपी एका कारणासाठी तयार आहे\nआमच्या कुटुंबाने जेवणासाठी एकत्र बसणे नेहमीच महत्त्वाचे मानले आहे, परंतु आम्हाला माहित आहे की व्यस्त वेळापत्रक हे आव्हानात्मक बनवू शकते. कीस्टोन तुमच्या आवडत्या कौटुंबिक पाककृतींमध्ये पूर्णपणे शिजवलेल्या मांसाची सोय आणते, स्वादिष्ट चव प्रदान करताना तयारीचा वेळ कमी करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला निरोगी आणि सोयीस्कर घरी शिजवलेल्या जेवणासाठी पुन्हा टेबलवर आणू शकता.\nआश्वस्तपणे निवडण्यासाठी आम्हाला निवडा.\nजगभरातील भागीदारांना सहकार्य करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी उत्सुक आहोत.\nकठोर गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन थेट विक्री, कोणतेही मध्यस्थ नफा मार्जिन, वीस वर्षांच्या उत्पादन अनुभवासह, आम्ही पंचवीस पेक्षा जास्त काउन्टी आणि प्रदेशांमध्ये ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि व्यावसायिक सेवा प्रदान करत आहोत.\nगेल्या वीस वर्षांत अनेक नवीन उत्पादने विकसित केली गेली आहेत, आणि इतक्या मोठ्या कालावधीत कोणतीही तक्रार किंवा कोणताही मोठा दर्जाचा अपघात झालेला नाही. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांसाठी तुमची स्वतःची चव आणि चव तयार करू शकतो.\nबहुतेक उत्पादनांसाठी कोणताही Moq नाही आणि सर्व उत्पादने आमच्या शक्य तितक्या लवकर वितरित केली जाऊ शकतात. आम्ही सर्व ग्राहकांशी नेहमी प्रामाणिक राहू आणि आम्ही आमचा करार सहजपणे बदलणार नाही. कोणत्याही गुणवत्तेच्या समस्यांसाठी आम्ही संपूर्ण जबाबदारी घेऊ.\nकॅनिंग बीफ ब्रिस्केट, जगण्यासाठी कॅन केलेला मांस, पोर्क लंच मांस, कॅन केलेला चिकन, कॅन केलेला डुकराचे मांस, कॅन केलेला भाजलेले बदक,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/rajesh-bhagwat-102/", "date_download": "2022-07-03T10:46:20Z", "digest": "sha1:2336AEHQFJGO36OG5WZBA3FHMLYLC77B", "length": 14497, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजेश भागवत : Exclusive News Stories by राजेश भागवत Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nसासरे विधान परिषद तर जावई विधानसभा अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड\n'अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं', अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी\nCBSE नं लाँच केलं नवीन 'परीक्षा संगम' पोर्टल; इथेच बघता येणार ���ंदाचा निकाल\nVIDEO : ...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट\nCBSE नं लाँच केलं नवीन 'परीक्षा संगम' पोर्टल; इथेच बघता येणार यंदाचा निकाल\nउच्चशिक्षित तरुणीचं जडलं दूधविक्रेत्यावर प्रेम; संसार थाटताच घडला भयानक प्रकार\nVIDEO : मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा, एकमेकांचे केस ओढत जबर हाणामारी\nअमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, मास्टरमाईंडसह 2 दहशतवाद्यांना अटक\n'अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं', अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी\nअभिनेत्री आश्विनी कासारने शेअर केला Sunday Motivational Video\nखऱ्या करीनाला लाजवेल अशी ही थुकरटवाडीची 'अवली बेबो', VIDEO बघाच\nNambi Narayanan: आधी पाकला तंत्रज्ञान विकल्याच्या आरोपात तुरुंगात, नंतर पद्मभूषण\nIND vs ENG : 'जे झालं ते...', आयपीएलमधील वादावर जडेजानं दिली प्रतिक्रिया\nनशीब असावं तर बुमराहासारखं, दोन्ही चुकांचा झाला टीम इंडियाला फायदा\nआम्ही कदाचित मेलोपण असतो, बांगलादेशी खेळाडूने सांगितला प्रवासातील थरारक अनुभव\nVIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन\nबाजारात Photo QR ची एन्ट्री ही पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक\nदेशातील कोणत्या शहरात घर घेणे सर्वात स्वस्त\nराकेश झुनझुनवाला यांचं पाच दिवसात 1000 कोटींचं नुकसान; 'हे' दोन शेअर ठरले कारण\nसोन्याच्या किमती आठवडाभरात किती कमी झाल्या\nकेस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर\nमधुमेही व्यक्तींना या आठवड्यात जपून राहण्याचे संकेत; कसा जाईल तुमचा आठवडा\nफॅटी लिव्हर होऊ नये म्हणून आजपासूनच अशी घ्या काळजी; गंभीर आजाराचा धोका टळेल\nसिंगल यूज प्लास्टिकबाबत या चुका आपण दररोज करतोय; गंभीर आजारांचा धोका\nNambi Narayanan: आधी पाकला तंत्रज्ञान विकल्याच्या आरोपात तुरुंगात, नंतर पद्मभूषण\n..तर जगभरात पक्ष्यांच्या प्रजाती होतील दुर्मिळ संशोधकांचा मानवाला मोठा इशारा\nतुम्ही लाख कुत्रे पाळले असतील, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती नसणार\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कितीही इच्छा असली तरी 'हा' नियम मोडता नाही येणार\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nVIDEO : नदीच्या पूरामध्ये थरार, स्वत:ची पर्वा न करता वाचवला दोघांचा जीव\nजगातील सर्वात वयोवृद्ध एअरहोस्टेसची गिनिज बुकमध्ये नोंद, या वयातही करतेय नोकरी\nजंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून...\n60 मिनिटं 60 लोकांनी एकमेकांना तुडवलं; क्रुझमधील गावठी स्टाईल हाणामारीचा VIDEO\nहोम » Authors» राजेश भागवत\n'फडणवीसांना हात लावाल तर महाविकास आघाडी जाळून टाकू', भाजप आमदाराचा इशारा\nबातम्या रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी या शहरात पोलीस अधीक्षकांच्या सूचना\nबातम्या INSIDE STORY : खडसेंचा मुख्यमंत्र्यांना एक फोन आणि जळगावात भाजपला पडले भगदाड\nबातम्या Jalgaon mayor election अखेरच्या क्षणी नवे वळण, भाजपने घेतला आक्षेप\nबातम्या जळगावात भाजपला धक्के पे धक्का, मतदानाच्या काही तासांपूर्वी आणखी एक गट सेनेत दाखल\nबातम्या दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाचा बापाने केला खून, झटापटीत चाकू खुपसला पोटात\nदारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाचा बापाने केला खून, झटापटीत चाकू खुपसला पोटात\nबातम्या मार्निंग वॉक ठरला शेवटचा, इनोव्हा कारच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू\nमार्निंग वॉक ठरला शेवटचा, इनोव्हा कारच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू\nबातम्या 23 लाखांचा ऐवज चोरत घरातून जाताना दरोडेखोरांनी दिली 'ही' धमकी\n23 लाखांचा ऐवज चोरत घरातून जाताना दरोडेखोरांनी दिली 'ही' धमकी\nबातम्या जळगावात अग्नितांडव, 8 किमी परिसरात आगच आग, VIDEO\nजळगावात अग्नितांडव, 8 किमी परिसरात आगच आग, VIDEO\nबातम्या VIDEO : शिवसेनेच्या मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात गायलं 'बॉलिवूड साँग'\nVIDEO : शिवसेनेच्या मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात गायलं 'बॉलिवूड साँग'\nजावयाने आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांकडून नार्वेकरांचं अभिनंदन पाहा video\nसासरे विधान परिषद तर जावई विधानसभा अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड\n'अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं', अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी\nसिद्धार्थ-मितालीच्या नव्या घराची पहिली झलक आली समोर; दणक्यात पार पडला गृहप्रवेश\n99.99% झाले फेल, पाहुया तुम्हाला जमतंय का; या फोटोत 10 नंबर्स शोधून दाखवा\nVIDEO:अंकिता लोखंडेने 'क्यूंकी सास भी बहू थी'स्टाईलमध्ये दाखवली ��व्या घराची झलक\nजान्हवीनंतर नेहाचा मंगळसूत्र चर्चेत तुम्ही पाहिली का हटके डिझाईन\nPHOTO: क्यूट परीच्या स्वीट Pose\nPHOTO: सिद्धार्थ-मितालीनंतर आता 'या' सेलिब्रेटी जोडप्याने खरेदी केलं नवं घर\nPHOTO: अभिनेत्री अमृता पवारचं काही दिवसातच शुभमंगल सेलिब्रेट केली बॅचलर पार्टी\nजगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुरुवात; 2 वर्षांनी जमली भाविकांच एवढी गर्दी\n 'आई कुठे...' मालिकेच्या सेटवर संजना शेखरचा क्रेझी डान्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/brazil-man-visites-doctor-for-lower-back-pain-ct-scan-reports-showed-he-has-3-kidneys-mhpg-452135.html", "date_download": "2022-07-03T12:13:11Z", "digest": "sha1:7EKCDRWKYYKPPI7H5OSPEYRLNBI5I5EC", "length": 7191, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून उडाली डॉक्टरांची झोप brazil man visites doctor for lower back pain ct scan reports showed he has 3 kidneys mhpg – News18 लोकमत", "raw_content": "\n कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून उडाली डॉक्टरांची झोप\n कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून उडाली डॉक्टरांची झोप\nडॉक्टरांनी CT Scan केल्यानंतर त्यांना जे काय दिसलं ते पाहून संपूर्ण रुग्णालय हादरलं.\nब्राझीलिया, 10 मे : शहरी लोकांच्या रोजच्या अति शीघ्र जीवनशैलीमुळे आणि पुरेसा व्यायाम न केल्यामुळं कंबरदुखीसारखे त्रास होतात. आता वर्क फ्रॉम होममुळं तरुण मंडळींनाही कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. ब्राझीलची राजधानी असलेल्या ब्राझीलियामध्ये असाच एक तरुण कंबर दुखत असल्यामुळं रुग्णालयात गेला. त्याला वेदना सहन होत नसल्यामुळं डॉक्टरांनी अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या तरुणाला CT Scan करण्यास सांगितले. मात्र CT Scan रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांची झोप उडाली. ब्राझीलिया येथे राहणाऱ्या साओ पाउलो याला अचानक कंबरदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी CT Scan केल्यानंतर साओच्या शरीरात दोन नाही तर तीन किडनी (मूत्रपिंड) असल्याचे आढळून आले. सामान्यत: शरीरात दोन किडनी असून प्रत्येकी साधारणपणे 10सेंमी. लांब, 5 सेंमी. रुंद व 4 सेंमी. जाड असतात. इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, 38 वर्षीय साओला स्लिप डिस्कचा त्रास तर नाही ना, अशी शंका डॉक्टरांना होती. त्यामुळं साओचे CT Scan करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टर हैराण झाले. डॉक्टरांनी पाहिले की, उजवीकडे साओला एक ���ाही तर दोन किडनी आहेत. म्हणजे एकूण साओला तीन किडनी आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी साओला याचा काही त्रास होत नसल्याचे सांगितले. तसेच ही रेअर केस असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या डॉक्टरांनी साओला कंबरदुखीबाबत औषधं देण्यात आली आहेत. आई शप्पथ हे भन्नाट आहे लॉकडाऊनमध्ये कॅरम खेळण्याची ही पद्धत तुम्ही पाहिली का लॉकडाऊनमध्ये कॅरम खेळण्याची ही पद्धत तुम्ही पाहिली का बाप रे बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/mumbai-municipal-corporation-cancels-tenders-for-aquarium-in-rani-bagh", "date_download": "2022-07-03T11:20:46Z", "digest": "sha1:SGXNFOQOFBPYNFRT3U63PFN2IBLSU5H5", "length": 4676, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुंबई महापालिकेने राणी बागेतील मत्स्यालयाच्या निविदा केल्या रद्द", "raw_content": "\nमुंबई महापालिकेने राणी बागेतील मत्स्यालयाच्या निविदा केल्या रद्द\nवरळी दूध डेअरीतील जागेवर मत्स्यालय होणार असल्याचे कारण पुढे करत राणी बागेतील मत्स्यालयाच्या ४४ कोटींच्या निविदा रद्द\nभायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसाठी आकर्षण, भूमिगत बांधण्यात येणारे आंतरराष्ट्रीय मत्स्यालय उभारण्यास मुंबई महापालिकेचे प्रशासकीय आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी खो दिला आहे. वरळी दूध डेअरीतील जागेवर मत्स्यालय होणार असल्याचे कारण पुढे करत राणी बागेतील मत्स्यालयाच्या ४४ कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.\nवीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण होवून त्यात एकापाठोपाठ आकर्षणाची भर पडत आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार या प्राणिसंग्रहालयात वेगवेगळी वैशिष्ट्ये समाविष्ट केली जात आहेत. विशेषतः पेंग्विन प्रदर्शनी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात रोज मोठी झुंबड उडते आहे. सोबतीला नव्याने दाखल झालेले विविध वन्य पशुपक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी येथील रपेट ही नेहमीच पर्वणी ठरत आली आ��े. पर्यटक, निसर्गप्रेमी आणि खास करून लहान मुले व विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिकेने या ठिकाणी ४४ कोटी रुपये खर्च करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणीसाठी निविदा प्रक्रिया मागवल्या होत्या. राणीबागेतील पेंग्विन प्रदर्शनी जवळच सुमारे सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार होते. दोन टनेलसह शाॅपिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार होती. मात्र ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती चहल यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/llm-students/", "date_download": "2022-07-03T11:15:31Z", "digest": "sha1:HW2VMCY3HBRIMEWJBBRTBXYSD5UY67BC", "length": 4840, "nlines": 82, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "LLM students Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nताज्या बातम्या मोठी बातमी शिक्षण\nएलएलएमच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम; विद्यापीठाचे दुर्लक्ष\nमुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलैदरम्यान होणार असल्यातरी मुंबई विद्यापीठाने आपल्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र १०\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्�� दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_328.html", "date_download": "2022-07-03T10:56:41Z", "digest": "sha1:B6MDV6SGVJD3MIOV733RWCXMLCYJRHAH", "length": 7268, "nlines": 107, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच; बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज !’", "raw_content": "\nमुख्यपृष्ठCricketलग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच; बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज \nलग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच; बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज \nLokneta News एप्रिल ०९, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nचेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वा IPL 2021 अतिशय थाटात सुरुवात झालीय. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने (RCB) रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला हरवून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर मात करत 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. पण याचदरम्यान पती पत्नीचं एकमेकांवर किती प्रेम असतं आणि ते व्यक्त करण्याचा अंदाज किती वेगळा असतो, हे क्रिकेट रसिकांना कळालं ते यॉर्कर किंग जसप्रित बुमराह आणि त्याची पत्नी क्रिकेट समालोचक संजना गणेशन यांच्या अनोख्या प्रेमाच्या अंदाजातून…\nनिळ्या ड्रेसमध्ये संजनाची एन्ट्री\nमुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर् बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना पार पडला. या सामन्याचं समालोचन करण्यासाठी पेशाने समालोचक असलेली जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन जेव्हा आली तेव्हा तिने अंगावर वन शोल्डर निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. साहजिक नेटकऱ्यांना हे कनेक्शन कळालं आणि त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कुणी म्हणालं प्रेम असावं तर असं… तर कुणी म्हणालं, नवरा बायकोचं प्रेमचं वेगळं असतं…\nलग्नानंतर बुमराहची ही पहिलीच मॅच होती. पहिल्यात मॅचमध्ये जसप्रीत आणि संजनाची अशी लव्ह केमेस्ट्री पाहायला मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा माहोल बनवला. ‘ ओ माय गॉड, ट्रू लव्ह…’ अशा प्रकारचे मिम्स नेटकऱ्यांनी शेअर केले.\nमुंबईची इंडियन्सची जर्सी ही निळ्या रंगाची आहे तर आरसीबीची जर्सी ही लाल रंगाची आहे. साहजिक संजनाने आपल्या नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.\nबुमराह आणि संजना काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध\nटीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रित बुमराह नुकताच विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत) तो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहबरोबर लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली.आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/30/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T12:29:37Z", "digest": "sha1:OFAHHNQEJFMGZCP22WZOI7EGJX36V47D", "length": 14063, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " वेध महापालिकांचे - Majha Paper", "raw_content": "\nविशेष, लेख / By माझा पेपर / काँग्रेस, भाजप, मनसे, महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी क़ाँग्रेस, शिवसेना / November 30, 2016 November 30, 2016\nनगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने उत्तम यश मिळवले. महाराष्ट्रात या निवडणुकीचा गाजावाजा सुरू असतानाच गुजरातमध्येही अशाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात पालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगले यश मिळेल असा अंदाज कोणीही करू शकले असते त्यात काही पण परंतु होते मात्र या निवडणुकीत भाजपाचा निर्विवाद पराभव होईल असे कोणीच म्हणू शकत नव्हते. भाजपाच्या विजयाच्या शक्यतेच्या बाबतीत संमिश्र स्थिती होती असे आपण फार तर म्हणू. परंतु गुजरातमधील अशाच प्रकारच्या निवडणुकांत भाजपाचा देदिप्यमान विजय होईल असा अंदाज वर्तवण्यास भाजपाचे कार्यकर्तेसुध्दा तयार नव्हते. त्याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे गुजरातमध्ये नुकताच नेतृत्वबदल झालेला आहे. नवे मुख्यमंत्री कितपत प्रभावशाली ठरतील याविषयी लोकांच्या मनात शंका आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये भाजपाचे वर्चस्व फारचे राहणार नाही असेच मानले जाते. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाला पराभवाची चव चाखावी ल��गेल असे अनेकांना वाटत होते.\nअसे वाटण्यामागे आणखी एक कारण होते. ते म्हणजे पटेल आंदोलनाचे. गुजरातमध्ये पटेल समाज या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे आणि हार्दिक पटेल यांच्या उभरत्या नेतृत्वामुळे भाजपापासून दूर गेलेला आहे. पटेल समाज राज्याच्या लोकसंख्येत २८ टक्के इतका आहे आणि आजवर तो भाजपाच्या मागे एकमुखाने उभा राहिलेला आहे. अशा परिस्थितीत या बदललेल्या समिकरणामध्ये हा समाज भाजपापासून दूर गेला तर भाजपाला तिथे पूर्वीसारखी स्थिती राखणे अवघड जाईल असा अनेकांचा अंदाज होता. पण तिथे भाजपाला मिळालेले यश कल्पना करता येणार नाही इतके देदिप्यमान ठरले आहे. ११ तालुका पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. या पंचायतीतील १२५ पैकी १०९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. वापी नगरपालिकेच्या निवडणुकीत ४४ पैकी ४१ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. कनकपूर-कनसाड नगरपालिकेत तर २८ पैकी २७ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. एक जागा अपवादाला कॉंग्रेसला मिळाली आहे. गोंडल या पंचायत समितीमध्ये पूर्वी कॉंग्रेसची सत्ता होती पण ती भाजपाने हिसकावून घेतली आणि तशी ती घेताना २२ पैकी १८ जागा जिंकल्या. हे यश पाहिल्यानंतर २०१४ सालची लोकसभा निवडणुकीतली मोदी लाट अजूनही कायम अाहे एवढेच नव्हे तर सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे ती अधिक तीव्र झाली आहे. हे लक्षात येते.\nनोटाबंदीचा निर्णय तर ताजा आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकार अजूनही काही पावले टाकत आहे. विरोधी पक्ष त्यांची टिंगलटवाळी करण्यात मग्न असला तरी नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार आपल्या उपायांवर ठाम आहेत आणि उपायांमुळे मोदी लाट आणि तिचा परिणाम अधिकच व्यापक होण्याची संभावना आहे. या वातावरणात आता येत्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रातल्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रात या निवडणुकीत भाजपाने स्वतंत्रपणे लढत द्यावी की शिवसेनेशी युती करावी या प्रश्‍नावर चर्चा सुरू आहे. भाजपाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवले असले तरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही अजूनही शिवसेनेशी युती होऊ शकते असे म्हटले आहे. अर्थात त्यांनी काहीही म्हटले तरी शिवसेनेशी युती करायची की नाही याचा अंतिम निर्णय शेवटी नरेेंद्र मोदी आ���ि अमित शहा हे दोघेच घेणार आहेत.\nमोदी आणि अमित शहा या दोघांच्याही मनात शिवसेनेविषयी तिडीक आहे आणि शिवसेनेला फार किंमत न देता भाजपाने आपली वाटचाल महाराष्ट्रात केली पाहिजे असा या दोघांचा आग्रह आहे. असे असले तरी महाराष्ट्रात शिवसेनेची काही शक्तीस्थळे आहेत आणि त्यांना फार उपेक्षित करून चालत नाही असे महाराष्ट्रातल्या काही भाजपा नेत्यांना वाटत असते. म्हणून शिवसेनेच्या बाबतीत काही प्रमाणात धरसोडपणा होतो. नगरपालिकांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मात्र हा धरसोडपणा कमी होण्यास मदत होणार आहे. कारण शिवसेनेशी युती न करता आपण धाडसाने जेवढ्या निवडणुका लढवू तेवढे आपले यश व्यापक होत जाणार आहे असा संकेत भाजपाला नगरपालिकांच्या निवडणुकीतून मिळालेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचा हात सोडला होता परंतु तरीही भाजपाच्या नेत्यांच्या मनात काहीशी धाकधूक होती. आता मात्र ही धाकधूक कमी झाली आहे आणि यापुढे आता शिवसेनेशी युती नकोच या कल्पनेवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांत भाजपाचे नेते निःशंक मनाने मैदानात उतरतील. त्यांच्या अशा धाडसी निर्णयाला मोदी-शहा यांचा पाठिंबाही असेल अर्थात त्याचा परिणाम काय होईल आणि विशेषतः मुंबई महापालिकेत त्यामुळे काय घडेल याचे भाकीत आताच करता येत नाही. भारतीय जनता पार्टी मात्र धाडस करण्याच्या मनःस्थितीत आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/20/raj-thackeray-offers-ncp-25-assembly-seats-for-speeches-kakade/", "date_download": "2022-07-03T12:19:51Z", "digest": "sha1:FF7B2AHNI76K35TQVW5XLVZU7S7NBGWE", "length": 6686, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " राज ठाकरेंना भाषणबाजीसाठी राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या 25 जागांची ऑफर : काकडे - Majha Paper", "raw_content": "\nराज ठाकरेंना भाषणबाजीसाठी राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या 25 जागांची ऑफर : काकडे\nपुणे, मुख्य / By माझा पेपर / भाजप, मनसे, राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकसभा निवडणूक, संजय काकडे / April 20, 2019 April 20, 2019\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात सभा घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी दिली असल्याचा घणाघात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. राज ठाकरेंना राष्ट्रवादीने दिलेली सुपारी जमिनी किंवा पैशांच्या स्वरुपात नसून ती विधानसभेच्या 25 जागांची असल्याचा आरोप संजय काकडेंनी केला.\nमहायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाहांची पुण्यातील भिगवणमध्ये सभा पार पडली, संजय काकडेंनी यावेळी राज ठाकरेंवर निशाणा साधला. इतका धसका या लोकांना बसला आहे, की भाड्याने आणि सुपारी देणे यांनी सुरु केले आहे, अमित भाई. ही सुपारी राज ठाकरे नावाच्या व्यक्तीला दिली आहे. सुपारी देणे म्हणजे पैसे देणे, जाग देणे… तर यांनी नवीन सुपारी दिली, तुझे 25 सभासद आम्ही विधानसभेवर पाठवू. तुझ्यासोबत युती करु, 25 ते 30 जागा तुला विधानसभेच्या देऊ, असे आमिष राष्ट्रवादीने राज ठाकरेंना दिल्याचा दावा संजय काकडेंनी केला.\nतो आपल्या मोदीसाहेबांबद्दल, अमित शाहांबद्दल वायफळ बोलतो. जो व्यक्ती बोलत आहे, त्याचा एकही खासदार ना, एकही आमदार आहे, मुंबईत एक नगरसेवक, पुण्यात दोन नगरसेवक, नाशिकला चार नगरसेवक. ज्यांना स्वतःचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत, आपले उमेदवार ते काय पाडणार’ असा सवाल करत संजय काकडेंनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=45%3A2009-07-15-04-01-33&id=258057%3A2012-10-26-19-13-54&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=56", "date_download": "2022-07-03T12:18:39Z", "digest": "sha1:JJS2GTYB5A6SN5CTRCXBW2Y5WWBE6J3R", "length": 5541, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विलास मुत्तेमवारांचे ‘काऊंट डाऊन’ सुरू", "raw_content": "विलास मुत्तेमवारांचे ‘काऊंट डाऊन’ सुरू\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी ‘फायनल काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. येत्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले. मुत्तेमवारांना मंत्रिपद मिळाल्यास मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार असे दोन केंद्रीय मंत्री प्रतिनिधी विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतील.\nमहागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या आव्हानांना तोंड देत असलेले डॉ. मनमोहन सिंग सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अधिक सक्षम बनण्याच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता संपल्यातच जमा असून त्यांना पक्षसंघटनेतच महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. मनमोहन सिंग मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाणार असून काही वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू आणि राहुल ब्रिगेडमधील काहींनी संधी दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी ‘फायनल काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. येत्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले. मुत्तेमवारांना मंत्रिपद मिळाल्यास मुकुल वासनिक आणि विलास मुत्तेमवार असे दोन केंद्रीय मंत्री प्रतिनिधी विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतील. महागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या आव्हानांना तोंड देत असलेले डॉ. मनमोहन सिंग सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी अधिक सक्षम बनण्याच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता संपल्यातच जमा असून त्यांना पक्षसंघटनेतच महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. खासदार विलास मुत्तेमवार पक्ष संघटनेत सक्रिय असून त्यांना त्यांच्या माध्यमातून विदर्भात काँग्रेसची स्थिती आणखी बळकट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागणार असल्याचे सं��ेत सूत्रांनी दिले. नवी दिल्लीत शपथविधी होईपर्यंत काहीच खरे नसते याची पुरेपूर जाणीव प्रचंड अनुभवी राजकारणी असलेल्या मुत्तेमवारांना असल्याने त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bihar-jamui-district-is-estimated-to-have-the-largest-gold-reserves-in-the-country/", "date_download": "2022-07-03T11:10:52Z", "digest": "sha1:VFLAVMTQZ5R6FGKWFBNHVZPVCHAHHW2E", "length": 11686, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत देश होणार मालामाल? बिहारमधील खाणीमध्ये देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडण्याचा अंदाज; लवकरच सुरु होणार शोध मोहिम – Dainik Prabhat", "raw_content": "\nभारत देश होणार मालामाल बिहारमधील खाणीमध्ये देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडण्याचा अंदाज; लवकरच सुरु होणार शोध मोहिम\nपाटणा – बिहारच्या जमुई जिल्ह्यातील खाणींमध्ये तब्बल 222 दशलक्ष टनाचा सोन्याचा साठा सापडण्याची शक्‍यता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणातून समोर आली असून बिहार सरकारने या सोन्याच्या साठ्याच्या शोधासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.\nभारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जमुई जिल्ह्यात सुमारे 222.88 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे, ज्यामध्ये 37.6 टन खनिज समृद्ध धातूचा समावेश आहे.\nराज्य खाण आणि भूविज्ञान विभाग जमुईमधील सोन्याच्या साठ्याच्या शोधासाठी जीएसआय आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळासह अन्य एजन्सीशी सल्लामसलत करत आहे. जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो सारख्या भागात सोने सापडण्याची शक्‍यता जीएसआयच्या सर्वेक्षणात आढळून आली आहे.\nया साठ्याचा शोध घेण्यासाठी बिहार सरकारने संबंधीत संस्थांशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या जे सोने उत्पादन होते त्यात बिहारचा वाटा सर्वाधिक आहे. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत माहिती दिली होती की, बिहारमध्ये 222.885 दशलक्ष टन सुवर्ण धातू आहे, जो देशातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 44 टक्के आहे.\nबिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली\nबिहारमध्ये राजदला मोठा धक्‍का; आमदार अनंत सिंह यांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा\nबिहारमधून उड्डाणानंतर विमानाने घेतला पेट; सर्व प्रवासी सुखरुप\n बिहारमध्ये रेल्वेची मोठी घोषणा; पहाटे 4 ते रात्री 8 पर्यंत धावणार नाही एकही ट्रेन\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5473", "date_download": "2022-07-03T12:06:16Z", "digest": "sha1:KRC4Q7S7UKA6TNIV2DZ3CESQIKSK34PX", "length": 34836, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "दौरे थांबवा गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांना मदत द्या | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद��यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome कृषी दौरे थांबवा गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांना मदत द्या\nदौरे थांबवा गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांना मदत द्या\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5473 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nविदर्भ वतन न्युज पोर्टल : गोंदिया जिल्हा प्रतिनिधी राधाकिसन चुटे\nगोंदिया:. जिल्ह्यात ऑगस्ट महिन��याच्या शेवटी महापूर आला. यात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १८ गावांना फटका बसला. महापुरामुळे शेतातील संपूर्ण पीक उध्वस्त झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले. पश्चिम महाराष्ट्रापासून ते स्थानिक पातळीवरील मंत्री आणि नेत्यांनी दौरे केले. तात्काळ मदतीचे आश्वासनही दिले. मात्र दीड महिना लोटून देखील एकाही शेक-याला आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे यंदाची शेतक-यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. गोंदिया तालुक्यातील कासा या गावात संदीप तिवारी शेतकरी आहे. त्यांच्याकडे ५० एकर शेती आहे. महापुरामुळे ४९ एकर शेतीवरील पीक नष्ट झाले. यात तिवारी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय बँकेचे कर्ज आता भरायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकार संपूर्ण नुकसानीचा मोबदला देणार नसले तरी तात्काळ काही प्रमाणात आर्थिक मदत करेल या आशेवर त्यांच्यासह इतरही शेतकरी होते मात्र या आशेवरही सरकारने पाणी फेरले त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये सरकारविरोधात रोष दिसून येत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. मात्र पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पाहणी केली नाही. त्यामुळे सरकार शेतक-यांविषयी गंभीर आहे का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकार संपूर्ण नुकसानीचा मोबदला देणार नसले तरी तात्काळ काही प्रमाणात आर्थिक मदत करेल या आशेवर त्यांच्यासह इतरही शेतकरी होते मात्र या आशेवरही सरकारने पाणी फेरले त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये सरकारविरोधात रोष दिसून येत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. मात्र पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पाहणी केली नाही. त्यामुळे सरकार शेतक-यांविषयी गंभीर आहे का असा सवाल शेतक-यानी केला आहे.\nPrevious articleआमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते राजुरा बाजार येथे पशुधन लसीकरणाचा शुभारंभ \nNext articleगोंदिया जिल्हयातील नागरीकांनो सावधान शहरात तोतया सी आय डी सक्रिय\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्या��ार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9532", "date_download": "2022-07-03T11:15:22Z", "digest": "sha1:WM5277Y6B4ME2OCIZURI5WTD7H2KLXCN", "length": 34929, "nlines": 435, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "पीएनबी बँकेत १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याला अखेर अटक | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंड��शन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईव��रुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News पीएनबी बँकेत १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याला...\nपीएनबी बँकेत १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याला अखेर अटक\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9532*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nपीएनबी बँकेत १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याला अखेर अटक\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – पीएनबी बँके १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक��सी याला अखेर अटक करण्यात आली आहे. डोमिनिका देशात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून सध्या तो क्रिमिनिल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (सीआईडी)च्या ताब्यात आहे.\nमेहुल चोक्सी हा भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये वास्तव्याला होता. मात्र याठिकाणाहून रविवारपासून तो फरार होता. त्यामुळे अँटिग्वा पोलिसांनी त्याची शोध मोहीम सुरू केली होती. तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. परंतु डोमिनिकामधून त्याला अटक करण्यात आली आहे. आता अँटिग्वातील पोलीस डोमिनिका पोलिसांच्या संपर्कात आहेत.\nदरम्यान, पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८मध्ये मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी याने भारतातून पलायन केले होते. चोक्सी कॅरेबियन देश अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून बसला होता. मात्र अँटिग्वा न्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, चोक्सी रविवारपासून बेपत्ता झाला होता. रविवार, २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो त्या ठिकाणी दिसला नाही, त्यामुळे पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरू केला होता. आज तीन दिवसांनी अखेर पोलिसांना चोक्सीला पकडण्यात यश आले.\nNext articleभारतात 24 तासांत 2,11,298 नवे कोरोना रुग्ण; 3,847 कोरोनाबळी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आण�� गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/director-prakash-za/", "date_download": "2022-07-03T12:28:43Z", "digest": "sha1:53IBILDFWL2PZJ52H5DZ6NPBR7FXNDXE", "length": 2707, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Director Prakash Za - Analyser News", "raw_content": "\n‘लाल बत्ती’ मध्ये झळकणार नाना पाटेकर; साकारणार दमदार भूमिका\nमुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणारे अभिनेते नाना पाटेकर आता रुपेरी पडद्यावर पुन्हा दिसणार आहेत.…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/technology/first-grain-atm-in-india-haryana-gurugram-installed-dhan-atm-photo-580309.html", "date_download": "2022-07-03T11:29:19Z", "digest": "sha1:HH4RRS7BHGK7VCXWFZIOBQXGV3ASNO5U", "length": 4994, "nlines": 95, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू-तांदूळ, देशातलं पहिलं Grain ATM सुरू – News18 लोकमत", "raw_content": "\nआता ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू-तांदूळ, देशातलं पहिलं Grain ATM सुरू\nरेशनसाठी लांबच लांब रांगा आता विसरा. धान्याचं ATM मशीन आलंय. पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिलं 'ग्रेन एटीएम' सुरूही झालं. पाहा PHOTO कुठे, कसं ते कळेल.\nदेशातील पहिले Grain ATM प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालं आहे. एका वेळी पाच ते सात मिनिटांत 70 किलो धान्य हे मशीन वितरित करू शकेल.\nपायलट प्रोजेक्ट म्हणून गुरुग्राममध्ये हे धान्याचं ATM सुरू झालं आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, आता धान्य मिळविण्यासाठी ग्राहकांना सरकारी रेशन डेपोसमोर रांगेत उभे रहावे लागणार नाही\nहे एक स्वयंचलित मशीन आहे, जे बँकेच्या एटीएमप्रमाणे कार्य करतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित केलेल्या यंत्राला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी म्हणजे धान्य वितरण मशीन असं म्हणतात.\nटच स्क्रीन सुविधा असलेलं बायोमेट्रिक मशीन यात आहे. लाभधारकाने आधार किंवा रेशन कार्डचा क्रमांक दिला की धान्य आपोआप बाहेर येईल.\nगहू, तांदूळ आणि बाजरी असं तीन प्रकारचं धान्य सध्या या मशीनद्वारे वितरित करता येत आहे. देशात अन्यत्रही अशी धान्य ATM सुरू करण्याचा विचार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/america-virginia-gynecologist-forcefully-conducted-operation-got-465-years-sentenced-mhpg-496163.html", "date_download": "2022-07-03T11:11:07Z", "digest": "sha1:WHMUXEHQCYDRPIEITIHRQXYT6T5NAW5S", "length": 7822, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टर की हैवान? महिलांना घाबरवून करायचा ऑपरेशन, ठोठावला 465 वर्षांचा तुरुंगवास America Virginia Gynaecologist forcefully conducted operation got 465 years sentenced mhpg – News18 लोकमत", "raw_content": "\n महिलांना घाबरवून करायचा ऑपरेशन, ठोठावला 465 वर्षांचा तुरुंगवास\n महिलांना घाबरवून करायचा ऑपरेशन, ठोठावला 465 वर्षांचा तुरुंगवास\nडॉक्टरांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना अमेरिकेत घडली आहे. एका डॉक्टरानं महिलांना घाबरवून जबरदस्ती त्यांचे ऑपरेशन केले.\nवॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर : कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना वॉरिअर्स म्हणून जगभरात मान मिळाला. कोणत्याही परिस्थित आणि संकटात अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना अमेरिकेत घडली आहे. एका डॉक्टरानं महिलांना घाबरवून जबरदस्ती त्यांचे ऑपरेशन केले. याप्रकरणी या डॉक्टराला तब्बल 465 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जावेद परवेझवर (Doctor Javed Parvez) यांच्यावर जबरदस्ती रुग्णांचा ऑपरेशन केल्याचा आरोप आहे. न्याय विभागाने सोमवारी या आरोपी डॉक्टरला शिक्षा सुनावली. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी जबरदस्ती महिलांचे ऑपरेशन करून विमा कंपन्यांकडून पैसे घेतले. अनेकदा डॉक्टर परवेझ खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्स बिल करायचे. माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या 10 वर्षात डॉक्टरांनी लाखो-करोडो रुपये कमावले. वाचा-'दारू का पिता' विचारले म्हणून नवऱ्याने घातली पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार, परवेझ गर्भवती महिलांना अनावश्यक ऑपरेशनसाठी तयार करायचे. रूग्णांना शस्त्रक्रिया करण्यास सांगायचे. इतकेच नव्हे तर कॅंसरपासून वाचवण्यासाठी त्यांनी रुग्णांना अनेकदा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. वाचा-दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीची... यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (FBI) नॉरफॉक फील्ड ऑफिसचे प्रभारी विशेष एजंट कार्ल शुमन म्हणाले की, \"डॉक्टर, अधिकारी हे असलेले लोक त्यांच्या रूग्णांचे नुकसान होणार नाही अशी शपथ घेतात.मात्र परवेझ यांनी जबरदस्ती रुग्णांनी शस्त्रक्रिया करून आपल्या रुग्णांना वे���ना आणि चिंता दिल्या. त्यांच्याकडून पैसे लुटले\". परिणामी परवेझ यांना 465 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/uddhav-thackeray-covid-19-positive-122062200018_1.html", "date_download": "2022-07-03T10:53:37Z", "digest": "sha1:XBX7SL2T7EZMWXX4J2PFHMUEFYLEVFXG", "length": 11202, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Uddhav Thackeray Covid-19 Positive महाराष्ट्रात राजकीय संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nUddhav Thackeray Covid-19 Positive महाराष्ट्रात राजकीय संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण\nUddhav Thackeray Covid-19 Positive महाराष्ट्रात राजकीय संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत, असा दावा कमलनाथ यांनी केला आहे.\nमहाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात उद्धव सरकारच्या भवितव्याबाबत सस्पेंस वाढतच चालला आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी बातमी आहे. संजय राऊत म्हणाले की, विधानसभा विसर्जित होऊ शकते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उद्धव ठाकरेंना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा दावा केला आहे. कमलनाथ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.\nMaharashtra Political Crisis महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या... : संजय राऊत\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरें समोर एकनाथ शिंदेंची अट\n या प्रश्नावर शरद पवार यांचे उत्तर\nसामनाच्या अग्रलेखात एकनाथ शिंदेंचं नावही नाही, संपादक लिहितात....\nएकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nपंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू\nयंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ...\nजळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य ...\nकेदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड ...\nकेदारनाथ -बद्रीनाथ देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर काळाने झडप घातली. या ...\nसभापती निवडणूक नंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- ऐतिहासिक ...\nमहाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ...\nराहुल नार्वेकर : शिवसेनेचे वकील ते 'शिंदे' सरकारचे विधानसभा ...\nएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/27/jadeja-bumrah-and-shami-have-been-recommended-by-the-bcci-for-the-arjuna-award/", "date_download": "2022-07-03T11:20:12Z", "digest": "sha1:N6KD4O76W47QKCB7ZRIUGC36X5CEYOQH", "length": 5999, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने केली जडेजा, बुमराह आणि शमीच्या नावाची शिफारस - Majha Paper", "raw_content": "\nअर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने केली जडेजा, बुमराह आणि शमीच्या नावाची शिफारस\nक्रिकेट, मुख्य / By माझा पेपर / अर्जुन पुरस्कार, जसप्रीत बुमराह, बीसीसीआय, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा / April 27, 2019 April 27, 2019\nमुंबई : यंदा अर्जुन पुरस्कारासाठी चार क्रिकेटरच्या नावांची शिफ��रस बीसीसीआयने केली आहे. रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी यांच्या नावाचा यात समावेश आहे. तर, यासोबतच पुनम यादव या महिला क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे.\nदरम्यान, बीसीसीआयने नुकताच इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यात जडेजाच्या नावाचा अनपेक्षितपणे समावेश करण्यात आला आहे. भारताचे शमी आणि बुमराह हे प्रमुख गोलंदाज आहे. मागील काही वर्षांत या दोघांनी परदेशात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे. अल्पावधीतच बुमराहने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. 49 वन डे सामन्यांत बुमराहने 85 विकेट्स घेतल्या आहेत. तर 63 वन डे सामन्यांत शमीनेही 113 विकेट्स नावावर केल्या आहेत.\nमागच्या वर्षी भारताला पुनम यादव या 27 वर्षीय महिला फिरकीपटूने चांगल यश मिळवून दिले. ती सध्या महिला क्रिकेटमध्ये 10व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 41 एकदिवसीय सामने तर, 54 टी-20 सामने पूनमने खेळले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/30/3000-kg-garbage-collected-from-mt-everest-as-nepals-clean-up-campaign-gathers-momentum/", "date_download": "2022-07-03T11:42:01Z", "digest": "sha1:XPM5IE4GT7KP6LMWRRETMZYWCMXVIXEK", "length": 7337, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " अरे देवा! माऊंट एव्हरेस्टवरून जमा केला तब्बल 3 टन कचरा - Majha Paper", "raw_content": "\n माऊंट एव्हरेस्टवरून जमा केला तब्बल 3 टन कचरा\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर / कचरा प्रश्न, नेपाळ सरकार, माउंट एव्हरेस्ट, स्वच्छता मोहिम / April 30, 2019 April 30, 2019\nकाठमांडू – 14 एप्रिलपासून नेपाळने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत माऊंट एव्हरेस्टवरून सुमारे तीन टन कचरा उचलण्यात आला आहे. जगातील सर्वात उंच शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट हे ओळखले जाते. एव्हरेस्टवरून 45 दिवसांच्या या मोहिमे��तर्गत सुमारे 10 टन कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे.\n14 एप्रिलला ही मोहीम सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने सुरू केली होती. नेपाळी नववर्ष सुरू झाले त्यादिवसापासून 45 दिवस राबवली जाणारी एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम सुरू झाली. एव्हरेस्टवरून या मोहिमेंतर्गत 10 टन कचरा गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.\nया संदर्भात पर्यटन महासंचालक दांडू राज घिमिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन टन कचरा गोळा करण्यात आला असून त्यातील दोन टन कचरा ओखालधुंगा येथे, तर एक टन कचरा काठमांडूला पाठवण्यात आला आहे. तीन टन कचरा उचलण्यात आला असून त्यामध्ये प्लास्टीक, बिअर बॉटल्स, कॉस्मेटीक कव्हरचा समावेश आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर कचरा पाठवण्यासाठी करण्यात आला आहे.\nबेस कॅम्पवरून पाच हजार किलो तसेच दक्षिण भागातून दोन टन तर कॅम्प 2 व 3 भागातून तीन टन गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत माऊंट एव्हरेस्टवर पडलेले मृतदेहही परत आणण्याचा समावेश आहे. सर्व लोक या मोहिमेत सहभागी आहेत. चार मृतदेह बेसकॅम्पच्या ठिकाणी सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत. 23 दशलक्ष नेपाळी रुपये एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत खर्च होणार आहेत. 500 परदेशी गिर्यारोहक व 1000 सहायक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. गिर्यारोहकांनी त्यांचा कचरा परत आणला तर ते जास्त फायदेशीर ठरेल असे सांगण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/05/blog-post_489.html", "date_download": "2022-07-03T11:27:07Z", "digest": "sha1:WVO73GUKUTMF4POYBXVNWWOMKTMT5KKG", "length": 10622, "nlines": 105, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "करोना लसीने केले मालामाल, जगातील ९ व्यक्ती झाल्या अब्जाधीश; पुनावाला, पटेलांचीही संपत्ती वाढली", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingकरोना लसीने केले मालामाल, जगातील ९ व्यक्ती झाल्या अब्जाधीश; पुनावाला, पटेलांचीही संपत्ती वाढली\nकरोना लसीने केले मालामाल, जगातील ९ व्यक्ती झाल्या अब्जाधीश; पुनावाला, पटेलांचीही संपत्ती वाढली\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nनवी दिल्लीः करोना संसर्गाने नागरिक त्रस्त आहेत. कुठे लॉकडाउन तर कुठे कडक निर्बंध. अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाउन सारखी स्थिती आहे. करोनाने अनेकांचे बळी घेतले आहेत आणि अजूनही व्हायरसचा प्रादुर्भाव होतच आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या. पण करोनाच्या या स्थितीत करोनावरील लस बनवणाऱ्या कंपन्या मात्र मालामाल झाल्या. करोनावरील लस बनवणारे जगातील ९ जण मात्र अब्जाधीश झाले.\nजगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोनाविरोधी लढाईत लस हाच एकमेव उपाय असल्याचं बोललं जातंय. यामुळे जागातील सर्वच देश जास्तीत जास्त नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या करोनावरील लसींच्या उत्पादनाने जगभरातील ९ व्यक्ती मात्र अब्जाधीश झाल्या आहेत. याचे संपूर्ण श्रेय हे पिपल्स वॅक्सिन अलायन्सला जाते. या संस्थेच्या मक्तेदारीने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या अमाप नफा कमवत आहेत. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.\nअब्जाधीशांच्या यादीत समावेश झालेल्या ९ व्यक्ती या करोनावरील लसींचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांचे मालक आहेत. हे मालक लसींच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणावर नफा कमवून हे अब्जाधीश झाले आहेत, असा दावा ऑक्झेम हेल्थ पॉलिसीच्या मॅनेजर अॅना मॅरिओट यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी लस उद्योग क्षेत्रातील औषध कंपन्यांची एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी संपवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. पिपल्स वॅक्सिन अलायन्सने जारी केलेल्या निवेदनात करोनावरील लसीने अब्जाधीश झालेल्यांची माहिती दिली गेली आहे. करोनावरील लसीमुळे अब्जाधीशांच्या यादी समावेश झालेल्यांची एकूण संपत्ती ही १९.३ अब्ज डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये हा अकडा १४११.२२ अब्ज रुपये इतका होतो. ही रक्कम एवढी आहे की जगातील गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी पुरेशी आहे. ही आकडेवारी फोर्ब्सच्या रिच लिस्ट डाटावर आधारीत आहे, असा दावा पिपल्स वॅक्सिन अलायन्सने केला आहे.\n९ नव्या अब्जाधीशांमध्ये टॉपवर कोण\nऔषध कंपन्य�� मक्तेदारीतून करोनावरील लसींवर मोठ्या प्रमाणात नफेखोरी करत असून हे ९ नवीन अब्जाधीश म्हणजे या लसींच्या नफेखोरीचा मानवी चेहरा आहेत. जगातील या ९ नव्या अब्जाधीशांमध्ये सर्वात टॉपवर आहेत मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बेन्सल संपत्ती ४.३ अब्ज डॉलर्स ), दुसऱ्या क्रमांकावर बायोएनटेकचे सीईओ उगुर साहिन (संपत्ती ४ अब्ज डॉलर्स ), तिसरा क्रमांक तिमोथी स्प्रिंजर हे मॉडर्नाचे संस्थापक गुंतवणूकदार ( संपत्ती २.२ अब्ज डॉलर्स ), चौथ्या क्रमांकावर नौबर अफयान मॉडर्नाचे चेअरमन ( संपत्ती १.९ अब्ज डॉलर ), पाचव्या क्रमांकावर जुआन लोपेज बेलमोन्टे, ROVI कंपनीचे चेअरमन या कंपनीने मॉडर्नासोबत उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी सौदा केला आहे ( संपती १.८ अब्ज डॉलर्स ), सहाव्या क्रमांकावर आहेत मॉडर्नातील संस्थापक गुंतवणूकदार आणि शास्त्रज्ञ रॉबर्ट लँगर. इतर तीन अब्जाधीशांमध्ये १.३ अब्ज डॉलरची चीनमधील लस बनवणारी कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्सचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी आणि सह संस्थापकांचा समावेश आहे.\nया ९ अब्जाधीशांशिवाय ८ विद्यमान अब्जाधीशांमध्ये लस बनवणाऱ्या औषध कंपन्यांचे मालक आहेत. यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला यांचाही समावेश आहे. सायरस पुनावाला यांची संपत्ती १२.७ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती ८.२ अब्ज डॉलर्स इतकी होती. याशिवाय कॅडिला हेल्थकेअरचे पंकज पटेल यांची संपत्ती वाढून या वर्षी ५ अब्ज डॉलर्सपर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती २.९ अब्ज डॉलर्स इतकी होती.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word", "date_download": "2022-07-03T12:33:52Z", "digest": "sha1:6OWK5QSE4I3JGU7FDFCFAOECAFYSY7HF", "length": 9481, "nlines": 130, "source_domain": "www.transliteral.org", "title": "हायास आणणें - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nSee also: हायास येणें\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nजेरीस येणें ‘ असे अडचणींत मोंगल पडून हाईस आले. ’-पेब १५०.\nअमलांत आणणें पाय उतारार्‍यां आणणें दगडास पाझ��� (पान्हा) आणणें आळ्यांत आणणें शुद्धीवर आणणें रकान्यास आणणें भीरकाहूर आणणें ओढून आणणें उघड्यावर आणणें उणा आणणें उणे आणणें पाडाव करून आणणें उजागरीस आणणें हायास आणणें वाटेवर आणणें ठिकाणी आणणें परवरास आणणें दंड धरून आणणें (उद्याचें) मरण आज आणणें हारसडीस आणणें हारसड आणणें ठंसांत जाऊन वाढें आणणें वळणीं आणणें हायास येणें गठणास आणणें मनांत आणणें अंडींपिल्लीं उघडकीस आणणें रंगरूपास आणणें गायी पाण्यावर आणणें वनवास आणणें खाजवून पान्हा आणणें रकमेस आणणें धारेवर आणणें दाबांत आणणें पोटावर पाय आणणें डोळ्यांत पाणी आणणें बोरीस बोरें आणणें पासंगी आणणें बोलणें नमुदांत आणणें आहारी आणणें, आहाराखाली आणणें डबेंत आणणें उच्छाद आणणें गोत्यांत आणणें गरीबाच्या पोटावर पाय आणणें पगदस्तीं आणणें खाजवून अवधान आणणें डोळ्यांना पाणी आणणें देहीं देवपण आणणें उंसात जाऊन वाढे आणणें कस्तूरी आणणें\nशिवचरित्र - लेख ६०\nशिवचरित्र - लेख ६०\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ६\nप्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ६\nकार्तिक माहात्म्य - अध्याय २५\nकार्तिक माहात्म्य - अध्याय २५\nअध्याय ८० वा - श्लोक ३२ ते ३५\nअध्याय ८० वा - श्लोक ३२ ते ३५\nश्रीगीता - जन्म - कथा २\nश्रीगीता - जन्म - कथा २\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४\nयशवंतराय महाकाव्य - सर्ग पंधरावा\nयशवंतराय महाकाव्य - सर्ग पंधरावा\nराम गणेश गडकरी - चल , सख्या जिवा रे , पुन्...\nराम गणेश गडकरी - चल , सख्या जिवा रे , पुन्...\nश्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पंधरावा\nश्रीमांगीशमहात्म्य - अध्याय पंधरावा\nदीपप्रकाश - चतुर्दश किरण\nदीपप्रकाश - चतुर्दश किरण\nअध्याय चौथा - साधन सिध्दता\nअध्याय चौथा - साधन सिध्दता\nरक्तवहस्त्रोतस् - रक्ताचें स्वरुप\nरक्तवहस्त्रोतस् - रक्ताचें स्वरुप\nतृतीय परिच्छेद - प्रेताचे पिंड\nतृतीय परिच्छेद - प्रेताचे पिंड\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३४ वा\nश्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३४ वा\nसारस्वत चम्पू - सर्ग ११\nसारस्वत चम्पू - सर्ग ११\nतृतीयपरिच्छेद - कलियुगांत वर्ज्य कर्मैं\nतृतीयपरिच्छेद - कलियुगांत वर्ज्य कर्मैं\nग्रहलाघव - ग्रह युत्यधिकार\nग्रहलाघव - ग्रह युत्यधिकार\nसंकेत कोश - संख्या ८\nसंकेत कोश - संख्या ८\nसंकेत कोश - संख्या ७\nसंकेत कोश - संख्या ७\nश्री परशुराम माहात्म्य - अध्याय १०\nश्री परशुराम माहा���्म्य - अध्याय १०\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण ४\nनाम सुधा - अध्याय ३ - चरण ४\nकथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २०\nकथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २०\nरसवहस्त्रोतस् - विधिभेदानें ज्वरभेद\nरसवहस्त्रोतस् - विधिभेदानें ज्वरभेद\nकथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ५\nकथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ५\nकेस काढण्यासंबंधी विशेष माहिती द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/actor-pradeep-welankar/", "date_download": "2022-07-03T11:42:23Z", "digest": "sha1:QMUZFM73CWRUNMMT2MGQQAGWGDGJ2NWJ", "length": 2710, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Actor Pradeep Welankar - Analyser News", "raw_content": "\n‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहाचा नवा लूक चर्चेत\nमुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/bjp-leader-ram-shinde/", "date_download": "2022-07-03T11:24:16Z", "digest": "sha1:HUBH2TWNJSATWX2ZDV3QKIBBUH53VIIU", "length": 3334, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "Bjp Leader Ram Shinde - Analyser News", "raw_content": "\nपहिला डोस राज्यसभेचा, दुसरा डोस विधान परिषदेचा, आता तिसऱ्या बूस्टर डोसची तयारी -आ. राम शिंदे\nअहमदनगर : पहिला डोस हा राज्यसभेचा होता, दुसरा डोस विधान परिषदेचा होता, तर आता भाजप राज्य…\nAnalyser team महाराष्ट्र मुंबई राजकारण\nविधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात\nमुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज (सोमवार) सकाळी ९ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. महाविकास…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/i-soch/", "date_download": "2022-07-03T12:25:34Z", "digest": "sha1:M2PXIDWQ5TGKFMLVC4PMKVYAX5BHXYG6", "length": 19634, "nlines": 181, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "I Soch – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nएक प्रामाणिक आवाहन… वाचकांसाठी…\nमाझ्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधू \n‘लेट्स सोच – एक नया नजरिया’\nसध्या कॉलेजमध्ये आणि बाहेरही घडत असणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी हिंसक व शोषण करणाऱ्या नातेसंबंधात अडकत आहेत तसंच मुली, छेडछाड वं लैंगिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे तातडीने या वयोगटातील मुला-मुलींशी संवाद वाढवण्याची गरज आहे. त्यांच्या स्वतःच्या व इतरांविषयी असणाऱ्या लैंगिकतेविषयी समजुती व दृष्टीकोण समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे व कोणावरती दोषारोप नं करता लैंगिकतेबद्दल सकारात्मक आणि निकोप संदेश पसरवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून, पुणे आणि परिसरातील ३० महाविद्यालयांमधून १६ ते २४ वयोगटातील मुला-मुलींबरोबर “आय सोच” हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला National Foundation for India या संस्थेचे अर्थसहाय्य लाभले आहे. “आय सोच” प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे तरुण, कॉलेज वयीन मुलामुलींशी लैंगिकता या विषयासंबंधात एकत्र येऊन चर्चा करणे, त्यांचा दृष्टीकोण समजून घेणे, त्यांच्या शंका-कुशंकांना वाट मोकळी करून देणे व लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश पसरवून एक निकोप समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे. हे सर्व करताना एक मुख्य गोष्ट ध्यानात घेतली गेली आहे आणि ती म्हणजे लैंगिकते संबंधात चर्चेत येणारे सर्व मुद्दे जरी गंभीर असले तरी ते मूळ मुद्द्यापासून दूर नं जाता रंजक व गमतीशीर पद्धतीने मांडले जातात. मोबाईल व इंटरनेट या माध्यमांचा वापर करणे हा या प्रकल्पाचा एक मुख्य भाग आहे. प्रत्येक महाविद्यालयात तयार केलेल्या ४-५ मुला-मुलींच्या मुख्य गटांमार्फत मोबाईल व इंटरनेट च्या माध्यमातून सतत लैंगिकतेसंबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाते उदाहरणार्थ लिंगभाव, सकारात्मक लैंगिक दृष्टीकोण, निकोप परस्पर संबंध, हिंसा इत्यादी. मुला-मुलींसोबत केल्या जाणाऱ्या चर्चांसोबत, लैंगिकतेविशयी सकारात्मक संदेश पोचवण्याकरीता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध ध्वनीचित्र फितींची निर्मिती करणे हा देखील या प्रकल्पाचा मुख्य भाग आहे.\n‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ कार्यक्रमाला आवर्जून या…\nप्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. तथापीनं ‘आय…\n‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…\nनाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो - तनूल ठाकूर. द वायर मधून साभार... बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल…\n‘आम्ही जात-पात आजिबात मानत नाही’ असे आपण अनेक व्यक्तींकडून ऐकत असतो. स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाचा विषय येतो, तेव्हा मात्र अनेकजण माघार घेताना दिसतात. जाती-पातीच्या भिंती तोडून,…\nसध्या सुरु असलेल्या छेडछाड प्रतिबंध, बलात्कारांच्या घटना, मॉरल पोलिसिंग आणि महिला सक्षमीकरण यावरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुजित सरकार निर्मित ‘पिंक’ हा चित्रपट आला. याआधीही ‘फुल बने अंगारे (१९९१)’ ‘दामिनी (१९९३)’ या चित्रपटांमध्ये देखील…\n‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे\nआंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचे पहिले दोन भाग तुम्हाला आवडले असतीलच. युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे दुसऱ्या लेखात वाचली असतील. युवकांनी या विषयाबद्दलचे इतरही…\nवेबसाईटबद्दल तुम्हाला काय वाटते \nमागच्या वर्षी तथापि संस्थेनं लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा (स्पेस) letstalksexuality.com ही वेबसाईट खुली करून निर्माण केली. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावेत, लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही…\n‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे\n‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच. या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरे��नच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह…\n‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा\nकॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा…\n‘आंतरजातीय विवाह – प्रश्नांची उकल’ _ प्रा. डॉ. मेघा पानसरे\n‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह - प्रश्नांची उकल’ (भाग १) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे ‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच,…\nदूरध्वनी तसेच प्रत्यक्ष समुपदेशन सुविधा- ८१४९७५६७९६\nसी. वाय. डी. ए. मध्ये दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष समुपदेशन सुविधा- ८१४९७५६७९६ युवा विकास आणि उपक्रम केंद्र, (CYDA- Centre for Youth Development and Activities) ही सामाजिक संस्था युवकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/business-idea-start-a-flower-business-with-low-investment/", "date_download": "2022-07-03T11:50:56Z", "digest": "sha1:ZOWRUIQOWFKBRYW6QLQHMQJ7F7KFUU56", "length": 9519, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "Start a flower business with low investment; You will earn lakhs by staying at home । कमी गुंतवणूक करुन सुरु करा फुलांचा व्यवसाय; घरबसल्या कराल लाखोंची कमाई । Business Idea", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Business Idea : कमी गुंतवणूक करुन सुरु करा फुलांचा व्यवसाय; घरबसल्या कराल...\nBusiness Idea : कमी गुंतवणूक करुन सुरु करा फुलांचा व्यवसाय; घरबसल्या कराल लाखोंची कमाई\nBusiness Idea : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत.\nअनेक तरुण व्यवसायाकडे अधिक वळत आहेत. अशीच एक बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला देत आहोत. ज्यामध्ये माफक गुंतवणूक करून बंपर कमाई करता येते.\nआपण फुलांच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. हे असे उत्पादन आहे ज्याला गावापासून शहरांपर्यंत प्रचंड मागणी आहे. एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल\nतर त्याची मागणी आणखी वाढते, फुलांचा व्यवसाय जितका मोठा, तितका नफा जास्त. हा व्यवसाय कोणीही करू शकतो. अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही याची सुरुवात करू शकता. जसजसे उत्पन्न वाढेल तसतसे तुम्ही ते मोठे करू शकता.\nकसे सुरू करावे :- फुलांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 1000-1500 चौरस फूट जागा लागेल. यानंतर, फुले कायमची ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची देखील आवश्यकता असेल,\nफुलांचे पॅकिंग, डिलिव्हरी यासाठी लोकांची गरज भासू शकते. यामध्ये शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीची गरज भासू शकते. वेगवेगळ्या प्रसंगी विविध प्रकारच्या फुलांना मागणी असते. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारची फुले ठेवावी लागतील. फुले तोडणे, बांधणे आणि पुष्पगुच्छ बनवणे इत्यादीसाठी अनेक साधने देखील लागतील.\nकसे विकायचे आपल्या देशात साधारणपणे प्रत्येक घरात सकाळची पूजा केली जाते. प्रत्येकाला फुलांची गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरांशी संपर्क साधा आणि त्यांना सांगा की तुम्हाला ताजी फुले मिळतील.\nताजी फुले मिळाल्यावर क्वचितच कोणीही ते नाकारू शकेल. येथूनच तुम्ही तुमचे ग्राहक तयार करण्यास सुरुवात कराल. त्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइनचाही सहारा घेऊ शकता. सोशल मीडियावर प्रचार करून तुम्ही ऑर्डर मिळवू शकता. तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबुकचीही मदत ���ेऊ शकता.\nकमाई फुलांच्या किमती बदलतात. गुलाब आणि झेंडूच्या फुलांची किंमत वेगळी आहे. जर 50,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यात चांगला परतावा मिळू शकतो.\nशेतकऱ्यांकडून ज्या किमतीला फुले खरेदी केली जातात. ते बाजारात दुप्पट किमतीत विकले जातात. एखादे फूल 3 रुपयांना विकत घेतले असेल तर ते बाजारात 7-8 रुपयांना सहज विकले जाईल.\nत्याच वेळी, विशेष प्रसंगी, हे फूल 10 रुपयांपेक्षा जास्त विकले जाईल. अशा परिस्थितीत किती पैसे कमावता येतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता.\nPrevious articleShare Market : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी हा बँकिंग स्टॉक 1955 रुपयांवर जाण्याची शक्यता\nNext articleAdani Group Shares : अदानी ग्रुपमधील ह्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली पडझड; तब्बल 14.33 टक्क्यांनी शेअर्स कोसळले\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/8_11.html", "date_download": "2022-07-03T12:03:39Z", "digest": "sha1:7WHYZGJU62TMUL4SWAZ2BPVIYW6TV3XE", "length": 8332, "nlines": 105, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "राज्यात ' इतक्या ' दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे संकेत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreaking राज्यात ' इतक्या ' दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nराज्यात ' इतक्या ' दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nLokneta News एप्रिल ११, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबईः कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 ���िवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक बोलावलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू आहे. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जातोय. लसीकरण आणि लॉकडाऊनवर चर्चा बैठकीत केली जात आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.\nआरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे\nबेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलंय.\nलॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता\nलॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. झहीर उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित आहेत.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर���घटनेत मृतांची संख्या वाढली\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/05/blog-post_301.html", "date_download": "2022-07-03T10:50:20Z", "digest": "sha1:Z2MZVNEEGSIP5EAGSONSU7XMMOFUOABN", "length": 6290, "nlines": 102, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "लाडक्या लेकीचा साधेपणाने विवाह ; कोविड केअर सेंटरला २५ हजाराची देणगी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठलाडक्या लेकीचा साधेपणाने विवाह ; कोविड केअर सेंटरला २५ हजाराची देणगी\nलाडक्या लेकीचा साधेपणाने विवाह ; कोविड केअर सेंटरला २५ हजाराची देणगी\nसंवेदनशील शिक्षक बबनराव बोडखेंचे सर्वत्र कौतुक\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nशेवगाव :- खरडगावचे सुपुत्र व गदेवाडी (ता.शेवगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.बबनराव बोडखे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साथरोग कायदा नियमांचे तंतोतंत पालन करून आपल्या लाडक्या लेकीचा विवाह कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने उरकून समाजापुढे आदर्श निर्माण केला तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी २५ हजार रुपयांची देणगी शेवगावच्या लोकनेते (स्व.) मारुतराव घुले पाटील कोविड केअर सेंटरला सुपूर्द केली. सरस्वतीच्या या संवेदनशील उपासकाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.\nश्री.बोडखे यांची सुकन्या प्रतिभा व शेवगावच्या गहिलेवस्ती येथील रहिवासी कै. सखाराम घोडसे यांचे चिरंजीव विशाल यांचा शुभविवाह गुरुवारी (दिं.२० रोजी) खरडगाव येथे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा झाला. वधू प्रतिभा ही लाडजळगाव येथे ग्रामीण डाक सेवक तर, वर विशाल हे ठाकूर निमगावच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत आहेत.वधूपित्याने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोविड रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी लोकनेते (स्व.) मारुतराव घुले पाटील कोविड केअर सेंटरसाठी २५ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के, शंकर कर्डिले यांचेकडे सुपूर्त केला.\nयावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, शिक्षणाधिकारी रामनाथ कराड, शिक्षण विस्ताराधिकारी तथा नोडल अधिकारी श्रीमती शैलजा राऊळ, शिक्षक नेते रघुनाथ लबडे, दत्तात्रय आरे,विषयतज्ञ त्रिंबक फफाळ, अनिल जाधव आदी उपस्थित होते.श्री.बोडखे यांचे सरपंच सौ.योगिता कृष्णा बोडखे व उपसरपंच सौ.जया एकनाथ लबडे यांनी कौतुक व अभिनंदन केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/BsfSkN.html", "date_download": "2022-07-03T12:03:17Z", "digest": "sha1:YMDJ74SE5TZLE5N36R4CHNSP3NOPW624", "length": 6963, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना उपनगरी रेल्वे प्रवास करण्याची मर्यादीत परवानगी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना उपनगरी रेल्वे प्रवास करण्याची मर्यादीत परवानगी\nसहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना उपनगरी रेल्वे प्रवास करण्याची मर्यादीत परवानगी\nसहकारी व खासगी बँकांच्या १०% मर्यादेपर्यंत कर्मचार्‍यांना उपनगरी रेल्वे प्रवास करण्याची परवानगी\nराज्य सरकारच्या विनंतीवरून आणि रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून मिळालेल्या परवानगीनुसार, सर्व सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केल्याप्रमाणे एकूण कर्मचार्‍यांच्या १०% मर्यादेपर्यंत कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर विशेष उपनगरी सेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निवडक १०% बँक कर्मचार्‍यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून, स्टेशन प्रवेशासाठी, लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील.\nराज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते. प्रवाशांना कोविड-१९ साठी अनिवार्यपणे वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते.\nजनतेला विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन १९ सप्टेंबर रोजी ( प्रप क्रमांक 2020/09/33)\nमध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय ��ूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/tomatoes-became-cheaper-prices-have-fallen-by-23-per-cent-in-the-past-month-600966.html", "date_download": "2022-07-03T11:26:52Z", "digest": "sha1:VNTLFKC655RSV5XEOYBZZ6VFGHOCE5GU", "length": 7504, "nlines": 96, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Business » Tomatoes became cheaper; Prices have fallen by 23 per cent in the past month", "raw_content": "टोमॅटो झाले स्वस्त; गेल्या महिन्याभरात भावात 23 टक्क्यांची घसरण\nगेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशाच्या काही भागांमध्ये तर टोमॅटो प्रति किलो शंभंर रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात होते. मात्र आता टोमॅटोचे दर कमी झाले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे\nनवी दिल्ली : गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशाच्या काही भागांमध्ये तर टोमॅटो प्रति किलो शंभंर रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात होते. मात्र आता टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. आवक वाढल्याने भावामध्ये घट झाली आहे. या आठवड्यामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली. कृषी विभागाच्या वतीने बुधवारी ही माहिती देण्यात आली.\nमहिन्याभरात टोमॅटोचे दर 23 टक्क्यांनी घटले\nयाबाबत कृषी विभागाकडून माहिती देताना सांगण्यात आले की, गेल्या 15 दिवसांमध्ये टोमॅटोचे दर हे 12.89 टक्के तर गेल्या महिन्याभरात 23 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 21 डिसेंबरला टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 47.52 रुपये इतकी होती. 14 डिसेंबरला 54.55 रुपये इतकी होती. तर 21 नोव्हेंबरला 62.27 रुपये प्रति किलो इतकी होती. याचाच अर्थ मागील एक महिन्यामध्ये टोमॅटोच्या दरात 23 टक्���्यांनी घट झाली आहे. एक महिन्यापूर्वी देशाती प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने शंभर पार केली होती. चेन्नईमध्ये तर एक किलो टोमॅटोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता टोमॅटोचे दर काही अंशी नियंत्रणात आल्याने सर्व सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.\nऐन टोमॅटो काढणीच्या हंगामध्ये देशभरात अवकाळी पाऊस झाला होता. अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे पीक खराब झाले होते. पीक खराब झाल्याने टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला. तसेच त्याचकाळात राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण पातळी प्रचंड प्रमाणात वाढली होती. धुक्यामुळे दृष्टमानता कमी झाल्याने माल वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत होते. भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ वेळेवर शहरात पोहोचत नव्हते. परिणामी टोमॅटोची आवक घटल्याने दरामध्ये वाढ झाली होती.\nदेशात आर्थिक विषमता वाढली; केवळ 10 टक्के लोकांकडे 57 टक्के संपत्ती\nसोने, चांदी झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव\nपुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mns-leader-sandeep-deshpande-calls-pm-narendra-modi-new-hitler-of-new-india-101524.html", "date_download": "2022-07-03T10:52:24Z", "digest": "sha1:RVFJIA3DUTWK7LUFCSP5VYHYDR46MUKY", "length": 6835, "nlines": 93, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Mns leader sandeep deshpande calls pm narendra modi new hitler of new india", "raw_content": "नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे\nमोदी सरकार सूडबुद्धीने वागत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला\nमुंबई : नवीन भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. मोदी सरकार सूडबुद्धीने वागत आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत\nजो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. सीबीआय, ईडी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत. मात्र ���ा कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं, हे मनसेला माहित आहे, अशा शब्दात देशपांडेंनी चॅलेंज दिलं.\nराज ठाकरे ईव्हीएमविरोधात जे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याची भाजपला भीती आहे. मागील पाच वर्षात कोणत्या भाजप नेत्याची सीबीआय, ईडी चौकशी झाली का हे सरकार सूडबुद्धीने सारं काही करत आहे, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला.\nभाजप सरकार मंत्र्यांवर कारवाई करत नाही. फक्त विरोधी पक्ष नेत्यावर कारवाई केली जात आहे. मनसे कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, आम्ही आमचं आंदोलन सुरुच ठेवू, आता तर अधिक तीव्र करु, असा इशाराही संदीप देशपांडेंनी दिला.\nकोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा तपास ईडी करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे पुत्र उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असल्याने ते ईडीच्या रडारवर होते.\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला\nपारदर्शक ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लैमरस अंदाज\nश्रेया धनवंतरीचा टू-पीसमधील जलवा\nमालविका मोहन या दाक्षिणात्य अभिनेत्रीचं सौंदर्यापुढे बॉलिवूड तारकाही फिक्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/politics/whose-banner-greets-shinde-in-dombivali", "date_download": "2022-07-03T12:00:08Z", "digest": "sha1:CP3RUJYT7LQDNMLQHSXSRBZQ72PFHGVG", "length": 5869, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "डोंबिवलीतील शिंदेना शुभेच्छा देणारे बॅनर नक्की कोणाचे ?", "raw_content": "\nडोंबिवलीतील शिंदेना शुभेच्छा देणारे बॅनर नक्की कोणाचे \nशिवसेनेत सत्तेत असताना सरकारमधील इतर दोन पक्ष अन्याय करत असल्याच्या अनेक तक्रारी शिंदेंकडे आल्या होत्या\nस्व.आनंद दिघेंनंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात भगवा फडकविण्यास एकनाथ शिंदे यांची मुख्य भूमिका आहे. शिवसेनेतील अत्यंत महत्वाचा चेहरा समजल्या जाणाऱ्या शिंदेच्या राजकीय रणनीतीने ठाणे जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेची सत्ता आली. २०१९ ला महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. अडीच वर्ष सरकारला पूर्ण झाले. मात्र शिंदेंनी आपली नाराजी स्पष्ट करत ४० आमदारांना घेऊन आधी सुरत नंतर आसामला गेले. या राजकीय भूकंपाने राज्यातील अनेक शहरात शिवसैनिकांनी आपली मते व्यक्त केली. परंतु कल्याण- डोंबिवलीतील शिवसैनिकांनी चुप्पी साधली असल्याने त्याच्या मनात नेमक काय चाललय याची उत्सुकता सर्वाना लागून लागली आहे. शिंदेंच्या बंडाला ४८ तास उलटल्यावर डोंबिवलीतील शिंदेंना शुभे देणारे बॅनर लावण्यात आले. मात्र शिंदेना शुभेच्छा देणारे बॅनर नक्की कोणाचे ... शिंदे समर्थकांचे कि शिवसैनिकांचे असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.\nडोंबिवलीतील अनेक ठिकाणी लागलेल्या बॅनर मध्ये नमूद केले आहे कि,`लोकांचा लोकनाथ एकनाथ...शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे मा.श्री एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा .. साहेब आगे बढो, हम आपके साथ हे .. साहेब आगे बढो, हम आपके साथ हे ..` या बॅनरखाली राजेश कदम, सागर जेधे, दिपेश भोसले आणि राजेश मुणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र एकाचे शिवसेनेतील पद लिहिले नाही. वास्तविक या बॅनरमध्ये शहरप्रमुखाचे नाव व पद असणे आवश्यक होते. मात्र तसे दिसत नसल्याने हे बॅनर नक्की कोणाचे... शिंदे समर्थकांचे कि शिवसैनिकांचे ..` या बॅनरखाली राजेश कदम, सागर जेधे, दिपेश भोसले आणि राजेश मुणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र एकाचे शिवसेनेतील पद लिहिले नाही. वास्तविक या बॅनरमध्ये शहरप्रमुखाचे नाव व पद असणे आवश्यक होते. मात्र तसे दिसत नसल्याने हे बॅनर नक्की कोणाचे... शिंदे समर्थकांचे कि शिवसैनिकांचे असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.\nयाबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले, समर्थक म्हणून आम्ही हे बॅनर लावले आहेत. आमचा शिंदेंना पाठिंबा आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविलेले हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचे विचार प्रत्येक शिवसैनिकांना काम करण्यास जोम देतात. शिवसेनेत सत्तेत असताना सरकारमधील इतर दोन पक्ष अन्याय करत असल्याच्या अनेक तक्रारी शिंदेंकडे आल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/6761", "date_download": "2022-07-03T11:46:24Z", "digest": "sha1:TJD4ZQCHW2D6NQFB5KFDQXCEWLSLNG2V", "length": 10822, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "नगरसेवकांनी इतर कामांसोबत संस्कृती ( Culture ) ही जपावी – आ. चंद्रक��ंतदादा पाटील | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News नगरसेवकांनी इतर कामांसोबत संस्कृती ( Culture ) ही जपावी – आ. चंद्रकांतदादा...\nनगरसेवकांनी इतर कामांसोबत संस्कृती ( Culture ) ही जपावी – आ. चंद्रकांतदादा पाटील\nमुंबई : जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व असे होऊन जातात ज्यांच्या स्मृती जाग्या ठेवायच्या असतात, नगरसेवक काम करत असताना त्यांनी हे भान ठेवले पाहिजे की नागरी सुविधांच्या बरोबरीने आपण ज्या प्रभागात राहतो तेथील मोठया व्यक्तींच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत. संस्कृती जतन करणे हीच संस्कृती असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पंडित भास्कर चंदावरकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नावं देण्याचा कार्यक्रम हा केवळ ते या ठिकाणी वास्तव्यास होते म्हणून नव्हे तर त्यांनी ह्या रस्त्यावर वृक्षारोपण केले, शिल्प उभारले व ते ह्या रस्त्याची स्वच्छता देखील करायचे, त्यामुळे त्यांचे ह्या रस्त्याशी असलेले नाते पाहता त्यांचे नावं ह्या रस्त्याला दिल्याबद्दल मी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अभिनंदन करतो असेही आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. पंडित भास्कर चंदावरकर पथ नामकरण सोहोळ्याच्या वेळी ते बोलत होते.यावेळी प्रसिद्ध गायक आनंद भाटे, ह्या रस्त्याच्या नामकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, श्रीमती मीना चंदावरकर, रोहित चंदावरकर,दीपक पोटे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, वीरेंद्र चित्राव, पुनीत जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. मीनाताईं कडून भासकरजींच्या आठवणी ऐकताना त्यांच्या तरल स्वभावाचा परिचय झाला, मीनाताईंना जर्मनीतील एका रस्त्यावर पालापाचोळ्यातून चालताना होणारा आवाज आवडायचा, एके दिवशी त्या अभिनव शाळेतून घरी येताना भास्कर रावांनी त्यांना मागच्या गल्लीतून येण्याची सूचना केली व त्याठिकाणी त्यांनी पालापाचोळा आणून टाकला होता व अश्या पद्धतीने त्यानी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केल्याची आठवण त्यांच्या तरल स्वभाव दर्शविणारी असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. आंनद गंधर्व म्हणजे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी ही भास्करजींच्या स्मृती जागविल्या. मला शाळेत असताना त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला असल्याचा उल्लेख करतानाच त्यांनी व मीनाताईंनी मला गायनासाठी प्रोत्साहन दिल्याचे ही आंनदजींनी सांगितले. मीना टीचर यांची ही इच्छा मी पूर्ण करू शकले याचा मला आनंद होतो असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चंद्रकांतदादांनी सुचविल्याप्रमाणे याठिकाणी आपण शिल्प ही उभारू असेही सौ. मंजूश्री खर्डेकर यांनी सांगितले.यावेळी मीनाताई व रोहित चंदावरकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर गायत्री चंदावरकर यांनी आभार प्रदर्शन केले.\nPrevious articleशिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने शिवसेना 55 वा वर्धापनदिन साजरा\nNext articleअंकाई अगस्ती किल्ला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T11:36:06Z", "digest": "sha1:C33QLXHVXOKYYYTB3XUYVRDK3M7PRYER", "length": 9231, "nlines": 161, "source_domain": "thanedinman.com", "title": "आरोग्य Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nओमायक्रॉनच्या दोन उपप्रकारांचे परीक्षण\nमनावर आघात करणारा लॉकडाउन कायम\nचीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली\nबर्ड फ्लूला न घाबरता बिनधास्त खा चिकन\nलससक्तीचा निर्णय कायद्यानुसार नव्हता\n लोकल, मॉल्स आणि खासगीसह शासकीय कार्यालयांत लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी दिली जाणार, असे निर्णय सध्या...\nचौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक\n चौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री रा��ेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून...\nशेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील. जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे. तुमच्यापैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजीबद्दल माहिती...\n56 वर्षीय शेतकर्‍याला नवजीवन\n एका 56 वर्षीय शेतकर्‍यावर यशस्वी हदयशस्त्रक्रिया पार पडली असून त्याला कल्याणमधील सिध्दिविनायक हॉस्पिटलच्या डाँक्टरांच्या प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले...\nतिसरी लाट होम आयसोलेशनमध्ये\nदिनमान विशेष प्रतिनिधी ठाणे एप्रिल, 2021 मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरू असताना 77 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर 23...\nअवतीभोवती: ओमायक्रॉनला लक्ष्य करणारी लस लवकरच\nभारतासहित जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमाक्रॉननं तेजीनं हात-पाय पसरलेले आहेत. ओमायक्रॉनमुळे लसीकरण पूर्ण करणार्‍या रुग्णांच्या जीवाला अधिक धोका नसल्याचं जरी...\n15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ\nदिनमान प्रतिनिधी नवी मुंबई पनवेलमध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मंगळवार सुरू झाले आहे. व्ही. के हायस्कूलचा माजी...\nमनोरच्या टाकवहाळ येथे ट्रॉमा सेंटरचे काम सुरू\n मनोरच्या टाकवहाळ येथे ट्रॉमा सेंटरचे काम सुरू अमनोरच्या टाकवहाळ येथे ट्रॉमा सेंटरचे काम सुरू यासल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश...\nआजारी पडल्यावर साहजिकच मानवी स्वभावानुसार माणूस आजाराची शाहनिशा करायला लागतो. त्याची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलू पाहतो व ‘मी’च का, या विचाराने...\nज्येष्ठांनी घेतला ओमायक्रॉनचा ताप\nदिनमान विशेष प्रतिनिधी ठाणे गेली दोन वर्षे कोरोना महामारीशी झगडताना ज्येष्ठ नागरिकांचे मनोबल कुठेतरी कमकुवत झाले असून आता ओमायक्रॉन विषाणूच्या...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी राजकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/i-am-a-joking-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2/", "date_download": "2022-07-03T11:02:19Z", "digest": "sha1:MP4CFTZCCGKYNMT7RBXWMXSLIS6OUSGJ", "length": 6448, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "\"I am a joking\" म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल. - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\n“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.\nसोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्याच्या मैफलीत आजवर कित्येक कलावंतांनी हजेरी लावली. या आठवड्यात असाच एक कलावंत या मंचाची शोभा वाढवणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आखरी पास्ता हे कॅरेक्टर बरेच फेमस आहे. “I am a joking” म्हणत सर्वांची भंकस करणारे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चंकी पांडे सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ च्या मंचावर येणार आहेत.\nहास्यजत्रेतील विनोदवीरांना दाद देतानाच मराठीत काम करण्याची इच्छाही चंकी पांडे यांनी या मंचावर बोलून दाखवली. चंकी पांडेंची ही इच्छा त्यांच्या आगामी ‘विकून टाक’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच चंकी ‘हास्यजत्राच्या मंचावर आले आहेत. हास्यजत्रेचा मंचावर चंकी पांडे यांनी अजून एक इच्छा व्यक्त केली ती म्हणजे मराठी भाषा शिकण्याची. गेली बरीच वर्षे विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना हसवणाऱ्या चंकी पांडेंना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर चढाओढ सुरू आहे. या हास्यवीरांच्या गमती पाहून “मला मराठी शिकवा आणि ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’त शामिल करून घ्या” असे उद्गारही चंकी पांडे यांनी काढले.\nतेव्हा हास्यजत्रेत असणाऱ्या विनोदवीरांनी चंकी पांडे सोबत केलेली धमाल अनुभवायला नक्की पाहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा. बुध-गुरु रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.\nPrevious अमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं\nNext ‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर \nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.technicalsamaj.in/2022/01/freelancer-meaning-in-marathi/", "date_download": "2022-07-03T12:00:33Z", "digest": "sha1:QBJSZ32YGM3VULYD6YYWAKTALAHKZB3R", "length": 18753, "nlines": 86, "source_domain": "www.technicalsamaj.in", "title": "फ्रीलान्सर म्हणजे काय | freelancer meaning in marathi - Technical Samaj", "raw_content": "\nबऱ्याच वेळा आपल्याकडे खूप वेळ उपलब्ध असतो व आपण इंटरनेटवर घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग शोधत असतो ,परंतु आपल्याला समजत नाही की या वेळेमध्ये आपण चांगल्या प्रकारे पैसे कशाप्रकारे कमवू शकतो. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण करत असताना पैशांची गरज असते परंतु तेव्हा आपल्याला माहीत नसते घरबसल्या पैसे कमावण्याचा मार्ग चला तर मग या लेखामध्ये जाणून घेऊया असाच एक मार्ग फ्रीलांसर म्हणजे काय freelancer meaning in marathi.\nआपण इंटरनेटवर बरेच वेळा बघत असतो की बरेच व्यक्ती घरबसल्या लाखो रुपये कमवत आहेत व यासाठी ते फ्रीलान्सिंग चा उपयोग करत आहे. परंतु आपल्याला फ्रीलान्सर म्हणजे काय हेच माहीत नसते त्यामुळे आपण फ्रीलान्सिंग चा विषय डोक्यातून काढून पैसे कमावण्याचे इतर मार्ग शोधत बसतो परंतु तुम्हाला माहित आहे का फ्रीलान्सिंग करणे खूप सोपे आहे व या लेखामधील माहितीच्या आधारे तुम्हीपण हजारो ते लाखो रुपये महिना कमवू शकता.\nफ्रीलान्सर कोण कोणते काम करू शकतात\nआपण फ्रीलान्सर कसे बनू शकतो\nजेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या मध्ये उपस्थित असलेल्या कौशल्य, ज्ञानाचा उपयोग करून इतर व्यक्तींना काही सेवा प्रदान करत असतो तेव्हा त्याला फ्रीलान्सिंग असे म्हणतात व फ्रीलान्सिंग करणाऱ्या व्यक्तीला फ्रीलान्सर असे म्हटले जाते .\nफ्रीलान्सर वेगवेगळ्या कौशल्यांचा उपयोग करून फ्रीलान्सिंग करत असतो त्यामध्ये काही कौशल्ये आहे- ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट रायटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, व्हिडिओ तसेच फोटो एडिटर, प्रोग्रामिंग, अँप डेव्हलपमेंट, seo इत्यादी\nउदाहरण – जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल तर तुम्ही विविध युट्युबर , कन्टेन्ट क्रियेटर यांना संपर्क साधून त्यांच्यासाठी व्हिडिओ एडिटिंग करू शकता व त्यांच्याकडून तुमच्या कामाच्या मोबदल्यात काही शुल्क आकारू शकतात.\nजर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मध्ये कोणतेही विशेष कौशल्य आहे तर तुम्ही त्या कौशल्याच्या आधारावर तुमची सेवा विविध लोकां���ा प्रदान करून घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.\nफ्रीलान्सर द्वारा प्रदान केल्या गेलेल्या सेवेला फ्रीलान्सिंग असे म्हटले जाते. फ्रीलान्सिंग मध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही सेवा प्रदान करतो व त्याद्वारे शुल्क आकारतो. फ्रीलान्सिंग करण्यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्‍यकता नसते परंतु व्यक्ती द्वारे फ्रीलान्सिंग साठी आवश्यक गुणवत्ता निर्धारित केले जाते. फ्रीलान्सिंग आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.\nफ्रीलान्सर कोण कोणते काम करू शकतात\nFreelancer ते प्रत्येक कार्य करू शकतात जे ऑनलाईन करता येऊ शकते व त्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची गरज असते. फ्रीलान्सर नवनवीन कौशल्यांचा उपयोग करून पैसे कमवू शकतो तसेच काहि नविन ट्रेंड चा फायदा घेऊन त्यामधील कौशल्ये शिकून देखील फ्रीलांसर पैसे कमवू शकतात.\nआजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फ्रीलान्सिंग एक लोकप्रिय करियर ऑप्शन बनत चालला आहे त्यामुळे अनेक फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म इंटरनेटवर उपलब्ध आहे काही महत्त्वाचे फ्रीलान्सिंग प्लेटफार्म पुढीलप्रमाणे-\nयाव्यतिरिक्त अनेक फ्रीलान्सिंग प्लेटफार्म मार्केटमध्ये उपलब्ध आहे परंतु मी तुम्हाला वरील पैकी एक किंवा दोन फ्रीलान्सिंग प्लेटफार्म च्या मदतीने कार्य करण्याचा सल्ला देत आहे कारण याद्वारे तुम्ही वेगात प्रगती करू शकाल.\nआपण फ्रीलान्सर कसे बनू शकतो\nआतापर्यंत आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय तसेच फ्रीलान्सर कोणाला म्हणावे हे जाणून घेतले, त्यामुळे आता आपण जाणून घेऊया आपण कशाप्रकारे एक चांगला फ्रीलान्सर बनु शकतो. चांगला फ्रीलान्सर बनण्यासाठी तुम्हाला पुढील मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे असते\n1. आपल्याला कोणत्या गोष्टीची जास्त आवड आहे त्याचा शोध घ्या\n2. आता आपल्या आवडत्या गोष्टी संबंधी वेगवेगळी कौशल्ये प्राप्त करा . उदाहरणार्थ जर तुम्हाला फोटोग्राफी संबंधी आवडत असेल तर तुम्ही फोटो एडिटिंग शिकू शकता.\n3. एकदा तुम्ही आवश्यक कौशल्य शिकले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही तुम्हाला निरंतर शिकत राहावे लागेल\n4. आता तुम्हाला कोणत्याही कौशल्यात चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही वर दिलेल्या फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करा व क्लाइंट शोधण्यास सुरुवात करा\n5. चांगल्या प्रकारे फ्रीलान्सिंग काढण्यासाठी व क्लाइंट शोधण्यास���ठी तुम्ही इतर फ्रीलान्सर ला वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहा .\n6. तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करत असाल व काही प्रमाणात फेमस झाल्यावर तुम्ही तुमच्या स्वतःविषयी वेबसाईट बनवून पर्सनल ब्रँड बनवू शकता व लॉंग टर्म साठी असे करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.\n7. आता फ्रीलान्सिंग करत असताना तुम्हाला काही निगेटिव फीडबॅक भेटतील ज्याच्यावर तुम्ही विचार करून स्वतःमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे असते त्यामुळे सर्व फीडबॅक सकारात्मक दृष्टीने घ्या .\nफ्रीलान्सर बनल्यामुळे तुम्हाला वित्तीय सहायता तर मिळतेच पण याच बरोबर फ्रीलान्सिंग करण्याचे खूप सारे फायदे देखिल आहे ते पुढीलप्रमाणे\n• आपण स्वतः बॉस असतो\nविचार करा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात व बॉस तुमच्याकडून जास्त काम करण्यासाठी खूप प्रेशर देत आहे तेव्हा अशा वातावरणामध्ये काम करायला कोणाला चांगले वाटेल. याउलट जर आपण फ्रीलान्सिंग करत असाल तर आपल्या मनावर आहे की किती काम करायचे व किती कमवायचे, आपण जास्त काम करून जास्त पैसे कमवू शकतो कधीकधी आराम करू वाटला तर आपण आराम देखील करू शकतो\n• क्लाइंट बरोबर काम करण्याचे स्वतंत्र\nकधीकधी कंपनीच्या प्रेशरमुळे आपल्याला अशा क्लायंट बरोबर तेथील काम करावे लागते ज्या बरोबर आपल्याला काम करण्याची बिलकुल इच्छा नसते त्यामुळे आपण फ्रीलान्सिंग करत असताना अशा क्लायंट बरोबर काम करू शकतो ज्या बरोबर काम करून आपल्याला आनंद भेटतो व पैसे देखील जास्त येतात.\n• पैसे कमावण्याचे स्वातंत्र्य\nफ्रीलान्सिंग मध्ये आपण जेवढे जास्त काम करू तितके जास्त आपण पैसे कमवू शकतो तसेच जर आपल्या मध्ये काही विशिष्ट कौशल्य असतील तर आपण खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त पैसे देखील कमवू शकतो.\nजेव्हा आपण फ्रीलान्सिंग करत असतो तेव्हा आपल्याला विविध लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव भेटतो व त्यामुळे आपोआप आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान मिळत असते तसेच सोसायटीमध्ये कोणा बरोबर कसे वागावे हे देखील कळते, सहाजिकच आपले व्यक्तिमत्त्व फ्रीलान्सिंग मुळे जास्त खुलते.\n• वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाचा ताळमेळ\nजेव्हा आपण फ्रीलान्सिंग करत असतो तेव्हा आपल्या हातात असते की आपल्याला केव्हा काम करायचे, किती वेळ काम करायचे, कोणाबरोबर काम करायचे व कधी सुट्टी घ्यायची, त्यामुळे साहजिक�� आपण आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे वेळ देऊ शकतो व त्यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाचा ताळमेळ साधणे शक्य होते.\nआज आपण काय शिकलो \nआज आपण या लेखाद्वारे जाणून घेतले की घरबसल्या पैसे कमावणे खूप सोपे आहे व त्याचाच एक मार्ग आहे फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो तसेच फ्रीलान्सिंग करण्यासाठी वेळेचे बंधन नसते त्यामुळे फ्रीलान्सिंग एक उत्तम करिअर पर्याय असू शकतो.\n Freelancer meaning in Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा व हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच पैसे कमवण्याची साठी वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील लेखामध्ये.\nmakar sankranti wishes in marathi | मकर संक्रांतीच्या मराठीत शुभेच्छा\nजन्म प्रमाण पत्र कैसे बनाएं मोबाइल से [2022]\nसट्टा मटका इंडियन मटका क्या होता है और कैसे खेलते है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/old/loksattav2/index.php?view=article&catid=411%3A2012-03-05-10-26-28&id=229184%3A2012-05-28-16-43-14&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=414", "date_download": "2022-07-03T11:58:39Z", "digest": "sha1:QSA3LAHIIHCAEVFAOWMZVQIZVWOWPUJ4", "length": 14552, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५", "raw_content": "‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५\nकैलास भालेकर - मंगळवार, २९ मे २०१२\nप्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\n‘कृषी’ भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताच्या अर्थव्यवस्थेत ‘कृषी’चे स्थान महत्त्वाचे आहे. ‘कृषी’ क्षेत्राचे रोजगारनिर्मितीविषयक महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नातील स्थान, निर्यातीतील वाटा, कृषिपूरक उद्योगांचे महत्त्व, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व, अन्नधान्य स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व या सर्व घटकांच्या आधारे ‘कृषी’ क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व अभ्यासता येते.\nभारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरातील कृषी क्षेत्राचा प्रभाव अभ्यासणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा अभ्यास योग्य आकडेवारीसह करण्याची गरज असून, त्यासाठी अचूक आणि अधिकृत संदर्भ अभ्यासता येतो.\nकृषी क्षेत्रातील अल्प उत्पाद��तेच्या कारणांचे नेमके आकलन करून त्यासंदर्भातील शासनाच्या विविध धोरणांची, कार्यक्रमांची माहिती मिळविणे फायद्याचे ठरते. कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या सुधारणांची अद्ययावत माहिती मिळविणेदेखील त्यादृष्टीने आवश्यक आहे. जमीन सुधारणांसंदर्भातील विविध टप्प्यांचे आकलन हा या घटकातील महत्त्वाचा भाग आहे.\nभूमी उपयोजनांमध्ये अलीकडील कालावधीत महत्त्वाचे बदल होत असून, अनुकूल भूमी उपयोजनांसंदर्भातील शासकीय धोरणासंदर्भातील अचूक माहिती हा घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. भूमी संधारण आणि जलसंधारण कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. भूमिसंधारण आणि जलसंधारणाचे असलेले नेमके महत्त्व काय आहे आणि सध्या हे संधारण का महत्त्वाचे ठरले आहे याचे आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, भूमिसंधारण आणि जलसंधारण या संदर्भातील शासनाच्या विविध कार्यक्रमांची नेमकी माहिती आवश्यक आहे. भूमिसंधारणाच्या आणि जलसंधारणाच्या पद्धतींची आणि प्रकारांची माहिती नेमक्या स्वरूपात मिळविणे लाभदायक ठरेल. भूमिसंधारण आणि जलसंधारण या संदर्भातील स्वयंसेवी संस्थांचे कार्य आणि त्यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण पद्धतींची माहिती मिळविणे गरजेचे आहे. या माहितीचे संकलन नेमक्या नोट्सच्या साहाय्याने केल्यास तयारीतील नेमकेपणा वाढविणे शक्य होते.\nकोरडवाह शेतीचे स्वरूप आणि महत्त्व यांचे आकलन आवश्यक असून, कोरडवाह शेती विकासासंदर्भातील महत्त्वाच्या टप्प्यांची नेमकी माहिती मिळविणे उपयुक्त ठरेल. जलसिंचनाचे महत्त्व, जलसिंचनाच्या विविध पद्धती आणि विविध जलसिंचनाचे प्रमाण यांचे वस्तुनिष्ठ आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जलसिंचनासंदर्भातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील शासकीय कार्यक्रमांची सद्य:स्थितीतील माहिती संकलित करणे फायदेशीर ठरेल. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरतो. तसेच कृषी अर्थशास्त्रातील घटकांच्या तयारीसाठी कठऊकअठ एउडठडट : ऊअळळअ, रवठऊअफअट आणि कठऊकअठ एउडठडट : टकरफअ,ढवफक हे संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतील. कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणासंदर्भातील विविध टप्प्यांचे आकलन आवश्यक असून त्यासंदर्भातील अलीकडील महत्त्व���ूर्ण संशोधनांची माहिती उपयुक्त ठरेल. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांची भूमिका अभ्यासणे गरजेचे ठरते.\n‘कृषी पतपुरवठा’ हा घटक कृषी अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कृषी पतपुरवठा रचनेचे नेमके स्वरूप अभ्यासणे आवश्यक असून त्या रचनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध कृषी पतपुरवठा संस्थांची माहिती हा या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कृषी पतपुरवठा संस्थांच्या कार्यपद्धतीचे नेमके आकलनदेखील या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. नाबार्ड, भूविकास बँका यांची रचना, कार्यपद्धती आणि या संस्थांचे सद्य:स्थितीतील महत्त्वाचे कार्यक्रम यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. कृषी उत्पादनांच्या किमतीसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण घटकांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. कृषी उत्पादनांच्या किंमतपातळीवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याचे नेमके आकलन आवश्यक असून, कृषी किमतीसंदर्भातील शासनाच्या कार्यक्रमांचे आकलन त्यादृष्टीने उपयुक्त ठरते. किमान आधारभूत किमती व किमान आधारभूत किमतीविषयक शिफारस करणाऱ्या यंत्रणा, या यंत्रणांची कार्यपद्धती, किमान आधारभूत किमती ठरविण्याची आवश्यकता या बाबींची माहिती कृषी घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. त्यासंदर्भातील अनुदानविषयक तरतुदींचे आकलनदेखील आवश्यक ठरते. भारतातील कृषी विपणनाची रचना, कृषी विपणनासंदर्भातील समस्या आणि कृषी विपणन सुधारणा या घटकांचे आकलन परीक्षाभिमुख तयारीसाठी लाभदायक ठरेल. त्यासंदर्भातील कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांच्या वस्तुनिष्ठ माहितीचे आकलन उपयुक्त ठरते.\n‘अन्न आणि पोषण’ हा भारताच्या संदर्भातील महत्त्वाचा घटक असून, भारताच्या अन्न उत्पादनासंदर्भातील आणि वापरासंदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रवाहांचा वेध घेणे त्यासाठी आवश्यक ठरते. पहिली हरितक्रांती आणि सद्य:स्थितीतील दुसरी हरितक्रांती यांमधील महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास या घटकाच्या तयारीतील आवश्यक आहे. भारताची अन्नस्वयंपूर्णता आणि अन्नसुरक्षा यांचे संकल्पनात्मक आकलन आणि त्यासंदर्भातील शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची अचूक माहिती उपयुक्त ठरते. प्रस्तावित अन्नसुरक्षा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती मिळविणेदेखील या घटकाच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. भारताच्या अन्नधान्याची साठवणूकविषयक आणि अधिप्राप्तीविषयक समस्यांचे अचूक आकलनदेखील या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरेल. समतोल आहार आणि अन्नघटकांची पोषकमूल्ये यांची नेमकी माहिती मिळविणे गरजेचे असून, भारतातील पोषणविषयक समस्या आणि त्यांचे परिणाम यांचे आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वपूर्ण भाग ठरतो. तसेच त्यासंदर्भातील शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, कामासाठी धान्य, मध्यान्ह भोजन कार्यक्रम यासारख्या उपाययोजनांची अचूक माहिती अद्ययावत संदर्भासह संकलित करणे त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते.\n‘कृषी अर्थशास्त्र’ घटकाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी संदर्भग्रंथांबरोबरच सद्य:स्थितीतील उपयोजित संदर्भाचे आकलन करणे लाभदायक ठरेल.\nवाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/nashik/coronavirus-positive-story-nashik-infant-of-one-day-fights-agianst-covid-19-in-nashik-hospital-video-547219.html", "date_download": "2022-07-03T12:15:24Z", "digest": "sha1:XCQBPQ73BRMGBWWX7WMUIOOHN3NM7FRS", "length": 7912, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ\nVIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ\nनाशिक, 5 मे : नवजात अर्भकांना कोरोनाची लागण होण्याची काही प्रकरणं जगभर समोर आली आहेत. एक दिवसाच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं मात्र नाशिकमधल्या एका रुग्णालयात लक्षात आलं. तातडीने उपचार सुरू झाले आणि तीन आठवड्यात बाळाने कोरोनावर मात केली आहे. पाहा पॉझिटिव्ह VIDEO\nनाशिक, 5 मे : नवजात अर्भकांना कोरोनाची लागण होण्याची काही प्रकरणं जगभर समोर आली आहेत. एक दिवसाच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं मात्र नाशिकमधल्या एका रुग्णालयात लक्षात आलं. तातडीने उपचार सुरू झाले आणि तीन आठवड्यात बाळाने कोरोनावर मात केली आहे. पाहा पॉझिटिव्ह VIDEO\nराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातला 'अडथळा' फडणवीस करतील दूर\nसंजय राऊतांनी वाजवला चुकीचा 'भोंगा', मनसेवर केलेली टीका भोवण्याची शक्यता\n'समाजाच्या हितासाठी एकत्र या, माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या', रामदास आठवलेचं प्रकाश आंबेडकरांना साकडं\nAccident: नाशकात एका 'कट'मुळे मोठी दुर्घटना; अपघातात 4 मित्र जागीच ठार\nनाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी, VIDEO समोर\nNashik : शेतकरी हताश सीझनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलिंगड जनावारांना घालण्याची वेळ\nNashik Crime: नाशिकच्या म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ\nNashik Crime: पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या; सामूहिक आत्महत्येने नाशिकमध्ये खळबळ\nJOB ALERT: NHM नाशिकमध्ये तब्बल 20,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच पत्त्यावर पाठवा अर्ज\nपार्किंगमध्ये होती e-Bike, मध्यरात्री अचानक स्फोट झाला; एका मागोमाग एक इतर दुचाकीही जळून खाक\nHindu Temple : नाशिकमध्ये शेतकऱ्याने गायीच्या स्मरणार्थ बांधले मंदिर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/coronavirus-vaccine-viral-video/", "date_download": "2022-07-03T12:21:18Z", "digest": "sha1:VTEHLPZ4TWHVCDYHG5MLPD3VOSE4JZOP", "length": 25701, "nlines": 205, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Vaccine Viral Video – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Coronavirus Vaccine Viral Video | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक Indian Railway: खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल; माहिती अधिकारात खुलासा IND vs ENG: रोहित शर्मा T20 मालिका खेळण्यासाठी सज्ज, आज आयसोलेशनमधून येऊ शकतो बाहेर\nरविवार, जुलै 03, 2022\nIndian Railway: खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल; माहिती अधिकारात खुलासा\nIND vs ENG: रोहित शर्मा T20 मालिका खेळण्यासाठी सज्ज, आज आयसोलेशनमधून येऊ शकतो बाहेर\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन\nAditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म��हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nखासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल\nरोहित शर्मा T20 मालिका खेळण्यासाठी सज्ज, आज आयसोलेशनमधून येऊ शकतो बाहेर\n3500 एपिसोड पूर्ण करत TMKOC टीमकडून अनोख्या पध्दतीने सेलीब्रेशन\nकसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nJEE Main 2022 Session 2 अर्जात बदलाची आज शेवटची संधी\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक\nMaharashtra Assembly Session: विधानसभा अध्यक्ष निवडणूकी दरम्यान Yamini Yashwant Jadhav मत नोंदवताना विरोधकांकडून 'ED, ED' चा नारा (Watch Video)\nAditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nAditya Thackeray Statement: आमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला\nThane: ठाणे शहरात बंगल्याला लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; 4 जण जखमी\nIndian Railway: खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल; माहिती अधिकारात खुलासा\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nNorth Korea: 'एलियन्समुळे झाला क���रोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा\nOmicron Virus: जगभरात 110 देशांमध्ये वाढतोय Coronavirus, ओमायक्रोन संक्रमितांची संख्याही वाढली, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा\n महिलेने सुरु केला पतीला भाड्याने देण्याचा व्यवसाय; जाणून घ्या कारण व शुल्क\nChile: व्यक्तीच्या खात्यात 43,000 पगाराऐवजी चुकून जमा झाले 1.42 कोटी; ताबडतोब राजीनामा देऊन झाला पसार\nUS: वडीलांच्या बंदुकीशी खेळ जीवावर बेतला, खेळता खेळता सुटली गोळी, लगानग्याचा मृत्यू, एक जखमी\nIncome Tax Return Filing: घरबसल्या भरा तुमचा इन्कम टॅक्स; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स\nWhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअॅपच्या 'या' मेसेजवर चुकूनही करू नका क्लिक; फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स\nLongest Day of The Year: 21 जून असेल वर्षातील सर्वात मोठा दिवस, सावली होईल गायब; जाणून घ्या कारण\nStrawberry Moon 2022: पौर्णिमेला आकाशात दिसला गुलाबी चंद्र, जगाने पाहिले अद्भुत दृश्य; जाणून घ्या खास कारण\nStrawberry Supermoon 2022 in India Live Streaming Online: आज पौर्णिमेचा चंद्र 'स्ट्रॉबेरी सुपरमून'; पहा कुठे, कसा, कधी पहाल\nFormula E Race: हैदराबाद येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार जगप्रसिद्ध फॉर्म्युला ई रेसचे आयोजन\nUpcoming Cars: महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीचे भारतात अनावरण, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nEV Charging Stations: महावितरण 2025 पर्यंत राज्यभरात सुरु करणार 2,375 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती स्थानके\nTata Nexon EV Fire: देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला लागली आग; मुंबईमध्ये टाटा नेक्सॉनच्या गाडीने घेतला पेट (Watch Video)\nTata Nexon CNG लवकरच होणार लॉन्च, टेस्टिंग दरम्यान फोटो लीक\nIND vs ENG: रोहित शर्मा T20 मालिका खेळण्यासाठी सज्ज, आज आयसोलेशनमधून येऊ शकतो बाहेर\nMS Dhoni Birthday: महेंद्रसिंग धोनी त्याचा 41 वा वाढदिवस कुटुंबासोबत लंडनमध्ये करणार साजरा, पत्नी साक्षीने फोटो केले शेअर\nIND vs ENG: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यात अज्ञात व्यक्तीची घुसखोरी, पहा व्हिडीओ\nIND vs ENG Test Match: दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, बुमराहने घेतले तीन बळी\nIND vs ENG Test: जसप्रीत बुमराहने कर्णधार होताच घातला धुमाकूळ, ब्रॉडच्या एका षटकात ठोकल्या 35 धावा (Watch Video)\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nRaaji - Naama: अभिजि�� पानसे दिग्दर्शित 'राजी-नामा’ या वेबसीरिजची घोषणा, ‘खुर्ची’साठीचे दिसणार राजकीय युद्ध\nKapil Sharma: कराराच्या उल्लंघनावरून कपिल शर्मा कायदेशीर अडचणीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण\nKetaki Chitale Case: अभिनेत्री केतकी चितळेचा पोलीस कोठडीत विनयभंग; म्हणाली, 'मला मारहाण करून माझ्यावर विषारी शाही फेकण्यात आली'\nआजचे राशीभविष्य, रविवार, 3 जुलै 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nGanapati Festival Special Train 2022: गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकडून घोषणा\nAshadh Vinayak Chaturthi 2022: ....म्हणून पंचांगात आषाढ विनायक चतुर्थी महत्वाची, ‘या’ पध्दतीने गणेशाची पुजा केल्यास होणार मनातील सर्व इच्छा पुर्ण\nGaneshotsav 2022 Special Trains: गणेशभक्तांचा प्रवास सुखद होणार, गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून घोषणा\nPandharpur Ashadhi Ekadashi 2022 Special Trains: आषाढी एकादशी यात्रेसाठी लातूर, नागपूर सह या स्टेशन वरून पंढरपूर साठी मध्य रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nTina Dabi Ex Husband Athar Amir Khan : बहुचर्चीत IAS अधिकारी टीना डाबीचा पूर्व पती अतहर अमीर खान बोहल्यावर चढण्यास सज्ज\n आळशी आणि दु:खी लोकांसाठी खास नोकरी, आताच करा अर्ज, पण आगोदर घ्या जाणून\nSister Wrote Long Letter to Convince Brother: भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र; नाराजीचे कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nदोन डोक्यांचा साप तुम्ही बघितला आहे का पहा दोन डोकी सापाचे दुर्मिळ फोटो\nInternational Plastic Bag Free Day: आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन, प्लास्टिकसंबंधी भारताने घेतला मोठा निर्णय\nGupt Navratri 2022: आषाढ गुप्त नवरात्रीला 30 जूनपासून सुरवात, जाणून घ्या महत्व\nJagannath Rath Yatra 2022: जगन्नाथ रथयात्रा का साजरी केली जाते जाणून घ्या संपूर्ण माहिती\nCOVID-19: भारतात मागील 24 तासात 17,070 जणांना कोरोना संसर्ग, 23 जणांचा मृत्यू\nManipur Landslide: मणिपूर येथील भूस्खलनात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 50 जण अजूनही बेपत्ता\nCoronavirus Vaccine Viral Video: कोरोनावरील लस देण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यासोबत भिडला बोट चालक; पहा नंतर काय घडले (Watch It)\nIndian Railway: खासदारांनी लुटला मोफत रेल्वे प्रवासाचा आनंद; 5 वर्षात केले 62 कोटींचे बिल; माहिती अधिकारात खुलासा\nIND vs ENG: रोहित शर्मा T20 मालिका खेळण्यासाठी सज्ज, आज आयसोलेशनमधून येऊ शकतो बाहेर\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन\nAditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\nIPL 2022: ‘जोस बटलरला माझा दुसरा पती म्हणून दत्तक घेतले’, राजस्थान क्रिकेटपटूच्या पत्नीने असे का म्हटले जाणून घ्या\nMonkeypox Infection: ताप, अंगदुखी, सूज आदी लक्षणं असल्यास सतर्क राहा; ICMR ने मंकीपॉक्सबाबत दिला ‘हा’ सल्ला\nDelhi: हॉलीवूडच्या Fast and Furious चित्रपटापासून प्रेरित होऊन तीन जणांनी चोरल्या 40 हून अधिक आलिशान गाड्या; पोलिसांकडून अटक\nNagpur: नागपूरमध्ये 4 मुलांना HIV ची लागण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावली महाराष्ट्र सरकारला नोटीस, मागवला अहवाल\nPet Registration Portal: मुंबईमधील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि नुतनीकरण करणे अनिवार्य, पोर्टल कार्यरत; जाणून घ्या शुल्क\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8544", "date_download": "2022-07-03T12:11:07Z", "digest": "sha1:UJNORUKQYN7FWNWTI5XHWSVNT7473M33", "length": 7356, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News नवी मुं���ई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु...\nनवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न.\nघणसोली – प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर\nआर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत- महेश तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग नुकतेच अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ, दगडू पाटील चाळ, घणसोली गांव, येथे संपन्न झाले. याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष आणि अभिनेता गुरुनाथ तिरपणकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड चे क्लब संस्थापक आणि अभिनेता राजेश कदम, छायाचित्रकार-संकलक सुनिल म्हात्रे, वर्षा म्हात्रे, लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, अक्षदा मोरे, अभिनेता सुरेश डाळे पाटील, संदीप रावजी जाधव, पत्रकार प्रमोद दळवी, रवीना भायदे, बालकलाकार, मधुरा म्हात्रे आदी कलावंत उपस्थित होते. नव्या वर्षात नवीन पर्वणी म्हणुन रसिक प्रेक्षकांना ओटीटी माध्यमातून ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन्ही लघु चित्रपटांच्या निखळ मनोरंजनाचा आस्वाद अनुभवायला मिळणार असे दिग्दर्शक महेश तेटांबे यांनी सांगितले आहे.( धन्यवाद,आर्यारवी एंटरटेनमेंट ,गुरुनाथ तिरपणकर (पत्रकार)\nPrevious articleकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या युट्युब/ वेबसाईटचे प्रसारण थांबविले\nNext articleलोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1122548", "date_download": "2022-07-03T11:50:47Z", "digest": "sha1:CHWA5QKQZEFCLBY6YV7IDIZJPRQ3GKUA", "length": 2080, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पानिपत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पानिपत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:५२, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mg:Panipat\n०३:५५, २८ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ms:Panipat)\n१७:५२, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mg:Panipat)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ubunlog.com/mr/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T12:03:33Z", "digest": "sha1:IO7INKAVHLEJJ3UCK5INPU3OC62S222J", "length": 10919, "nlines": 131, "source_domain": "ubunlog.com", "title": "क्रोमियमवर पेपर फ्लॅश - स्थापना आणि कॉन्फिगरेशन | उबुनलॉग", "raw_content": "\nक्रोमियममध्ये पेपर फ्लॅश कसे वापरावे\nफ्रान्सिस्को जे. | | लुबंटू, सॉफ्टवेअर, उबंटू\nअलीकडे विकसक Chromium अशी घोषणा केली की ब्राउझर यासह एनपीएपीआय वापर करणारे प्लगइन समर्थन देणे थांबवेल फ्लॅश, म्हणून पीपीएपीआय वापरत असलेल्या अ‍ॅडॉब प्लग-इनची आवृत्ती तयार करणे आणि स्थापित करणे चांगले: मिरपूड फ्लॅश.\nजरी पेपर फ्लॅशमध्ये स्वतंत्र इंस्टॉलर नसला तरीही, डॅनियल रिचर्डने देखरेखीसाठी ठेवलेल्या भांडारांमुळे हे सहजपणे स्थापित केले जाऊ शकते.\nपरिच्छेद क्रोमियमवर पेपर फ्लॅश स्थापित करा आणि वापरा आमच्या सॉफ्टवेअर स्रोतांमध्ये फक्त खालील रेपॉजिटरी जोडा - ती दोन्हीसाठी रिपॉझिटरी वैध आहे उबंटू 13.10 साठी म्हणून उबंटू 13.04, उबंटू 12.10 y उबंटू 12.04-:\nएकदा जोडल्यानंतर आम्ही स्थानिक माहिती रीफ्रेश करतो आणि स्थापना करतो:\nस्थापना पूर्ण झाल्यावर आम्ही कन्सोलमध्ये प्रवेश करतो:\nटर्मिनल विंडोमध्येच उघडणार्‍या डॉक्युमेंटमध्ये आम्ही शेवटी खालील ओळ पेस्ट करतो.\nआम्ही हे बदल यासह सेव्ह करतो Ctrl + O आणि आम्ही बाहेर गेलो Ctrl + X.\nआपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. आम्ही पेपर फ्लॅश वापरत आहोत हे सत्यापित करण्यासाठी आम्ही क्रोमियम प्लग-इन टॅब (क्रोम: // प्लगइन) उघडू आणि फ्लॅश आवृत्ती 11.9 च्या समान किंवा त्याहून अधिक असल्याचे सत्यापित करू.\nअधिक माहिती - क्रोमियम एनपीएपीआय आणि फ्लॅशला निरोप देतो, क्रोबियमचे स्वरूप कुबंटूमध्ये समाकलित करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: उबुनलॉग » उबंटू-आधारित वितरण » लुबंटू » क्रोमियममध्ये पेपर फ्लॅश कसे वापरावे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n5 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nतयार फक्त जावा स्थापित करणे आवश्यक आहे\nमी पूर्वीसारखेच आहे म्हणा की हे फ्लॅश प्लग-इन त्या विंडोमध्ये दिसत नाही\nZuruneguronovatin ला प्रत्युत्तर द्या\nकमांड कार्यान्वित करून «sudo apt-get install pepflashplugin-इंस्टॉलर स्थापित करा\nError खालील त्रुटी परत करते:\n\"ई: पॅकेजफ्लॅश प्लगइन-इंस्टॉलर पॅकेज शोधण्यात अक्षम\"\nमी काहीतरी चूक करीत आहे\nबहुराष्ट्रीय कंपन्यांकडून बरीच अद्यतने आणि बुलशिटसह आपल्या डोक्यावर BREAK हा खडक नसतो, मी थेट क्रोमवर जातो, कालावधी. काय वाटत नाही खेळायला काय मार्ग आहे.\nजुआंटोनियो_67 ला प्रत्युत्तर द्या\nजेव्हा मी चरण 2 वर पोहोचतो तेव्हा ही मला एक त्रुटी टाकते. जेव्हा मी \"sudo apt-get update && sudo apt-get\" \"स्थापित करा `; & '\nदालचिनीमध्ये विस्तार कसे स्थापित करावे\nक्रोमियम एनपीएपीआय आणि फ्लॅशला निरोप देतो\nउबंटू, लिनक्स आणि विनामूल्य सॉफ्टवेअर वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/3978", "date_download": "2022-07-03T12:41:05Z", "digest": "sha1:6UZ7ORNFHYRPS2CH4JSKHJTCS37INHPV", "length": 12128, "nlines": 107, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "आमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय येथे वितरीत केल्या पीपीई कीट | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस ��पमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome हिंदी आमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय येथे वितरीत केल्या...\nआमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय येथे वितरीत केल्या पीपीई कीट\nनागपुर ब्यूरो : संपूर्ण जगात कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे महामारीचे संकट निर्माण झालेले असून अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा सुध्दा अपूरी पडत आहे. आशिया खंडात आकाराने सर्वात मोठे आणि मध्य भारतातील सर्वसामान्याचे आधार स्तंभ असलेल्या नागपूर शहरातील मेडीकल रूग्णालयातील कोरोना योद्धांना कोरोनाचा सामना करणे शक्य व्हावे म्हणुन व रूग्णांना पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या करीता ‘बाहुबली क्लाथिंग कंपनी’ यांचे द्वारा निर्मीत वैद्यकीय साहित्य मा. आ. गिरीश व्यास यांनी आपल्या स्थानीक विकास निधी अंतर्गत 10 लक्ष रूपयाचे वैद्यकीय साहित्य आज बुधवार 30 ऑक्टोबर ला दुपारी 12 वा. शासकीय रूग्णालय व महाविद्यालय, नागपूर येथे पुन्हा वितरीत करण्यात आल्या.\nया कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य, पद्मश्री, खासदार डाॅ. विकास महात्मे, भाजपा नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके , आमदार अनिल सोले, आमदार मोहन मते, आमदार नागोगाणार, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, मेडीकलचे अधिष्ठाता डाॅ. सजल मित्रा, डाॅ. मंगेश पघडनीक (डेंटल अधिष्ठाता), डाॅ. दिनेश कुंभलकर, डाॅ. बी. गुप्ता, डाॅ. अविनाश गावंडे, डाॅ. के. पी. वानखेडे, डाॅ. फौजाल, डाॅ. मुखर्जी, डाॅ. गुप्ता), भाजपा दक्षिण नागपूर अध्यक्ष देवेन दसतुरे, रमेष दलाल, किशोर पाटील, राकेश गांधी, विजय फडणवीस, विनय जैन, महिपाल सेठी, पवन तिवारी, धर्मेंद दुबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleपीएम मोदी ने सरदार पटेल को दी श्रद्धांजलि, स्टैच्यू ऑफ यूनिटी के पास भव्य परेड\nNext articleकॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती दयावी : बाळासाहेब थोरात\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/category/recipes-in-marathi/page/2", "date_download": "2022-07-03T12:47:28Z", "digest": "sha1:GJEUMH3TVSDLAJ6VAKGV2ZB6LQEJNIAG", "length": 9384, "nlines": 61, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Recipes in Marathi - Page 2 of 155 - Royal Chef Sujata", "raw_content": "\nस्वादिष्ट आंब्याची पुरणपोळी मॅंगो पुरणपोळी नवीन रेसीपी एप्रिल मे महिना म्हणजे आंब्याचा सीझन. बाजारात आपल्याला ठिकठिकाणी आंबे पहायला मिळतात. मग रोज आमरस चपाती, मॅंगो मिल्कशेक, आइसक्रीम बनवायचे. आंबा हा फळांचा राजा पण वर्षभरात फक्त दोन महीने मिळतो. मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. The Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli Video In… Continue reading Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli Recipe In Marathi\nशाही फालूदा दोन प्रकार रोज फालूदा मॅंगो फालूदा घरी बनवा सोपी पद्धत रेसिपी शाही फालूदा ही उन्हाळा ह्या सीझनसाठी मस्त थंडगार रेसिपी आहे. फालूदा ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे दिसायला आकर्षक दिसते व डिलीशीयस लागते. आता गरमीचा सीझन चालू आहे मग आपल्याला रोज काहीना काही सरबत, थंड ड्रिंक्स, मिल्कशेक किंवा फालूदा प्यावेसे वाटते. The… Continue reading Shani Falooda 2 Types Rose Falooda | Mango Falooda Homemade Recipe In Marathi\nनेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला तर कांद्याचा पराठा अनियन पराठा झटपट बनवा आता मुलांना सुट्या लागल्या आहेत. मग रोज नाश्ता काय करायचं. इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला तर मुलांसाठी नवीन काय बनवायचे.. The Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Video In Marathi be seen on our You… Continue reading Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Recipe in Marathi\nखरबुजचे सॅलड मस्क मिलन सलाद वेटलॉस रेसीपी उन्हाळा सीझन आलाकी आपल्याला बाजारात सर्वत्र खरबूज दिसतात. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहित करतो. खरबूज हे आपल्याला शारीरिक दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने बरेच रोग बरे होतात. खरबूज मध्ये कैल्शियम, आयरन, विटामिन ए व विटामिन सी आहे. टे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. खरबूजमध्ये कॅलरी कमी प्रमाणात… Continue reading Healthy Kharbuja Che Salad Musk Melon Salad For Weight Loss Recipe In Marathi\nआरोग्यदायी स्वादिष्ट ऊसाचा रस बिना ऊस कसा बनवायचा आता उन्हाळा सीझन चालू आहे आपल्याला घरात व घराबाहेर पडले की खूप गरमीचा त्रास होतो. मग आपण घराबाहेर पडलो की आपल्याला ठिकठिकाणी ऊसाची गुरहाळ दिसतात. ऊसाचा रस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. The Healthy Sugarcane Juice Without Sugarcane Video In Marathi be seen on our You tube… Continue reading Healthy Sugarcane Juice Without Sugarcane Recipe In Marathi\nघरच्या साहित्यामध्ये 5 मिनिटात मॅंगो कुल्फी बिना गैस बिना दूध आता आंब्याचा सीझन चालू आहे. तर आपण आंब्याचा रस वापरुन बरेच पदार्थ बनवू शकतो. तसेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये गरमी सुद्धा खूप आहे तर रोज आपल्याला मिल्कशेक किंवा आइसक्रीम किंवा कुल्फी थंडगार खावीशी वाटते. The Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas Video… Continue reading Zatpat In 5 Minutes Mango Kulfi Without Milk And Gas Recipe In Marathi\nघरी बनवा दोन मिनिटांत फालुदा सेव खूप सोपी पद्धत फलूदा ही एक छान डेझर्ट रेसीपी आहे त्यासाठी अश्या प्रकारची सेव वापरली जाते. आपण घरच्या घरी फालूदा सेव अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. अगदी परफेक्ट बाजारातील फलूदा प्रमाणे सेव बनते. The How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method Video In Marathi… Continue reading How To Make Falooda Sev In 2 Minutes At Home Simple Method Recipe In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ground-rocks", "date_download": "2022-07-03T11:05:30Z", "digest": "sha1:NWP2MEJHFDRG4S7BDYTTJ3XNAYKVHKQB", "length": 11929, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\n…म्हणून जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात अधिकतर विहीरी, काय आहेत कारणे\nज्यापध्दतीने पानाड्याच्या सांगण्यावरुन विहीर किंवा बोअरवेल घेतले जाते त्याचअनुशंगाने जानेवारी महिन्यातच अधिक प्रमाणात विहीरी खोदल्या जातात किंवा कोणत्या भागात विहीर घेतल्यावर पाणी लागणार आहे\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी5 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस���खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\nMadhya Pradesh : जमिनीच्या वादाने केलं बाद, महिलेला थेट डिझेल टाकून पेटवलं, मध्य प्रदेशातील अमानुष प्रकरणातचं नेमकं रहस्य काय\nCM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा\nBanana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय\nTina Dabi : टीना डाबींच्या पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको, टीना महाराष्ट्राची सून तर अतहर आमिर खान यांना काश्मीरातच प्रेम मिळालं\nPune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nGlobal Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील\nअन्य जिल्हे32 mins ago\nMaharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/category/katha/page/2/", "date_download": "2022-07-03T11:31:03Z", "digest": "sha1:B4BROWN7CZSC2UVWYISK5CTTBNTNQOZP", "length": 7862, "nlines": 106, "source_domain": "heydeva.com", "title": "कथा | heydeva.com - Page 2", "raw_content": "\nकथा (किंवा काथ्या) ही धार्मिक कथा सांगण्याची एक भारतीय शैली आहे, ज्याचे सादरीकरण हिंदू धर्मातील अनुष्ठान आहे. हेदेवा.कॉम वर अशाच काही पौराणिक कथा लिहीत आहोत .\nसर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा हि भारतातील एकमेव नदी आहे कि फक्त तिचीच परिक्रमा होते.\nश्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने तोडून- फोडून \"मूर्त���भंजक \"हा 'किताब स्वतःच मिळवला आणि सुमारे १८ कोटींची लूट केली.\nकैकयीने दशरथांकडे श्रीरामांसाठी विशेषतः 14 वर्षांचाच वनवास का मागीतला\nकैकयीने दशरथांकडे श्रीरामांसाठी विशेषतः 14 वर्षांचाच वनवास का मागीतला\nहे जमीन कायद्यामुळे आहे.सध्याच्या काळातही जसे मालमत्तेचे कायदे आहेत.\nContinue Reading कैकयीने दशरथांकडे श्रीरामांसाठी विशेषतः 14 वर्षांचाच वनवास का मागीतला\nमातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nहे मंदिर 9 व्या शतकात बांधले गेले. हे एकमेव जिवंत शिवलिंग असल्याचे मानले जाते कारण दरवर्षी शिवलिंगाची लांबी तीळच्या आकारात वाढते..\nContinue Reading मातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nहनुमानजीची प्रथम स्तुती कोणी केली\nContinue Reading हनुमानजीची प्रथम स्तुती कोणी केली\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष:Audumbar Tree\nऔदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष : Audumbar Tree\nगुप्त गोदावरी, चित्रकूट:Gupta Godavari,Chitrakut\nगुप्त गोदावरी, चित्रकूट:Gupta Godavari,Chitrakut\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/tag/02-june-rashifal-2022/", "date_download": "2022-07-03T10:56:25Z", "digest": "sha1:XZ6H3R5WQ2CUE6FVGVP4Z5HGZRZJ4ANM", "length": 3833, "nlines": 40, "source_domain": "live65media.com", "title": "02 June Rashifal 2022 Archives - Live 65 Media", "raw_content": "\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक व���चार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n29 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n02 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n02 जून 2022 राशीफळ मेष : तुमचा आजचा दिवस खूप चांगला आहे. अनुभवी लोकांशी तुमची ओळख वाढेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल. आज तुमचे विचार ऐकण्यासाठी लोक खूप उत्सुक असतील. आज जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी अपेक्षित आहे. करिअरमध्ये यश मिळेल. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. सर्जनशील कार्यात तुमचे नाव …\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/2253", "date_download": "2022-07-03T11:51:06Z", "digest": "sha1:2KPHY2WUAUV6Y4UM2FGYMPW5KUKVIUOM", "length": 5843, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "मानवांवर कोरोना लसीची चाचणी सुरू | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News मानवांवर कोरोना लसीची चाचणी सुरू\nमानवांवर कोरोना लसीची चाचणी सुरू\nनवी दिल्ली – फार्मा कंपनी झैडस कॅडिला यांनी आज सांगितले की त्याने मानवांवर त्याच्या संभाव्य कोविड -19 लस झ्यकॉव्ह-डीची चाचणी सुरू केली आहे. कंपनीने एक नियामक माहितीत सांगितले की पहिल्या टप्प्यात ती देशाच्या विविध भागात 1000 लोकांची नोंद घेईल. कंपनीने म्हटले आहे की झीकोव्ह-डीचा अनुकूलन टप्पा प्रथम / द्वितीय मानवी क्लिनिकल चाचणी पहिल्या मानवी डोससह प्रारंभ झाला आहे. या चाचणीत, मानवांवर त्याच्या प्रभावाचा अभ्यास केला जाईल. यापूर्वी झेडस यांना संभाव्य कोविड -19लस संबंधित संस्थांकडून मंजुरी मिळाली होती. संभाव्य लसीच्या मानवी चाचण्यांसाठी मंजूर होणारी झायडस ही दुसरी कंपनी आहे.\nPrevious articleहळद तेवढीच भारतीय आणि औषधी गुणांनी भरलेली आहे\nNext articleमुंबईत मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ���नमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/28/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2022-07-03T11:12:43Z", "digest": "sha1:YGSV5N5GTJYDJCKPVFBPDV66WODABCM6", "length": 7144, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "देवाच्या लग्नालाही नोटबंदीची झळ - Majha Paper", "raw_content": "\nदेवाच्या लग्नालाही नोटबंदीची झळ\nयुवा, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / तुळशी, नोट बंदी, विवाह, विष्णू / November 28, 2016 November 28, 2016\nकेंद्राने मोठ्या नोटा बंद केल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणी आल्या त्यात लग्नघरातही कॅश रकमेअभावी फारच पंचाईत झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो आहोत. ही अडचण केवळ माणसांनाच नाही तर देवाच्या लग्नातही अडसर बनल्याचे मध्यप्रदेशातील रतलाम जवळच्या नामली गावात अनुभवास येत आहे. सोमवारी त्याबाबत कांही तरी तोडगा काढला जाणार असल्याचेही समजते.\nमिळालेल्या माहितीनुसार नामली गावात दरवर्षी विष्णु व तुळशीचे लग्न लावण्याची जुनी परंपरा आहे. चारभुजानाथ विष्णु व तुळशीचा विवाह येथे अनेक वर्षे साजरा केला जातो व सर्व गाव त्यात सामील होत असते. हा उत्सव म्हणजे गाव एकीकरणाचा, समाजजागृतीचा एक मार्ग असल्याचे गांवकरी सांगतात. लग्नात विष्णु वरात घेऊन येतात, सर्व गावभर वरात फिरते व तुळशीशी विष्णुंचा विवाह झाला की लग्नाची मेजवानी दिली जाते. कुमावत समाज ही प्रथा पाळतो. त्यांचे बँकेत खाते आहे व त्यातून पैसे काढून हा समारंभ साजरा होतो.\nसरकारने लग्नासाठी अडीच लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सवलत दिली आहे. मात्र त्यासाठी वधू वर किंवा मुलामुलीचे आईवडील त्यांच्या खात्यातून रक्कम काढू शकतात त्यासाठी पत्रिका द्यावी लागते. या समाजाने विष्णु तुळशीच्या लग्नाची पत्रिका छापली पण विष्णु, तुळस किंवा त्यांचे जे कोणी असतील ते आईवडील यांचे खाते बँकेत नसल्याने ही रक्��म देण्यास अधिकारी तयार नाहीत. लग्नासाठी संस्था व समाज किंवा कुण्याच्या व्यक्तीगत खात्यातून पैसे काढता येणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. या विरोधात गांवाने आंदोलन छेडण्याचा विचार चालविला असून त्याअगोदर सोमवारी रिझर्व्ह बॅकेशी संबंधित बँकेतले अधिकारी बोलणार आहेत असेही समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/04/modis-biopic-show-postponed/", "date_download": "2022-07-03T12:14:22Z", "digest": "sha1:YMZYECE5FDQPI6ZPOWY2Z5VPYFLDFURB", "length": 5777, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " मोदींच्या बायोपिकचे प्रदर्शन लांबणीवर - Majha Paper", "raw_content": "\nमोदींच्या बायोपिकचे प्रदर्शन लांबणीवर\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / पीएम मोदी, बायोपिक / April 4, 2019 April 4, 2019\nनिर्माते संदीप सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याचे स्पष्ट केल्यामुळे हा चित्रपट ५ एप्रिल या नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही. पण त्यांनी चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे देखील सांगितलेले नाही. ती तारीख लवकरच कळवण्यात येईल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nसेन्सॉर बोर्डाकडून अद्याप या चित्रपटाला मंजुरी मिळाली नसल्याने हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत असल्याचे कारण निर्मात्यांच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान, सध्या बऱ्याच चर्चा या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सुरु आहेत. विरोधकांच्या मते हा मोदींच्या वैयक्तिक प्रचारासाठी बनवण्यात आलेला चित्रपट असल्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक उमंग कुमार देखील निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत.\nमाझ��� पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/4588", "date_download": "2022-07-03T11:58:45Z", "digest": "sha1:BYRSXHPJCJHQFSP3IXVRA66YPSMUSBLF", "length": 33426, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "एक रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात चार दिवसांपासून नवा रुग्ण नाही | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलि��� कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News एक रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात चार दिवसांपासून नवा रुग्ण नाही\nएक रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात चार दिवसांपासून नवा रुग्ण नाही\nआता ३२ क्रियाशील रुग्ण\nराधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी\nविदर्भ वतन / गोंदिया (जिमाका) : जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून नवा कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. दिनांक २१ जून रोजी एक कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता क्रियाशील कोरोना रुग्ण ३२ आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. ७० रुग्ण उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता ३२ क्रियाशील रुग्ण आहेत. आता जो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे तो तिरोडा तालुक्यातील आहे.\n१०२ कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी मोरगाव तालुका ३१, सडक अर्जुनी तालुका १०, गोरेगाव ता���ुका ४, आमगाव तालुका १, सालेकसा तालुका २, गोंदिया तालुका २२ आणि तिरोडा तालुक्यातील ३२ रुग्ण आहे. गोंदियाच्या प्रयोगशाळेत १८१४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने पाठविण्यात आले. १०२ रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले. ८५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. ७० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये ८९९ आणि घरी १८१४ अशा एकूण २८५८ व्यक्ती विलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.\nPrevious articleशेतकर्यांना १८ तास वीजपुरवठा करा\nNext articleबिनपगारी शिक्षक मनरेगाच्या कामवर\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडे��न चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/4076-2-15-03-2021-01/", "date_download": "2022-07-03T12:03:34Z", "digest": "sha1:NPPWORGAQJF3BZ7BOWW4EVVS74JSA32I", "length": 7850, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "या 4 राशींना शुभ समाचार मिळू शकेल, भाग्यवान असेल येणार दिवस - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/या 4 राशींना शुभ समाचार मिळू शकेल, भाग्यवान असेल येणार दिवस\nया 4 राशींना शुभ समाचार मिळू शकेल, भाग्यवान असेल येणार दिवस\nआपण आपली नियोजित कार्ये पूर्ण करू शकता आपले लक्ष्य साध्य करण्यात आपण यशस्वी व्हाल. कामाच्या संबंधात प्रवास फायदेशीर ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल. नातेवाईकां कडून चांगली बातमी मिळू शकते.\nसासरच्या माणसां सोबत जास्तीत जास्त चांगली देखभाल केली जाईल. आपण कोणतीही नवीन कामे सुरू करू शकता, ज्यामध्ये आपल्याला चांगले फायदे मिळतील. नवीन योजनेकडे आकर्षित होऊ शकेल.\nमित्रां समवेत मौजमजेचा काळ असेल. पालकांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना करिअर मध्ये जाण्यासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात. प्रेम प्रकरण दृढ होतील.\nनोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत साध्य होतील. तुम्हाला ऑफिसमध्ये प्रत्येकाचा पाठिंबा मिळेल. तुमची सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारा बरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल.\nविद्यार्थ्यांचा वेळ खूप फायदेशीर ठरणार आहे, कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत तुम्हाला अपेक्षित निकाल मिळू शकेल. संपत्तीचे फायदे दिसून येतात. कोर्टाचा खटला चालू असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल.\nभाऊ आणि बहिणींच्या मदतीने आपण आपले अपूर्ण काम पूर्ण करू शकता. अचानक काही खास लोक भेटू शकतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल. काळ खूप चांगला जाईल. रोजगाराचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.\nअचानक आपण बर्‍याच दिवसांपासून शोधत असलेले काहीतरी साध्य करू शकता. व्यवसायात विस्तार संबंधित योजना बनविता येतील. नोकरीच्या क्षेत्रात बड्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकेल.\nतुम्हाला पालकांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी सुरू असलेले मतभेद संपू शकतात. आपण नवीन करार करत असल्यास थोडे सावधगिरी बाळगा. कृपया कोणत्याही दस्त ऐवजा वर सही करण्यापूर्वी ते योग्य रित्या वाचा.\nजर आपणास नवीन काम सुरू करायचे असेल तर घराच्या वडीलधाऱ्यांचा सल्ला विचारणे चांगले. व्यवसायात विरोधकां पासून दूर रहावे लागेल. करिअरमध्ये काही गोष्टी चांगल्या होण्याची शक्यता आहे. मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ राशींच्या लोकांसाठी येणार काळ अत्यंत शुभ सिद्ध राहणार आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/sukhachi-chandrabhaga-ghari/", "date_download": "2022-07-03T11:10:54Z", "digest": "sha1:CH32G34GQS7IVP4EI6NJ3M7DTNTKLWKN", "length": 8112, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "झाली कृपा पांडुरंगाची, सुखाची चंद्रभागा येणार ह्या 5 राशींच्या घरी, मिळेल मोठी खुशखबर - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/झाली कृपा पांडुरंगाची, सुखाची चंद्रभागा येणार ह्या 5 राशींच्या घरी, मिळेल मोठी खुशखबर\nझाली कृपा पांडुरंगाची, सुखाची चंद्रभागा येणार ह्या 5 राशींच्या घरी, मिळेल मोठी खुशखबर\nआपली कोणतीही मोठी योजना आज यशस्वी होऊ शकते. जे नोकरी करतात त्यांना उच्च पद मिळेल, तसेच पगारामध्ये वाढ होण्याची चांगली बातमी आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.\nआपण आपल्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये काही बदल करू इच्छित असल्यास नक्की विचार करा. महिला मित्राच्या मदतीने तुमची काही कामे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या कामातील अडथळे सुज्ञपणे सोडवाल.\nकाही लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला आपल्या गुप्त गोष्टी इतर कोणाशीही सांगणे टाळावे लागेल अन्यथा कोणीतरी त्याचा गैरफायदा करू शकेल.\nआपल्या राशीच्या लोकांना काही महत्त्वाचा निर्णय करावा लागू शकतो, जो तुम्हाला चांगला फायदा देईल. मोठे अधिकारी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील. कौटुंबिक आर्थिक स्थिती मजबूत राहील.\nव्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याची चिन्हे दिसत आहे. नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपण आपल्या शब्दांनी लोकांची मने जिंकू शकता.\nआपण ज्या कामात हात ठेवला त्यात यश मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या बर्‍याच संधी असतील. तुम्हाला प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात.\nतुम्हाला प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. आपण केलेले संपर्क फायदेशीर ठरतील. परिस्थितीनुसार आपण आपली बुद्धिमत्ता वापरली पाहिजे.\nआपण बोलत आहोत त्या राशी म्हणजे मिथुन, कर्क, सिंह, वृश्चिक आणि तुला राशी व त्यांचे लोक आहेत. पांडुरंग भगवान विष्णूचे रूप आहे, त्यांच्या ह्या रूपाच्या भक्तीने मनुष्य जन्माचे कल्याण होते, भक्ताला धन, धान्य, ऐश्वर्य, कीर्ती, सुख, समानधन मिळते. आपण हि त्या पांडुरंगाचे नामस्मरण करून थोडं पुण्य गाठी बांधूया, आनंदाने लिहा “पांडुरंग पांडुरंग” “विठ्ठल विठ्ठल”\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/suryade-yachya-krupene-vaadh/", "date_download": "2022-07-03T12:40:16Z", "digest": "sha1:TMOLZMUSLX5ZEYNXHV644MZ427HN2TCB", "length": 14983, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "14 फेब्रुवारी: सूर्यदेव यांच्या कृपेने या 8 राशींच्या उत्पन्नात वाढ होईल, जीवन होईल आनंदी - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/14 फेब्रुवारी: सूर्यदेव यांच्या कृपेने या 8 राशींच्या उत्पन्नात वाढ होईल, जीवन होईल आनंदी\n14 फेब्रुवारी: सूर्यदेव यांच्या कृपेने या 8 राशींच्या उत्पन्नात वाढ होईल, जीवन होईल आनंदी\nमेष : आज आपण आणि आपल्या जोडीदाराला आश्चर्य करण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वपूर्ण कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी वाचण्याचे सुनिश्चित करा. नोकरीमध्ये सामील असलेल्यांनी आव्हाने स्वीकारून निकष पूर्ण केले पाहिजे. माझ्या भावना कोणा बरोबर सामायिक करण्याचा प्रयत्न करेल. कुटुंबा समवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. दीर्घावधीची इमारत कौटुंबिक वादाचा शेवटचा दिवस आहे.\nवृषभ : आज तुम्हाला कुटूंबा कडून संपूर्ण सहकार्य मिळेल. विरोधक शांत होतील. आम्ही सुविधां वर खर्च करू आणि स्वत कडे अधिक लक्ष देऊ. स्वत ला सुधारण्याचा प्रयत्न करेल. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करण्यासाठी एखादी व्यक्ती नवीन कपडे विकत घेऊ शकते. धैर्याने कार्य करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील आणि तुम्हाला मालमत्तेचा फायदा होईल.\nमिथुन : मिथुन राशीचे लोक महत्त्वाच्या कामात व्यस्त असतील. आज तुमची धार्मिक वृत्ती वाढेल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. रोजीरोटीच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. सत्ताधारी प्रशासना कडून मदत देण्यात येईल. मला माझ्या आवडत्या लोकां सोबत प्रवास करायला आवडेल. समाजात सन्मान वाढेल. आज कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका. सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी वेळ परिश्रम करणे होय. उत्पन्न वाढेल.\nकर्क : आजचा दिवस एक चांगला दिवस असेल तरीही आपल्याला अनेक आघाड्यां वर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. जीवन साथीदाराचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. आरोग्य कमकुवत राहू शकते. काही समस्या असतील, मानसिक तणाव देखील असू शकतो आणि आपला खर्चही खूप जास्त असेल. आपण क्षेत्रात वेगाने यश प्राप्त कराल. जबाबदार कामांचीही विल्हेवाट लावावी लागेल. आपल्या भागीदारासह आपल्या भावना सामायिक करा.\nसिंह : खूप अहंकार नुकसान होऊ शकते. आज आपण आपल्या परिश्रमा नुसार व्यवसायात इच्छित यश मिळवू शकता. मित्राच्या मदतीने काम करता येते. आपल्याला विश्वासू मित्रांचा पाठिंबा मिळेल, आपण आपल्या अंत करणाचे शब्द त्यांच्या बरोबर सामायिक करू शकता. कोणत्याही कागदपत्रां वर नजर न ठेवता सही करू नका. आपले प्रेम आणि प्रेम मनापासून व्यक्त करा, आपल्या जोडीदारा कडून आपल्याला असेच उत्तर मिळेल.\nकन्या : नवीन योजनेसाठी चांगला दिवस असू शकेल. तुम्हाला पूर्ण नशीब मिळेल. केलेले प्रयत्न प्रगतीची दिशा उघडतील. कलात्मक कामे मनावर घेतील. अभिनयाच्या क्षेत्रात सहभागी असणा्यांना याचा फायदा होईल. जोडीदारा बरोबर योग्य संबंध ठेवणे म्हणजे थोडा मोकळे मनाने कार्य करणे, या दोघांमध्ये काहीही लपवले जाऊ नये. आपल्या प्रिय व्यक्तीची अस्थिर वागणूक आज प्रणय खराब करू शकते.\nतुला : आज तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. भागीदारां मधील गैरसमज शक्य आहेत. आपण सभ्यपणे आणि काळजी पूर्वक बोलले पाहिजे. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल. जर वडील ठीक नसतील तर त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. तो एक गोंधळलेला दिवस असेल. व्यवसायात केलेल्या करारास यश मिळेल. शारीरिक आरोग्यामध्येही सुधारणा होईल. मालमत्ता खरेदीची शक्यता वर्तविली जात आहे.\nवृश्चिक : आज विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वाद घालू नका. मौल्यवान वस्तू ठेवा, चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे. आवाज संयमित ठेवा. आजही आपण प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान व्हाल. अधिकार्‍यांशी बोलताना काळजी पूर्वक बोला. संगीत इत्यादी सर्जनशील कामांमध्ये रस वाढवेल. जोखीम घेऊ नका आपण विरोधकां कडून सतर्क असले पाहिजे. आज महत्त्वपूर्ण निर्णय टाळले पाहिजेत.\nधनु : सहकाऱ्यांना व्यवसायातून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक फायदा होईल. आपण आपल्या पालकांची आणि बहिणींची मदत नोंदवावी. आपण अधिक पैसे मिळवण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिकांना नफा मिळण्याच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. आपल्याला आपल्या इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. आपण कुटुंब आणि मित्रांसह आनंदी क्षणांचा आनंद घेऊ शकाल. आज धार्मिक कार्य करेल.\nमकर : व्यवसाय किंवा व्यवसायात परिस्थिती अनुकूल असणार नाही. मन स्थिती रोमँटिक राहील, परस्पर समर्थन आणि प्रेम कौटुंबिक जीवनात राहील. मुलां कडून तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंब कोणत्याही कार्य आयोजित करण्यात व्यस्त असेल. आपण इतरांच्या हितासाठी सदैव तयार आहात, परंतु आपल्याला लोकां कडून निराशा मिळेल. आपल्याला कुठेतरी असा अचानक फायदा मिळू शकेल की तो मिळाल्या नंतर आपण आनंदी व्हाल.\nकुंभ : जादा खर्च हात घट्ट ठेवू शकतो. क्षेत्रात काही अडचणी येतील. पण तू तुझे काम कस तरी करशील. डोळ्यांच्या आजाराबद्दल जागरूक रहा, ज्या लोकांनी अलीकडे डोळ्यांची शस्त्रक्रिया केली आहे त्यांना अधिक सतर्क होणे आवश्यक आहे. जेव्हा आपण वृद्ध लोकांशी बोलता तेव्हा त्यांचे काळजीपूर्वक ऐका. अनावश्यक व्यत्यय आणि समस्यांमुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे काही कामे देखील अपूर्ण राहतील.\nमीन : आपण मनावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. प्रवासाला जात असल्यास नियोजित सहल यशस्वी व शुभ होईल. ऑफिसमध्ये कोणालाही विनाकारण त्रास देणे महाग असू शकते. आज कोणतीही वादविवाद वा भांडण होण्याची शक्यता आहे, म्हणून कोणत्याही वादात किंवा भांडणाला जाऊ नये म्हणून प्रयत्न करा. भाषणामध्ये संयम असणे आवश्यक आहे. विचार कार्य पूर्ण होईल आणि आज आनंद होईल.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/6269", "date_download": "2022-07-03T12:46:15Z", "digest": "sha1:CTWBUCCWXNV26C75LXNJOBKRGB355AOS", "length": 12631, "nlines": 116, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "सिटीझन वेल्फेयर असोसिएशन बदलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासकांची भेट | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News सिटीझन वेल्फेयर असोसिएशन बदलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासकांची भेट\nसिटीझन वेल्फेयर असोसिएशन बदलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासकांची भेट\nबदलापूर दि. 11 मे.बदलापूरकरांच्या विविध आणि महत्वाच्या मागण्यांच्या निवेदनासंदर्भात आज असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी *मा. पालिका ���्रशासक श्री दीपक पुजारी* यांची पालिका कार्यालयात भेट घेतली. प्रशासकांशी मुख्य चर्चा केल्यानंतर प्रशासकांच्या वतीने प्रशासकांच्या सचिव सौ. नारकर यांनी असोसिएशनच्या विविध मागण्याविषयी सभागृहात चर्चा करून महत्वाचे मुद्दे नमूद करून घेतले.\nयावेळी बदलापूरमधील कोविड काळातील आरोग्य व्यवस्थापन यावर बोलताना असोसिएशनचे सदस्य आणि जेष्ठ सल्लागार *श्री दिलीप नारकर* यांनी कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जास्तीच्या लसींची मागणी शासनाकडे करावी अशी सूचना केली. यावेळी पालिका प्रशासनाने तयारीचा भाग म्हणून डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफची रिकृटमेन्ट आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून सर्व तयारी केली असल्याचे सांगितले पण लसींच्या पुरवठ्याअभवी हतबलता असल्याची खंत व्यक्त केली.स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बंद असल्यानेपारंपरिक पद्धतीने मृतकांचे अंत्यविधी लाकडांच्या चितेवर करताना लाकडांचा अपुरा पुरवठा आणि पालिका प्रशासनाकडून प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमीत पैसे घेतले जात असून करदात्या नागरिकांना पुन्हा पैसे भरायला लागतात या मुद्द्याकडे असोसिएशनचे *सरचिटणीस श्री राजेंद्र नरसाळे यांनी लक्ष वेधले. पालिका कार्यक्षेत्रातील खाजगी नॉन कोविड रुग्णालये कोविड उपचार करून लोकांची लूट करत आहेत त्यांचे ऑडिट करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच या रुग्णालयातून दिली जाणारी भरमसाठ बिल्स याकडेही पालिकेने लक्ष द्यावे असे सदस्य श्री गुरुनाथ तिरपनकर यांनी सुचवले. यावेळी उत्तरादाखल पालिकेकडून खाजगी कोविड रुग्णालयांसाठी आदर्श दरपत्रक जारी केलेले असून त्यापेक्षा जास्तीची दर आकारणी करणाऱ्या हॉस्पिटल्सच्या बिलांचे ऑडिट करून ती बिले कमी करून देण्याची सुविधा पालिकेत आहे असे प्रशासकांच्या सचिवांनी सांगितले. पालिका कार्यक्षेत्रात फक्त 12 मजली इमारतीं बांधण्याची परवानगी असताना त्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारती कशा उभ्या केल्या जात आहेत आणि याकडे डोळेझाक करणाऱ्या नगर अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी का केली जाऊ नये असा सवाल श्री दिलीप नारकर यांनी उपस्थित केला.\nपालिका प्रशासनाने खाजगी कोविड हॉस्पिटल्सना जारी केलेले आदर्श दरपत्रक त्या त्या हॉस्पिटलमध्ये डिस्प्ले केले जावे म्हणजे रुग्णांची लूट थांबेल असे मत *सदस्य श्री महेश सावंत* यांनी मांडले. कोविड काळात प्रशासन गुंतल्याचे पाहून शहरातील बऱ्याच फुटपाथवर अनधिकृत पक्की बांधकामे केली गेल्याचे डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी निदर्शनास आणून दिले.तसेच यावर धडक कारवाई करून ती तोडण्यात यावी अशी मागणी केली. तसेच बदलापूरला अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असून दररोज हजारो लिटर्सची *पाणी चोरी दिवसाढवळ्या पाणी माफियांकडून टँकर्समधून होत असून त्याबाबत पालिका काहीच कारवाई का करत नाही असा सवाल डॉ. गोईलकर यांनी उपस्थित केला.यावेळी हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक सौ. सुवर्णा इस्वलकर सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे उपाध्यक्ष, स्थानिय लोकाधिकार समितीचे जीपीओचे पदाधिकारी, बुलढाणा संपर्क प्रमुख *श्री. विलास हंकारे* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रशासक सचिव सौ. नारकर यांनी सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक चर्चा केली, मुख्य प्रशासकांना असोसिएशनचे निवेदन सुपूर्द करण्याबाबत आश्वासक प्रतिसाद दिला.\nPrevious articleवासोळ येथे कोरोणाचे नियम पाळून महाराणा प्रताप यांना अभिवादन\nNext articleपोंभुर्णा येथे स्‍व. गजानन गोरंटीवार यांच्‍या स्मृती प्रित्‍यर्थ डिजीटल लायब्ररीचे उद्घाटन\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_342.html", "date_download": "2022-07-03T11:51:53Z", "digest": "sha1:RD7HBNFLMHNUFZ2Q3V3T2KXCQIXLQXUP", "length": 8717, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार ह्त्याप्रकरणी केलेले सर्व आरोप फेटाळले..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingराष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार ह्त्याप्रकरणी केलेले सर्व आरोप फेटाळले..\nराष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार ह्त्याप्रकरणी केलेले सर्व आरोप फेटाळले..\nLokneta News एप्रिल १०, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nअहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डिले यांनी तनपुरे यांचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली असून त्यावरच तनपुरे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.\nज्या भूखंडाचा उल्लेख करण्यात येत आहे ती जागा बाबुराव तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेने १९९२ मध्येच खरेदी केली आहे. सोहम प्रॉप्रर्टीज ही फर्म माझ्या मेहुण्याच्या नावे आहे. माझा मुलगा सोहम १४ वर्षांचा असून त्याचा संस्थेशी संबध नाही. मुख्य म्हणजे पत्रकार रोहिदास दातीर व या फर्मचा कोणताही वाद नव्हता. शिवाजी कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.\nकर्डिलेंचे काय आहेत आरोप..\nसहा एप्रिल रोजी राहुरीत पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असतानाच राहुरीचे माजी आमदार कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी खळबळजनक आरोप केले. ‘ पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही इत्यंभूत माहिती घेतली आहे. यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांनी ही हत्या केली. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली तेव्हा कळले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे.\nआम्ही माहिती घेतली की ही कंपनी कोणाची आहे. तर असे आढळून आले की राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे ही कंपनी असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागिदार आहेत. दात���र यांना पठारे कुटुंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही, असा आरोप कर्डिले यांनी केला. दातील यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी आणि दातीर यांच्या पत्नीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कर्डीले यांनी दिला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bucket", "date_download": "2022-07-03T10:41:41Z", "digest": "sha1:EYP3PJKUHD7LBT6ZPNSHJNX7TN236LEE", "length": 13233, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nआई किचनमध्ये, पाच भावंडं टीव्ही बघण्यात गुंग, पाण्याच्या बालदीत पडून भिवंडीत चिमुकल्याचा मृत्यू\nकुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले असताना एक वर्षाचा चिमुकला खेळत खेळत बाथरुममध्ये गेला. बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बालदीत तो पडला आणि त्याचा बुडून मृत्यू ...\nPalghar Boy Murder | विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, 24 वर्षीय शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला बालदीत बुडवून मारलं\nपाच वर्षीय बेपत्ता चिमुकल्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिसांना मोठं यश आलं आहे. 24 वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह या नराधमाला पोलिसांनी ...\nपाण्याच्या बादलीत पडून नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nताज्या बातम्या3 years ago\nनाशिकमध्ये 11 महिन्यांचा तन्मय दीपक भोये खेळताना पाण्याच्या बादलीत पडला, त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी1 hour ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी3 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी5 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी21 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nTina Dabi : टीना डाबींच्या पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको, टीना महाराष्ट्राची सून तर अतहर आमिर खान यांना काश्मीरातच प्रेम मिळालं\nPune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nGlobal Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील\nअन्य जिल्हे8 mins ago\nMaharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते श��ंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ\nVideo : अन् दाजींनी स्वत:च धरला अंतरपाट, पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने रावसाहेब दानवेंची लगीनघाई\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nEknath Shinde : ‘…तर चार्टर्ड विमानाने आमदारांना परत पाठवलं असतं’ थेट सभागृहातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं\nGulabrao Gawande : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहन थांबवणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले\nअन्य जिल्हे38 mins ago\nAsim Sarode : ‘ही तर गंभीर न्यायिक चूक’; निर्णय प्रलंबित असताना फ्लोअर टेस्ट घेण्याच्या कोर्टाच्या आदेशावर असीम सरोदेंकडून आश्चर्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3698", "date_download": "2022-07-03T11:59:17Z", "digest": "sha1:SY4M63SANFJVM2QO6TN5OFMSOMDVIGZ4", "length": 33509, "nlines": 426, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "विदभार्तील दुर्बल शेतकर्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक म���र्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्य�� मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome नागपूर विदभार्तील दुर्बल शेतकर्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता\nविदभार्तील दुर्बल शेतकर्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : केंद्र सरकारने लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार शेती आणि पूरक कामांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीविषयक सर्व कामे मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकर््यांना मदत करण्याच्या उद्देशाने ’प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या पहिल्या हप्त्याचे थे��� हस्तांतरण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकर््यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पी.एम. किसान योजना छोट्या आणि गरीब शेतकर््यांना प्रत्येक हंगामात येणार््या उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्यानुसार पिकांच्या उत्तम वाढीसाठी तसेच योग्य उत्पादनासाठी आर्थिक मदत देते. या योजनेद्वारे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात एका वर्षाला दोन हजार रुपयांचे तीन हप्ते, असे एकूण सहा हजार रुपये थेट हस्तांतरित केले जातात. केंद्र सरकारने आतापर्यंत ७.४७ कोटी छोट्या आणि गरीब शेतकर्यांच्या खात्यात १४,९४६ कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.\nPrevious articleबिहार फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तू सामुग्री वितरीत\nNext articleदेवलगाव येथे हायपो क्लोराईड द्रावणाची फवारणी\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी व���द्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/despite-spending-rs-252-crore-water-scarcity-persists-in-the-city-129934889.html", "date_download": "2022-07-03T10:42:31Z", "digest": "sha1:TFG4UB536KKPRDKFAC4RCKTGMKGDDITU", "length": 8011, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तब्बल 252 कोटी रुपये खर्चूनही नगर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष कायम ; राजकीय दबावामुळे नियोजनाचा बोजबारा | Despite spending Rs 252 crore, water scarcity persists in the city | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनपा:तब्बल 252 कोटी रुपये खर्चूनही नगर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष कायम ; राजकीय दबावामुळे नियोजनाचा बोजबारा\nमहापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनांवर आजतागायत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. केडगाव, शहर (फेज टू) व आता अमृत पाण�� योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्यानंतरही नगर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमच आहे. मुळा धरणात तब्बल पुरेसा पाणी उपलब्ध आहे. असे असतानाही शहरात अनेक वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक भागात आजही आवश्यक प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. सावेडी उपनगर परिसरात तर चक्क टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. पाणी पुरवठा योजनेत सुधार होण्यासाठी व वाढत्या विस्तारीकरणाला नुसार नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाकडून पाणीपुरवठा योजना व पाण्याच्या इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. युआयडीएसएसएमटी तसेच अमृत अभियान अंतर्गत सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पाणी योजना शहरात राबविण्यात आल्या. संपूर्ण शहरात नव्याने पाइपलाइन टाकण्यात आली. पाणी उपसा वाढवण्यासाठी नवीन पंप बसवले गेले. नवीन टाक्यांची उभारणी झाली. मात्र, एवढे करूनही नियोजनाचा अभाव असल्याने नगर शहरातील पाणीप्रश्न आजही कायमच आहे. धरणात पाणीसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध असतानाही नगरकरांना एक दिवसाआडच पाणी मिळतेय. ‘फेज टू’ अंतर्गत टाकण्यात आलेल्या नवीन जलवाहिन्यांची तपासणी न करताच त्याचा वापर अनेक ठिकाणी सुरू झाला आहे. काही ठिकाणी त्या फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. सावेडी उपनगर परिसरात फेज टू च्या लाईनवरून कनेक्शन घेऊनही पाणी मिळत नाही. पाण्याची ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्यामुळे पाणी योजनांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च संशोधनाचा विषय ठरला आहे.\nकेडगावला ४० कोटी खर्चूनही तीन दिवसांनी पाणी केडगाव उपनगर परिसरात स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी स्वतंत्र पाणी योजना राबवून त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याउपरही या भागात सद्यस्थितीत ३ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. केडगावच्या वाढीव भागात सात ते आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.\nकल्याण रोडचा पाणीप्रश्न सुटेना नगर शहर व सावेडी उपनगरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असला, तरी कल्याण रोड परिसरात मात्र ७ ते ८ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न विविध प्रयत्न करूनही आज कायमच आहे. विविध उपाययोजना करूनही टाकीत पाणी पडत नसल्याने पाणी योजनेच्या आराखड्यावर सवाल उपस्थित होत आहे.\nपाणी योजनांवरील खर्च {केडगाव : ४४ कोटी खर्च : ४० कोटी { शहर : १२३ कोटी खर्च : १०७ कोटी { अमृत : १३० कोटी खर्च : १०५ : कोटी\nइंग्लंड 257 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/international/davos-conference-results-in-energetic-maharashtras-brilliant-performance", "date_download": "2022-07-03T11:26:39Z", "digest": "sha1:WQMQCEYSDVN6E4BRVZWROHYF4CIPD55H", "length": 17578, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Davos conference results in energetic Maharashtra's brilliant performance", "raw_content": "\nदावोस परिषदेची फलश्रुती ऊर्जावान महाराष्ट्राची देदीप्यमान कामगीरी\nजगाचे नंदनवन म्हणून स्वित्झर्लंडलडची ओळख आहे. याच स्वित्झर्लंडमधील 'दावोस' हे एक नयनरम्य ठिकाण. दावोस येथे नुकतेच पार पडलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' (WEF) ही जागतिक प्रश्नांविषयी चर्चा करणाऱ्या परिषदेत तब्बल ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करीत जगभरातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राच्या प्रभावी उद्योग धोरणावर पूर्णतः विश्वास दर्शविला आहे. त्यापैकी ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार हा राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात तर इतर सुमारे ३० हजार कोटींचे २२ सामंजस्य करार हे सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान यासारख्या देशांमधून आहेत. त्यामध्ये औषध निर्माण, मेडिकल डिव्हाइस, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स, कापड उद्योग, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, पेपर आणि पल्प, स्टील आदी विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे आहे. राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्या सोबत सामंजस्य करार केला. शिवाय, राज्याने जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वत प्रशासनातील प्राधिकरणांच्या क्षमता वाढीसाठी धोरणात्मक सहकार्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.\nजगातील आर्थिक, राजकीय प्रश्नांपासून सामाजिक आणि पर्यावरण अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करणारे व्यापक व्यासपीठ म्हणून या परिषदेची ओळख आहे. १९७१ मध्ये 'ना फायदा-ना तोटा' या तत्त्वावर या परिषदेची स्थापना झाली. दावोसमध्ये दरवर्षी ही परिषद भरत असते. एकप्रकारे ज���ामधील श्रोष्ठां (एलिटस्)च्या निमंत्रितांचा हा मेळावा असतो. अर्थातच याला मेळाव्याचे स्वरूप नसते, तर अत्यंत शिस्तबद्ध, पूर्वनियोजित, योजनाबद्ध अशी ही जागतिक दर्जाची महत्त्वपूर्ण परिषद असते. यामध्ये जगातील अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते, नोबेल विजेते, बँकांमधील आणि बड्या उद्योगधंद्यांमधील उच्च पदस्थ, शास्त्रज्ञ, लेखक-विचारवंत, ज्येष्ठ संपादक, पत्रकारांनी येथे हजेरी लावली. त्यांनी अनेक सत्रांमधून विविध विषयांवर चर्चा केली. जगाच्या भल्यासाठी आपण काहीतरी करणार आहोत, असे भारावणारे वातावरण तेथे होते आणि या सर्वांमध्ये गुंतवणूकदारांचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्राचे पॅव्हेलीएन. राज्याचे पर्यावरण आणि हवामान बदलमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे सीईओ डॉ.पी.अनबलगन यांनी अनेक गुंतणूकदारांसोबत थेट चर्चा करीत, महाराष्ट्राच्या विकासाची यशोगाथा जगापुढे मांडली आणि त्यासर्वांची फलश्रुती म्हणजे ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीसोबतच सुमारे ६६ हजार नवीन रोजगाराच्या संधी मिळवून देणारी दावोस परिषद.\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व महाराष्ट्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना दावोस परिषदेने विशेष बळ मिळाले आहे. राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारच्या वतीने महावितरण व गुरुग्राम येथील मेसर्स रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी यांच्यात करण्यात आला आहे. महावितरणच्या वतीने या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि रिन्यू पॉवरच्या वतीने या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुमंत सिन्हा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. शिवाय या गुंतवणुकीतून सौर, वायू, हायब्रीड, बॅटरी स्टोरेज (विजेची साठवणूक), हायड्रोजन आदी पर्यायांच्या माध्यमातून रिन्यू पॉवर लिमिटेड भविष्यात राज्याला दररोज २०० मेगावॅट वीज पुढील २५ वर्षांसाठी देणार आहे. या करारानुसार २०२२ ते २०२८ या सात वर्षांच्या कालावधीत ही गुंतवणूक केली जाणार आहे. तर या प्रकल्पामुळे सुमारे ३० हजार रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.\nप्रभावी नियोजनामुळे भारनियमन टळले\nआज औष्णिक ऊर्जेकडून अपारंपरिक ऊर्जेकडे संक्रमणाचा काळ आहे. महाराष्ट्राच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात झालेल्या ५० हजार कोटींच्या सामंजस्य करारानुसार होणाऱ्या गुंतवणुकीतून पुढील सहा ते सात वर्षांत विदर्भ व मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत १० ते १२ हजार मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. हा करार केवळ राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे. देशात सर्वाधिक विजेची मागणी आणि पुरवठा महाराष्ट्रात आहे, त्यातल्या त्यात महावितरण ही देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. आमच्याकडे विजेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. देशातील तब्बल १८ राज्य भारनियमनाला सामोरे जात असताना महावितरणने अवघ्या काही दिवसांत भारव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करीत भारनियमन आटोक्यात आणल्याचे उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे. आज तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून राज्यात कुठेही भारनियमन नाही.\nअपारंपरिक ऊर्जा विश्वासार्ह आहे, माफक दराने उपलब्ध आहे. शिवाय पर्यावरणपूरकदेखील आहे. औष्णिक विजेकडून अपारंपरिक ऊर्जेकडे स्थित्यंतरासाठी केंद्र शासनाच्या सूचनाही आहेत. त्यानुसार महावितरणनेही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे वळण्याचा प्रवास सुरू केला आहे. महाराष्ट्राकडे येणारा उद्योग, डाटा सेंटर्स यामुळे राज्यातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भविष्यातही उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात महावितरणने नियोजन सुरू केले आहे. महावितरणने मोठ्या प्रमाणात अपारंपरिक ऊर्जेचा वापर सुरू केला आहे, त्यात अधिकाधिक भर घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. सौर ऊर्जेवर प्राधान्य असून, या क्षेत्रात २५ वर्षांसाठी वीज खरेदीचे करार करता येत असल्याने ही वीज माफक दरात उपलब्ध होत आहे. शिवाय गुंतवणूकदाराला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचा कल वाढ आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे.\nमहावितरणचे राज्यात २.८ कोटी ग्राहक असून, महावितरणपुढे वितरण व वाणिज्यिक हानी कमी करणे, आर्थिक परिस्थिती रुळावर आणणे, ग्राहकांना माफक दरात वीज उपलब्ध करून देणे, या तीन आव्हानांना मात देण्यासाठी महावितरण आज कार्यरत आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे महावितरण मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहे. कोविड काळातही आम्ही वसुली अधिक चांगली केली आहे. वितरण आणि वाणिज्यिक हानीदेखील मागील वर्षभरात २१ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत आणण्यात यशस्वी ठरलो आहोत. अपारंपरिक ऊर्जेत येत असलेल्या गुंतवणुकीमुळे वीज खरेदी खर्चातदेखील कपात होणार आहे. हे सर्व बघता वितरणमध्ये सुधारणांचे वारे सुरू झाले आहेत. शिवाय राज्यातील २.८ लाख ग्राहकांकडे प्रीपेड व तत्सम स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन आहे, त्यामुळे थकबाकी वाढणार नाही आणि सोबतच वीजचोरीलादेखील आळा बसेल. येत्या दोन ते तीन वर्षांत सर्व ग्राहकांकडे स्मार्ट मीटर्स लागतील. महावितरणच्या या प्रभावी नियोजनामुळे महाराष्ट्र निश्चितच अधिक ऊर्जावान बनेल, असा विश्वास महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दावोस येथे बोलताना व्यक्त केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/iimojii-alk/5bxl1a1n", "date_download": "2022-07-03T11:06:40Z", "digest": "sha1:U45UUBRDTW7DJ2ILN6NRUJ5G6FHMXYTA", "length": 14588, "nlines": 331, "source_domain": "storymirror.com", "title": "ईमोजी-अलक | Marathi Inspirational Story | Lata Rathi", "raw_content": "\nसंवाद भ्रमणध्वनी जीवनशैली ईमोजी अंगठाबहाद्दर सुख-दुःख\nआपली जीवनशैली आपण किती व्यस्त करून ठेवलीय ना. असं वाटतंय की येणाऱ्या काळात आपण सर्व मुके होऊन जाऊ, आणि सर्व कारभार ईमोजीचा वापर करूनच करू.... जसे 👍🙏👆😊\nखरंय ना. दोन शब्द लिहायला थोडासुद्धा वेळ नाही आपल्याजवळ... \"संवाद\" काय असतो हे येणाऱ्या पिढीला काळणारसुद्धा नाही... हो ना. शाॅर्टकट लाइफस्टाईल आणखी काय पूर्वीच्या काळात जे शिकले नव्हते,त्यांचा पूर्ण कारभार, म्हणजे महत्वाच्या कागदपत्रांवर अंगठा दिला की काम फत्ते... कारण सही करताच येत नव्हती. कागदावर के लिहिलंय हेसुद्धा कळत नव्हतं...\nकालमानानुसार आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, देश साक्षर होऊ लागला, नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. त्यातलाच एक म्हणजे आपल्या रोजच्या वापरातला आपला लाडका भ्रमणध्वनी... मला कळतंय तो जर थोडा वेळ जरी दिसला नाही ना तर आपण कासावीस होतो. सकाळी उठल्या उठल्या \"कराग्रे वसते लक्ष्मी\" म्हणायच्या आधी डोळे चोळत चोळतच आपण सर्वच हं, (मी सुद्धा अपवाद नाही) मोबाइलला हाती घेतो...\nकाल सहजच मेसेजेसचे रिप्लाय बघत होते, तर त्यात ईमोजीचाच वापर जास्त दिसला... आणि मला काहीतरी लिहायला सहज एक विषय मिळाला... आधी ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते, आपण त्यांना अंगठाबहाद्दर म्हणायचो... पण आज आपण नाही का आपले सर्व व्यवहार आपल्या लाडक्या भ्रमणध्वनीवर अंगठ्याच्या साहाय्यानेच करतो... चला काही हरकत नाही, पण रिप्लायसुद्धा 🙏👌🙌😊💃😦❤️ असो...\nकाही का असेना मनात एक खंत, हुरहूर निर्माण झाली, संवाद हा असायलाच हवा... त्यात दुरावा, शॉर्टकट नको, बोलणं कसं ना भरभरून असावं... कमीतकमी एकमेकांची सुख-दुःख तरी कळतील... मला सहज सुचलं, म्हणून लिहिलं... मी काही मोठी लेखिका नाहीये... पण छोट्या छोट्या गोष्टीतून सहज सुचलंच तर लिहायचा छोटासा प्रयत्न... तर माझ्या मित्र-मैत्रिणींनो करूयात ना संवाद वाढवायचा प्रयत्न.\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/unemployment/", "date_download": "2022-07-03T10:59:40Z", "digest": "sha1:53XOKOWSVLIT6QAEJZZJNEHQ7GBUW5EU", "length": 2709, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "unemployment - Analyser News", "raw_content": "\nराज्यात मे मध्ये २१ हजार ५५६ युवकांना रोजगार – मंत्री राजेश टोपे\nमुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगाह, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात…\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\nदेवें���्र फडणवीसच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार : आ. संजय कुटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/the-only-indian-temple-built-by-an-british/", "date_download": "2022-07-03T12:17:12Z", "digest": "sha1:VLVKOCD2N4X5JNOSQA3TSFKLJONW772N", "length": 3182, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "The only Indian temple built by an British | heydeva.com", "raw_content": "\nबैजनाथ महादेव मंदिर आगर माळवा (MP)इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर\nइंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर\n1880 च्या दशकात, मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील पडझडीला आलेले शिव मंदिर लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पुन्हा बांधले.\nContinue Reading इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/cheetahs-tigers-and-foxes-in-ranis-garden-consume-3300-kg-of-meat-and-beef-per-month", "date_download": "2022-07-03T11:46:33Z", "digest": "sha1:PQCV7VYGIK257ZHYZ23VRE3LH3GNAOMK", "length": 3430, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Cheetahs, tigers and foxes in Rani's garden consume 3,300 kg of meat and beef per month", "raw_content": "\nराणी बागेतील चिता, वाघ, कोल्हा हे महिन्याला ३,३०० किलो मांस, मांसळी फस्त करतात\nपर्यटकांना धम्माल मस्तीचा आनंद देणाऱ्या राणी बागेतील चिता, वाघ, कोल्हा हे महिन्याला ३,३०० किलो मांस, मांसळी फस्त करत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. शाकाहारी खाणारे प्राणी महिन्याला अडीच हजार किलो शाकाहारी जेवण फस्त करतात.\nमासळी, कोंबडी किंवा बकऱ्याचे मटण म्हटले की, आपसुकच माणसाच्या जीभेला पाणी सुटतेच. पण भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात विविध प्रकारचे पशुपक्षीही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांवर ताव मारतात. वाघाची जोडी, चिता, कोल्हा या प्राण्यांचे आवडते खाद्य मांस, मांसळी असून बकरा, म्हैस, रेडा, चिकन असे ३,३०० किलो मांस ते काही वेळात फस्त करतात. तर महिन्याला ९ हजार किलो भाजीपाला, फ्रूट्स काही वेळात फस्त करतात. प्राणीसंग्रहालयातील जनावरांना मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थाची कमी पडू नये यासाठी निविदा मागवल्या आहेत. म्हशीचे, रेड्याचे मांस पुरवण्यासाठी निविदा मागवल्या असून गवत व विलायती गवताचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.\nमहिन्याला किती मांसाची गरज\n१,५०० किलो मांस फस्त\n१८० किलो चिकनवर ताव\n१,८०० किलो मच्छीवर ताव\n९ हजार किलो गवत फस्त\n२,४०० किलो व्हेज फस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/2256", "date_download": "2022-07-03T12:44:26Z", "digest": "sha1:ORA5C5UF5NBF4FJ7AP2KPCLPDCWAVKHA", "length": 10607, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "मुंबईत मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News मुंबईत मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी\nमुंबईत मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी\nमुंबईत – मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संध्याकाळी जोरदार भरती येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबई व त्याच्या आसपासच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्रीही मुंबई व आसपासच्या भागात अधून मधून पाऊस पडला आहे. आयएमडीने (भारतीय हवामान खात्याने) 15 जुलैसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे मंगळवारी उत्तर भारतातील भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याच बरोबर आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, दहिसर, बोरिवलीत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणामराज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, “दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.”खरंतर ज���न महिन्यात ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. आज (15 जुलै) आणि उद्या (16 जुलै) मुंबई, ठाणे पालघर, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाड्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी होणार आहे. मात्र, इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.रम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत आजही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात, डहाणू 128 मिमी, कुलाबा 121.6 मिमी, सांताक्रुज‌ 96.6 मिमी, रत्नागिरी 101.3 मिमी, अलिबाग 122.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.काल सकाळी रिपरिप असलेला पाऊस दुपारी मुसळधार बरसला. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस होता. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं.\nPrevious articleमानवांवर कोरोना लसीची चाचणी सुरू\nNext articleपायलट, सिंधिया नव्हे तर ‘रेड्डी फॉर्म्युला’च्या मदती शिवाय कॉंग्रेस\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/investment-tips-if-you-have-rs-10-lakh/", "date_download": "2022-07-03T11:51:59Z", "digest": "sha1:W7QUIF4S72DVFFOFXEW7L7BU3KNA2GRR", "length": 10769, "nlines": 94, "source_domain": "mhlive24.com", "title": "If you have Rs 10 lakh, how do you invest Get to know।जर तुमच्याजवळ 10 लाख रुपये असतील तर कशी कराल गुंतवणूक घ्या जाणून।Investment tips", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Investment tips : जर तुमच्याजवळ 10 लाख रुपये असतील तर कशी कराल...\nInvestment tips : जर तुमच्याजवळ 10 लाख रुपये असतील तर कशी कराल गुंतवणूक \nInvestment tips : चांगल्या भविष्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो, दरम्यान ही गुंतवणूक आपल्यासाठी अजून चांगल्या प्रकारे फायद्याची कशी ठरेल यासाठी आम्ही काही गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.\nशेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. गेल्या दोन महिन्यांत सेन्सेक्स आणि निफ्टी 9-9 टक्क्यांनी घसरले आहेत.\nया वर्षी आतापर्यंत दोन्ही निर्देशांक 6-6 टक्क्यांनी घसरले आहेत. या कालावधीत, बीएसई मिडकॅप निर्देशांक 11 टक्क्यांनी घसरला आहे, तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 13 टक्क्यांनी घसरला आहे.\nदुसरीकडे, आरबीआयने एकापेक्षा जास्त वेळा व्याजदर वाढवण्याच्या अपेक्षेमुळे रोखे उत्पन्नात उडी आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून 10 वर्षांचे सरकारी रोखे उत्पन्न सुमारे 0.40 टक्क्यांनी वाढले आहे.\nअशा स्थितीत कुठे गुंतवणूक करणे योग्य ठरेल, हे गुंतवणूकदारांना समजत नाही. डीएसपी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पेन म्हणतात की, अशा वातावरणात गुंतवणूकदारांनी अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यात विविध बाजार चक्रांमध्ये कामगिरी करण्याची क्षमता आहे.\nदीर्घ मुदतीसाठी जोखीम-समायोजित परतावा मिळविण्यासाठी तुम्ही मालमत्ता वाटप केले पाहिजे, असेही ते म्हणाले. यासाठी गुंतवणूकदार डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन फंड वापरू शकतात.\nस्टॉक मार्केटमध्ये स्टॉक स्वस्त असताना हा फंड स्टॉकमधील गुंतवणूक वाढवतो. जेव्हा शेअर बाजारात शेअर्सची किंमत जास्त असते तेव्हा हा फंड रोख्यांमध्ये गुंतवणूक वाढवतो.\nया फंडाचे एक्सपोजर आपोआप दोघांमध्ये जुळवून घेते. स्वत: गुंतवणूकदार हे काम शिस्तबद्ध पद्धतीने करू शकत नाहीत. ते म्हणाले की गुंतवणूकदार डायनॅमिक अॅ सेट अलोकेशन फंड किंवा हायब्रीड फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात.\nपारेख म्हणाले की, काही वर्षांतून एकदा अशी वेळ येते जेव्हा व्यवसायाचे चक्र सर्वात खालच्या पातळीवर पोहोचते. यामुळे, स्टॉकच्या किमती देखील सर्वकालीन नीचांकी पातळीवर येतात.\nसहसा ही वेळ जास्त नसते. 2008-09 च्या आर्थिक संकटाचे उदाहरण घ्या. त्यानंतर 2012-13 मध्येही मंदी आली. मग हे कोरोनाच्या सुरुवातीला दिसले. या दरम्यान एक तीक्ष्ण सुधारणा आहे, कारण भविष्य अनिश्चित दिसते.\nपण, गुंतवणूकदार या वेळेचा उपयोग शेअर्समधील गुंतवणूक वाढवण्यासाठी करू शकतात. ते म्हणाले की गुंतवणूकदारांपुढील दुसरा पर्याय म्हणजे मालमत्ता वाटप निधी, मालमत्ता वाटप निधीमधील निश्चित भाग साधारणतः 60 टक्के असतो. यातील सुमारे 25 टक्के लवादात होतात.\nनिश्चित उत्पन्नाचा बराचसा भाग परिपक्वता रोख्यांमध्ये गुंतवला जातो, ज्यात कमी व्याजदर असतो. व्याजदर वाढीचा अशा रोख्यांवर कमी परिणाम होतो. वास्तविक, व्याजदरात वाढ अशा रोख्यांसाठी चांगली आहे.\nजेव्हा त्यांच्या किमती कमी असतात तेव्हा गुंतवणूकदार वस्तूंमध्ये गुंतवणूक करू शकतात. वस्तूंच्या किमती सध्या खूप जास्त आहेत. कमोडिटी कंपन्यांचा नफाही वाढला आहे. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक वाढवू शकतात.\nPrevious articleMultibagger Stock : हा स्टॉक पोहचला 52 आठवड्याच्या उच्चांकावर; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का\nNext articleRakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांचा हा शेअर 15% खाली कोसळला; आता गुंतवणूक करावी का\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/know-these-post-office-schemes-that-make-you-rich/", "date_download": "2022-07-03T11:58:18Z", "digest": "sha1:62G4DHBBLRQIOB55RTF26FACELTSZR4R", "length": 11756, "nlines": 96, "source_domain": "mhlive24.com", "title": "Know these post office schemes that make you rich । तुम्हाला धनवान बनवणाऱ्या पोस्ट ऑफीसच्या ह्या योजना घ्या जाणून । Post office Scheme", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Post office Scheme : तुम्हाला धनवान बनवणाऱ्या पोस्ट ऑफीसच्या ह्या योजना घ्या...\nPost office Scheme : तुम्हाला धनवान बनवणाऱ्या पोस्ट ऑफीसच्या ह्या योजना घ्या जाणून…\nPost office Scheme : आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.\nआज आपण पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेबद्दलजाणून घेणार आहोत. वास्तविक आजच्या काळात प्रत्येकाची इच्छा आहे की तो जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो.\nअशा परिस्थितीत ते एकतर काही अतिरिक्त काम करून कमावतात किंवा इतरत्र पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. जर लोक गुंतवणुकीचा विचार करतात, तर ते पैसे लवकर वाढतील किंवा दुप्पट होईल असा मार्ग शोधतात.\nगुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. परंतु प्रत्येक व्यक्ती अशा गुंतवणूक योजना शोधत असतो ज्या सुरक्षित आणि चांगला परतावा देतील. मात्र, यासाठी अनेक योजना आहेत. तुम्ही पोस्ट ऑफिस आणि एलआयसीसारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.\nयामध्ये तुम्हाला शून्य जोखमीवर प्रचंड परतावा मिळतो. मी तुम्हाला अशाच एका अप्रतिम पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगतो. ही योजना किसान पत्र योजना आहे.\nकिसान विकास पत्र म्हणजे काय किसान विकास पत्र योजनेचा कालावधी 10 वर्षे 4 महिने आहे. तुम्ही 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 या कालावधीत या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुमच्याद्वारे जमा केलेली एकरकमी रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.\nया योजनेत वार्षिक 6.9% चक्रवाढ व्याज दिले जाते. तुम्ही किमान रु. 1,000 च्या गुंतवणुकीसह किसान विकास पत्र प्रमाणपत्र खरेदी करू शकता, त्यात पैसे गुंतवण्याची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल. ही योजना 1988 मध्ये सुरू करण्यात आली होती जी पूर्वी फक्त शेतकऱ्यांसाठी होती.\nपण आता प्रत्येकजण ते उघडू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला पॅन कार्ड सबमिट करावे लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत जाऊ शकता.\nदुसरीकडे, जर तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला आयटीआर, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट इत्यादीसारख्या उत्पन्नाचा स्रोत नमूद करावा लागेल. याशिवाय तुम्हाला तुमचे ओळखपत्रही द्यावे लागेल. आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे.\nयावरील परतावा पूर्णपणे करपात्र आहे. मुदतपूर्तीनंतर पैसे काढण्यावर कोणताही कर नाही. तुम्ही मॅच्युरिटीवर म्हणजे 124 महिन्यांनंतर रक्कम काढू शकता, परंतु त्याचा लॉक-इन कालावधी 30 महिन्यांचा आहे.\nयाआधी, खातेधारकाचा मृत्यू झाल्याशिवाय किंवा न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय तुम्ही योजनेतून पैसे काढू शकत नाही.\nकिसान विकास पत्र योजनेचा फायदा काय आहे: या योजनेवर हमी परतावा उपलब्ध आहे. म्हणजेच त्यात गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.\nयामध्ये 1000, 5000, 10000, 50000 च्या मूल्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. तुम्ही किसान विकास पत्र संपार्श्विक किंवा सुरक्षा म्हणून ठेवून देखील कर्ज घेऊ शकता.\nकिसान विकास पत्र योजना कशी खरेदी करावी: तुम्ही ते स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी विकत घेतल्यास, तुम्हाला सिंगल होल्डर प्रकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. दुसरीकडे, जर दोन प्रौढांना संयुक्तपणे खरेदी करायची असेल, तर संयुक्त अ खाते प्रमाणपत्र किंवा संयुक्त बी खाते प्रमाणपत्र घ्यावे लागेल.\nकिसान विकास पत्रासाठी आवश्यक कागदपत्रे: हे खाते उघडण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यांसारख्या ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकता.\nPrevious articleMutual fund : 5 वर्षात तब्बल तुमचे पैसे तिप्पट करणाऱ्या योजनाबद्दल सविस्तर घ्या जाणून…\nNext articleGovernment schemes : फक्त 20 रुपयांच्या प्रीमियमवर मिळवा 2 लाखांचा फायदा; कसं ते घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2022-07-03T10:59:18Z", "digest": "sha1:623PDC2RSKTUIAPUFZWXAQGLQZDSS42S", "length": 10394, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २०१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे\nवर्षे: २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स. २०१९ हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील १९वे तर २०१० च्या दशकामधील दहावे वर्ष असेल.\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १४ - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ३९ भारतीय जवान शहिद.\nमार्च १५ - न्यू झीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात दहशतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार.\n३० जुलै - भारताने ट्रिपल तलाकवर बंदी घातली.\n५ ऑगस्ट - जम्मू आणि काश्मीरचे विभाजन. लद्दाख, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापीत. राज्याला दिलेला विशेष दर्जा (कलम ३७०) रद्द.\n२ जानेवारी - रमाकांत आचरेकर, क्रिकेट प्रशिक्षक.\n३ जानेवारी - चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी, स्वातंत्र्यसैनिक.\n११ जानेवारी - किशोर प्रधान, अभिनेते.\n२९ जानेवारी - जॉर्ज फर्नान्डिस, भारतीय राजकारणी.\n४ फेब्रुवारी - रमेश भाटकर, अभिनेते.\n१७ मार्च - मनोहर पर्रीकर, भारतीय राजकारणी, गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री.\n१० जून - गिरीश कर्नाड, अभिनेते.\n१३ जुलै - सदाशिव वसंत गोरक्षकर, लेखक.\n२० जुलै - शीला दीक्षित, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री.\n६ ऑगस्ट - सुषमा स्वराज, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री.\n१५ ऑगस्ट - विद्या सिन्हा - हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१५ ऑगस्ट - व्ही.बी. चंद्रशेखर - भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९ ऑगस्ट - खय्याम, भारतीय संगीतकार.\n१९ ऑगस्ट - जगन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मुख्यमंत्री.\n२१ ऑगस्ट - बाबुलाल गौर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.\n२४ ऑगस्ट - अरुण जेटली, भारताचे माजी संरक्षण व अर्थमंत्री.\n८ सप्टेंबर - राम जेठमलानी, नामांकित वकिल व माजी केंद्रीय कायदामंत्री.\n३० सप्टेंबर - विजू खोटे, अभिनेते.\n२० ऑक्टोबर - दादू चौगुले, कुस्तीपटू\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स.च्या २०१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या ३ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त ��टी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/at-the-moment-of-akshay-tritiya-ranada-and-pathakbai-crossed-the-engagement/", "date_download": "2022-07-03T11:30:49Z", "digest": "sha1:LFBARDEBPDX5NN7GJNU4WVT7ZAOLKXDL", "length": 11823, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा – Dainik Prabhat", "raw_content": "\nअक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा\nमुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुडा नुकताच पार पडला.\nसोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अक्षयाने तिच्या इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘अहा ऽऽऽ’ म्हणजेच तिनं दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र कर तिने कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.\nअभिनेत्री ‘अक्षया देवधर’ ने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून पाठक बाई म्हणून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. यासोबत या मालिकेत राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्यातील केमिस्ट्री लोकांना फारच आवडली होती.\nराजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल\nकेतकी चितळेने केला धक्कादायक खुलासा म्हणाली,’राइट ब्रेस्टवर पंच मारला.. माझा विनयभंग होत होता…’\n सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार\nराज्यात आणखी एक राजकीय भूकंप अजित पवार गायब, तर विश्वासू धनंजय मुंडे न���राज फडणवीसांच्या भेटीला…\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/eknath-khadse-in-maharashtra-vidhan-parishad-2022/", "date_download": "2022-07-03T11:27:10Z", "digest": "sha1:THEH5N5XYWCEVDZDV7HNXYTNIIJM5EE2", "length": 18843, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आजच्या विजयानं सिद्ध केलं, तो एक पराभव सोडला, तर खडसे आजवर एकही निवडणूक हरलेले नाहीत", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nआजच्या विजयानं सिद्ध केलं, तो एक पराभव सोडला, तर खडसे आजवर एकही निवडणूक हरलेले नाहीत\nविधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल अखेर लागला. खरंतर या निवडणुकीत खरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असली, तरी सगळ्या राज्याचं लक्ष राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडे होतं. खडसेंना हरवण्यासाठी भाजपने स्ट्रॅटेजी आखल्याचंही बोललं गेलं, पण अखेर या निवडणूकीत अनेकांच्या अपेक्षेप्रमाणं खडसे यांनी २९ मतं मिळवत यश मिळवलंय.\n२०१४ मध्ये डावलली गेलेली मुख्यमंत्रीपदाची संधी, २०१�� च्या निवडणुकांमध्ये पूर्णपणे साईडलाईन होणं, या घडामोडींनंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nत्यानंतर ईडीचा ससेमिराही पाठी लागला. या सगळयात सीडी बाहेर काढीन अशी धमकी देणारे खडसे भाजप विरोधात महाविकास आघाडीला बळ देण्यासाठी सभागृहात कधी पोहोचणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती, ती खडसेंच्या आजच्या विजयानं संपली आहे.\nसोबतच आणखी एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, खडसेंनी आपल्या ४८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत फक्त एकच निवडणूक हरलीये. आजच्या विजयानं त्यांनी परंपरा कायम ठेवली असली, तरी हा एकमेव पराभव कुठला होता त्या पराभवानं त्यांची राजकीय कारकीर्द कशी बदलली हे बघुयात.\nएकनाथ खडसेंचा जन्म झाला, शेतकरी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या कुटुंबात. मुक्ताईनगरच्या कोथळी गावातल्या या कुटुंबात राजकारणाशी थेट संबंध असलेलं कुणीही नव्हतं. घरचा मुख्य व्यवसाय होता, शेती. मात्र खडसेंना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यांनी अकोल्यातल्या एल. आर. टी. महाविद्यालयात बी. कॉम. च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तिथं पदवीही घेतली.\nखडसेंच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं, तेव्हा त्यांनी जिंकलेली ग्रामपंचायत निवडणूक आणि प्रस्थापित काँग्रेसला धक्का देत मिळवलेलं सरपंचपद याची कायम चर्चा होते.\n१९८४ च्या कोथळीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये खडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकली आणि खडसे सरपंच झाले.\nविशेष म्हणजे १९८८ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी आदल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना पुन्हा निवडून आणलं होतं. या दोन पराभवांमुळे कित्येक वर्ष जळगाव जिल्हा आणि तालुक्यावर वर्चस्व गाजवणारी काँग्रेस खिळखिळी झाली होती.\n१९८८ च्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोनच वर्षांनी ते आमदार म्हणून विधानसभेत गेले आणि सलग ६ वेळा त्यांनी आमदारपद भूषवलं. राज्याचे मंत्री, विरोधी पक्षनेते अशा पदांवरही त्यांनी काम केलं. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकी आधी खडसेंना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानलं जात होतं, पण तेव्हा राजकीय समीकरणं बदलली.\nजवळपास ३२ वर्ष भाजपमध्ये काम केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रवादी का��ग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा झाली होती, मात्र राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेत संधी दिली. साहजिकच खडसेंची तोफ भाजपविरुद्ध धडाडणार का याची उत्सुकता असेल.\nपण आतापर्यंतच्या ४८ वर्षांच्या कारकिर्दित खडसेंचा पहिला आणि एकमेव पराभव झाला होता, तो ग्रामपंचायत निवडणुकीतच.\nज्या ग्रामपंचायत निवडणुकीनं त्यांना आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची संधी दिली, त्याच मैदानात झालेला त्यांचा पराभव गाजला होता.\n१९७४ सालची ही गोष्ट, तेव्हा खडसे अकोल्याच्या कॉलेजमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीला ते उभे राहिले होते. विशेष म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि खडसे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले.\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\n२०१४ पासून एक गोष्ट फिक्स झालेय, महाराष्ट्रासाठी सबकुछ अमित…\nया विजयामुळं त्यांचा राजकीय पटावर उतरण्याचा आत्मविश्वास वाढला.\nआता त्यांनी गावाच्या राजकारणात जायचं ठरवलं. त्याआधी एक गाव-एक गणपती सारख्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी गावात अंधश्रद्धेमुळं बंद झालेला गणेशोत्सव पुन्हा सुरू केला होता. मात्र गावाच्या राजकारणात उतरणं हा मोठा विषय होता.\nतेव्हा मुक्ताई नगरच्या आमदार होत्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. जिल्हा आणि तालुक्याची सत्ता पूर्णपणे काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या एकहाती वर्चस्वाला भेदणं कठीण होतं. मात्र तरीही खडसे यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचं ठरवलं. खडसे स्वतः आणि त्यांचं पॅनल निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध उभं राहिलं. तेव्हा खडसेचं वय होतं फक्त २२ वर्ष.\nकोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला २२ वर्षांचा मुलगा कोथळीच्या ग्रामपंचायतीसाठी थेट प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहतो या गोष्टीची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. या चर्चेमुळं अनेकांनी खडसेंना पाठिंबा दिला, त्यांच्या धाडसाला यश येईल असं बोललं जात होतं.\nनिवडणूक पार पडली, निकाल लागला आणि खडसेंचा अवघ्या एका मतानं निसटता पराभव झाला.\nत्यांचं पॅनलही थोड्याफार फरकानं पराभवाला सामोरं गेलं. प्रस्थापितांना आपला गड राखण्यात यश आलं. गावाबाहेर राहून गावाचं राजकारण चालवण्याचा प्रयत्न करण्याचा धोका खडसेंनी पत्करला मात्र तो फसला. हा खडसेंचा राजकारणाच्या रिंगणातला पहिला पराभव ठरला, जो फक्त एका मतानं झाला होता.\nयानंतर मात्र त्यांनी कोथळीचं पुनर्वसन घडवून आणणं, सहकार क्षेत्र आणि पंचायत समित्यांवर वर्चस्व स्थापन करत, थेट राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं नाव होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली.\nआजच्या विधान परिषद निवडणुकीत बाजी मारत खडसे मोठ्या सेटबॅकनंतर कमबॅक करत आहेत.\nविजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ”वेगवेगळे आरोप करुन मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. एवढं करुन माझा छळ थांबला नाही, ईडीची चौकशी झाली, जावयाला अटक करण्यात आली, राहती घरं मोकळी करण्याचे आदेश ईडीनं देत मला बेघर करण्याचा प्रयत्न केला. अकाऊंटला एकही पैसा ठेवला नाही. राजकीय विजनवासात जाण्याची परिस्थिती असताना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला साथ दिली. एकप्रकारे माझं राजकीय पुनर्वसनच केलं. ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे आभार मानतो. सीडी असेल किंवा काहीही योग्य वेळी सगळं बाहेर काढलं जाईल.”\nत्यामुळं सभागृहात ते भाजपचा वचपा काढत ते त्यांची कोंडी करणार का त्यांच्या विजयाचा राष्ट्रवादीला कसा फायदा होईल त्यांच्या विजयाचा राष्ट्रवादीला कसा फायदा होईल या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळणार आहेत.\nहे ही वाच भिडू:\nगोपीनाथ मुंडेंनी रागातच रिक्षा पकडली अन् खडसेंना कळालं गोपीनाथ मुंडेचा राग साधी गोष्ट नाही..\nएका पत्रकारामुळे ८ वर्षांपूर्वी मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती…\nम्हणून एकनाथ खडसेंच्या डाव्या हातावर हिटलरच्या उलट्या स्वस्तिकचा टॅटू आहे..\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\n२०१४ पासून एक गोष्ट फिक्स झालेय, महाराष्ट्रासाठी सबकुछ अमित शहाच आहेत..\nसरकार अन् आघाडी कुठलीही असो, मुख्यमंत्री आणि सातारकर हे नातं चौथ्यांदा जमून…\n पण राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता कोण होईल यावर खेळ कळणार आहे..\nया प्रमुख २१ जणांनी उद्धव ठाकरेंची अखेरपर्यंत साथ दिली…\nतीन पक्षांना झुकवून सिद्ध केलं…पुढच्या २० वर्षांचं राजकारण आपल्याभोवतीच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/2022/06/", "date_download": "2022-07-03T11:43:15Z", "digest": "sha1:PEFPKWLEUP44ZP43AHDNI4VPR4VOXRWN", "length": 5562, "nlines": 78, "source_domain": "heydeva.com", "title": "June, 2022 | heydeva.com", "raw_content": "\nभीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर मंदिराने ओळखले जाते. हे मंदिर देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी (स्वयं-उद्भवलेल्या) शिव मंदिरांपैकी एक मानले जाते,\nश्री स्वामी समर्थ १०८नामावली-Shri Swami Samarth 108 namavali\nश्री स्वामी समर्थांची १०८ नामांची नामावली अत्यंत प्रभावी आहे. ही नामावली जप करावा\nप्रत्येक ओळीतला प्रथम अक्षर जुळवला, तर \"भज रे मना भज रे मना, दत्त दिगंबर भज रे मना\" ही भजन धून दिसून येईल.\nपंढरपूरची वारी- Pandharpur Wari\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nवारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना..पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो.\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा-Story From Datta Puran\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nविष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता.त्याच्या घरासमोर.\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/515113", "date_download": "2022-07-03T12:08:52Z", "digest": "sha1:2XGPQDW6G5UWCQGC2JUET2NAO6LNYV56", "length": 2090, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४६, ४ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: lb:Ram Narayan\n०१:४७, ३० मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ca:Ram Narayan)\n२३:४६, ४ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (स��ंगकाम्याने वाढविले: lb:Ram Narayan)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2022-07-03T11:03:44Z", "digest": "sha1:JQP3PUW6YXT7KRLIUUUWZLQDCIGV6LS7", "length": 13414, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सिद्धटेक (सिद्धिविनायक) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअष्टविनायक मधील दुसरा गणपती\n(सिध्दटेक या पानावरून पुनर्निर्देशित)\nसिद्धटेक, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nसिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे..आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात..यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे..\nयेथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते.पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे. हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने, ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव \"सिद्धी-विनायक\" असे ठेवले आहे, सिद्धी देणारा (\"सिद्धी, यश\", \"अलौकिक शक्ती\"). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते ..येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते.\nमुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते..त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले.या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली.. ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले .समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे.. पण त्या दानवांचा पराभव करू श��ले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले - \"ओम श्री गणेशाय नमः\". प्रसन्न झाल्याने,श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी (\"शक्ती\") प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते\nपेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.\nछोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.\nहरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.\nयाच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती..\nविलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते.\nमंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.\nश्री क्षेत्र सिद्धट��क अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.\nसिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.\nदौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गानेसुद्धा जाता येते.\nपुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते/पूल आहे.)\nमोरेश्वर • सिद्धिविनायक • बल्लाळेश्वर • वरदविनायक • गिरिजात्मज • चिंतामणी • विघ्नहर • महागणपती\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2022-07-03T10:51:27Z", "digest": "sha1:GH3TLMVG7XGDAPWLVQ3AZ3LP6S6NEMJD", "length": 15962, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिका देणार नोटीस | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त ��यारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिका देणार नोटीस\nसांडपाण्यावर प्रक्रिया होत नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिका देणार नोटीस\nपिंपरी दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रियेची महापालिकेचे पथक पाहणी करणार असून ज्या सोसायटीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही, अशा सोसायट्यांना एक महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे.\nशहरात पाण्याची समस्या गंभीर होत असतानाच बागकाम, रस्ते साफसफाई, फ्लशिंग, गाड्या धुण���, इतर वापरासाठी पाण्याचा पुनर्वापर होताना दिसून येत नाही. पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला असून ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात सुमारे साडेतीन हजार पेक्षा जास्त सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये घनकचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आल्या होत्या. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनीही याबाबतचा अहवाल दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी हौसिंग कॉप्लेक्‍स, सोसायट्यांमधील अध्यक्ष, सचिव यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच सोसायट्यांना जलशुद्धीकरण व मैलाशुद्धीकरण प्रकल्पांसाठी महावितरणकडून सवलतीमध्ये देण्यात येणाऱ्या वीज दराची माहिती दिली होती. त्यानंतरही काही सोसायट्यांनी सांडपाणी प्रक्रिया सुरू केली नाही.\nमहापालिकेचे पथक शहरातील सर्व मोठ्या सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रियेची पाहणी 31 मे पूर्वी करणार आहे. ज्या सोसायटीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही, अशा सोसायट्यांना 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रक्रिया सुरू न केल्यास पालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडलेले सोसायटीचे ड्रेनेज कनेक्‍शन बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिका आयुक्त पाटील यांनी दिला आहे.\nPrevious articleआमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं..\nNext article‘या’ शहरात सुरु होणार भारतातील पहिली “वॉटर मेट्रो”\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nआळंदीत तरुणावर चाकूने वार\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nपिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक\n“शिंदे, पेशवे तुम्हाला धोत्रे धुण्यास व भांडी घासायला ठेवतील”- प्रा. हरी...\nएकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी\nअ���धिकृत फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तात्काळ कारवाई करा; आयुक्तांचे निर्देश\nबंडखोर मंत्र्यांना दणका, मंत्र्यांची खातीच काढून घेतली ..\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/108521-commercial-flops-which-should-have-been-hits-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:16:19Z", "digest": "sha1:4HHCDGFHQKAQQKHFVXZBN5SNPV5RZBMT", "length": 10968, "nlines": 75, "source_domain": "www.mensxp.com", "title": "असे चित्रपट जे दुर्दैवाने झाले फ्लॉप; मात्र व्हायला हवे होते हिट | Commercial Flops Which Should Have Been Hits In Marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nजाहिरात द्याMensXP वर सेलआमच्याबद्दलसंपर्क साधा\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nअसे चित्रपट जे दुर्दैवाने झाले फ्लॉप; मात्र व्हायला हवे होते हिट\n· 2 मिनिटांमध्ये वाचा\nअसे चित्रपट जे दुर्दैवाने झाले फ्लॉप; मात्र व्हायला हवे होते हिट\nबरेचदा बॉलिवूडचे अनेक चित्रपट टीव्हीवर अथवा ओटीटीवर पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की, अरेच्या हा चित्रपट तर फारच सुंदर रित्या चितारला गेला आहे. मात्र तरीही हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप कसा काय ठरला हा चित्रपट तर फारच सुंदर रित्या चितारला गेला आहे. मात्र तरीही हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप कसा काय ठरला असा प्रश्न अनेक चित्रपटांच्या बाबतीत पडू शकतो.\nकारण आजवर बॉलिवूडमधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दुर्दैवाने फ्लॉप ठरल�� असले तरीही ते चित्रपट म्हणून एक उत्तम कलाकृती होते, याबाबत कुणाच्याही मनात शंका येणार नाही. हे चित्रपट सर्वोत्कृष्ट असूनही त्याची योग्यता त्या वेळी न कळल्याने हे चित्रपट फ्लॉप ठरतात. आपण अशाच काही चित्रपटांची यादी पाहणार आहोत... चला तर मग...\nडिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी (Detective Byomkesh Bakshy)\nहा चित्रपट केवळ चित्रपटच नाहीये, तर एक खरोखरचा आभासी अनुभव आहे. मात्र, अनेक वर्षे कठोर परिश्रम घेऊनही हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर फारसी कमाई करु शकला नाही. मात्र, हा हॉरर चित्रपट बॉलिवूडच्या उत्कृष्ट अशा सिनेमांपैकी एक आहे. जर तुम्ही पौराणिक कथांचे चाहते असाल तर आजच हा चित्रपट पहा. दुर्दैवाने, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 14 कोटी रुपये कमवू शकला होता.\nहा चित्रपट टीव्हीवर पाहत पाहतच आपण मोठे झालो आहोत. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप ठरला होता. या चित्रपटामध्ये शिवाजीरावची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री होताना पाहणं लोकांना आज आवडतं. मात्र, तेंव्हा चित्रपटगृहाकडे मात्र, लोकांनी पाठ फिरवली होती. याच चित्रपटाचे बजेट $ 210 दशलक्ष इतकं असूनही या चित्रपटाने जेमतेम $ 205 दशलक्षची कमाई केली होती.\nरणबीरने केलेल्या उत्कृष्ट भूमिकांपैकी एक म्हणजे हा चित्रपट होय. मात्र, रणबीरचा हा चित्रपट फारसा चालला नाही. यामध्ये रणबीर कपूर एका हटके भूमिकेत दिसला होता. व्यावसायिक दृष्ट्या हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी या चित्रपटातील रणबीर लोकांना आजही आवडतो.\nअनुराग कश्यपने या चित्रपटामध्ये प्रेमाची साधी गोष्ट ही सुपर स्पेशल पद्धतीने सांगितली आहे. रुमी आणि विकी प्रेमात पडतात पण कमीटमेंटच्या अभावामुळे आणि आर्थिक अस्थैर्यामुळे ते लग्न करत नाहीत. त्यानंतर खऱ्या अर्थाने या चित्रपटाची कथा सुरु होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरीही हा चित्रपट आजही अनेकांना आवडतो.\nहो तुम्हाला ऐकून हे धक्का बसेल मात्र, स्वदेसही फ्लॉप ठरला होता. देशभक्तीची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित करणारा हा चित्रपट फारसा चालला नव्हता. मोहन भार्गवची भूमिका साकारणाऱ्या शाहरुखने या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका केली होती.\n6. डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी (Detective Byomkesh Bakshy)\nहा मिस्ट्री अॅक्शन थ्रिलर चित्रपट पाहणं म्हणजे एक पर्वणीच आहे. ज्यांनी दूरदर्शनवरील व्योमकेश बक्षी पाहिला आहे, ते या चित्रपटाचे नक्कीच चाहते आहेत. सुशांत सिंह राजपूतचा हा चित्रपट सस्पेन्स थ्रीलर होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालू शकला नाही.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_10.html", "date_download": "2022-07-03T12:30:16Z", "digest": "sha1:WYLGBIWIMRQ6JLLWBFLK6G43CVLMJEW7", "length": 7701, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "समतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक..!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ समतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक..\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक..\nप्रबोधन विचार मंच, मंडणगड या समाज प्रबोधनकारी संस्थेकडून गावभेट हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतो. सुर्ले या गावी आजची चिंतनात्मक वैचारिक बैठक असलेली गावभेट संपन्न झाली. अखिल भारतीय समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पैलूंवर विचारमंथन करणे, समाजाशी संवाद प्रस्थापित करणे,वर्तमान प्रभावित मुद्दे आणि त्याची कारणमीमांसा करणे , मानवतावाद आणि विवेकवाद याचा प्रसार करणे हा गावभेटीचा मूळ उद्देश आहे. या वैचारिक बैठकीकरीता अनिल तांबे , किशोर कासारे सर ,भा.ला.टूले , विशाल जाधव, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक शांताराम पवार, मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक राजेश मर्चंडे विचार मंचाचे उपाध्यक्ष रंजन येलवे ,कार्याध्यक्ष सूर्यकांत जाधव ,कोषाध्यक्ष स्वानंद जाधव आदी मंडळी उपस्थित होती.\nयावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रबोधन विचार मंचाचे समन्वयक श्रीकांत जाधव म्हणाले की, भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, समता, बंधुता, एकता आणि एकात्मता या लोकशाही मूल्यांसाठी आग्रही राहणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी जनसामान्यांनी घेतलेली बंडखोर भूमिका वर्तमान व भविष्य काळात निर्णायक राहणार शेतकरी, मजूर स्त्रिया, शोषित, पीडित आदी मंडळींचा जीवन संघर्ष अधिक भयावह झालाय. आज देशाचे संविधान व लोकशाही व्यवस्था याला अर्थहीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक पातळीवर भारत हा अंशिक स्वातंत्र्य या गटात आल्याने भारताच्या लोकशाही व्यवस्था आणि लोकांचे स्वातंत्र्य हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.थोडक्यात आज सामान्य भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकाराना धोका निर्माण झाला आहे इतकं वातावरण दूषित केले जात आहे. अशा वेळी फुले, शाहू आंबेडकरवाद प्रचारीत करणाऱ्या समतावादी आणि लोकशाहीप्रेमी मंडळींनी समतेसाठी बंडखोरी करीत संघर्ष करणे ही काळाची गरज आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/hotel-was-closed-the-young-man-showed-hispistol-at-dombivali-mhss-524892.html", "date_download": "2022-07-03T12:16:11Z", "digest": "sha1:BLW3QSNIDR2QCHCEZQ5EA4GNUEX5DJ2G", "length": 12188, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बड्डे बॉय'ला जेवण मिळाले नाही, मित्राने मालकाच्या डोक्यावर ठेवला गावठी कट्टा! – News18 लोकमत", "raw_content": "\n'बड्डे बॉय'ला जेवण मिळाले नाही, मित्राने मालकाच्या डोक्यावर ठेवला गावठी कट्टा\n'बड्डे बॉय'ला जेवण मिळाले नाही, मित्राने मालकाच्या डोक्यावर ठेवला गावठी कट्टा\n\"बर्थ डे बॉय'' रागात गेल्याने मित्राला राग आला आणि मित्राने हॉटेल चालकाला बंदुकीचा धाक देऊन धमकवण्यास सुरुवात केली होती.\nडोंबिवली, 24 फेब्रुवारी : खोणी-तळोजा महामार्गाच्या बाजूला असलेल्या उसाटने काही तरुण हे आपल्या साथीदारांसह वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी बबलू हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. मात्र हॉटेल बंद असल्याने आरोपी नितेश गुप्ता याने गावठी कट्टा थेट हॉटेल मालकाला दाखवून जेवण का दिल नाही याचा जाब विचारून धमकवण्यास सुरुवात केली होती. अखेर हॉटेल चालकान��� पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी तपासला सुरुवात देखील केली आहे. शहरात हॉटेलच्या किंमती या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक मौज-मजा आणि पार्ट्या करण्यासाठी ग्रामीण भागात वळले आहेत. यामध्ये सर्वाधिक सहभाग हा तरुणांचा असलेला पहावयास मिळत आहे. खोणी-तळोजा या राज्य महामार्गावर असलेल्या बबलू हॉटेलमध्ये गुरुवारी चार तरुण आले होते. पहाटे 3 च्या सुमारास हॉटेल बंद असल्याने चालकाने त्यांना हॉटेल बंद आहे असं सांगितलं. मात्र, \"बर्थ डे बॉय'' रागात गेल्याने मित्राला राग आला आणि मित्राने हॉटेल चालकाला बंदुकीचा धाक देऊन धमकवण्यास सुरुवात केली होती. मात्र हुशार असलेल्या हॉटेल चालकाने पोलीस यंत्रणेला माहिती दिल्याने हिललाई पोलीस ठाण्याचे पोलीस पो.ना.विनोद ठाकूर, पो.ना.प्रवीण पाटील आणि पो.ना.दत्ता जाधव यांनी सापळा रचत आरोपी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नितेश गुप्ताकडे असणारे शस्त्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पो.उप.निरीक्षक सचिन वगरे पुढील तपास करत आहेत. वाढदिवशी शहरभर धिंगाणा घालताना पोलीस यंत्रणांना दिसल्यास पोलीस आपल्या पद्धतीने \"बर्थडे बॉय\" सह शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मित्रांना शुभेच्छा देत असतात. मात्र, आता थेट डोंबिवली सारख्या शहरातून मलंगगड भागात तरुण शस्त्र घेऊन फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवली मधील गुन्हेगारीचा आलेख हा सर्वांना माहीतच आहे. मात्र डोंबिवली मधून शस्त्र घेऊन तरुण थेट ग्रामीण भागात फिरकत असल्याने पोलीस यंत्रणांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. या तरुणांचा पोलीस कसून तपास करत आहेत. हे तरुण नक्की वाढदिवस करण्यासाठी आले होते की, अन्य कारणासाठी हे आता तपासानंतर समजणार आहे.\nठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार\nRahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास\n पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर\n...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती\nJayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला\nSudhir Munguntiwar & Ajit Pawar : 'अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या कानात सांगा, जयंत पाटलांच्या नको धोका आहे', सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी\n वहिनीवर ससून रुग्णालयात उपचार, घरी काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nNagpur Crime : 'ते' 12 तास, भंडारा पोलिसांनी हार्डवेयर व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या\nAssembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nBalasaheb Thorat : शिरगणती होताच बाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/5426", "date_download": "2022-07-03T11:57:00Z", "digest": "sha1:NDQ3G44RRMHAVZ4HXFJQJHOLUKEQVY6E", "length": 7400, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न.\nकुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न.\nमुंबई – अखिल भारतीय कुंचिकोरवे समाज विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कुंचिकोरवे समाजाचे राष्ट्रीय ध्वजारोहण व लोकार्पण तसेच विषेश माहितीपट, ॲाडिओ म्युझिकचे प्रकाशन नुकतेच वाकोला ब्रिज, सांताक्रूझ येथे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव नगरसेवक दिनेश कुबाल, विक्रम(भैया) जाधव(फलटण),कप्तान मलिक, सगुण नाईक, राजू भूतकर उपविभागप्रमुख बळीराम घाग, शाखाप्रमुख संदेश खडपे, गणेश(गजा)सावंत ,भगवा रक्षक गंगा देरबेर उपस्थिती डायरेक्टर व्यंकटेश कुंचिकोरवे, सोमा(डेविड)जाधव, राष्ट्रीय पदाधिकारी दुर्गेश सांगे,सोमा पवार, बाबू गं जाधव, भिमा ल पवार, रामचंद्र पवार, विजय पवार, बाबू ब. जाधव, सुरेश पवार, प्रकाश पवार, अनिल शं जाधव, राजाराम जाधव, शिवाजी जाधव, रवि जाधव, यल्लाप्पा उ. पवार, भिमराव पवार, सुरेश दु जाधव नागेश पवार, सटवा पवार, प्रविण गं जाधव, भिमा पवार विभागीय अध्यक्ष रमेश पवार(कुंचिकोरवे नगर), महेश जाधव(कालिना),दिपक कुंचिकोर (अंधेरी), राकेश सोनकुसरे(कुर्ला), र���केश पवार(विक्रोळी) महाराष्ट्रातील विभाग व मान्यवर हस्ते करण्यात आले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे (दिग्दर्शक, पत्रकार) ९०८२२९३८६७\nPrevious articleवासोळ गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा वाढीस;प्रशासनाचे दुर्लक्ष\nNext articleकुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न…\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/6812", "date_download": "2022-07-03T11:35:45Z", "digest": "sha1:EMKEP3HNVKLWG4S7J6YF75IODXLAGNS6", "length": 7662, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आला. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी...\nवर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आला.\nमनमाड : ३०जुन रोजी वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण आहिरे विजय गेडाम, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे माजी सचिव अशोक गरुड़ कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य दिपक अस्वले, फकिरा सोनवणे व त्या त्या शॉप मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक शॉप मध्ये जाऊन खालील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.(१) चंद्रहास दाभाडे,(२) अशोक आव्हाड, (३)सुभाष वाघ, (४)भाऊराव गायकवाड,(५) साहेबराव बंडु,(६)बाळु गोविंद आदी कर्मचारी सेवानिवृत्त झाले.\nप्रत्येक शॉप मधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे,बबनराव कसबे, सुभाष खरे,युवराज साळवे, अर्जुन बागुल , प्रशांत निकम, किरण आहीरे, हर्षद सुर्यवंशी, संदिप आहीरे,प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे, नवनाथ जगताप आदी केले.\nPrevious articleकलाकारांनी कलाकारांसाठी दिलेला माणुसकीचा एक हात.\nNext articleशाळा सुरू करण्यासाठी मिनाताई राऊत यांच्याकडून पुढाकार\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.myinsuranceclub.com/marathi/life-insurance/companies/lic-of-india/jeevan-suraksha", "date_download": "2022-07-03T10:53:35Z", "digest": "sha1:EOJ5JHH3FRRYDEQCT2ACGTPOOS752RGE", "length": 16902, "nlines": 125, "source_domain": "www.myinsuranceclub.com", "title": "एलआयसी जीवन सुरक्षा योजना - संपूर्ण तपशील, प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे", "raw_content": "\nएलआयसी जीवन सुरक्षा योजना\nएलआयसी नवीन जीवन सुरक्षा -1 योजना\nएलआयसी नवीन जीवन सुरक्षा – १ योजना ही बोनस डिफर्ड अॅन्युइटी प्लॅनसह आहे. ही एक नॉन युनिट-लिंक्ड पेन्शन योजना आहे. व्हेस्टिंग तारखेनंतर वृद्धांसाठी पेन्शन पुरवण्यासाठी कॉर्पस तयार केले आहे.\nया प्लॅनमध्ये, प्रीमियम पॉलिसीच्या मुदतीपर्यंत अदा केला जातो, म्हणजे व्हेस्टिंग तारीखपासून पेन्शन सुरू होईपर्यंत. योजनेच्या सुरुवातीस, पॉलिसीहोल्डरना एक काल्पनिक रोख पर्याय निवडता येतो. जमा केलेले बोनससह काल्पनिक रोख पर्याय मॅच्युरिटी उत्पन्न फॉर्म करते. पॉलिसीहोल्डर बोनससह संपूर्ण मॅच्युरिटी रकमेपैकी २५% काढू शकतो आणि व्हेस्टिंगच्या वेळी एक एकरकमी रक्कम मिळवू शकतो आणि उर्वरित ७५% रक्कम निश्चितपणे ऍन्युइटीमध्ये रुपांतरीत केली जाईल. सध्या निवडण्यासाठी ५ वार्षिकी पर्याय आहेत. व्हेस्टिंगच्या तारखेला ऍन्युइटीच्या खरेदी किंमतीवर अतिरिक्त ३% सवलत दिली जाईल. व्हेस्टिंगच्या वेळी, एलआयसी जीवन अक्षय सहा योजनेतील इमिजिएट (तात्काळ) पेंशन प्लॅनसाठी अॅन्युइटी दर विचारात घेण्यात येईल.\nतथापि, पेन्शन सुरू होण्यापूर्वी जर का विमाधारकाचा मृत्यू झाल्यास भरलेले सर्व प्रीमियम्स + त्यावरील व्याज परत दिले जाते. व्हेस्टिंगच्या तारखेनंतर जर मृत्यू झाला तर हे संपूर्णपणे पेन्शन पर्यायावर अवलंबून आहे मग डेथ बेनिफिट देय असेल किंवा नाही.\nएलआयसी नवीन जीवन सुरक्षा -१ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये\nहा प्लॅन बोनस सुविधेसह एक स्थगित पेन्शन योजना आहे.\nव्हेस्टिंग तारखेनंतर डेथ बेनिफिट निवडलेल्या ऍन्युइटी पर्यायावर अवलंबून असते.\nव्हेस्टिंग वर, जीवन विमा उतरवलेल्या व्यक्तीला २ व्हेस्टिंग पर्याय उपलब्ध आहेत.\nत्यांनी कॉर्पस कर रकमेच्या २५% रकमेतून निवडू शकता आणि उर्वरित ७५% कॉर्पसचे पेन्शन लाभ घ्या.\nसंपूर्ण कॉर्पसपासून निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्याचा पर्याय तो निवडू शकतो.\nव्हेस्टिंगच्या तारखेला ऍन्युइटीच्या खरेदी किंमतीवर अतिरिक्त 3% सवलत दिली जाईल.\nव्हेस्टिंगच्या वेळी, एलआयसी जीवन अक्षय सहा योजनेतील इमिजिएट (तात्काळ) पेंशन प्लॅनसाठी अॅन्युइटी दर विचारात घेण्यात येईल.\nपेंशनसाठी ५ पर्याय आहेत - लाइफ ऍन्युइटी - जिथे पेन्शन दिले जाते तो पर्यंत लाइफ अॅश्युअर्ड जिवंत असतो आणि मृत्यूवर काहीही देय नाही, ठराविक कालावधीसाठी गॅरंटीड अॅन्युइटी - हे निवडल्याच्या तारखेपासून ५/१०/१५ किंवा २० वर्षांसाठी पेन्शन दिले जाते, लाइफ अॅश्युअर्ड लाइव्ह असो किंवा नसो, मृत्यूवरील खरेदी किंमतीच्या परताव्यासह ऍन्युइटी - लाइफ अॅश्युअर्ड जिवंत असेपर्यंत पेन्शन दिले जाते आणि निधीची उर्वरित रक्कम नॉमिनीला मृत्यू लाभ म्हणून दिली जाते, वाढती ऍन्युइटी – विमाधारक हयात असेपर्यंत 3% वाढीव दराने पेन्शन दिले जाते आणि जॉइंट लाइफ लास्ट सर्वायवर ऍन्युइटी - लाइफ अॅश्युअर्ड जिवंत असेपर्यंत पेन्शन दिले जाते. विमाधा��काच्या मृत्युनंतर, जेंव्हा पती किंवा पत्नी जिवंत असतील तेंव्हा पेंशनचा 50% पर्यंत जोडीदारासाठी देय आहे. जेंव्हा पती किंवा पत्नी जिवंत असतील तेंव्हा पेंशनच्या 50% पर्यंत जोडीदारासाठी देय आहे.\nटर्म रायडरद्वारे पर्यायी उच्च संरक्षण फक्त वार्षिक प्रीमियमसाठी उपलब्ध आहे.\nमोठ्या रोख पर्यायी सवलती आहेत.\nएलआयसी नवीन जीवन सुरक्षा -1 योजनेतून मिळणारे फायदे\nमृत्यू लाभ - व्हेस्टिंगच्या तारखेच्या आधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यूपर्यंत भरलेली सर्व प्रीमियम्स नॉमिनीला प्राप्त होते + टर्म रायडरची विमाराशी (निवड केल्यास) एकत्रित 5% चक्रवाढ व्याजासह मिळते.\nव्हेस्टिंगच्या तारखेनंतर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, तो पूर्णपणे निवडलेल्या पेन्शन पर्यायावर अवलंबून असतो.\nमॅच्युरिटी बेनिफिट - पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी, विमाधारकाला काही पर्याय मिळतील.\nनिव्वळ करांच्या 25% रकमेचा परतावा काढावा की नाही हे निवडण्यासाठी आणि उर्वरित पेन्शनचा लाभ घ्या किंवा संपूर्ण कॉर्पसमधून पेन्शन काढा.\nपेन्शनचा प्रकार निवडण्यासाठी –\nलाइफ ऍन्युइटी - जिथे विमाधारक जीवित असेल तोपर्यंत पेन्शन दिले जाते आणि मृत्यूवर काहीही देय नाही.\nठराविक अवधीसाठी गॅरंटीड अॅन्युइटी - हे निवडल्याच्या तारखेपासून ५/१०/१५ किंवा २० वर्षांसाठी पेन्शन दिले जाते, लाइफ अॅश्युअर्ड लाइव्ह असो किंवा नसो.\nमृत्यूवरील खरेदी किंमतीच्या परताव्यासह ऍन्युइटी - लाइफ अॅश्युअर्ड जिवंत असेपर्यंत पेन्शन दिले जाते आणि निधीची उर्वरित रक्कम नॉमिनीला मृत्यू लाभ म्हणून दिली जाते\nवाढती ऍन्युइटी – विमाधारक हयात असेपर्यंत 3% वाढीव दराने पेन्शन दिले जाते.\nजॉइंट लाइफ लास्ट सर्वायवर ऍन्युइटी - लाइफ अॅश्युअर्ड जिवंत असेपर्यंत पेन्शन दिले जाते. विमाधारकाच्या मृत्युनंतर, जेंव्हा पती किंवा पत्नी जिवंत असतील तेंव्हा पेंशनचा 50% पर्यंत जोडीदारासाठी देय आहे. जेंव्हा पती किंवा पत्नी जिवंत असतील तेंव्हा पेंशनच्या 50% पर्यंत जोडीदारासाठी देय आहे.\nआयकर बेनिफिट - लाइफ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत भरलेल्या प्रीमियम्सची कलम 80 सी अंतर्गत करमुक्त आहे आणि मॅच्युरिटीच्या रकमेच्या 1/3 ची रक्कम कलम 10 (10 ए) अंतर्गत करमुक्त आहे. परंतु केवळ 25% मॅच्युरिटीनंतर काढता येते. प्राप्त झालेली पेन्शन करपात्र आहे.\nएलआयसी नविन ��नी बॅक प्लॅनची बोनस दर तपासा\nएलआयसी न्यू जीवन सुरक्षा -1 योजनेत पात्रता अटी आणि अन्य प्रतिबंध\nकाल्पनिक कॅश पर्याय (रुपये) ५०,०००(नियमित प्रीमियम्सकरिता) मर्यादा नाही\nडिफरमेंट कालावधी (वर्षांमध्ये) २ ३५\nप्रीमियम पेमेंट टर्म (वर्षांमध्ये) २ ३५\nपॉलिसीधारकाच्या प्रवेशाचे वय (वर्षांमध्ये) १८ ७०\nवेस्टिंगचे वय (वर्षांमध्ये) ५० ७९\nप्रीमियम (रू.) १०,००० (सिंगल)\n२,५०० (नियमित) मर्यादा नाही\nदेयक मोड सिंगल, वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक\nएलआयसी नवीन जीवन सुरक्षा -1 योजनेसाठी प्रीमियमचे नमुना उदाहरण\nखालील उदाहरण म्हणजे एका निरोगी वय 30 वर्षे (तंबाखूचा वापर न करणारया व्यक्तीचे) आहे.\nकाल्पनिक रोख पर्याय = रु. 5,00,000\nएलआयसी नवीन जीवन सुरक्षा -1 योजनेची अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि लाभ\nरायडर्स- 1 अतिरिक्त रायडर उपलब्ध आहे:\nआपण प्रीमियम अदा करणे थांबविल्यास - तुम्ही तीन पॉलिसी वर्षानंतर प्रीमियम भरणे थांबवीले, तर पॉलिसी रद्द होईल आणि सर्व फायदे थांबतील. काल्पनिक रोख पर्यायाची रक्कम देयक रेशियोद्वारे कमी केली जाईल. तथापि, सर्व देय प्रीमियम आणि व्याज भरले असल्यास पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते.\nआपण पॉलिसी परत करू इच्छित आहात - २ पॉलिसी वर्षानंतर गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू आहे.\nगॅरंटीड सरेंडर मूल्य - सर्व प्रीमियम्सच्या ९०% नियमित पेड-1 वर्षाचे प्रीमियम किंवा सिंगल प्रीमियमसाठी ९०%\nया प्लॅननुसार विशेष सरेंडर मूल्य देखील आहे.\nआपल्याला आपल्या पॉलिसीवर कर्जाची गरज आहे - या पॉलिसीच्या अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5528", "date_download": "2022-07-03T12:19:03Z", "digest": "sha1:GK4CGIETDFSKERUH4TR7U67X4PBCWZNB", "length": 33175, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मनसे वाहतूक सेनेच्या तर्फे परिवहन आयुंक्तानाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण ��वं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागप��र पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मं��ूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News मनसे वाहतूक सेनेच्या तर्फे परिवहन आयुंक्तानाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत\nमनसे वाहतूक सेनेच्या तर्फे परिवहन आयुंक्तानाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत\nविदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची सदिच्छा भेट व परिवहन आयुक्तांशी वाहतूक दारांच्या समस्येवर चर्चा…..\nनागपूर : (दि. ३१ ऑक्टो )\nनागपूर शहरातील संत्रानगरीत प्रथमच ३० ऑक्टोंबर रोजी आगमन झाल्यामुळे मा. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य अविनाश डाकणे यांचे संत्रा नगरीत आगमना प्रित्यर्थ- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे स्वागत करून सदिच्छा भेट घेऊन, वाहतूक दारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली व त्यावर लेखी नोंद घेऊन ताबडतोब निर्णय घेऊ, असे आश्वासन व ग्वाही आयुक्त साहेबांनी दिली. याप्रसंगी प्रामुख्याने वाहतूक सेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री. सचिन भाऊ धोटे, राज्य सरचिटणीस मा. हेमंत गडकरी, विपीन धोटे, नरेंद्र (गुड्डू भाऊ) मिश्रा, प्रशिक खांडेकर, देवेंद्र जैन साहेब, मंगेश शिंदे, बागडे गुरुजी, युवराज तळेगावकर, प्रवीण गायकवाड, प्रभुदास डोंगरे, सोपान राऊत काका, अमर भारद्वाज, संदीप धांडे, नितीन भुजाडे यावेळी उपस्थित होते.\nPrevious articleविकलांग बहन को मोहरा बनाकर बलात्कार के आरोप में फसाया\nNext articleराष्ट्रीय जनसुराज्य पार्टी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,र��हुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/09/bmw-launches-new-z4-roadster-in-india-price-starts-at-rs-64-9-lakh/", "date_download": "2022-07-03T12:31:06Z", "digest": "sha1:3PWCANSOD7BVXINS5GAZKSQ2SQB3IDNN", "length": 6822, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतात लाँच झाले बीएमडब्ल्यूचे नवे मॉडल - Majha Paper", "raw_content": "\nभारतात लाँच झाले बीएमडब्ल्यूचे नवे मॉडल\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आलिशान कार, बीएमडब्ल्यू / April 9, 2019 April 9, 2019\nनवी दिल्ली : भारतीय बाजारापेठतील आपल्या वाहनांच्या किमतीत जर्मनीची प्रमुख कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यूने वाढ केली आहे. तसेच 2019 मध्ये कंपनीने नवीन मॉडल BMW Z4 Roadster लाँच केले आहे. दोन व्हेरिअंटमध्ये कंपनीने हे मॉडल बाजारात उतरवले आहे. हे दोन व्हेरिअंट sDrive20i आणि Z4 M40i असे असून अनुक्रमे 60 आणि 80 लाख रुपये या दोन्ही व्हेरिअंटची किंमत आहे.\nबीएमडब्ल्यू कंपनीच्या गाड्यांचा लक्झरी आणि महागड्या कारमध्ये समावेश होतो. बीएमब्ल्यूच्या प्रत्येक कार आणि बाईक्स या महाग असतात. नुकतेच भारतामध्ये आपल्या कारचे कंपनीने लाँचिंग केले आहे आणि त्यांच्या किमतीतही कंपनीने वाढ केली आहे.\nबीएमडब्ल्यूची नवीन कार टूसीटर असून या गाडीच्या Z4 M40i व्हेरिअंटमध्ये कंपनीने 3.0 लीटर क्षमता असलेला इनलाइन 6 सिलेंडर युक्त टर्बो इंजिन दिले असल्यामुळे कार 340 बीएचपी पॉवर आणि 500 एनएमचा टॉर्क जनरेट करते. कंपनीने sDrive20i व्हेरिअंटमध्ये 2.0 लीटर क्षमतेचे 4 सिलेंडर युक्त टर्बो इंजिनचा प्रयोग केला असल्यामुळे कार 197 बीएचपी पॉवर आणि 320 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच कंपनीने गाडीच्या sDrive20i मध्ये छोट्या इंजिनचा वापर केला आहे. कंपनीने दोन्ही व्हेरिअंटमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत.\n4.5 सेंकदमध्ये Z4 M40i व्हेरिअंट 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. याशिवाय या कारचा टॉप स्पीड 250 किलोमीटर आहे आणि ही कार 12.82 प्रतिलीटर मायलेज देते. तर sDrive20i व्हेरिअंट 6.6 सेकंदमध्ये 100 किलोमीटर वेगाने धावू शकते. या कारचा टॉप स्पीड 240 किलोमीटर प्रतितास आहे. या कारला छोटे इंजिन असल्यामुळे 14.37 मायलेज देते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोच��� मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/forehead-temperature-gun-x5-product/", "date_download": "2022-07-03T10:49:11Z", "digest": "sha1:CWPFDNZQ73VJP3BFOSCIZ4AMH2ZSNDET", "length": 7583, "nlines": 143, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "चीन कपाळ तापमान तोफा एक्स 5 उत्पादन आणि फॅक्टरी | हेबेई पुरावा-आधारित वैद्यकीय तंत्रज्ञान", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nकपाळ तापमान तोफा एक्स 5\nहे उत्पादन प्रौढ, मुले आणि नवजात मुलांचे तापमान मोजण्यासाठी योग्य आहे. प्रौढांनी इन्फ्रारेड थर्मामीटरने ऑपरेट करावे अशी शिफारस केली जाते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nकपाळ तापमान गन एक्स 5\nहे उत्पादन अवरक्त तापमान मापन तंत्रज्ञानासह बनविलेले आहे जे लक्ष्य तपमानाचे द्रुतपणे मूल्यांकन करू शकते आणि बुद्धिमान विश्लेषण आणि प्रक्रिया करू शकते. मोजमाप प्रक्रिया आहे: मोजमाप भागातील अवरक्त सेन्सर मानवी शरीर किंवा ऑब्जेक्टची कपाळ किरणे ऊर्जा प्राप्त करते, मापन सर्किट सिग्नल वाढवते, आणि प्रोसेसर भरपाई रूपांतरण, दुरुस्ती करते आणि प्रदर्शन स्क्रीनवर मोजण्याचे तापमान प्रदर्शित करते. शरीराचे तापमान मोडमध्ये मोजले जाणारे डेटा पृष्ठभाग तापमान मोड (कॅलिब्रेशन मोड) मधील मोजल्या गेलेल्या डेटाच्या आधारे अंदाज केले जाते. पृष्ठन तापमान मोडच्या मोजल्या जाणार्‍या डेटा आणि सांख्यिकीच्या आधारावर भिन्न वातावरणात नुकसान भरपाईचे मूल्य रूपांतरित करणे ही अंदाजाची पद्धत आहे. नियमितपणा\nहे उत्पादन प्रौढ, मुले आणि नवजात मुलांचे तापमान मोजण्यासाठी योग्य आहे. प्रौढांनी इन्फ्रारेड थर्मामीटरने ऑपरेट करावे अशी शिफारस केली जाते.\nलक्ष द्या: मानवी त्वचेच्या आणि मानवी शरीराच्या अवयवांच्या चाचणीच्या फरकानुसार, मोजलेले तापमान भिन्न असेल, ही एक सामान्य घटना आहे. त्याचे कारण असे आहे की मानवी शरीराचे अवयव जितके अधिक प्रकट होतात तितकाच सभोवतालच्या तापमानाचा परिणाम जास्त होतो.\nमागील: एक्स 6 जांभळा\nपुढे: पारंपारिक चीनी औषधाची डब्ल्यूएफके एकात्मिक निदान प्रणाली\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चांगझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/discussion-of-bests-digital-service-from-street-to-delhi", "date_download": "2022-07-03T11:42:41Z", "digest": "sha1:277GTSC4Z5UAA7HR6IVPBU6QPOJLPZUE", "length": 3904, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत", "raw_content": "\nबेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत\nपरिवहन विभाग प्रवाशांना व वीज विभाग वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या डिजिटल सेवासुविधा देत आहे\nबेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना बेस्ट बस, वीज विभाग यांच्या माध्यमातून देऊ केलेल्या डिजिटल सेवेची माहिती घेतल्यानंतर दिल्ली राज्याचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत हे चांगलेच प्रभावित झाले. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.\nबेस्ट उपक्रम तोट्यात असले तरी परिवहन विभाग प्रवाशांना व वीज विभाग वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या डिजिटल सेवासुविधा देत आहे. त्यामुळे त्याची चर्चा मुंबईतील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गहलोत हे मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मंगळवारी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात धावती भेट दिली. यावेळी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी त्यांचे बेस्टमध्ये स्वागत केले.\nबेस्टच्या डिजिटल तिकीट प्रणाली आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यासंबंधी सविस्तर माहिती देणारे सादरीकरण महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी केले. भविष्यकाळातील बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसगाड्या समाविष्ट करून प्रवाशांना सुलभ आणि प्रदूषण विरहित बस प्रवास देण्याविषयी बेस्ट कटिबद्ध असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/who-exactly-is-shiv-sena", "date_download": "2022-07-03T12:31:07Z", "digest": "sha1:6BD6OJ4NXLWCDXL5CD4Q2BRBP2FR7NZF", "length": 10640, "nlines": 36, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "शिवसेना नेमकी कोणाची ?", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात असेच अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे कायदेशीर गुंतागुंतीमध्ये दडलेली आहेत\nविधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे त्यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला जात आहे. त्यात सात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. पक्षांतर कायद्यानुसार दोन-तृतीयांश म्हणजेच ३७ आमदार सोबत असणे आवश्यक असताना आमच्याकडे हे सत्ताबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी खुद्द केला आहे. त्यामुळेच आम्ही म्हणजेच खरी शिवसेना, असा सूर आता शिंदे समर्थकांकडून उमटत आहे; मात्र खरंच शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे बळ आहे का जर त्यांनी हे सिद्ध केले तर पुढे काय होईल जर त्यांनी हे सिद्ध केले तर पुढे काय होईल अशा स्थितीत शिवसेना सभागृह बरखास्त करण्याचा ठराव राज्यपालांकडे पाठवणार का अशा स्थितीत शिवसेना सभागृह बरखास्त करण्याचा ठराव राज्यपालांकडे पाठवणार का राज्यपाल सभागृह विसर्जित करू शकतात का राज्यपाल सभागृह विसर्जित करू शकतात का बहुमत सिद्ध कसे होणार बहुमत सिद्ध कसे होणार या प्रश्नांची कायदेशीर उत्तरे समजून घेण्याचा हा प्रयत्न...\nमहाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात असेच अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे कायदेशीर गुंतागुंतीमध्ये दडलेली आहेत. महाराष्ट्रातील सद्य:स्थितीवर, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवाई यांच्याद्वारे संपूर्ण राजकीय गणित समजून घेतले.\nशिंदे समर्थक म्हणजेच मुख्य शिवसेना\nबंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या मते, आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना आहे. त्यानुसार पक्षाचे चिन्ह, नाव मिळण्यासाठी कायदेशीर बाबींचा पर्याय अवलंबू शकतात; पण त्यासाठी त्यांना दोन तृतीयांश म्हणजे ३७ आमदारांचे समर्थन सिद्ध करावे लागणार आहे. ३७ आमदार एकत्र आल्यास, या आमदारांना पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवले जाण्यापासून वाचवले जाईल. त्यानंतर बंडखोर गटाकडे दोन पर्याय असतील. पहिला म्हणजे ते दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करतील; अन्यथा ते शिवसेनेतच मोडतील. शिंदे यांच्या भूमिकेवरून ते शिवसेना तोडून निवडणूक आयोगात जाऊन शिवसेनेचे चिन्ह, झेंडा आणि पक्षाच्या नावावर दावा सांगू शकतात असे दिसते. यासाठी त्यांनी वकिलांची फौजही तयार ठेवली असल्याचे समजते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजुने असणारा गटालाही निवडणूक आयोगाकडे दाद मागावी लागणार आहे. यानंतर खरी शिवसेना कोण हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असेल. मात्र पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत विधानसभा उपाध्यक्षांचा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. जर ही संख्या ३७ पेक्षा कमी असेल तर सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढाई लढावी लागणार आहे. शिंदे समर्थकांना ३७ आमदारांचे संख्याबळ सिद्ध करता आले नाही तर बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.\nनिर्णय झाल्यास काय होईल\nसध्याचे सभागृह बरखास्त करावे, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांसमोर ठेवली, तर या स्थितीत राज्यपालांना ती मान्य करणे बंधनकारक नाही. राज्यपालही सरकार बरखास्त करू शकत नाहीत. सरकार अल्पमतात आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली आहे का, हे राज्यपालांना समजून घ्यावे लागेल. अशा स्थितीत विधानसभा विसर्जित करण्याऐवजी राज्यपाल इतर संभाव्य पर्यायांचा विचार करू शकतात. म्हणजेच बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजप सरकार स्थापनेचा दावाही राज्यपालांसमोर मांडू शकते.\nविधानसभा उपाध्यक्षांची भूमिका काय\nमहाराष्ट्रात दोन वर्षांपासून कायम अध्यक्षाची निवडणूक झालेली नाही. सध्या काळजीवाहू अध्यक्षच विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका बजावत आहेत. दिंडोरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ हे सध्या उपाध्यक्ष आहेत. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार शिंदे गटातील बंडखोर आमदारांचे ३७ संख्याबळ गाठावे लागेल. तसे न झाल्यास आमदारांचे सदस्यत्व जाईल. आता या बंडखोर आमदारांची पात्रता आणि अपात्रता यावर सभापतींना निर्णय घ्यावा लागणार आहे.\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का\nशिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशीच शक्यता असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे. उद्धव सरकारकडून सभागृह बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आणि मविका सरकार अल्पमतात असल्यास तसेच इतर कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता न आल्यास, राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. सध्या राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून राज्यपालांनी सभागृह विसर्जित केल्यास, राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/document/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%AE/", "date_download": "2022-07-03T12:33:18Z", "digest": "sha1:MWUAEOPZ4VHLCWL4I2DW27TAFTMTJRZL", "length": 4692, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "Notification dated 25th June 2014 – Amendment to the Maharashtra Village Panchayats (Amendment and Continuance) Act 2014 – Insertion of Section 54-1A | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिसूचना दि. २५ जून २०१४ – महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम २०१४ मध्ये सुधारणा – कलम ५४-१अ अंतर्भूत करणे बाबत\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nअधिसूचना दि. २५ जून २०१४ – महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम २०१४ मध्ये सुधारणा – कलम ५४-१अ अंतर्भूत करणे बाबत\nअधिसूचना दि. २५ जून २०१४ – महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम २०१४ मध्ये सुधारणा – कलम ५४-१अ अंतर्भूत करणे बाबत\nपहा / डाउनलोड करा\nअधिसूचना दि. २५ जून २०१४ – महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम २०१४ मध्ये सुधारणा – कलम ५४-१अ अंतर्भूत करणे बाबत\nप्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(65 KB)\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2015/11/blog-post_21.html", "date_download": "2022-07-03T11:55:43Z", "digest": "sha1:UYZRJC22EYEU6SGA4VLM6R4HTX7YBBEJ", "length": 5089, "nlines": 99, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "नवरा बायको विनोदी भांडण", "raw_content": "\nनवरा बायको विनोदी भांडण\nबायको:- अहो,तुमचा तो मित्र प्रसाद, त्याच ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ना, ती मुलगी चांगली नाही, ती व तिच्या घर चे भांडखोर आहेत, तीला काही घरकाम येत नाही. वाट लागेल प्रसादची जर तिच्या बरोबर लग्न केल तर...\nबायको:- तुम्ही का काही बोलत नाही..\nबायको:-तुम्ही प्रसादला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणुन...\nबायको :(चिडुन)..तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाउन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको.\nनवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही...\nनवरा: मला सांगायला कोण आल होत का \nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होत��� बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nलहानपण आणि तरुणपण-नवीन मराठी जोक\nपाटलाचा जबरदस्त विनोदी जोक\nकांद्यावर एक झकास विनोदी चित्र\nआमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले\n काहीच समजत नाहीये-मस्त मराठी जोक\nसंक्या आणि रोहिणी-एकदम खतरनाक विनोद\nमुलगा मुलगी हास्य विनोद-एक भयंकर जोक\nनवरा बायको विनोदी भांडण\nनवीन कडक मराठी जोक्स-पोट धरून हसा\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details/502-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2022-07-03T12:26:12Z", "digest": "sha1:LS6EKKDEDMA3S2NPBX53RS6XOCHEA655", "length": 8693, "nlines": 84, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "कोरोनाच्या‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका", "raw_content": "\nकोरोनाच्या‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nकोरोनाच्या‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nकोरोनाची दुसरी लाट मागच्या वर्षीपेक्षा अधिक घातक असून मोठ्या प्रमाणात तसेच, जलद गतीने कोरोनाव्हायरसचे संक्रमण होत आहे. अशातच नागरिकांनी आपल्याला होणाऱ्याशारिरीक त्रासाकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास उद्भवणाऱ्या विविध लक्षणांची माहिती करून घेणार आहोत.\nबिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा\nकोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये जुन्या व्हेरियंटच्या संसर्गाच्या तुलनेत खोकला आणि घसा खवखवणं, थकवा आणि स्नायूदुखी जास्त तीव्रपणे जाणवते.\nयापैकी कोणतीही लक्षणं दिसू लागताच ताबडतोब चाचणी करून घेणं गरजेचं आहे. शिवाय, चाचणीचा अहवाल येईपर्यंत कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये.त्यांच्या कुटुंबियांनी देखील टेस्टचारिझल्टयेईपर्यंत घरीच थांबणं योग्य आहे.\nबिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा... व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा\nतुम्हाला संसर्गाची लागण झाल्यापासून लक्षणं दिसेपर्यंत साधारण 5 ते 14 दिवसांचा वेळ लागू शकतो. तुमची टेस्टपॉझिटिव्ह आल्यास तुम्हीक्वारंटाईन होणं म्हणजेच अलगीकरणातरहाणं गरजेचं आहे. पुढील प्रक्रियेसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोनाव्हायरसचा शरीरातल्या विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याची वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात.\nकोरोनाव्हायरसची लागण झाल्यास साधारण ५ प्रकारे लक्षणे दिसून येतात. सगळ्यांना सारखीच लक्षणे दिसून येतील असे नाही. पुढील पैकी तुम्हाला कोणती लक्षणे असल्यास त्वरीत खात्री करून घ्या.\nतुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE अँप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा...\nडोकेदुखी, वास न येणं, स्नायूदुखी, खोकला, घसा खवखवणं, छातीत दुखणं, तापासारखी लक्षणं परंतु ताप नाही.\nडोकेदुखी, वास न येणं, खोकला, घसा खवखवणं, घसा बसणं, ताप, भूक न लागणं.\nडोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, अतिसार, घसा खवखवणं, छातीत दुखणं, खोकला नाही.\nडोकेदुखी, वास न येणं, खोकला, ताप, घसा बसणं, छातीत दुखणं, थकवा येणं.\nडोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, खोकला, ताप, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळून जाणं, स्नायूदुखी\nडोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, ताप, खोकला, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळल्यासारखं वाटणं, स्नायूदुखी, धाप लागणं, अतिसार, पोटदुखी\nयामध्ये अंगदुखी, थकवा, ताप, घसा खवखवणं, घसा बसणं ही लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येतात.\nउलट्या होणं, अतिसार वा पोट बिघडणं आणि पोटात दुखणं ही लक्षणं लहान मुलांमध्ये आढळल्यास ती कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची असू शकतात.\nकोरोनापॉझिटिव्ह व्यक्तीला आढळणारी लक्षणं सौम्य असतील आणि इतर कोणतेही विकार नसतील, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच १४ दिवस क्वारंटाईन राहून कोरोनापासून मुक्ती मिळवू शकतात.\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n26 जानेवारीच्या परेडविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी.\nपैसा सांगतो, नियमाने वागा..\nहॉटस्टार, नेटफ्लिक्सला पैसा कसा मिळतो\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hqcannedfood.com/", "date_download": "2022-07-03T11:14:52Z", "digest": "sha1:LPTS7RFKKZ25G3CNNFD2B4VE6HQMGXAC", "length": 8232, "nlines": 155, "source_domain": "mr.hqcannedfood.com", "title": "कॅन केलेला अन्न, कॅन केलेला मांस, कॅन केलेला स्टीव्ह डुकराचे मांस - HUIQUAN", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला का निवडत आहे\nआमची कंपनी व्यावसायिक अनुभवासह नैऋत्य चीनमधील अग्रगण्य कॅन केलेला अन्न उत्पादनांपैकी एक आहे. आमची कंपनी 2003 मध्ये स्थापन झाली. आमचा निर्यात करणारा कारखाना कोड कॅन केलेला अन्न उत्पादनासाठी T-11 आहे आणि आमच्याकडे स्वच्छता नोंदणी आणि HACCP, ISO प्रमाणपत्र आहे. आमची कंपनी 308 नॅशनल रोडच्या शेजारी झिंजिन काउंटी, चेंगडू शहरात स्थित आहे, एकूण क्षेत्रफळ 24,306 चौरस मीटर आहे. आमच्याकडे उत्कृष्ट स्वच्छता उत्पादन परिस्थिती आणि परिसर आहे. आमच्या उत्पादनांमध्ये 20 पेक्षा जास्त प्रकार आहेत, जसे की लंचन मीट, वाफवलेले डुकराचे मांस, तुकडे केलेले मांस, मशरूम, भाजलेले बदक इ. मांस कच्चा माल प्रामुख्याने मांस प्रक्रिया कारखान्यांमधून येतो ज्यांनी राज्य कमोडिटी इन्स्पेक्शन ब्युरो मार्फत नोंदणी केली आहे आणि त्यांना HACCP प्रमाणपत्र मिळाले आहे. आमची उत्पादने देश-विदेशात विकली जातात. बहुतेक ग्राहकांना आमची उत्पादने आवडतात. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुमच्याशी सहकार्य करण्याची प्रामाणिकपणे अपेक्षा करतो.\nसंरक्षित भाज्या ब्रेझ्ड डुकराचे मांस\nडुकराचे मांस आणि हॅम सोयीस्कर आणि निरोगी\nकॅन केलेला पोर्क हॅम कॅन केलेला दीर्घकालीन स्टोरेज अन्न\n340 ग्रॅम कॅन केलेला डुकराचे मांस लंच मांस\nअद्वितीय चव सह कॅन केलेला भाजलेले बदक\n340 ग्रॅम कॅन केलेला चिकन लंच मीट\nकॅन केलेला करी बीफ फास्ट फूड सोयीस्कर\nलांब शेल्फ लाइफ सह कॅन केलेला कॉर्न बीफ\nदररोज वितरित नवीनतम बातम्या मिळवा\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nबर्याच लोकांचा असा विश्व��स आहे की कॅनिंग आवश्यक आहे ...\nबर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की कॅनिंगसाठी भरपूर उष्णता लागते आणि काही पोषक तत्वांचा नाश होतो, म्हणून कॅनिंग \"पोषक-मुक्त\" आहे. शास्त्रज्ञांनी ताजी, गोठवलेली आणि कॅन केलेला फळे आणि भाज्यांच्या पौष्टिक सामग्रीची तसेच परिणामांची तुलना केली ...\nआपल्या दैनंदिन जीवनात, अन्नाचे संरक्षण दीर्घकाळ करण्यासाठी, धूम्रपान, सूर्य, मीठ आणि अशा अनेक मार्गांनी मानवाने हजारो वर्षांचा विचार केला. कॅनिंग तंत्रज्ञानाचा शोध निकोल्स अॅपर्ट या फ्रेंच व्यक्तीने लावला. १७९५ मध्ये, फ्रेंच सरकार, बाहेर...\nसर्वोत्तम भागीदार: Huiquan ब्रँड कॅन केलेला POR...\nचव घेण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही... सर्वोत्तम भागीदार: Huiquan ब्रँड कॅन केलेला पोर्क लंचन मीट+सिचुआन हॉटपॉट. सिचुआन हॉट पॉट चीनमध्ये बर्‍याच ठिकाणी खूप लोकप्रिय आहे, ते खरोखरच तुमची भूक वाढवते. डुकराचे मांस हे एक आवश्यक पदार्थ आहे...\nकॅनिंग बीफ ब्रिस्केट, जगण्यासाठी कॅन केलेला मांस, पोर्क लंच मांस, कॅन केलेला चिकन, कॅन केलेला भाजलेले बदक, कॅन केलेला डुकराचे मांस,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/tulajashtakam/", "date_download": "2022-07-03T11:20:04Z", "digest": "sha1:IJ4QUMRLMIE7ULOJKBU3QZW2C76I5AFZ", "length": 2891, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "Tulajashtakam | heydeva.com", "raw_content": "\nतुळजाष्टक(तुळजाभवानी स्तोत्र) : Tulija ashtak\nमहाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे.\nContinue Reading तुळजाष्टक(तुळजाभवानी स्तोत्र) : Tulija ashtak\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/fasavnuk-visarat-nahi-hya-muli/", "date_download": "2022-07-03T11:28:11Z", "digest": "sha1:U3V6FXHOOEOZ364B7BKRVBQ6LY7YSXS4", "length": 10465, "nlines": 47, "source_domain": "live65media.com", "title": "प्रेम झालेली फसवणूक ह्या राशीं च्या मुली सहज विसरत नाही जो पर्यंत धडा शिकवत नाही तो पर्यंत शांत बसत नाहीत - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/प्रेम झालेली फसवणूक ह्या राशीं च्या मुली सहज विसरत नाही जो पर्यंत धडा शिकवत नाही तो पर्यंत शांत बसत नाहीत\nप्रेम झालेली फसवणूक ह्या राशीं च्या मुली सहज विसरत नाही जो पर्यंत धडा शिकवत नाही तो पर्यंत शांत बसत नाहीत\nप्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, जो राशी चक्रानुसार सहज शोधला जाऊ शकतो. या भागामध्ये, लोक प्रेमामध्ये फसवले गेल्या नंतर भिन्न प्रतिक्रिया व्यक्त करतात. एखादी व्यक्ती फार लवकर जुन्या गोष्टी विसरून नव्याने जीवन जगण्यास सुरवात करत असेल तर एखादी व्यक्ती जीवनात ती गोष्ट विसरत नाही.\nआज आम्ही तुम्हाला त्या राशीच्या मुलीं बद्दल सांगणार आहोत, ज्या प्रेमामध्ये झालेली फसवणूक सहजपणे विसरत नाही, उलट आयुष्यभर लक्षात ठेवतात. तर या सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या राशी तुम्हाला माहिती करायचे असेल तर पुढील माहिती वाचा.\nवृषभ : ह्या मुली जरी स्वभावा मध्ये शांत असतात, परंतु जेव्हा ते प्रेमात फसवले जातात तेव्हा त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो. एवढेच नव्हे तर या राशीच्या मुली आपल्या मनात आणि हृदयात त्या आठवणी साठवून ठेवतात. या राशीच्या मुलीं बद्दल असे म्हटले जाते की जो पर्यंत जोडीदाराला धडा शिकवत नाही तो पर्यंत या मुली शांत बसत नाहीत.\nअशा परिस्थितीत या मुली केवळ जोडीदाराला धडा शिकवतात असे नाही, तर त्यास वळणा वर आणतात. ह्या राशीच्या मुली प्रेमात फसवल्या गेल्याची गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवतात. तसेच जीवनभर प्रत्येक पाऊल सांभाळून टाकतात.\nवृश्चिक : ह्या मुलीं हट्टी स्वभावाच्या असतात. तसेच, त्यांना आपल्या आयुष्यात इतर कोणी हस्तक्षेप केलेले अजिबात आवडत नाही. त्यांचे हृदय अगदी साफ असते परंतु ते लवकरच लोकांच्या बोलण्यात येतात आणि छोट्या गोष्टी मनाला लावतात. जेव्हा या राशीच्या मुली प्रेमात फसतात तेव्हा त्या खूप रागीट होतात. इतकेच नाही तर फसवणूकीचा बदला घेतल्या शिवाय त्यांना आराम मिळत नाही. इतकेच नाही, ब्रेकअप नंतर आपल्या जोडीदारास शांततेत आराम करू देत नाही.\nया राशीच्या मुलीं बद्दल असे म्हटले जाते की ते आयुष्यभर प्रेमात झालेली फसवणूक विसरणार नाहीत. तथापि, कोणी ही त्यांचा चेहरा वाचू शकत नाही आणि ते दु: खी असल्याचे सांगू शकत नाहीत.\nमकर : ह्या राशीच्या मुली संतप्त स्वभावाच्या असतात. प्रेमात फसवले जाणे हे सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा ते प्रेमात फसवले जातात तेव्हा ते पूर्णपणे कोलमडून पडतात आणि रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करतात. या मुलींना ब्रेकअपची वेदना विसरण्यास खूप वेळ लागतो. तथापि, हे दु: ख विसरण्यासाठी खरेदीला पसंती देतात.\nआपल्या मित्रांसमवेत वेळ व्यतीत करणे देखील त्याला आवडते. या राशीच्या मुलीं बद्दल असे म्हणतात की जोडीदारा कडून क्षमा शब्द ऐकल्या शिवाय त्यांना चैन पडत नाही. तथापि, यासाठी ते त्यांना सक्ती करीत नाहीत, तर स्वत: ला शिक्षा देतच राहतात.\nकुंभ : ह्या राशींच्या मुली प्रेमा बद्दल गंभीर असतात. अशा परिस्थितीत तिचा ज्याच्याशी संबंध आहे तो तिच्या भावनेशी खेळतो, जेव्हा तिची फसवणूक होते तेव्हा ती पूर्णपणे तुटते. या राशीच्या मुली स्वत: ला फसवण्याचे कारण शोधण्यात विश्वास ठेवतात.\nज्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात आणि फसवणूक केल्या बद्दल आयुष्याभर त्यांच्या जोडीदारास क्षमा करत नाहीत. या राशीच्या मुलीचे वैशिष्ट्य असे आहे की तिच्या शांत स्वभावाने ती नेहमीच त्या फसवणुकीची आठवण ठेवतात आणि भविष्यात प्रत्येक पाऊल जपून ठेवतात.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/in-the-controversy-of-the-joint-main-examination-act/", "date_download": "2022-07-03T11:49:21Z", "digest": "sha1:N4NOUBRH5GYIRFQK2VFMKUOIVE47NAII", "length": 14563, "nlines": 230, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात – Dainik Prabhat", "raw_content": "\nसंयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात\nराज्य सरकारने मध्यस्थी करावी : उमेदवार आक्रमक\nपुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतली जाणारी “संयुक्‍त मुख्य परीक्षा 2020′ लांबली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार निराश झाले आहेत. त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत ही परीक्षा लवकर घेण्याची मागणी पत्रकार परिषदेत मांडली.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट-ब 2020 या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्‍न रद्द करण्यात आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या विरोधात काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या चार महिन्यांपासून रखडली आहे. आता राज्य सरकारने आयोगाशी समन्वय साधून महाधिवक्ता यांच्याद्वारे उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी, असेही या उमेदवारांचे म्हणणे आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्‍त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी घेतली होती. तिची पहिली उत्तरतालिका जाहीर करताना त्यावर परीक्षार्थींच्या हरकती मागवल्या होत्या. याआधारे आयोगाने काही प्रश्‍नांची उत्तरे बदलली आणि काही प्रश्‍न रद्द केले.\nत्यावर उमेदवारांनी आयोगाकडे पत्रव्यवहार करून नवीन उत्तरतालिका लावण्याची मागणी केली. आयोगाच्या इतिहासात तिसरी उत्तरतालिका लावण्याची वेळ पहिल्यांदाच आली होती. आयोगाने तिसऱ्या उत्तरतालिकेत 5 प्रश्‍न रद्द केले. त्यामुळे सुमारे 4 हजार उमेदवारांचे गुण कमी झाले आणि ते मुख्य परीक्षेसाठी अपात्र झाले. त्यामुळे काही उमेदवारांनी आयोगाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात (मॅट) 21 नोव्हेंबर 2021 रोजी, तर, काही उमेदवारांनी मुंबई खंडपीठात (मॅट) 24 डिसेंबर 2021 रोजी याचिका दाखल केली. यात मुंबई खंडपीठाने एमपीएससीच्या बाजूने निर्णय देत तिसरी उत्तरतालिका अधिकृत ठरवली. त्याविरोधात पुन्हा काही उमेदवरांनी मुंबई उच्च न्यायालयात 4 जानेवारी 2022 याचिका दाखल केली. यावर अजूनही सुनावणी न झाल्याने परीक्षा रखडली आहे.\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट-ब\n*पदे – पोलीस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी\n*जाहिरात प्रसिद्ध : फेब्रुवारी 2020\n*पूर्व परीक्षा : 4 सप्टेंबर 2021\n*नियोजित मुख्य परीक्षा : 29, 30 जानेवारी 2022 (रद्द झाली)\n*सध्या याचिका : 5\n*पूर्व परीक्षा दिलेले उमेदवार : अंदाजे 3 लाख\n*मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार : 13,909\nएमपीएससीच्या कारभारामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. एकच परीक्षा दोन-दोन वर्षे रखडली जात असेल, तर विद्यार्थ्यांनी किती दिवस एकाच परीक्षेचा अभ्यास करायचा राज्य सरकारने यात मध्यस्थी करुन आमची सुटका करावी.\n– अमित कुचेकर, स्पर्धा परीक्षा उमेदवार\n राज्यसेवा पूर्वपरीक्षा अर्जासाठी मुदत वाढवली\n MPSC ची कमाल संधीची मर्यादा रद्द, वयोमर्यादेनुसार कितीही वेळा देता येणार परीक्षा\nMPSC : पहिल्याच प्रयत्नात यश; परभणीची नम्रता मुंदडा हिचा EWS मध्ये राज्यात चौथा क्रमांक\nराज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला; 161 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/11/%E0%A5%AF-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%85/", "date_download": "2022-07-03T11:10:48Z", "digest": "sha1:MO3AGPVXKHUO5AUJVVWZSLGI4I5B7J7M", "length": 6163, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "९ हजारांनी स्वस्त झाला सॅमसंग गॅलक्सी नोट ५ - Majha Paper", "raw_content": "\n९ हजारांनी स्वस्त झाला सॅमसंग गॅलक्सी नोट ५\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / दरकपात, सॅमसंग, स्मार्टफोन / April 11, 2016 April 11, 2016\nमुंबई: मागील वर्षी सॅमसंगने लाँच केलेला आपला शानदार स्मार्टफोन गॅलक्सी नोट ५च्या किंमतीत भरघोस कपात केली असून आता ३२ जीबी आणि ६४ जीबी व्हेरिएंटमध्ये मिळणारे हे मॉडेलच्या किंमतीत तब्बल ९००० हजारांची कपात करण्यात आली आहे. आता ३२ जीबी मॉडेल रु. ४२,९०० आणि ६४ जीबी मॉडेल ४८,९०० रुपयात खरेदी करता येणार आहे.\nसॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये किंमतीतील ही कपात करण्यात आली आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये १४४०×२५६० पिक्सल ५.७ इंच क्यूएचडी सुपर-एमोल्ड डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये ऑक्टा-कोअर एकस्योनस् ७४२० प्रोसेसरही आहे. फोर कोरटेक्स-ए५७ कोर्स २.१GHz आणि फोर कोरटेक्स- ए५३ १.५GHz सोबत येणार आहे.\nदोन मेमरी वेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ३२ जीबी आणि ६४ जीबी. यामध्ये मात्र मायक्रो एसडी कार्ड ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच यामध्ये ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. कंपनी सीईओच्या मते, सॅमसंगच्या आजवरच्या स्मार्टफोनपैकी हा सर्वाधिक रॅम असणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट ५ मध्ये १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून यात ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच यामध्ये ३०००mAh बॅटरी क्षमता आहे. ४जी, ब्ल्यूटूथ, वाय-फाय हे ऑप्शनही देण्यात आले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/24/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2022-07-03T11:32:36Z", "digest": "sha1:F4X5B6FBDZP2O53T3V3JCLPWBF3UW4UJ", "length": 5795, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पुण्याच्या पठ्ठ्याने मोडला फेटे बांधण्याचा विश्वविक्रम - Majha Paper", "raw_content": "\nपुण्याच्या पठ्ठ्याने मोडला फेटे बांधण्याचा विश्वविक्रम\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / फेटा, विश्वविक्रम, संतोष राऊत / May 24, 2016 May 24, 2016\nपुणे : फेटे बांधण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या संतोष राऊत यांनी केला असून एका तासात संतोष राऊत यांनी तब्बल १२९ फेटे बांधून नवा विश्वविक्रम केला. याआधी पंजाबमध्ये एका तासात ३५ फेटे बांधण्याच्या विक्रमाची नोंद होती.\nआज पुण्यातील अद्वैत कला क्रीडा मंचच्या वतीने फेटे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमात ४५ महिला आणि ८४ पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रात फेटा बांधण्याची परंपरा जुनी आहे, मात्र तरीही ९०% लोकांना फेटा बांधता येत नाही. याची जाणीव झाल्यानंतर मी फेटा बांधण्यास शिकलो. या विश्वविक्रमासाठी दररोज टीमसोबत तयारी करत होतो. अखेर आज विश्वविक्रम केल्याचा आनंद आहे. यापुढे ही असाच विक्रम करणार, अशी प्रतिक्रिया संतोष राऊत यांनी व्यक्त केली. याआधी फेटे बांधण्याचा हा विश्वविक्रम पंजाबमध्ये केला होता. मात्र पुण्याच्या संतोष राऊत यांनी तब्बल १२९ फेटे बांधून हा विक्रम मोडला. संतोष राऊत यांची कामगिरी अभिमानस्पद असल्याचे या उपक्रमाचे ज्युरी डॉ. अजय दुधाने म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/13108", "date_download": "2022-07-03T11:32:33Z", "digest": "sha1:AW2PPHDR72XI3LWBAWOXZW5ODUWGSVB5", "length": 34636, "nlines": 427, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मनपाच्या फिरत्या पथकाद्वारे ३५१ भटक्या कुत्र्यांची जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्��� अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- न���सर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित के��े\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंग��वाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome चंद्रपूर मनपाच्या फिरत्या पथकाद्वारे ३५१ भटक्या कुत्र्यांची जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया\nमनपाच्या फिरत्या पथकाद्वारे ३५१ भटक्या कुत्र्यांची जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर\nप्यार फाऊंडेशनद्वारे ८७२ भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण\nचंद्रपूर – शहरातील भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास आणि कुत्र्यांची वाढती संख्या प्रतिबंधित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम राबिण्यात येत आहे. त्याअंतर्गत दिनांक २१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ३५१ भटक्या कुत्र्यांची मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे तैनात फिरत्या पथकाद्वारे जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये १८३ नर व १६८ मादी कुत्र्यांचा समावेश आहे. तर चंद्रपूर व आसपासच्या भागातील भटक्या कुत्र्यांना प्यार फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या चमूने १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ८७२ भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस दिली.\nशहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचे चित्र विविध भागांत पाहायला मिळत आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते. ॲनिमल बर्थ कंट्रोल रुलच्या (डॉग्स) नुसार अँटी रेबीज प्रोग्रॅमअंतर्गत चंद्रपूर शहरातील सर्व भटक्या व मोकाट गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्यासोबतच त्यांची जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम देखील राबविण्यात येत आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने फिरते पथक तैनात करण्यात आलेले आहे. आपल्या आसपासच्या परिसरात अशी मोकाट कुत्री आढळल्यास नागरिकांनी स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंदरे (7028882889) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.\nPrevious articleबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ���िकाणी सरकारला निवेदने \nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटा���्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=41%3A2009-07-15-03-58-17&id=253489%3A2012-10-03-15-25-31&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=110", "date_download": "2022-07-03T12:10:08Z", "digest": "sha1:M4MMFBYEEZQEHCMNY7I377LUP23SFJXT", "length": 4781, "nlines": 3, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "दहशतवादविरोधात मिशन मृत्युंजय", "raw_content": "\nमुंबईवर दहशतवादाची टांगती तलवार कायम आहे. दहशतवाद्यांमध्ये १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या तरुणांना बालवयातच ‘जिहाद’चे डोस पाजले जातात. ‘जन्नत’ची वेगळी परिभाषा सांगितली जाते. त्याला हे तरुण भुलतात. त्याऐवजी या शाळकरी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नवे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘मिशन मृत्युंजय’ सुरू केले आहे. नागपूर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त असताना डॉ. सिंग यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच मुंबईतही हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे डॉ. सिंग यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले. ही संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी कसाब याच्या जबानीतच नमूद केले आहे की, जिहादसाठी मेल्यानंतर ‘जन्नत’मध्ये जागा मिळते. ही जन्नत म्हणजे जेथे नुसते सुख असते. तेथे मध, दुधाची नदी वाहते. स्वागतासाठी सुंदर पऱ्या असतात वगैरे वगैरे. पण ‘जन्नत’मध्ये जागा मिळेल हे कसे समजेल यावर मेल्यानंतर शरीरातून सुगंध सुटतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे कसाबला शवागारात नेण्यात आले. परंतु मृतदेहांचा वास घेऊन त्याला घेरी आली. ‘जन्नत’ वगैरे काही नसते हे आपल्याल�� पटल्याचे कसाब सांगतो. ‘मिशन मृत्युंजय’मध्ये हा किस्सा प्रामुख्याने सांगितला जातो, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये तसेच मदरसामध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने स्लाईड शोद्वारे व्याख्याने द्यावीत, अशी या उपक्रमामागची संकल्पना आहे. यासाठी ८९ पोलीस ठाण्यांतील वक्ते अधिकारी, शिपायांची निवड करण्यात आली आहे. या सर्वाना आपण स्वत: मार्गदर्शन केले आहे. या विद्यार्थ्यांशी नेमका संवाद कसा साधायचा, याबाबत सविस्तर रूपरेषा आखण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दहशतवादाबाबतची माहिती देण्याबरोबरच अशा घटना रोखण्यासाठी त्यांच्या पातळीवर काय करता येईल, याचीही माहिती दिली जाणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर हा उपक्रम सुरू होणार आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=44%3A2009-07-15-04-01-11&id=258700%3A2012-10-30-19-32-01&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=55", "date_download": "2022-07-03T10:45:34Z", "digest": "sha1:TSKHZOPL2ZAZCL7HR25VAJJTFKXOCNVT", "length": 3277, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "तळवडे व शिरूर येथे दोन आत्महत्येच्या घटना", "raw_content": "तळवडे व शिरूर येथे दोन आत्महत्येच्या घटना\nशहर व पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी सात आत्महत्येचे प्रकार घडले असताना मंगळवारी पिंपरी, शिरूर व तळवडे येथे एकूण तीन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे.\nराणी आनंदकुमार द्विवेदी (वय २४, रा. अदिनाथनगर, शिरूर, मूळगाव-उपरवाडी, जि. चंद्रपूर) आणि सोनल शांताराम भालेराव (वय २२, रा. संत तुकारामनगर, तळवडे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी यांचे पती रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील एका कंपनीत कामाला आहेत. सोमवारी त्यांच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. आनंदकुमार हे रात्री बाराच्या सुमारास घरी आले असता त्यांना राणी यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.\nसंगणक अभियंता असलेल्या सोनल हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला. सोनलही कुटुंबासमवेत तळवडे येथे राहत होती. येरवडा येथील एका कंपनीत ती काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात दिसत होती. त्यातूनच तिने ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nपिंपरीतील निराधारनगर झ���पडपट्टी येथे राहणाऱ्या जयश्री थोरात (वय २२, रा. निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/x6-gray-product/", "date_download": "2022-07-03T10:44:05Z", "digest": "sha1:SRAMTAVJ6P44J5POI2DMD35OLEZTRNXD", "length": 8462, "nlines": 151, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "चीन एक्स 6 राखाडी उत्पादन आणि फॅक्टरी | हेबेई पुरावा-आधारित वैद्यकीय तंत्रज्ञान", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nसुरेझेन अवरक्त थर्मामीटरने उच्च विश्वसनीयता आणि उच्च अचूकतेसह पोर्टेबल आहे, जे स्पष्टपणे एलसीडी डिस्प्लेसह मानवी शरीराचे तापमान किंवा ऑब्जेक्ट तापमान द्रुतपणे मोजू शकते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nसुरेझेन अवरक्त थर्मामीटरने उच्च विश्वसनीयता आणि उच्च अचूकतेसह पोर्टेबल आहे, जे स्पष्टपणे एलसीडी डिस्प्लेसह मानवी शरीराचे तापमान किंवा ऑब्जेक्ट तापमान द्रुतपणे मोजू शकते.\nअधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर वापरासाठी आपल्याला एका सेकंदात अचूक वाचन देण्यासाठी एक अचूक संपर्क-नसलेले मापन प्रदान करते\nReading से किंवा ° फॅ मधील तापमान वाचनाच्या दरम्यान निवडा\nजेव्हा शरीराचे तापमान जास्त असेल तेव्हा तापाच्या सूतींसाठी रंग प्रदर्शन\nथर्मामीटरने नवीनतम 32 मोजलेले डेटा संचयित करण्यास सक्षम आहे; आपण निदान करण्यासाठी आपल्या डॉक्टरांकडे तापमानात बदल सहज प्रतिबिंबित करू शकता.\nतापमान वाढू लागल्याने रंग बदलण्यासह मोठा एलसीडी डिस्प्ले. हलका प्रदर्शन जेणेकरून अंधारातही आपण आपले तपमान अचूक पाहू शकता. त्याच वेळी, बाळ झोपत असतानाही तापमान शांतपणे आणि त्रास न देता मोजता येते\n10 सेकंद न वापरल्यानंतर स्वयंचलितपणे बंद होते जेणेकरून आपल्याला ते स्वतःस बंद करणे विसरण्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही\nप्रगत स्मार्ट सेन्सरद्वारे मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरले जाते आणि खोलीचे तापमान दिलेल्या मापनावर परिणाम करणार नाही.\nअवरक्त कोणतीही संपर्क तंत्रज्ञान अधिक सुरक्षित आणि चांगले आहे, याचा वापर क्रॉस-दूषित होण्याचा धोका कमी करण्यासाठी आणि रोगाचा प्रसार होण्याचा धोका कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nतपमान 3 सेमी (1.2 इंच) मोजमाप अंतरात शोधले जाऊ शकते, अधिक निरोगी आणि सोयीस्कर आहे; झोपलेल्या बाळाला त्रास देण्यासाठी कधीही काळजी करू नका.\nएर्गोनॉमिकली नॉन-स्लिप हँडलसह डिझाइन केलेले आहे, जे प्रौढ, मुले आणि नवजात मुलांचे तापमान मोजण्यासाठी अधिक योग्य आहे.\nपुढे: एक्स 6 जांभळा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nकपाळ तापमान तोफा एक्स 5\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चांगझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/pm-narendra-modi-inaugurate-sant-tukaram-maharaj-shila-temple/", "date_download": "2022-07-03T11:10:34Z", "digest": "sha1:YNVSIV2KB7RTUTO46R4WAI2XT6U6WR73", "length": 2950, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Pm Narendra Modi Inaugurate Sant Tukaram Maharaj Shila Temple - Analyser News", "raw_content": "\nसंत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या बांधकामासाठी ११ हजार कोटींचा निधी : पंतप्रधान मोदी\nपुणे : काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली. जगदगुरु…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/mughals-contribution-in-indian-history/", "date_download": "2022-07-03T11:31:31Z", "digest": "sha1:KTX7AN6CI2XDPEZYUQ27LUBCHINQCQ7I", "length": 31565, "nlines": 132, "source_domain": "bolbhidu.com", "title": "काहीही असलं तरी मुघलांना टाळून भारताचा इतिहास लिहला जावू शकत नाही..", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nकाहीही असलं तरी मुघलांना टाळून भारताचा इतिहास लिहला जावू शकत नाही..\nअभिनेता अक्षय कुमारच्या मागील ट्रोलिंग सत्र काही सामील असं दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपूर्वी विमल पानमसालाची जाहिरात केली म्हणून अक्षय कुमार ट्रोल झाला होता तर आता परत त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनवरून तो ट्रोल झालाय.\nअक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट उद्या रिलीज होतोय. त्याच्याच प्रमोशनसाठीच अक्षय कुमार एका शोमध्ये गेला आणि तेव्हा त्याने पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासा बद्दल वक्तव्य केलं..\n“शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारताच्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत एकही धडा नाहीये. दोन किंवा तीन पुस्तकांमध्ये एखादा पॅरेग्राफ तुम्हाला दिसेल. इतिहासामध्ये मुघलांबाबतचा उल्लेख जास्त केला जातो. त्याच पुस्तकांमध्ये पृथ्वीराज यांच्याबाबत फक्त एक ते दोन परिच्छेद माहिती असते. पण मुघलांचं वर्णन हे शंभर परिच्छेदांमध्ये केलं जातं.”\nअक्षयच्या या संवादाचा ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत असून अक्षय कुमारला ट्रोल केलं जातंय.\n“सातवीच्या इतिहासाच्या एनसीआरटी या पुस्तकामध्ये पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत दोन धडे आहेत. कॅनडा कुमार यांना प्रमोशनमधून वेळ मिळेल तेव्हा त्यांनी हे वाचायला पाहिजे”\n“मुघल हे 156 AD मध्ये भारतात आले होते. तर पृथ्वीराज चौहान हे 1192 AD या युगातील होते”\n“अक्षय कुमारने मार्शल आर्टच्या प्रशिक्षणाऐवजी शालेय वर्गात हजेरी लावली असती, तर फेज ऑफ हिस्ट्रीपासून ते हडप्पापर्यंतच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्याबद्दल त्याला माहिती मिळाली असती. मध्ययुगीन ते आधुनिक भारतीय इतिहासापर्यंत सर्व काही त्याला माहीत झालं असतं”\nअसं बरंच काही काही म्हणत युसर्सने सध्या अक्षयला निशाण्यावर धरलंय. अगदी एनसीआरटी पुस्तकाचे फोटो शेअर केले जातायेत.\nआता मुघलांचा इतिहास किती, भारतीय राजांचा इतिहास किती या तुलनेचा पलीकडे जाऊन एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तो म्हणजे – भारताचा इतिहास मुघलांना टाळून लिहिताच येत नाही.\nयुद्ध, साम्राज्यावर कब्जा करणं, हे सोडून एक तथ्य हे आहे की, भारताच्या जडणघडणीत जितका वाटा भारतीय राज्यकर्त्यांचा होता तितकाच वाटा मुघल शासकांचा देखील आहे. त्यांनीही भारतात अनेक विकासाची कामं केली आहेत.\nभारतात मुघलांचा कालखंड १६ व्या शतकाच्या सुरुव���तीपासून ते १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत राहिला आहे. मुघल बादशाह बाबर ते बहादूर शहा जफ्फर असा त्यांच्या सत्तेचा इतिहास आहे.\nबाबरने १५२६ मध्ये दिल्ली व आग्रा या प्रदेशांवर ताबा मिळविला आणि मुघल राजवंशाची भारतात स्थापना केली. हिंदुस्थानावर राज्य करण्याचं स्वप्न बाळगून बाबर आला होता, त्यानुसार सत्ताविस्ताराला त्याने सुरुवात केली होती, मात्र दरम्यान ज्या ज्या प्रदेशावर त्याने हुकूमत स्थापन केली तिथे विकासाची कामं देखील केली. त्याने आपल्या साम्राज्यात शाळा आणि महाविद्यालये बांधण्याची जबाबदारी स्वीकारली होती.\nबाबरला बागांबद्दल विशेष प्रेम होतं. म्हणून त्याने आग्रा आणि लाहोरच्या परिसरात अनेक बागा उभारल्या. बाबराच्या राजवटीत विकसित झालेल्या मुघल गार्डनची काही उदाहरणं म्हणजे काश्मीरमधील निशाल बाग, लाहोर इथली शालिमार, पंजाबमधील पिंजौर बाग, ज्या बागा आजही टिकून आहेत.\n१५३० पर्यंत राज्य केल्यानंतर जेव्हा बाबतचा मृत्यू झाला तेव्हा बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायूँ गादीवर आला. त्याला पुस्तकांविषयी विशेष आकर्षण होतं. ताऱ्यांशी आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांशी संबंधित विषयाबद्दल प्रचंड प्रेम होते. त्यानुसार त्यांनी मोठी लायब्ररी तयार केली होती. त्यांनी दिल्लीच्या शेजारी अनेक मदरसा देखील बांधले, जेणेकरून लोकांना तिथे जाऊन शिकता येईल.\nहुमायूँ त्याच्या लायब्ररीच्या जिन्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी बांधलेली दिल्लीतील त्यांची समाधी ही मोगल स्थापत्यकलेतील महान कलाकृतींपैकी पहिली वास्तू आहे, ज्याला १९९३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलंय.\nहुमायूँचा मृत्यू १५४० मध्ये झाला. त्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच त्याच्या गव्हर्नरांनी दिल्लीसह अनेक महत्त्वाची शहरे व प्रदेश गमावले. त्यानंतर १५५६ मध्ये बेराम खान याच्या मार्गदर्शनाखाली अकबराने परत दिल्लीवर कब्जा मिळवला. अकबरच्या काळात मुघल काळातील सर्वात जास्त विकास भारतात झाला.\nअकबराने उच्च शिक्षणासाठी आग्रा आणि फतेहपूर सिक्री इथे मोठ्या संख्येने महाविद्यालये आणि शाळा बांधल्या, कारण आपल्या साम्राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळावं, अशी त्याची इच्छा होती. अकबराने पर्शियन भाषेला राज्यभाषेच्या दर्��ा दिला होता, ज्यामुळे साहित्याची वाढ झाली. मोगल राजवटीत अकबराने विकसित केलेली शाळा कलेच्या उत्पत्तीचं केंद्र म्हणून काम करत होत्या.\nअकबराला हुमायूँच्या ग्रंथालयाचा व दरबारी चित्रकारांचा वारसा मिळाला. ज्यामुळे त्याने बारकाईने वैयक्तिक लक्ष देऊन कलेचा विस्तार केला. त्या काळातील प्रमुख कलाकृतींमध्ये तुतिनामा, गुलिस्तान, निजामीचा खमसा, दाराब नामा आणि रामायण आणि महाभारतातील हिंदू महाकाव्ये यांचा समावेश होता.\nअकबराने हिंदू कवितेलाही मनापासून संरक्षण दिल्यामुळे मोगल काळात हिंदू कवितेचाही लक्षणीय विस्तार झाला. सूर दास यांचे सूरसागर, तुलसीदास यांचे रामचरितमानस आणि ‘पारशी प्रकाश’ या फारसी-संस्कृत शब्दकोशाचे दस्तावेजीकरण या काळात झाले.\nसंगीत हे तर मुघल राजवटीच्या काळात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा एकमेव मध्यान्न असल्याचे सिद्ध झाले. अकबराने ग्वाल्हेरच्या तानसेनला आपल्या दरबारात आश्रय दिला. तानसेन ही एक अशी व्यक्ती होती ज्याला अनेक नवीन मेलोडी आणि रागांच्या रचनांचे श्रेय दिले जातं.\nअकबर हा पहिला मोगल शासक होता, ज्याच्या शासनकाळात बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले. या बांधकामांमध्ये आग्रा इथला सर्वात प्रसिद्ध किल्ला आणि अनेक भव्य दरवाजे असलेला लाल किल्ला या मालिकेचा समावेश आहे.\nपहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर…\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा…\nइ.स. १५७० ते इ.स. १५८५ या काळात मोगल शैलीतील चित्राचा विकास व प्रसार करण्यासाठी अकबराने अनेक चित्रकारांची नेमणूक केली.\nअकबराने सुरू केलेली मोगलांची एक मोठी सुधारणा म्हणजे झाब्ट. ही एक नवीन जमीन महसूल प्रणाली होती. या प्रणाली अंतर्गत, मोगलांनी नांगराच्या लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्राचे मूल्यांकन करण्यासाठी विस्तृत कॅडेस्ट्रल सर्वेक्षण देखील केले आणि मुघल राज्याने नवीन जमीन लागवडीखाली आणणाऱ्यांना करमुक्त कालावधी देऊन अधिक जमीन लागवडीस प्रोत्साहित केले.\nअकबरनंतर जहाँगीर मुघल सम्राट म्हणून समोर आला. जहाँगीर हा तुर्की, पर्शियन अशा भाषांचा थोर संशोधक होता आणि त्याने आपल्या सर्व आठवणी व्यक्त करत तुझुक-इ- जहांगिरी हा ग्रंथही लिहिला होता.\nत्याच्या राजवटीत मुघल स्थापत्यकलेने खूप प्रगती केली. संपूर्ण इमारतीत संगमरवरी वस्तू लावणे आणि भिंती अर्ध-मौल्यवान दगडांनी फुलांच्या डिजाईन करत सजविण्याची प्रथा प्रसिद्ध झाली. या प्रकारच्या सजावटीच्या प्रकाराला पिएत्रा ड्यूरा असं म्हणतात. ताज महाल बनवताना याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.\nजहाँगीरच्या कलात्मक प्रवृत्तीमुळे मुघल पेंटिंग्जचा आणखी विकास झाला आणि तैलरंगांचा म्हणजे ऑइल पेंट्सचा वापर होऊ लागला. त्यांनी युरोपियन कलाकारांच्या एकेरी दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले आणि चित्रे वास्तविक जीवनातील घटनांवर केंद्रित झाली. जहांगीरनामा, या त्याच्या आत्मचरित्रात अशी अनेक चित्र होती.\nनिसर्गाबद्दलची संवेदनशीलता, मानवी चारित्र्याबद्दलची तीव्र जाणीव आणि चित्रकलेच्या अतुलनीय आश्रयात स्वत:ला व्यक्त करणारी कलात्मक संवेदनशीलता त्याच्यापाशी होती. त्यामुळेच मोगल चित्रशैलीने त्याच्या कारकीर्दीत अभिजातता आणि समृद्धीची उच्च पातळी गाठली.\nअकबराचा मुलगा जहाँगीर याने १६०५ ते १६२७ पर्यंत मोगल साम्राज्यावर शांततेने व समृद्धीने राज्य केले. नंतर त्यांचा मुलगा शाहजहाँ आला.\n३६ वर्षीय शाहजहाँला १६२७ मध्ये एक अविश्वसनीय साम्राज्य वारसाहक्काने मिळाले, पण त्याला जो काही आनंद झाला तो अल्पायुषी ठरेल. गादीवर आल्याच्या अवघ्या चारच वर्षांनी त्याची लाडकी पत्नी मुमताज महल हिचा मृत्यू त्यांच्या १४ व्या मुलाच्या जन्मादरम्यान झाला.\nआपल्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणून, शाहजहानने पत्नीसाठी ताज महाल बांधला. पर्शियन वास्तुविशारद उस्ताद अहमद लहौरी यांनी रचलेला आणि पांढऱ्या संगमरवराने बांधलेला ताजमहाल हा मुघल स्थापत्यकलेचा मुकुट समजला जातो.\nशाहजहाँच्या राजवटीत मोगल चित्रे विकसित झाली. प्रेमींच्या इंटिमेट पोजिशन आणि संगीत पार्ट्या त्याकाळापासून चित्रकलेतून दाखवल्या जाऊ लागल्या. दिल्लीत शाहजहाँने लाल किल्ला तसेच आणखी एक जिमी मशीद बांधली, जी भारतातील सर्वोत्तम मशिदींपैकी एक आहे. शाहजहाँची राजवट हाही महान वाङ्मयीन कार्याचा काळ होता.\nशाहजहाँनंतर औरंगजेबपासून ते बहादूर शहा जफ्फरपर्यंत अनेक मुघल राजांनी भारतावर राज्य केलं. यात खूप सुविधा आणि विकास भारतात झाला.\nशिक्षण क्षेत्रात त्यांनी जसं मुघल शिक्षणाला महत्व दिलं तसाच हिंदू शिक्षणालाही प्रोत्साहन दिलं. मुलात शिक्षित व्हावं याचा अनेक राजांनी अट्टाहास केल��. त्याकाळात प्राथमिक इयत्तेच्या पलीकडे शिक्षण घेण्याचा अधिकार स्त्रियांना नसल्याने मुलींच्या शिक्षणासाठी खासगी शिक्षकांची व्यवस्था घरच्या घरी उच्चभ्रू लोकांकडून केली जात होती.\nपर्शियन आणि संस्कृत साहित्याचा मोठा वितर मुघलांच्या काळात झाला. भारतात चित्रकलेच्या विकासासाठी सुवर्णकाळ हा मोगलकाळ मानला जातो. कला शिकवण्यासाठी विविध प्रकारच्या शाळा त्यांनी उभारल्या होत्या. स्कूल ऑफ ओल्ड ट्रॅडिशन, मुघल चित्रकला, युरोपियन चित्रकला, राजस्थान चित्रकला, जैन चित्रकला, पहाडी चित्रकला अशा अनेक प्रकारांचा त्यांनी विस्तार केला.\nस्थापत्यशास्त्राचे तर अनेक पुरावे आज मिळतात. मुघल घराण्यांची गायकी देखील याकाळात उदयास आली जिने भारताच्या संगीतात मोठं योगदान दिलंय.\nमुघल साम्राज्यात भारतीय शेती उत्पादन वाढले. गहू, तांदूळ आणि बार्ली यासारखी अन्नपिके आणि कापूस, अफू सारख्या अन्नेतर नगदी पिकांसह विविध प्रकारची पिके घेतली गेली. १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, भारतीय शेतकऱ्यांनी अमेरिकेतून मका आणि तंबाखू या दोन नवीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरवात केली होती.\nइ.स.१७५० पर्यंत भारताने जगातील औद्योगिक उत्पादनापैकी सुमारे २५% उत्पादन केलं होतं.\nमुघल साम्राज्यातून तयार केलेल्या वस्तू आणि नगदी पिके जगभर विकली गेली होती. ज्यात वस्त्रोद्योग, जहाजबांधणी आणि पोलाद या प्रमुख उद्योगांचा समावेश होता. प्रक्रिया केलेल्या उत्पादनांमध्ये सूती कापड, सूत, धागा, रेशीम, जूट उत्पादने, धातूची भांडी आणि साखर, तेल आणि लोणी यासारख्या पदार्थांचा समावेश होता.\nमोगल साम्राज्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड निर्मिती.\nविशेषत: सुती कापड निर्मिती या काळात झाली. ज्यात न विरघळलेल्या आणि विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या तुकड्यांच्या वस्तू, कॅलिकोस आणि मलमल यांच्या उत्पादनाचा समावेश होता. मुघल साम्राज्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा भाग कापड उद्योगावर होता.\n१८ व्या शतकाच्या सुरुवातीस जागतिक वस्त्रोद्योग व्यापारात भारताचा २५% वाटा होता.\nमुघल भारतात जहाजबांधणीचा मोठा उद्योग होता, जो बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणात केंद्रित होता. आर्थिक इतिहासकार इंद्रजित रे यांनी सोळाव्या आणि सतराव्या शतकात बंगालचे जहाजबांधणीचे उत्पादन वार्षिक ���,२३,२५० टन असल्याचा अंदाज वर्तवला आहे, तर १७६९ ते १७७१ या काळात उत्तर अमेरिकेतील एकोणीस वसाहतींमध्ये २३,०६१ टन उत्पादन झालं होतं.\nअशाप्रकारे भारताचं कला क्षेत्र, शेत क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, भारतीय व्यापार यासर्वांवर मुघल साम्राज्याची छाप आहे. ज्याची साक्ष आजही अनेक गोष्टी देतात. ज्यातून सिद्ध होतं की, भारताचा इतिहास मुघलांना टाळून लिहिलाच जाऊ शकत नाही.\nहे ही वाच भिडू :\nमुघल गार्डन मुघलांनी बांधलेलंय असं वाटत असेल तर भावांनो, गंडु नका सत्य जाणून घ्या\nऔरंगजेबाला दहशत बसावी म्हणून घाटगेंनी मुघल सैन्याची मुंडकी गडाच्या बुरूजावर रचली…\nछत्रपतींच्या तालमीत तयार झालेल्या धनाजी जाधवांनी मुघलांची झोप उडवली होती…..\nपहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरुण…\nगुन्हेगारांनी चकवा दिलाच होता, पण पोलिसांनी दोन शब्दांच्या जोरावर मास्टरमाईंड…\nघोटाळ्याच्या आरोपांमुळे बंद झालेली जलयुक्त शिवार योजना फडणवीसांसाठी महत्त्वाची का आहे…\nराजकारणाचा नाद असणारे कित्येक जण कार्यकर्ते बनून राहतात, फक्त एखादाच रमेश खंडारे होतो\nभर जवानीत अडवाणी ते डेप्युटी अग्निवीर… फडणवीस होत आहेत सोशल मिडीयावर ट्रोल\nयशवंतराव चव्हाणांची ती सूचना ऐकली असती तर आज “एकनाथ शिंदे” मुख्यमंत्री…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/corona-patients-increases-in-mumbai", "date_download": "2022-07-03T12:04:47Z", "digest": "sha1:2Q7IW5BDNRV5ZCRT4DRSKOAD4L2U7K7M", "length": 2170, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच...", "raw_content": "\nमुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच...\nमहाराष्ट्रात 2,813 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 11,571 झाली\nमुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पाहावयास मिळत असून, गुरुवारी 1,702 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 75 हजार 243 वर पोहोचली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 19 हजार 570 वर पोहोचली आहे. गुरुवारी आढळलेल्या 1,702 नवीन रुग्णांपैकी 78 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात 703 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 47 हजार 675 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 7,978 सक्रिय रुग्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-the-government-can-take-this-decision-regarding-sugar-exports/", "date_download": "2022-07-03T12:49:07Z", "digest": "sha1:3A43K42EPFEHNMQW3WYDZ24UZ5CFFBDP", "length": 8311, "nlines": 92, "source_domain": "mhlive24.com", "title": "The decision by the government to take sugar exports has raised concerns among sugar stocks।सरकार साखर निर्यातीबाबत घेऊ शकते हा निर्णय शुगर स्टॉक हो करणारे झाले चिंतातुर।Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : सरकार साखर निर्यातीबाबत घेऊ शकते हा निर्णय; शुगर स्टॉक...\nShare Market : सरकार साखर निर्यातीबाबत घेऊ शकते हा निर्णय; शुगर स्टॉक हो करणारे झाले चिंतातुर…\nShare Market :सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. वास्तविक केंद्र सरकार सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.\nही बातमी येताच साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू झाली. श्री रेणुका शुगर्सचा शेअर आज दुपारच्या व्यवहारात बीएसईवर 13.84% पर्यंत घसरून 41.4 रुपयांवर आला. तथापि, नंतर थोडीशी सुधारणा झाली आणि कंपनीचे शेअर्स 6.66% घसरून 44.85 रुपयांवर बंद झाले.\nत्याच वेळी, इतर साखर स्टॉक देखील लाल चिन्हात बंद झाले आहे. बीएसईवरील व्यवहारादरम्यान अवध शुगर आणि एनर्जीचे शेअर 11.07 टक्क्यांनी घसरून 590.3 रुपयांवर आले.\nतथापि, त्याच्या शेअर्सची किंमत 5.63% च्या तोट्याने 626.35 रुपये आहे. त्याच वेळी, धामपूर शुगरच्या दुसर्‍या साखर कंपनीचा स्टॉक बीएसईवर 5 टक्क्यांनी घसरून 257.20 रुपयांवर बंद झाला. BSE वर बलरामपूर चिनी मिल्सचा शेअर 9.89 टक्क्यांनी घसरून 371.75 रुपयांवर आला.\nस्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या हलत्या सरासरीपेक्षा कमी व्यापार करत आहे. बीएसई 5.30% घसरून 391 रुपयांवर बंद झाला.\nयाशिवाय मगध शुगर अँड एनर्जीचा स्टॉक बीएसईवर 10.72 टक्क्यांनी घसरून 310.75 रुपयांवर आला. त्याच वेळी, ईआयडी पॅरीचा शेअरही 3.67 टक्क्यांनी घसरून 473.75 रुपयांवर आला.\nबीएसईवर उग्रा शुगरचा शेअर 4.99 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये 55.20 रुपयांवर अडकला होता. सरकार साखर निर्यातीवर बंदी घालणार\nदेशांतर्गत किमती वाढू नयेत म्हणून मोदी सरकार जवळपास सहा वर्षांत पहिल्यांदा साखर न��र्यातीवर निर्बंध घालू शकते. सरकार या हंगामात साखर निर्यात 10 दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित ठेवू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे.\nNext articleElectric scooter : कमी किंमतीत 100 किमीहून जास्त रेंज देणाऱ्या स्कूटरबाबत घ्या जाणून…\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार;...\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/history/", "date_download": "2022-07-03T11:29:43Z", "digest": "sha1:6DA5MNSZO3RC6S3URD7GIPBTH5S4UD4W", "length": 4730, "nlines": 82, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "history Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nताज्या बातम्या पूर्व उपनगर मोठी बातमी शहर\nजाणून घ्या : शिवकालीन इतिहासात वापरली जाणारी लिपी\nमुंबई : शिवकालीन इतिहासात वापरली जाणारी लिपी म्हणजे मोडी लिपी, ऐतिहासिक दस्तऐवजांचे लिप्यांतर करणं हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र शासनासमोर आहे. या उपक्रमाला आपला हातभार\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nविठ्ठलाच्या दर्शनासाठी रायगडमधून सोडणार एसटीच्या ६४ जादा गाड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/tsnREW.html", "date_download": "2022-07-03T11:40:22Z", "digest": "sha1:LRPR4PQMGRYE43JNA6SXHBT2MPX2ZPAP", "length": 8711, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "प्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने", "raw_content": "\nमुख्यपृष्ठप्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने\nप्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने\nउपकर्मा आयुर्वेदद्वारे उत्पादन श्रेणीचा विस्तार\nप्रतिकार शक्तीला चालना देणारी उपकर्मा आयुर्वेदची ११ नवी उत्पादने\nआरोग्य, निरोगीपणासाठी अत्यंत नैसर्गिक उत्पादने प्रदान करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या उपकर्मा आयुर्वेदने आपल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार केला आहे. सध्या निरोगी राहण्यावरील भर वाढला असल्याने उपकर्मा आयुर्वेदने ग्राहकांच्या मागणीनुसार प्रतिकार शक्ती वाढवणारी ११ नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यात प्रतिकार शक्ती वाढवणारे रस, ड्रॉप्स, उत्तम गुणवत्तेचे च्यवनप्राश, शिलाजीत लिक्विडसह आयुष क्वाथ या अत्यंत प्रभावी काढ्याचा समावेश आहे. ३९९ ते ११९९ रुपयांच्या किफायती किंमतीत ही उत्पादने उपकर्मा आयुर्वेदच्या अधिकृत वेबसाइटसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकासारख्या प्रमुख पोर्टलवर तसेच देशभरातील १०,००० पेक्षा जास्त दुकानांतील मजबूत ऑफलाइन नेटवर्कमध्ये उपलब्ध होतील.\nप्रतिकार शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्याचा उद्देशाने सादर करण्यात आलेल्या या उत्पादनांमध्ये आवळा रस, कोरफड रस आणि तुळस-गुळवेल रस, आवळा ड्रॉप्स, गुळवेल ड्रॉप्स, अद्रक ड्रॉप्स, तुळस ड्रॉप्स, शिलाजीत लिक्विड तसेच आवळा, दालचिनी, पिप्पली, लवंग यांसारख्या ३० पेक्षा अधिक वनस्पतींपासून निर्मित उत्तम गुणवत्तेचे च्यवनप्राश आणि तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ इत्यादी नैसर्गिक घटकांपासून बनवलेला प्रभावी काढा आयुष क्वाथ यांचा समावेश आहे. प्रतिकार शक्ती प्रभावीपणे वाढवण्याकरिता या क्षेत्रातील तज्ञांनी या प्रत्ये�� उत्पादनावर महिनोंमहिने संशोधन केले आहे.\nउपकर्मा आयुर्वेदचे संस्थापक विशाल कौशिक म्हणाले की, ‘ उपकर्मा आयुर्वेदमध्ये आम्ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. याद्वारे आम्हाला सातत्याने नवी उत्तम गुणवत्तेची आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यास प्रेरणा मिळते. आधुनिक काळातील सर्व प्रकारच्या आरोग्य आणि निरोगीपणादरम्यान येणा-या समस्यांची उत्तरे आयुर्वेदाकडे आहेत, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळेच सध्याच्या जागतिक संकटात उत्तम आरोग्याबद्दल विश्वास निर्माण करण्याकरिता आमची प्रतिकार शक्तीला चालना देणारी उत्पादने प्रत्येकाला मदत करतील.”\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259206:2012-11-01-22-37-17&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56", "date_download": "2022-07-03T11:15:27Z", "digest": "sha1:FW7SPKFVS6XAEECYIGBLBYVRDIZNIYKZ", "length": 19718, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सवलतीच्या गॅसचा असाही गोरखधंदा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> सवलतीच्या गॅसचा असाही गोरखधंदा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबल���करण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nसवलतीच्या गॅसचा असाही गोरखधंदा\nप्रामाणिक ग्राहकांना फटका बसण्याची चिन्हे\nएका घरात सहा गॅस सिलिंडर सबसिडीच्या दरात देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. या निर्णयानंतर काही गॅस वितरकांनी योग्य अशा ग्राहकांचे गॅस सिलिंडर विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या गॅस विक्रीमुळे थेट संबंधित योग्य ग्राहकांची सबसिडी चोरीला जात आहे. यात मोठय़ा प्रमाणात गॅस वितरक थेट गुंतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे एखाद्या ग्राहकांची सबसिडी चोरणाऱ्या गॅस वितरकांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई आवश्यक झाली आहे. अन्यथा, ग्राहक उपाशी राहून वितरक तुपाशी खातील.\nसहा गॅस सिलिंडरवर सरकार सबसिडी देणार आहे. त्यापुढील गॅस सिलिंडर हे बाजारभावाने विकत घ्यावे लागेल. या निर्णयानंतर मोठय़ा प्रमाणात ग्राहकांकडून केवायसी अर्ज भरून घेण्यात आले. गॅस कनेक्शन दुसऱ्याच्या नावाने वा बोगस कनेक्शन असलेल्या ग्राहकांची यामुळे मोठी पंचाईत तूर्तास झाली आहे. सरकारच्या केवायसी धोरणामुळे बोगस ग्राहक उघडकीस आले. बोगस गॅस ग्राहक तयार करण्यात काही गॅस वितरकांची भूमिका संशयास्पद आहे. गॅस वितरकांनी मोठय़ा प्रमाणात बोगस कनेक्शन गेल्या काही वर्षांत वितरित केल्याने आता या ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. अडचणीत असलेल्या बोगस ग्राहकांचा रोष कमी व्हावा, या उद्देशाने काही वितरकांनी योग्य ग्राहकांच्या कोटय़ातील सबसिडीवरील गॅस विक्रीचा गोरखधंदा सुरू केला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या माध्यमातून संबंधित योग्य ग्राहकांला सबसिडीवर मिळणाऱ्या सिलिंडरच्या संख्येत घट होणार आहे. अशा योग्य ग्राहकाच्या हक्कांची सबसिडी ही बोगस ग्राहकाला देण्यात येईल. त्यामुळे योग्य ग्राहकाला जादा पैसे देत बाजारभावानुसार सिलिंडर घ्यावे लागेल. त्याच वेळी बोगस ग्राहक देखील अतिरिक्त पैसे देत वितरकांकडून गॅस सिलिंडर विकत घेईल. या सर्व प्रक्���ियेत बोगस व योग्य हे दोन्ही ग्राहक वेठीस धरले जाणार आहेत तर, वितरकांना मोठय़ा वरकमाईचे हे साधन उपलब्ध होणार आहे.\nयोग्य ग्राहकांची सबसिडी वितरक चोरणार असून ती थांबविण्याची गरज आहे, अशा प्रकारे वितरक गॅस सिलिंडरच्या विक्रीतून चोरी करत आहे काय, याची खातरजमा प्रत्येक ग्राहकाने करावी. नव्या नियमानुसार गॅस वितरण झाल्याची माहिती आता सर्व ग्राहकांना संबंधित ऑईल कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन मिळते. या ऑनलाईन प्रक्रियेत ग्राहकांनी गेल्या वर्षांत व सद्यपरिस्थितीत किती सिलिंडर बुक केले व कितीचे वितरण झाले, किती सबसिडी ग्राहकाला देय आहे याची माहिती उपलब्ध केली आहे. ग्राहकाने सिलिंडर बुक न करता अशा एका प्रकरणात वितरकाने संबंधित ग्राहकाचे सिलिंडर दुसऱ्यालाच विकल्याची बाब उघड झाली आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाईन सिलिंडर बुकिंगची पध्दत ज्ञात नाही, अशा ग्राहकांनी वितरकांकडे त्यांच्या क्रमांकावर किती गॅस सिलिंडरची उचल झाली, याची खातरजमा करावी.\nयोग्य ग्राहकांची सबसिडीची चोरी करणे व इतरांना हेच सबसिडीवर मिळणारे सिलिंडर चढय़ा भावाने विकण्याचा दुहेरी फायदा वितरक घेणार आहे. नव्या पध्दतीनुसार सर्व ग्राहकांना केवळ तीन सिलिंडर मार्च अखेर पर्यंत सबसिडीवर मिळणार आहे. हा कोटा दुसऱ्यासाठी वापरण्याचा प्रयत्न गॅस वितरक करण्यात गुंग आहेत. याचा सर्वाधिक फटका योग्य ग्राहकांना येत्या काळात बसण्याची चिन्हे आहे. गॅस वितरणात वितरकांची मनमानीची दखल सर्वच ऑईल कंपन्या व पुरवठा विभागाने घेण्याची गरज आहे. तसेच सबसिडीची चोरी करणाऱ्या वितरकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाह���्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/the-government-will-impose-limits-on-sugar-exports-next-season", "date_download": "2022-07-03T11:54:37Z", "digest": "sha1:2ESXHPMAHQDXHVAKBSCUTUL76GJK4FDF", "length": 3243, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "पुढील हंगामात साखर निर्यातीवर सरकार मर्यादा घालणार", "raw_content": "\nपुढील हंगामात साखर निर्यातीवर सरकार मर्यादा घालणार\nमाध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे\nसरकार पुढील हंगामात साखर निर्यातीवर ६०-७० दशलक्ष टनांची मर्यादा घालू शकते. चालू हंगामात १० दशलक्ष टन आहे. साखर निर्यातीवर मर्यादा घालण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. पुढील हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असेल.\nया माध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. चालू हंगामाच्या तुलनेत पुढील हंगामात एक तृतीयांश कमी निर्यात होऊ शकते, असे सरकारी आणि उद्योग सूत्रांनी सांगितले.\n२४ मे रोजी सरकारने सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर मर्यादा घातली. या वर्षातील विक्रमी निर्यातीमुळे १ ऑक्टोबरपर्यंत साखरेचा साठा ६५ लाख टनांवर येऊ शकतो. वर्षभरापूर्वी ते ८२ लाख टन होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सरकारला किमान आठ दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. कारण यावर्षी ३६ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/now-the-dispute-over-the-birthplace-of-hanuman-hanumans-birthplace-is-not-anjaneri-but-kishkinda-the-claim-of-the-sadhu-mahants/", "date_download": "2022-07-03T12:26:46Z", "digest": "sha1:W3BTHNTSM2WHZVHEILZF2JQQZS4Z7X23", "length": 15504, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता हनुमानच्या जन्मस्थानाचा वाद; हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदाच; साधू महंतांचा दावा – Dainik Prabhat", "raw_content": "\nआता हनुमानच्या जन्मस्थानाचा वाद; हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदाच; साधू महंतांचा दावा\nमुंबई : देशात ऐतिहासिक रामजन्मभूमीचा वाद आता मिटला आहे. मात्र हा वाद मिटत नाही तोवर आता हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक येथील हनुमान जन्मस्थळ वाद चिघळण्याची शक्यता असून आता त्यासाठीच 31 तारखेला शास्त्रार्थ सभेच आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.\nकिष्किंदाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू महंत आव्हान देणार असून नाशिकमध्ये सगळे साधू महंत आणि पंडित एकवटले आहेत. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठ मध्ये हनुमान जन्मस्थळा बाबत महाचर्चा होणार आहे. राम जन्मभूमी, काशी मथुरा नंतर पुन्हा हनुमान जन्मस्थळाचा वाद उफाळला आहे. किष्किंदा येथिल मठाधिपती त्र्यंबकेश्वरमध्ये ठाण मांडून बसले आहेत.\nहनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदा असल्याचा दावा ते करत आहेत. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंदा येथे भव्य हनुमान मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र या संदर्भात नाशिकच्या साधू महंतांमध्ये मात्र विरोधाभास असल्याचं दिसत आहे. महंत सुधीरदास हनुमान जन्मस्थान अंजनेरी असल्याचे दावे करत आहेत तर अनिकेत शास्त्री किष्किंदा असल्याचा मान्य करत आहेत.\nदरम्यान हनुमानाच्या जन���मभूमीवरून महंत आणि साधू यांच्यातच मत मतांतरे असल्याचे दिसत आहे. हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा किश्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ आणि चर्चा करण्यासाठी महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वर येथे आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन सुरु केले आहे. महंत गोविंद दास यांनी नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्म भूमी असल्याचं सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.\nया पार्श्वभूमीवर नाशिकचे अनिकेत शास्त्री महाराज यांनी याबाबत सविस्तर चर्चा करणार असून येत्या ३१ मी रोजी शास्त्रार्थ सभेच आयोजन आले आहे. किष्किंदाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू महंत आव्हान देणार असून नाशिकमध्ये सगळे साधू महंत आणि पंडित एकवटले आहेत. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठमध्ये हनुमान जन्मस्थळा बाबत महाचर्चा होणार आहे.\nकाही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्म स्थानावरून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील वाद निर्माण झाला होता. हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री पर्वतात झाल्याचा दावा आंध्र प्रदेश मधील तिरुमला तिरुपती देवस्थानने केला होता. तर कर्नाटकच म्हणणे आहे की, हनुमानाचे जन्म हंपी जवळच्या किष्किंधा मधल्या अंजनाद्री इथे झाल्याचा दावा केला आहे.\nराजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल\nकेतकी चितळेने केला धक्कादायक खुलासा म्हणाली,’राइट ब्रेस्टवर पंच मारला.. माझा विनयभंग होत होता…’\n सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार\nराज्यात आणखी एक राजकीय भूकंप अजित पवार गायब, तर विश्वासू धनंजय मुंडे नाराज फडणवीसांच्या भेटीला…\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेच�� नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/4-195.html", "date_download": "2022-07-03T11:33:42Z", "digest": "sha1:O33AZHA747OPAYQWZ66IAULP6QVC42CZ", "length": 8143, "nlines": 112, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "शानदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 1.95 लाखात", "raw_content": "\n 4 लाखांची कार अवघ्या 1.95 लाखात\n 4 लाखांची कार अवघ्या 1.95 लाखात\nLokneta News एप्रिल ०३, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nमुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.\nदेशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.\n2018 चं पेट्रोल मॉडल\nमारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Alto 800 VXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 2018 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 30450 किलोमीटरपर्यंत धावली आहे.\n4 लाखांची कार 1.95 लाखात\nया मॉडेलचा रंग व्हाईट असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळ���ल. या कारची मूळ किंमत 3.95 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 1 लाख 95 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Alto 800 VXI www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.\nटेस्ट ड्राईव्ह बुक करा\nया लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-bhubaneswar-2018/AXiL4g9TNiwKO4z0JxFi) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.\nमारुती सुझुकीच्या या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते आणि या कराची एक्स-शोरूम किंमत 3.90 लाख रुपये इतकी आहे. कार सिल्की सिल्व्हर, ग्रॅनाइट ग्रे, मोजिटो ग्रीन, सरुलियन ब्लू आणि अपटाउन रेड अशा पाच रंगात उपलब्ध आहे.\nमारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.\n(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा.)\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/cash-booklet-and-video/", "date_download": "2022-07-03T12:15:10Z", "digest": "sha1:EEVACUTNKWIQQOXUNB6G2KVZOJ6SIVZM", "length": 15717, "nlines": 158, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "‘लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\n‘लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ\n‘लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ\nतथापिची ��वीन निर्मिती: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या ‘महिलांच्या लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ\nलैंगिक छळाची कोणतीही घटना जगण्याचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा किंवा कोणताही व्यवसाय करण्याच्या हक्कांचं उल्लंघन करते. प्रत्येकासाठी कामाचं ठिकाण सुरक्षित आणि निकोप असणं, त्याठिकाणी एकमेकांचा आदर, प्रतिष्ठा राखणं आवश्यक आहे. आज अनेक स्त्रिया संघर्ष करुन शिक्षण, नोकरी आणि करीअर असा प्रवास करत आहेत. लैंगिक छळाची वाच्यता केल्यास नोकरी सोडावी लागेल, टीकेला तोंड द्यावं लागेल किंवा बदनामी होईल इत्यादी कारणांमुळे अशा अत्याचारांबाबत गुप्तता पाळली जाते. नोकरी पासून वंचित रहावं लागेल याची भीती किंवा ताण असल्यामुळे स्त्रिया तक्रार करताना दिसत नाहीत.\n१९९९ साली ‘विशाखा गाईडलाईन’ देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक खाजगी किंवा सरकारी कार्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची स्थापना अनिवार्य करण्यात आली. तब्बल १४ वर्षे उलटूनही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या नाहीत. दरम्यानच्या काळात अनेक लैंगिक छळाच्या केसेस समोर येतच होत्या. “कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध प्रतिबंध, संरक्षण आणि तक्रार निवारण कायदा, २०१३” अस्तित्वात आला.\nया कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरुद्ध समिती स्थापन करणं अनिवार्य करण्यात आलं. तरीही आजवर अनेक ठिकाणी अशा समित्या झालेल्या दिसत नाही. काही तुरळक ठिकाणी ‘अंतर्गत तक्रार निवारण समित्या’ स्थापन करण्यात आल्या, मात्र कायद्यातील नियमानुसार अशा समित्यांमध्ये अनेक त्रुटी दिसून येतात. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होताना दिसतं तरीही त्याकडे एक समस्या म्हणून पाहिले जात नाही. त्याचं उच्चाटन करण्याकडे मालकांचा/आस्थापनांचा कल दिसत नाही. कर्मचारी, मित्रमंडळी, सहकारी, प्रशासक, आस्थापक आणि सरकार या सर्वांनीच कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे.\nपुस्तिका आणि व्हिडीओमध्ये समितीची स्थापना, तिचे कामकाज या महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. सर्व प्रकारच्या आस्थापना, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, मॉल, व्यायामशाळा, पोहण्य़ाचे तलाव, मनोरंजनाची ठिकाणं म्हणजेच अशी ठिकाणं जिथे १० पेक्षा जास्��� स्त्री किंवा पुरुष काम करतात यांना अंतर्गत तक्रार निवारण समितीची(कॅश: कमिटी अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट) स्थापना करण्यासाठी ही पुस्तिका आणि व्हिडीओमध्ये उपयोग होऊ शकतो. अंतर्गत तक्रार निवारण समितीमध्ये कार्यरत असणारे कार्यकर्ते आणि संस्थांनाही याचा उपयोग होऊ शकेल. महिलांना कामाच्या ठिकाणी भितीमुक्त वातावरण मिळावं तसंच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला बळी न पडता सुरक्षित आणि निकोप वातावरणात तिनं काम करावं यासाठी हा सारा खटाटोप.\nदेणगी मूल्य:- रुपये १००/- (पुस्तिका आणि व्हिडीओ CD)\nतथापि ट्रस्टच्या कार्यालयात पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुस्तक वाचून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.\nअधिक माहितीसाठी : तथापि ट्रस्ट, तिसरा मजला, रेणूप्रकाश अपार्टमेंट, ८१७, सदाशिव पेठ, पुणे-३० संपर्क क्रमांक: ०२०-२४४३११०६/२४४३००५७ ईमेल: tathapi@gmail.com\n‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे\n‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा\nरिव्हेंज पोर्न – वेळीच सावध होऊ या\nलैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२\nआज त्यानं मला फुलं दिली\nकायदा हवाच, पण केव्हा\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/nashib-ghodya-peksha-vegane-dhavel/", "date_download": "2022-07-03T11:59:23Z", "digest": "sha1:TZ25QEGXTYNBIH2CTN6R5AEDW4TNP4M3", "length": 8015, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "नशिब पांढर्‍या घोडापेक्षा वेगाने धावणार, महादेव ह्या 6 राशींवर झाले आहेत प्रसन्न - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/नशिब पांढर्‍या घोडापेक्षा वेगाने धावणार, महादेव ह्या 6 राशींवर झाले आहेत प्रसन्न\nनशिब पांढर्‍या घोडापेक्षा वेगाने धावणार, महादेव ह्या 6 राशींवर झाले आहेत प्रसन्न\nज्योतिष शास्त्रानुसार महादेव 6 राशींवर प्रसन्न झाले आहेत. भोलेनाथ महादेवाच्या कृपेने तुमच्याकडे पैशाची कमतरता भासणार नाही. आपले स्वप्न साकार करेल करण्यासाठी ते आपली मदत करणार आहेत.\nअचानक आपले नशिब पांढर्‍या घोडापेक्षा वेगाने धावणार आहे, तुमच्या ग्रहांमध्ये होणारे बदल तुमच्यासाठी खूप विशेष असतील, सर्वात मोठ्या अडचणींमध्येही तुम्हाला यश मिळेल.\nशिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वेळोवेळी होणारे बदल आपल्यासाठी खूप विशेष असतील, आपल्या इच्छा पूर्ण होतील. आयुष्यात तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतील.\nव्यवसायाच्या क्षेत्राशी जोडलेले आहे त्यांना काही चांगली बातमी मिळू शकेल, जे लोक बराच काळ इकडे तिकडे भटकत होते त्यांना नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. नोकरीमध्ये नफ्यासह आपण अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यास सक्षम असाल.\nतुम्हाला आयुष्याच्या जोडीदाराबरोबर खूप आनंदी आणि सर्वात उत्तम क्षण देता येणार आहे. नोकरी व व्यवसायात तुमच्याबरोबर काही चांगल्या घटना घडण्याची शक्यता आहे, आपल्याला पदोन्न���ीच्या संधी मिळू शकतात.\nशेअर्स मार्केटमधून लोकांना मोठा धन लाभ होतो आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते. येत्या काही दिवसांत तुम्हाला चांगले निकाल येतील, घरगुती समस्येवर तोडगा निघू शकेल.\nव्यापारी क्षेत्रामध्ये अनेक मित्र मैत्रिणी भेटू शकतील, अचानक संपत्ती प्रबल योग बनत आहे, भौतिक सुख प्राप्ति देखील वाढत जाणार आहे आणि अचानक कोणतीही मोठी आनंदाची खबर मिळू शकते.\nमहादेव भोलेनाथ ज्या राशींवर कृपा करत आहेत त्या राशी कर्क, सिंह, तुला, धनु, मकर आणि मीन राशी आहेत. महादेवाची भोळ्या मनाने भक्ती करा आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यास प्रार्थना करा ते नक्की पूर्ण करतील. भोलेनाथ भक्तांच्या थोड्या भक्तीने देखील प्रसन्न होतात आपण हि लिहा “हर हर महादेव”\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/son-and-mother-brutally-murdered-in-pune-sons-dead-body-found-in-katraj-and-mother-body-found-in-saswad-rm-565708.html", "date_download": "2022-07-03T11:09:48Z", "digest": "sha1:DTKKVOPAX3J2IKUE5L45KTKKQLAXGKYE", "length": 12666, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये चिमुकल्याचा तर सासवडमध्ये आईचा आढळला मृतदेह – News18 लोकमत", "raw_content": "\nपुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये चिमुकल्याचा तर सासवडमध्ये आईचा आढळला मृतदेह\nपुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये चिमुकल्याचा तर सासवडमध्ये आईचा आढळला मृतदेह\nMurder in Pune: पुण्यात मायलेकराची हत्या (Son and mother murder) करून त्यांचा मृत दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी मायलेकराचा खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.\nनागपूरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात खून, जीव घेणारा निघाला.....\nशिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nउच्चशिक्षित तरुणीचं जडलं दूधविक्रेत्यावर प्रेम; संसार थाटताच घडला भयानक प्रकार\nपुणे, 16 जून: पुण्यात (Pune) मायलेकराची हत्या (Son and mother murder) करून त्यांचा मृत दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी मायलेकराचा खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून महिलेच्या पतीचा शोध घेतला जात आहे. हत्या झालेल्या दिवसापासून मृत महिलेचा पती गायब आहे. संबंधित मायलेकराची हत्या नेमकी कोणी केली अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत. मंगळवारी सायंकाळी नवीन कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला होता. मुलाची गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर काही तासांतच सासवड याठिकाणी आईचा देखील मृतदेह आढळला आहे. आईच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आहे. आयान शेख (वय-6) आणि आलिया आबिद शेख (वय-35) असं हत्या झालेल्या मायलेकरांची नावं आहेत. यांची हत्या नेमकी कोणी केली आणि कोणत्या कारणासाठी झाली, याची अद्याप पुष्टी झाली नाही. मंगळवारी नवीन कात्रजच्या बोगद्याजवळ सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची गळा आवळून हत्या केल्याची निष्पन्न झालं होतं. दरम्यान मुलाचे नातेवाईक मुलाचा शोध घेत असल्यानं मुलाची त्वरित ओळख पटली. त्यानंतर काही तासांतच पुरंदर तालुक्यातील खळद याठिकाणी आईचाही मृतदेह सापडला आहे. याचा तपास सासवड पोलीस करत आहेत. हे ही वाचा-जन्मदात्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार, नवी मुंबईतील घटनेचा LIVE VIDEO पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आलिया यांचे पती आबिद शेख पुण्यातील एका कंपनीत ब्रॅंच मॅनेजर म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते झूम कार घेऊन सहलीसाठी गेल्याची माहिती पोलिसांना आहे. पण अद्याप त्यांचाही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे घातपात झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nShocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर\nहा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nपुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nEngineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत\nRaj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nभाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय\nजगू द्याल का नाही राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले\nपत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nLove Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/sarkari-yojana/led-bulbs-for-only-10-rupees/", "date_download": "2022-07-03T12:16:07Z", "digest": "sha1:XMY2OK3PPBPHUCZ3ZDEYOYKCSG6XVHNO", "length": 9298, "nlines": 100, "source_domain": "mhlive24.com", "title": "Ujala Scheme : LED बल्ब फक्त 10 रुपयात! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना.. - Mhlive24.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Ujala Scheme : LED बल्ब फक्त 10 रुपयात जाणून घ्या काय आहे...\n जाणून घ्या काय आहे सरकारची योजना..\nMHLive24 टीम, 05 जानेवारी 2022 :- सर्वांना परवडणारा प्रकाश देण्यासाठी भारत सरकारच्या उजाला योजनेला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेअंतर्गत देशातील जवळपास प्रत्येक राज्यात पिवळ्या बल्बऐवजी किफायतशीर एलईडी बल्ब वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते.(Ujala Scheme)\nयामध्ये लोकांना फक्त 10 रुपयांमध्ये एलईडी बल्ब दिले जातात. बल्बशिवाय ट्यूबलाइट, पंखेही वेगवेगळ्या किमतीत दिले जातात.\n2015 मध्ये सुरू झाली होती योजना\nअफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल (उजाला) योजनेची उन्नत ज्योती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2015 रोजी सुरू केली. महागडी वीज आणि उच्च उत्सर्जनाच्या समस्या सोडवणारा हा जगातील सर्वात मोठा शून्य-अनुदानित स्वदेशी कार्यक्रम बनला.\nपिवळ्या बल्बमधून विजेचा वापर खूप जास्त आहे, तो कमी करण्यासाठी सरकारने एलईडी बल्बला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे.\nआतापर्यंत अनेक एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले\nउजाला योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात 36.78 कोटींहून अधिक एलईडी दिवे वितरित करण्यात आले आहेत. उजालाला सर्व राज्यांनी आनंदाने दत्तक घेतले आहे.\nया मदतीमुळे घरांची वार्षिक वीज बिले कमी झाली आहेत. ग्राहक पैसे वाचविण्यात, त्यांचे राहणीमान सुधारण्यात आणि भारताच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहेत.\nया 5 राज्यांमध्ये योजना\nसध्या, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील ग्रामीण भागात ग्राम उजाला योजनेचे एलईडी बल्ब दिले जात आहेत. या पाच राज्यांतील 2,579 गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे. ग्राम उजाला योजना सध्या मार्च-2022 पर्यंत आहे. पण सरकार त्याची मुदत वाढवण्याची शक्यता आहे.\n265 कोटींची वार्षिक बचत\nग्राम उजाला योजनेअंतर्गत एलईडी बल्बच्या वितरणामुळे दरवर्षी सुमारे ७२ कोटी वीज युनिट्सचा वापर कमी होत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ग्राम उजाला योजनेतून दरवर्षी 265 कोटी रुपयांची बचत होणार आहे.\nविजेचे बिल दाखवून कमी दरात एलईडी बल्ब मिळवू शकता. जुने पिवळे बल्ब बदलून त्याऐवजी एलईडी बल्ब लावणे हा या योजनेचा उद्देश आहे, ज्यामुळे विजेची बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. LED वीज बिल वाचवते आणि विजेची बचत केल्याने कोळसा किंवा गॅसचा वापर कमी होईल.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nPrevious articleSuccess Story : कडुलिंबाचे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय केला,आणि झाला करोडपती वाचा प्रेरणादायी स्टोरी\n 10 लाख कमावल्यावरही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही फक्त कराव लागेल असे काही…\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्ड���णे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%98/", "date_download": "2022-07-03T11:11:18Z", "digest": "sha1:54AOSNA5QOJANMURNYOTTGCMB3OKNUTR", "length": 15711, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी कोर्टाने फेटाळली | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमद��रांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Desh ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी कोर्टाने फेटाळली\nताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी कोर्टाने फेटाळली\nअलाहबाद, दि. १२ (पीसीबी) – ताज महालप्रकरणी उच्च न्यायालयाने भाजप नेते रजनीश सिंह यांना मोठा झटका बसला आहे. रजनीश सिंह यांची ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.\nमहाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जागांसाठी १० जूनला मतदान, राऊतांसह ६ जणांची मुदत संपली\nअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात भाजपचे प्रवक्ते रजनीश सिंह यांनी ताजमहालमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख लपलेले आहेत की नाही हे कळू शकेल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याप्रकरणी आज अलाहबादच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.\nयाचिकेत दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे ताजमहालमधील इतिहासासंबंधित आहे. तर, दुसरी ताजमहालमधील बंद खोल्यांबाबत आहे. आमच्यामते याचिकाकर्त्यांनी आम्हाला पूर्णपणे न्यायसंगत मुद्द्यावर निर्णय देण्यास प्रवृत्त केलं आहे, असंही कोर्टाने नमूद केलं आहे.\nयाचिकाकर्त्यांनी केलेल्या सत्यशोधन समितीची मागणीचाही कोर्टाने समाचार घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय जाणून घ्यायचंय असा सवाल कोर्टाने केला. तसंच, याचिका ही योग्य ���णि न्यायिक मुद्द्यांवर आधारित नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. ताजमहालमधील २२ खोल्या उघडण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी तुम्ही एका समितीची नेमणूक करण्याची मागणी करत आहात. अशी मागणी करणारे तुम्ही कोण असा सवाल कोर्टाने केला. तसंच, याचिका ही योग्य आणि न्यायिक मुद्द्यांवर आधारित नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. ताजमहालमधील २२ खोल्या उघडण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी तुम्ही एका समितीची नेमणूक करण्याची मागणी करत आहात. अशी मागणी करणारे तुम्ही कोण हा तुमचा अधिकार नाहीये. तु्म्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही माहिती आधिकारातून जाणून घेऊ शकता, असंही कोर्टाने म्हटलं आहे.\nPrevious articleलोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला होता…\nNext articleनातू द्या, नाहितर ५ कोटी भरा …\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nविद्युत ऊर्जा वाहनांना प्रोत्साहन : ज्ञानेश्वर लांडगे\nबंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला\nअजित पवार यांना कोरोना…\nराज्यात सत्ता बदलताच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे मोकळे\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यास��ीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T12:17:26Z", "digest": "sha1:4KK6HGFHPAZ6UMEQLL2ZQIUOH2NLCI4V", "length": 6642, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "लाईफ एन्जॉय करायला लावणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा टीझर प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>लाईफ एन्जॉय करायला लावणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा टीझर प्रदर्शित\nलाईफ एन्जॉय करायला लावणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा टीझर प्रदर्शित\nमाणसांचे इमोशन्स चेंज करायला शब्दच पुरेसे आहेत आणि याचीच झलक दाखवायला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. प्रेम प्रकरण आणि लग्न तसेच प्रेयसी आणि बायको यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे मजेशीररित्या या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.\nया टीझरमध्ये प्रेक्षक कलाकार सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल यांच्या भन्नाट अभिनयाची झलक पाहू शकतात. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजातील एक नवीन, दमदार गाणं या टीझरमधून ऐकायला मिळाले त्यामुळे या गाण्याविषयी उत्सुकता नक्कीच वाढली असणार. या टीझरमधला सर्वात आकर्षक आणि मनोरंजक सीन म्हणजे गुरुच्या भूमिकेत असलेल्या महेश मांजरेकर यांचा अभिनय आणि डायलॉग. या सर्व गोष्टींमुळे या चित्रपटाचा टीझर सोशल मिडीयावर आणि प्रेक्षकांच्या मनात तुफान गाजणार यात शंका नाही.\nलाईफ एन्जॉय करायला शिका नाही तर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असं सांगू इच्छिणा-या चित्रपटात कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत, गौरव मोरे या कलाकारांच्या देखील प्रमुख आहेत.\nनवीन वर्षात धमाकेदार आणि मजेशीर विनोदामुळे महाराष्ट्राचे मनापासून मनोरंजन करणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाची कथा प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.\nPrevious गायक प्रवीण कुवर यांचे नवे धमाकेदार गाणे ‘तू माझी ब्युटीक्वीन’\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.skcounselling.in/2022/03/", "date_download": "2022-07-03T12:08:07Z", "digest": "sha1:T7SYZLJZL7S5FNT77CCVEEVEIRCWKD5N", "length": 8352, "nlines": 137, "source_domain": "www.skcounselling.in", "title": "March 2022 - Sk Psychological Counselling Hub", "raw_content": "\nएक १९ वर्षाची मुलगी प्रेमभंग होऊन समुपदेशन घेण्यासाठी आलेली. मन, स्वतः, घरवाले सर्व दुःखी आणि परेशान. गेल्या चार वर्षांपासून या नात्यात गुंतून तिला हा गुंता आता सहन होत नव्हता. रोमँटिक ब्रेकअप नंतर, हे समजण्यासारखे आहे की तुम्हाला दुःख आणि वेदना होतील. हार्टब्रेकमधून बाहेर पडणे आव्हानात्मक असलं तरी, आपण जगण्याचे आणि प्रेरित राहण्याचे मार्ग शोधू शकता …\nप्रेमभंग Read More »\nआयुष्यात कधी ना कधी “मी कशातही चांगला नाही” असा विचार येणे सामान्य आहे. हा विचार अनेकदा, काही करायची इच्छा असो वा नसो, मनात येऊ शकतो. इतरांप्रमाणे आपण आपले जीवन नीट व्यतीत करत नाहीत हा शोध आपणच लावत असतो. सहसा, “मी कशातही चांगला नाही” असा विचार करणे हे सांगते की तुमचा कमी आत्मविश्वास किंवा स्वत:बाबत शंका …\nआत्मविश्वास कसा वाढवायचा यावर एक चर्चा सत्र घेतले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्यावर समाज प्रबोधन होणं हितावह आहे. आत्मविश्वास म्हणजे तुमची कौशल्ये, गुण आणि यशस्वी होण्याच्या क्षमतेवर तुमचा विश्वास. स्वत:वर आत्मविश्वास असणे हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच महत्त्वाचे नाही तर इतरांद्वारे तुम्हाला कसे समजले जाते यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दुर्दैवाने, प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेवर …\nविश्वासाची कमी Read More »\nआपल्यापैकी अनेकजण भूतकाळातील कटू आठवणी सोबत जगताना आढळतात. अशा प्रकारचं वागणं नकारात्मक परिणाम करून जातं. वर्तमानात राहुन आजच्या गोष्टीत मन रमवणे का गरजेचे आहे याचा विचार करायला हवा. आपल्यापैकी बहुतेकांना भूतकाळात किंवा भविष्यात जगण्याची प्रवृत्ती असते. काल काय घडले किंवा उद्या काय होऊ शकते याचा विचार तुम्ही किती वेळा करता याचा तुमच्या जीवनावर आणि आरोग्यावर …\nवर्तमानात मी Read More »\nमनातील भावना कोणकोणत्या व्यक्तिसमोर मांडल्या पाहिजे, असा प्रश्न समुपदेशन दरम्यान एका क्लायंटने विचारला. आपल्या मनातील भावना कोणत्याही अपेक्षा विन व्यक्त करणे यात अजिबात चूक नाही. उलट आपले भाव व्यक्त केल्याने मन हलकं होत. जर भाव व्यक्त केले नाही तर त्याचा विपरीत परिणाम मनावर आणि परिणामी शरीरावर होतो. सर्वात प्रथम स्वतःसमोर मनातील भावना मांडायला शिकावं. मग …\nभावनाव्यक्ती Read More »\nव्यक्त होताय, जरा सांभाळून\naher mangesh on मैत्री आणि आपले भवितव्य\nSohel on नाविन्याचा ध्यास आणि अपयश\nArchana Deshpande on मानसिक आरोग्य आणि कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=248591:2012-09-06-17-18-15&catid=360:cut-&Itemid=363", "date_download": "2022-07-03T10:54:14Z", "digest": "sha1:JMS6BFZKFYOU3NP5FXOYGRYAHITTJFRU", "length": 18377, "nlines": 240, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Cut इट >> ‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’\nसजावट : मयुरा शिंदे - शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२\nअभिनेता व दिग्दर्शक अंकुश चौधरी याचा ‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’ हा खास चमचमीत चित्रपट शुक्रवारी ७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झकास’च्या तडाखेबंद यशानंतर अंकुशचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने तो स्वत: याबाबतीत खूपच आशादायी आहे. निव्वळ तीन तास धमाल आणि धमाल हाच आमचा उद्देश असल्याचे सांगून अंकुश यानिमित्ताने बोलताना म्हणाला की, प्रेक्षकांना सर्व टेन्शन विसरून केवळ खदखदून हसविण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यामुळेच ‘नो एन्ट्���ी- पुढे धोका आहे’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. हिंदीतील ‘नो एन्ट्री’वर हा चित्रपट बेतलेला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना अंकुश म्हणाला की, मुळातच नावसाधम्र्य असल्याने अनेकांना असेच वाटत असले तरी आमच्या चित्रपटाचा बाज व त्याची मांडणी वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे हिंदीतील ‘नो एन्ट्री’ची ही कॉपी आहे असे म्हणणे चुकीचे आहे. या चित्रपटात अंकुशसह, भरत जाधव, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, मनवा नाईक यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे सईने पहिल्यांदाच ‘बिकिनी’ स्वरूपात दृश्ये दिल्याने अनेकांच्या तोंडी तो चर्चेचा विषय बनला आहे.\n‘नोएन्ट्री - पुढे धोका आहे’तील सई ताम्हणकरच्या बिकिनीवर ‘कटाक्ष’ टाकताच काही तरी बरेवाईट बरेच जण बोलले, पण खुद्द सईचे म्हणणे काय\n‘‘एकूण प्रतिक्रियांपैकी फक्त दोन टक्के मते प्रतिकूल आहेत, तशी ती असायचीच. तीदेखील स्वीकारायला हवीत. मला चित्रपटाबाबत विचारले गेले तेव्हा पहिल्या भेटीतच सांगितले गेले, मूळ चित्रपटातील बिपाशा बासूची भूमिका तुला करायची आहे, बिकिनीत दृश्य द्यायची तयारी असेल तर पुढे बोलू. अशा दृश्यासाठी भरपूर मानसिक तयारी लागते, ताकद लागते.\nप्रत्यक्ष सेटवर कॅमेरा व बघे यांच्यामुळे नव्र्हस वाटता कामा नये. पण सर्व सहकलाकारांनी मला सांभाळले, प्रोत्साहन दिले. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी सुरू झाल्यावर हळूहळू सकारात्मक प्रतिक्रिया वाढल्या.\nआता तर माझा चाहता वर्ग खूप वाढलाय. सांगलीला जाताना एक्स्प्रेसवेवर फूड मॉलला गाडी थांबताच आता पूर्वीपेक्षा जास्तजण वळून पाहतात. आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर एका महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले..’’\nभरतबरोबर मी अनेक चित्रपट केले असले तरी सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली..’ या आम्हा दोघांवर चित्रित झालेल्या गाण्याने नवा इतिहास निर्माण केला त्यामुळेच याच चालीवर आधारित हिंदीत ‘चिकनी चमेली..’ हे गाणेही हिट झाले. ‘नो एन्ट्री..’च्या निमित्ताने आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलो आहोत.\nभरत हा पूर्वीसारखाच साधा, पण तेवढाच उत्साही असल्याचे क्रांती रेडकर हिने सांगितले. भरतबरोबर काम करताना मला नेहमीच आनंद होतो. कारण त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. कधीही यशाने तो हुरळून जात नाही, असेही क्रांती म्हणाली.\n���ंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/2309", "date_download": "2022-07-03T12:28:22Z", "digest": "sha1:3JNTAOTYQKY5EVUENAW4DRL65EDNGUWO", "length": 7510, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "भारतीय कोविड -19 वै वैक्सीन तयार करण्यात सक्षम- बिल गेट्स | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome राष्ट्रीय भारतीय कोविड -19 वै वैक्सीन ��यार करण्यात सक्षम- बिल गेट्स\nभारतीय कोविड -19 वै वैक्सीन तयार करण्यात सक्षम- बिल गेट्स\nमायक्रोसॉफ्टच्या सह-संस्थापक बिल गेट्सने सांगितले की ते भारतीय भारतीय देशासाठी नसून, संपूर्ण जगासाठी कोविड -19वै ची वैक्सीन मेकअप सक्षम आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन सह-प्रमुख आणि न्यासी यांनी सांगितले की भारत अनेक वेळा आवश्यक गोष्टी घडवून आणत आहे आणि त्याचे संक्रमण उद्योग कोरोना विषाणूचे वैक्सीन बनविणे कार्यरत आहे.\n‘कोविड -19 व्हायरसने आश्चर्याचा धक्का दिला’ याविषयी त्यांनी सांगितले की भारत हा विशाल अबादी आणि शहरी केंद्रांच्या आरोग्याच्या संकटाचा सामना करत आहे.‘ भारताच्या आरोग्य उद्योगाच्या क्षमतेबद्दल त्यांनी सांगितले, ‘‘ भारत भारत ही अत्यधिक क्षमता आहे. आपण जाणता, भारतामध्ये सर्वात जास्त टेक बनवलेले ” ते म्हणाले की येथे बायो ई, भारत बायोटेक, इतर अनेक, कोरोना व्हायरस वैक्सीन तयार करणे मदत करण्यासाठी काम करीत आहेत. ‘‘ मी उत्साहित आहे, फक्त धंद्याचा उद्योग नाही, फक्त संपूर्ण जगासाठी (वैक्सीनचा) उत्पादन करा.आमच्या मृत्यूची संख्या कमी होते, आणि या सुरक्षिततेची आवश्यकता असते जी या आजाराची शक्यता असते आणि ती आमच्या अंत: करणात होते. ” गेट्स ने सांगितले की बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन तसेच सरकारचे एक अधिकारी आणि विशेषतः जैव तंत्र विभाग, भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयात काम करत आहेत.\nPrevious articleसैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंब- जुलै रोजी हाजीर हों\nNext articleyes बँक घरी बसून काही मिनिटांत कर्ज\nबालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणं हे या पंधरवडयाचं उद्दिष्ट\nडॉ. भारती प्रविण पवार यांनी आज मणिपूरमधील खोंगजोम युद्ध स्मारकाला भेट\nराहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबई, नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा\nहर पैसा केंद्रीय है.\nस्कूलों में योग कक्षाएं शुरू की जाएं\nकेंद्रीय स्वास्थ्य मंत्री ने पीएचसी, वाईएसआर हेल्थ क्लिनिक का दौरा किया\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/01/til-gulachi-poli-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T12:43:14Z", "digest": "sha1:U2WOGMRRASVW5HRHVLA7W64IEOZNPCZT", "length": 7140, "nlines": 75, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Til Gulachi Poli Recipe in Marathi", "raw_content": "\nतीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते.\nतीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व बेसन घातले आहे त्यामुळे पोळी छान खुसखुशीत होते.\nतीळ-गुळाची पोळी बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट\n३ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)\n१/२ टे स्पून डाळीचे पीठ (बेसन) (Besan)\n१/४ कप तेल (गरम) (Oil)\n१/४ कप शेगदाणे (Peanuts)\n१/४ कप सुके खोबरे किसून (Dry Coconut)\n१/२ कप बेसन (Brsan)\n२ टे स्पून तेल (Oil)\n३ १/२ कप गुळ (किसून) (Jaggery)\n१ टी स्पून वेलचीपूड (Cardamom Powder)\n१/४ टी स्पून जायफळ पूड (Nutmeg Powder)\nआवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, बेसन, मीठ मिक्स करून त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घालून मिक्स करून घ्यावे मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून अगदी घट्ट पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ दीड ते दोन तास तरी भिजून द्यावे. मग त्याचे एक सारखे ३० गोळे करावेत.\nसारणासाठी: तीळ मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. शेगदाणे खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावी. सुके खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग भाजलेले तीळ, शेगदाणे, खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.\nबेसन तेलामध्ये चांगले मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग मिक्सरमध्ये बारीक केलेले तीळ, भाजलेले बेसन, वेलचीपूड, जायफळ व गुळ मिक्स करून घेवून सारण तयार करावे. सारण तयार झाल्यावर त्याचे एकसारखे १५ गोळे बनवावेत.\nदोन पीठाचे गोळा घेवून दोन पुऱ्या लाटून घ्याव्यात एका लाटलेल्या पुरीवर एक सारणाचा गोळा ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून बाजूनी कडा दाबून घ्याव्यात व तांदळाच्या पिठीवर पोळी लाटून घ्यावी.\nsतवा गरम करून दोनी बाजूनी पोळी मंद विस्तवावर भाजून घ्यावी. अश्या सर्व पोळ्या बनवून घ्याव्यात.\nगरम गरम गुळ पोळी वरतून सजून तूप घालून सर्व्ह करावी.\nमकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=41%3A2009-07-15-03-58-17&id=253495%3A2012-10-03-15-45-49&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=110", "date_download": "2022-07-03T11:18:15Z", "digest": "sha1:OT725X2IJ5XRMXSXBEZ73RE6Z5AR2JAC", "length": 5473, "nlines": 3, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बिग बॉसच्या घरात चंकी, गुलाबी गँगची कमांडर आणि पूनम पांडे?", "raw_content": "बिग बॉसच्या घरात चंकी, गुलाबी गँगची कमांडर आणि पूनम पांडे\nबिग बॉसचा सहावा अध्याय येत्या ७ ऑक्टोबरपासून कलर्स वाहिनीवर सुरू होत असून, यावेळी घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये अभिनेता चंकी पांडे तसेच वादग्रस्त सेक्स गुरू स्वामी नित्यानंद, तसेच मॉडेल पूनम पांडेसह उत्तर प्रदेशात महिलांसाठी आवाज उठविणाऱ्या गुलाबी गँगच्या सर्वेसर्वा संपतपाल देवी यांचा समावेश असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. विशेष म्हणजे बिग बॉसच्या आधीच्या सर्व भागांमध्ये अनेक व्हल्गर तसेच हिडीस प्रकार घरातील सदस्यांमध्ये झाले होते व याचे प्रक्षेपणही करण्यात आले होते. याबाबत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सलमान खान याने नाराजी व्यक्त करताना यावेळेचे भाग कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे पाहाण्यासारखे असावेत असे मत व्यक्त केले होते. अर्थात सलमान खान याचे हे मत वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी फारसे मनावर घेतले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी यावेळीही घरात वादग्रस्त व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये वादग्रस्त सेक्सगुरू स्वामी नित्यानंद याला विचारणा करण्यात आली असून, त्याने त्यासाठी संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी न्यूड फोटो प्रसिद्ध करणारी मॉडेल पूनम पांडे हिलाही घरात घेतल्यास आपोआपच त्याचा टीआरपीसाठी फायदा होईल, असा विचार करण्यात आल्याचे समजते. याच बरोबर संपूर्ण उत्तर प्रदेशात गुलाबी गँग म्हणून अस्तित्वात आलेल्या एका महिला टोळीच्या कमांडर संपतपालदेवी हिलाही विचारणा करण्यात आली आहे. मागील भागामध्येही बॉसच्या घरात डाकू, मॉडेल तसेच आध्यात्मिक गुरू यांचा समावेश होता. हीच परंपरा यावेळी कायम ठेवण्याचा वाहिनीचा प्रयत्न आहे. याबाबत वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देताना घरात कोणीही येऊ शकतो असे मत व्यक्त केले. सलमान खान याने अलीकडेच या कार्यक्रमाबद्दल बोलताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे बसून पाहण्यासारखा त्याचा दर्जा असावा, असे मत व्यक्त केले होते. तसेच बॉसच्या घरामध्ये सर्वसामान्य व्यक्ती आणि काही मुलांनाही प्रवेश देण्यात यावा असेही सुचविले होते. अर्थात सलमानची ही सूचना प्रत्यक्षात कितपत साकारणार, याचे उत्तर ७ तारखेला पाहावयास मिळणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T11:28:28Z", "digest": "sha1:W4K2MYRIUKSNTIAANYEGIGGKXASL75T7", "length": 3238, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "नंदी महादेवाचा मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो? | heydeva.com", "raw_content": "\nनंदी महादेवाचा मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो\nनंदी महादेवाचा मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो\nनंदी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो\nनंदी महाराज भगवान शिवा समोर का बसतात\nदोन कथा नंदीबद्दल सांगितल्या आहेत. पहिली कथा शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्र मंथनाची\nContinue Reading नंदी महाराज भगवान शिवा समोर का बसतात\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2/page/10/", "date_download": "2022-07-03T11:32:06Z", "digest": "sha1:J7RXXDIOOHD357V5ZURAUA4DEW57XY7C", "length": 16289, "nlines": 68, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफल - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n13 मे 2022 राशीफळ : तुम्हाला करिअरच्या चांगल्या संधी मिळतील, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य\n13 मे 2022 राशीफळ मेष : जुन्या प्रकल्पांच्या यशाने आत्मविश्वास वाढेल. तुम्ही इतरांवर थोडा जास्त खर्च करू शकता. वाद आणि मतभेदांमुळे घरात काही तणावाचे क्षण येऊ शकतात. कामाचा आणि घरचा दबाव तुम्हाला थोडा रागवू शकतो. अडचणींना लवकर सामोरे जाण्याची तुमची क्षमता तुम्हाला एक विशेष ओळख देईल. 13 मे 2022 राशीफळ वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही ज्यांच्यासोबत राहता …\nग्रहांचे संक्रमण तुम्हाला खूप चांगले देण्याचा प्रयत्न करत आहे, लवकरच सर्व चिंता दूर होण्याचे संकेत\nग्रहांचे संक्रमण तुम्हाला खूप चांगले देण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवेल. यासोबतच तुमची कामाची क्षमताही वाढेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. तुमचा आजचा दिवस छान जाईल. ज्या कामात तुम्ही हात लावाल त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. अचानक आर्थिक लाभ अपेक्षित आहे, ज्यामुळे आर्थिक …\nराशीफळ 12 मे 2022 : कर्क राशीसाठी दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज सुरू केलेले काम सहज पूर्ण होईल. कार्यालयातील कामे पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखादा विषय समजून घेण्यात येणारी अडचण मित्राच्या मदतीने दूर होईल. या राशीच्या व्यापारी वर्गाला आज चांगला फायदा होणार आहे. वृषभ : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कंत्राटी …\nनशीब आणि परिस्थिती तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ निर्माण करत आहेत, लवकरच मिळेल मोठी खुशखबर\nतुम्ही तुमची कामे तुमच्या आत्मविश्वासाने आणि पूर्ण उर्जेने योग्यरित्या पार पाडू शकाल. दिवस यशांनी भरलेला असेल. शुभचिंतका सोबत फोनवरील कोणतेही महत्त्वाचे संभाषण फायदेशीर ठरेल. यावेळी ग्रहाचे संक्रमण खूप चांगले आहे आणि तुमच्या आत्मविश्व���स आणि कार्य क्षमतेला अधिक बळ देत आहे. तुमचा कामाबद्दलचा उत्साह तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करेल. आयात-निर्यात संबंधित व्यवसायात लाभदायक परिस्थिती …\nराशीफळ 11 मे 2022 : मिथुन राशीसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. परिस्थिती आज अशा जुन्या गोष्टी तुमच्यासमोर आणेल. ज्यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत घरातील ज्येष्ठांचे मत तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. आर्थिक स्थितीत थोडीशी घसरण होईल. जुन्या मित्राकडून आर्थिक मदत मिळेल. आज ऑफिसमध्ये वातावरण अनुकूल राहील, कामाचा ताण कमी राहील. वृषभ : आजचा दिवस आत्मविश्वास आणि आशेचा आहे. काही नवीन अनुभव मिळतील. आत्तापर्यंत जीवनाच्या …\nराशीफळ 10 मे 2022 : धनु राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : आज जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांच्यासोबत कुठेही जाऊ शकता. वडिलांच्या सहकार्याने कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप मेहनत कराल. तुमच्या कर्तृत्वाचा तुम्हाला अभिमान वाटेल. आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल, त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. वृषभ : तुम्हाला आकर्षित करणाऱ्या गुंतवणूक योजनांबद्दल सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी …\nज्योतिष शास्त्रानुसार 4 राशीचे लोक खूप भाग्यवान असतात, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या वर असतो\nज्योतिष शास्त्रामध्ये, सर्व 12 राशींच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल अनेक विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यानुसार काही राशीचे लोक धन आणि धनाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच असतो. ते भरपूर पैसा कमावतात आणि विलासी जीवन जगतात. जाणून घ्या या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्या नेहमी श्रीमंत असतात. वृषभ : ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा …\nकार्यक्षेत्रात नवीन कामे करण्याची संधी मिळू शकते, करिअरमध्ये नवीन आयाम प्रस्थापित कराल\nनोकरीत नवीन कामे करण्याची संधी मिळू शकते, ऑफिसमध्ये इतरांकडून शिकण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे, कोणतेही काम पूर्ण नियोजनपूर्वक करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही प्रत्येक काम संयमाने आणि समजुतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट झाल्यामुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ …\nराशीफळ 09 मे 2022 : वृषभ राशीच्या लोकांना काही सुखद बातमी मिळू शकते, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : मन अस्वस्थ होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. पालक तुमच्या सोबत असतील. व्यवसायासाठी मित्राकडून पैसे मिळू शकतात. अनियोजित खर्च वाढतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामाची व्याप्ती वाढेल. राग आणि उत्साहाचा अतिरेक होऊ शकतो. नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. वृषभ : मुलांकडून काही सुखद बातमी मिळू शकते. नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढेल. लेखन इत्यादी बौद्धिक कामांना मान-सन्मान मिळेल. कमाईचे स्रोत …\nसाप्ताहिक राशिभविष्य 8 ते 14 मे 2022 : कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, जाणून घ्या कसा राहील आठवडा तुमच्या राशीसाठी\nमेष : तुमचे कर्म आणि प्रयत्न तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळवून देतील. या आठवड्यात बहुतेक वेळ मार्केटिंग आणि पेमेंट गोळा करण्यात घालवला जाईल. या काळात कामाच्या ठिकाणी अचानक खर्च होऊ शकतो. मात्र सहकाऱ्यांच्या सहकार्याने सर्व काही सुरळीत होईल. कोणत्याही पॉलिसी इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. वृषभ : तुमच्या जीवनशैलीला नवीन रूप देण्यासाठी काही रचनात्मक कामांमध्ये वेळ जाईल. वैयक्तिक कारणांमुळे …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-07-03T12:24:03Z", "digest": "sha1:3UZIO7UFV7STUFEZIVHN4H77R33ESZF2", "length": 8617, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीय क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रीय क्���िकेट संघां बाबतचे लेख ह्या वर्गात समाविष्ट केलेले आहेत.\n\"राष्ट्रीय क्रिकेट संघ\" वर्गातील लेख\nएकूण ८७ पैकी खालील ८७ पाने या वर्गात आहेत.\nआईल ऑफ मान क्रिकेट\nतुर्क आणि कैकोस द्विपे क्रिकेट\nपश्चिम आफ्रिका क्रिकेट संघ\nपूर्व आणि मध्य आफ्रिका पश्चिम आफ्रिका क्रिकेट\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nसाचा:माहितीचौकट क्रिकेट खेळणारा देश\nयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन\nवानुआतू राष्ट्रीय क्रिकेट संघ\nसंयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००७ रोजी १५:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%95%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T10:50:46Z", "digest": "sha1:AGI5A7WTT5J2QB5OADXJ6CVQ2W7U5LGT", "length": 4399, "nlines": 80, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "कझाकस्थानच्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nकझाकस्थानच्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nकझाकस्थानच्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट\nप्रकाशित तारीख: November 6, 2019\nकझाकस्थानच्या राजदुतांनी घेतली राज्यपालांची भेट\nकझाकस्थानचे भारतातील नवनियुक्त राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेतली. यावेळी कझाकस्थानचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत महेन्द्र संघी तसेच अध‍िकारी देखिल उपस्थित होते.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तं���्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_47.html", "date_download": "2022-07-03T12:16:40Z", "digest": "sha1:VFJG3MQGA2FEPXUPGH3KQKUSFBMNGHK3", "length": 8088, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात खळबळ; राहुरी येथे पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreaking Crimeअहमदनगर जिल्ह्यात खळबळ; राहुरी येथे पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या\nअहमदनगर जिल्ह्यात खळबळ; राहुरी येथे पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या\nLokneta News एप्रिल ०६, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nराहुरी :-राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता यावरून राजकारणही पेटण्याची चिन्हे आहेत.\nदातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसविले आणि निघून गेले.\nपोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.\nरात्री राहुरी कॉलेज रोड परिसरात दातीर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ��ातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी अनेक वेळा दातीर यांच्यावर हल्ला झाला होता.\nराहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दातीर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोड वरील एका हॉटेल इमारत या विषयांचा त्यांनी पाठपुरावा केला होता. काही प्रकरणांचे खटले औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, याचा हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nगृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार \nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/motorsports", "date_download": "2022-07-03T11:43:42Z", "digest": "sha1:3VTR6Y6VMLPBOIS4JP73IWFXG3UA75Z5", "length": 12014, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\n2022 फॉर्म्यूला रीजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये मुंबई फाल्कन्सची धमाकेदार सुरुवात\nमुंबई फाल्कन्सने येस मरीना सर्किटमध्ये 2022 फॉर्म्यूला रीजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये एक विजय आणि दोन पोडियम मिशनसह दमदार सुरुवात केली आहे. एफआयएच्या F3 श्रेणीचा इव्हेंट अबुधाबीमध्ये ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nAarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही\nUmesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mazinokri.co.in/sameer-mumbai-bharti-2022/", "date_download": "2022-07-03T12:22:22Z", "digest": "sha1:ARLIMENPLRK6AEDXBVEETRI4UTRBGEPZ", "length": 7907, "nlines": 86, "source_domain": "mazinokri.co.in", "title": "SAMEER Mumbai Bharti 2022 विविध रिक्त 19 जागांसाठी भरती – Mazi Nokri com | Majhi Naukri | Latest Government Job Portal", "raw_content": "\nSAMEER Mumbai Bharti 2022 विविध रिक्त 19 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती – 2022\nSAMEER Mumbai Bharti 2022 विविध रिक्त 19 जागांसाठी भरती\nशेवट तारीख 17 Jan 2022\nSAMEER Mumbai Bharti 2022 या संस्थेत एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशीत करण्यात आली असुन सदर जाहिराती मार्फत पात्र उमेदवारांकडून Application (अर्ज) मागविण्यात येत आहेत. SAMEER Mumbai Recruitment यांच्या रिक्त जागेसाठी अर्ज Application करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 अशी आहे.\nतसेच, तुम्ही खाली वर्णन केलेले शैक्षणिक पात्रता तपशील, वयोमर्यादा, फी संरचना इत्यादीसह पात्रता निकष या माहिती खाली पाहु शकता. SAMEER Recruitment 2021 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपशील व सूचना योग्यरित्या तपासा.\n📥पोस्टचे नाव वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ\n👉एकूण रिक्त पदे 19\n📂अर्ज सादर करण्याची पद्धत Online (आनलाईन)\n✍🏻अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022\nSAMEER Mumbai Bharti भरतीसाठी अर्ज करण्यासाठी , अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. विस्थारित माहिती साठी जाहिरात PDF बघा.\n०१/०१/२०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे तर उच्च वयोमर्यादा 25 वर्षे आहे. राज्य सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत लागू आहे.\nसामान्य श्रेणी उमेदवार: Nil\nSC/BC/EWS श्रेणीचे उमेदवार: Nil\nESM आणि आश्रित उमेदवार: Nil\nPH/ PWD श्रेणी उमेदवार: Nil\nबँकेच्या चालानद्वारे ऑफलाइन मोडमध्ये असताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून अर्ज फी भरणे ऑनलाइन मोडमध्ये पूर्ण केले जाऊ शकते.\nSAMEER भरती 2022 – महत्त्वाच्या तारखा\nऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख – 5 January 2022\nऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 17 January 2022\nSAMEER Mumbai Bharti 2022 साठी नोंदणीचे टप्पे – महत्त्वाच्या लिंक्स\nसर्वप्रथम, SAMEER Mumbai @ www.sameer.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या\nत्यानंतर, मुख्य मेनूमधील जाहिराती लिंकवर क्लिक करा.\nभर्ती 2022 अधिसूचनेसाठी (Notice) लिंक शोधा.\nपात्रता तपासण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि भरती अधिसूचना Notice डाउनलोड करा.\nत्यानंतर, “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा .\nआवश्यक माहिती योग्यरित्या भरा आणि स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.\nशेवटी, अर्ज सबमिट करा आणि भविष्यात वापरासाठी ते प्रिंट करुन ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/money/7th-pay-commission-employees-will-get-18-months-arrears/", "date_download": "2022-07-03T11:29:27Z", "digest": "sha1:N4ZLMYXMZSE5IBAGTNXCH3EULL7OPBTQ", "length": 7691, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "Employees will get 18 months arrears Rs 1.50 lakh will be credited to the account | कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्यांची थकबाकी, खात्यात येणार 1.50 लाख रुपये | 7th Pay Commission", "raw_content": "\nHome आर्थिक 7th Pay Commission : कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्यांची थकबाकी, खात्यात येणार 1.50...\n7th Pay Commission : कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्यांची थकबाकी, खात्यात येणार 1.50 लाख रुपये\n7th Pay Commission : केंद्र सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी देऊ शकते. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकरकमी 1.50 लाख रुपये टाकण्याच्या तयारीत आहे.\nअसे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांवर बॅटिंग होईल. त्यांना मिळून भरपूर पैसे मिळतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते.\nसरकारी कर्मचाऱ्यांना एकरकमी 1.50 रुपये देण्याचा सरकारचा विचार आहे. डीएची थकबाकी देण्याबाबत सरकार विचार करेल, अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे. याबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार आहे.\nनॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम सेक्रेटरी (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा म्हणतात की कौन्सिलने सरकारकडे मागणी केली आहे, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.\nकेंद्रीय कर्मचारी संघटना 18 महिन्यांच्या थकबाकीसाठी सरकारवर सातत्याने दबाव टाकत आहे. पगार आणि भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.\nअशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या थकबाकीचा लाभही मिळू शकतो. तुम्हाला DA थकबाकी किती मिळेल ते जाणून घ्या ढोबळ अंदाजानुसार, लेव्हल-1 कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी रु. 11,880 ते रु. 37,554 पर्यंत आहे.\nलेव्हल-13 कर्मचा��्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये डीए मिळतात. वेगवेगळ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी थकबाकीची रक्कम वेगवेगळी असेल.\nमहागाई भत्ता आणि महागाई सवलत सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली जाते.\nसरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी डीए दिला जातो. ते देण्यामागचे कारण म्हणजे वाढत्या महागाईतही कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखले गेले पाहिजे.\nPrevious articleCNG Price: CNG चे दर गगनाला भिडले, तब्बल 30 रुपयांनी महाग \nNext articleAxis, ICICI आणि PNB सह अनेक बँकांनी FD चे व्याजदर बदलले आहेत, नवीन दर जाणून घ्या\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://threadreaderapp.com/hashtag/%E0%A4%AE", "date_download": "2022-07-03T12:35:20Z", "digest": "sha1:RU6FG5MVKZVUFINLKXEFIG2NWLXGBFNU", "length": 43768, "nlines": 382, "source_domain": "threadreaderapp.com", "title": "Discover and read the best of Twitter Threads about #म", "raw_content": "\nआयपीएलमधून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या बीसीसीआयला टॅक्स मात्र शून्य\nआयपीएल, भारतातली सर्वाधिक लोकप्रिय लीग. दोन अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते.\nखेळाडूंच्या लिलावाच्या रकमा, सामन्यांच्या प्रक्षेपणासाठीच्या रकमा याचे आकडे घाम फोडणारे असतात. हे आकडे दरसाल वाढतच चालले आहेत. बीसीसीआयसाठी आयपीएल ही एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nमात्र याच आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआय एक रुपयाही कर भरत नाही असे तुम्हाला सांगितले तर होय हे खरे आहे. आयपीएल कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याकरता लाएबल नाही.\nश्री संतोष बिभीषण रावकाळे ®\nटाळ मृदुगांचा गजर आणि ज्ञानोबा\nमाऊलींचा जयघोष करत जगद्गुरु\nसंत तुकाराम महाराज पालखीचे\nपंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे\nएवढा मोठा सोहळा आहे पण कोणालाही\nनिमंत्रण नाही आठरा पगड जातिचे लोक\nपण कधी वाद नाही ,लाखो वारकऱ्यांचा\nसोहळा पण उप���शी कोणी नाही ,९० वर्ष\nचालणा-याचे वय पण चालण्याचा कसला\nही त्रास नाही ,उन वारा ,पाऊसचा सामना\nमाचीवरला बुधा आणि योगायोग:\nकाही दिवसांपूर्वी 'माचीवरल्या बुधा'शी ओळख @sunandanlele यांच्या एका व्हिडीओ ब्लॉग वरून झाली..त्या नंतर ट्विटर मित्र @amlya02 यांच्या संभाषणात देखील बुधाचा रेफरन्स आला, दुवा होता- प्रवासवरी मधील राजमाची चा उल्लेख\n@sunandanlele @amlya02 उत्सुकता चाळवल्याने @amazonIN वरून मागवलं, थोडं वाचलं आणि थोडं @Storytel_In वर ऐकलं\nगोनीदांच्या लिखाणात फक्त प्रवास वर्णनच नाही तर व्यक्ती वर्णन, प्राणी-पक्षी वर्णन एवढं जिवंत आहे की बुधा, राजमाची, टेम्बलयी चं पठार, बुधाचा कुत्रा, खारी, शेळ्या-मेंढ्या म्हैस डोळ्यासमोर उभे राहिले\nत्यातील काही शब्द, जसे- झाप, हरीख, पावटी, किंजळ आणि अनेक असे @MarathiDeadpool यांच्या कडूनच समजून घ्यावे लागतील.\nआणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, आज साप्ताहिक सकाळ मध्ये आलेला अंजली काळे यांचा राजमाची वरील लेख..\n👇ह्याचे उत्तर किचकट आहे..आणि पहिल्यांदा ऐकणाऱ्याला ते विज्ञान..विज्ञान वाटतच नाही..इतके ते अजब आहे..तरी एक प्रयत्न करतो..\nआपण पाहिले की आइन्स्टाईनने प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वळतो हे सिद्ध केले..पण प्रकाश तसे का वळतो ह्याच्या कारणासाठी त्याने सांगितले की गुरुत्वाकर्षण #म १/९\nहे मुळात बल अर्थात force नाहीये..\nआणि आपण ज्याला विश्वाची पोकळी म्हणतो ती निव्वळ पोकळी नसून ती एक त्रिमितीय रचना आहे..\nत्या रचनेची कल्पना नीट यावी म्हणून त्याला fabric of universe (उदा 👇निळा कपडा) असे म्हणतात..म्हणजे काय तर - २/n\nअशी कल्पना करा की हे विश्व म्हणजे एक मोठा हवेत तरंगणारा तागा/कपडा आहे..आणि हे आपला सूर्य हा त्या ताग्यावर ठेवलेला एक वजनी गोळा आहे-\nआता त्या गोळ्याचे वजन जेवढे जास्त तेवढा तो त्या कपड्याला खाली ढकलतो..तेच सर्व ग्रहांचे पण..ते त्यांच्या त्यांच्या वजनाने त्या कपड्याला खाली ढकलतात\n👇ह्या ट्विट वरून आइन्स्टाईनची एक भारी गोष्ट आठवली..\nगोष्टीची सुरुवात👇खग्रास सूर्यग्रहणाच्या छायाचित्रापासून करू..ह्या चित्रात उजवीकडे वर एक तारा दिसतोय..खरे तर अशाच एका चिमुकल्या तारा समूहाच्या मदतीने आइन्स्टाईनने जग नेहमीसाठी बदलून टाकले..\nही त्याचीच गोष्ट आहे..❤️ #म १/९\nसाल होते..१९१६..पाहिल्या महायुद्धाने जोर धरला होता..ह्या महायुद्धाच्या धामधुमीत वैज्ञानिक जगतात नवखा म्हणावा अश्या फक्त ��७ वय असलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला..\nखरं तर वैज्ञानिक जगात प्रतिष्ठेला फार महत्व असते..\nत्यात आइन्स्टाईन पडला जर्मन..त्यात नवीन..त्याने त्याचा सिद्धांत मांडून इंग्लंड साठी देवासमान असणाऱ्या न्यूटनच्या सिद्धांतालाच आव्हान केले होते..\nन्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रकाश किरण हे एका सरळ दिशेत प्रवास करतात आणि आइन्स्टाईनचे म्हणणे होते की -\n८-१० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कुठल्याश्या (बहुतेक चीनचाच असावा) कोपऱ्यात, कुणाच्या तरी डोक्यात खिश्यात घेऊन फिरता येईल अश्या हलक्या, सुटसुटीत, स्वस्त मोबाईल स्टॅन्डची कल्पना आली असावी.\nत्याने खटपट करून प्रोडक्ट तयार केलं असावं. रॉ मटेरियल, लॉजिस्टिक्स वगैरेची तजवीज करून घेतली असावी. आणि जगभर (किमान आमच्या डोंबिवलीपर्यंत तरी) ते स्टॅन्ड जाण्याची साखळी यंत्रणा उभारली असावी.\nत्या सर्व प्रक्रियेची फक्त रुपये १० किंमत मोजून मी माझ्या मोबाईलसाठी प्लास्टिकचं फोल्डिंग स्टॅन्ड विकत घेतलं.\nऑफिसला गेल्यावर बॅगेतून ते स्टॅन्ड काढून टेबलवर ठेवताना क्षणभर त्या अज्ञात डोकेबाजाला धन्यवाद देतो मी रोज.\n१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..\nअसे काय झाले की श्रीलंकेवर ही अशी वेळ आली \nही आहे त्याची गोष्ट.. #म\nश्रीलंका..१९४८ला सिलोन/Ceylon नावाने स्वतंत्र झाला..~७५% सिंहीली बौद्ध,~१२% तमिळ आणि बाकी तमिळ भाषिक मुस्लिम,ख्रिश्चन अशा लोकांचा हा देश होता.\nपण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आशावाद,देशप्रेम यांना खतपाणी घालायचे असते तेव्हा श्रीलंकेच्या नेत्यांनी द्वेषाला मोठे केले..\nसुरुवात झाली ती ' फक्त ' सिंहीली राष्ट्रभाषा आणि कामकाजाची भाषा जाहीर करण्यापासून..\nआणि नंतर राष्ट्रवादाच्या नावाखाली निवडणुकांच्या वेळी दंगली करून तमिळ भाषिकांची अनेकदा कत्तल झाली..\nहे सर्व सहन न झाल्याने तमिळ भाषिक प्रदेशाने 'एलटीटीई' स्थापन करून स्वातंत्र्य जाहीर केले..\nश्री संतोष बिभीषण रावकाळे ®\nसकाळ चांगली झाली की दिवस\nचांगला जातो म्हणतात सकाळीच\nप्रफुल्लीत करणारा रमणीय निसर्ग\nदर्शन लाभले तर दिवस उत्साहानं\nसळसळणाराच एवढं मात्र नक्की\nप्रसन्नतेनं बहरलेली फुलं पानांवरून\nओघळणारे दवबिंदुचें तेजानं तळ\nपणं वाऱ्यावर सळसळणं उत्साहानं\nआसमंत बहरवणं बघीतल सकाळ\nअधिकच ऊर्जादायी होते निसर्ग\nदर्शन. डोळ्यांना सुखद दिलासा\nफक्त गरज ते मोकळे पणानं\nएक खूप आवडतं मुसळधार\n'भारतीय शास्त्रीय संगीतातील स्त्रिया'\nसुरश्री गानसम्राज्ञी वंदनीय 'केसरबाई केरकर'\nहा काळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा. भारतीय शास्त्रीय संगीत हा मुख्यत्वाने पुरुषांचा प्रांत समजला जाई. भलेभले पुरुष गायक आपल्या प्रतिभेने राज/लोकमान्यता मिळवत होते. सुरसम्राट अल्लादिया खाँ, फैय्याझ खाँ, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, बालगंधर्व हे त्यांत आघाडीवर होते.\nहा तो काळ आहे, जेव्हा फुले दाम्पत्याने 1848साली नुकतीच मुलींसाठीची शाळा सुरू केली होती. तरीही या काळात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी एत्तदेशीय पितृसत्ता किती झटत होती हे आपण जाणतो. मग पुरुषसत्ताक कलेच्या प्रांतात बायकांनी कला शिकायला जाणं हा फारच मोठा विद्रोह झाला असता.\nLIC चा IPO येतोय..हा IPO घ्यावा म्हणून LIC कडून मोठी जाहिरातही केली जाते आहे.\nपॉलिसी असणाऱ्यांनी हा IPO घ्यावा यासाठी LIC ने ६० रुपयांचा डिस्काउंट ही जाहीर केलाय..मग -\nLIC चा मेगा IPO घ्यावा का \nइन्शुरन्स चा धंदा मुळात चालतो कसा ह्याचा घेतलेला हा वेध..\nइन्शुरन्स चा धंदा मोठा किचकट आहे.\nह्यात पॉलिसी घेणाऱ्याकडून थोडे पैसे (प्रीमियम)घेतले जातात आणि काही अघटीत झाल्यास(पॉलिसीत नोंदल्याप्रमाणे उदा. अपघात ,मृत्यू ,आजारपण इ इ)पॉलिसी असणाऱ्याला भरलेल्या प्रीमियमच्या काही पट रक्कम दिली जाते..त्या रकमेला म्हणतात - Sum assured .\nआता प्रश्न असा पडतो की इन्शुरन्स कंपनी इतके पटीने पैसे आणते तरी कुठून..\nह्यासाठी इन्शुरन्स कंपन्या २ गोष्टी करतात - १.मागच्या वर्षी समजा १०० लोकांनी पॉलिसी घेतली आणि त्यातले १० लोकांनी क्लेम केला तर ह्या बाकीच्या ९० लोकांच्या प्रीमियममधून क्लेम केलेल्या लोकांना रक्कम दिली जाते\nमित्रांनो .. अपार स्नेह \nबरेच दिवस झाले आपल्याशी गुफ्तगू करून. चुकल्या-चुकल्या सारखे वाटतेय. गेली दोन वर्षे तुमच्याशी संवादी राहण्याचा हाच तर एक ज़रिया होता , हे कसे विसरू आता मैफिली सुरू झाल्या आणि दौरे सुद्धा. संपर्कात कदाचित थोडे अंतर पडेल यापुढे , एवढेच \nमैफिलींचे जुने रेकॉर्डिंग्ज धुंडा��ताना दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले - मुंबई येथील साधारण दहाएक वर्षांपूर्वीच्या 'गज़लांकित' मैफिलीतील ही तुमची एक खूप आवडती गज़ल मिळाली ...\nतू चोर पावलांनी येऊ नकोस आता\nस्वप्नातल्या प्रमाणे ये राजरोस आता...\nव्वा , क्या कहने \nदीपक करंदीकर या जेष्ठ गज़लकाराची ही गज़ल चंद्रकौंस रागाचा आधार घेऊन मी स्वरबद्ध केली आणि तुम्ही रसिकांनी भरघोस दाद देऊन ती आपलीशी केली.\nआपल्या सेवेत त्याच गज़लचे हे लाईव्ह रेकॉर्डिंग पेश आहे ...\nमाझा-तुझा घरोबा मृत्यो जुनाच आहे\nहोऊन हाडवैरी का वागतोस आता..\nआजकाल ऑनलाईन आणि फोन वरून बँक फ्रॉड मोठ्या प्रमाणात होतात पण असं आपल्यासोबत झाल्यावर काय करायचं फक्त रडत बसायचं की गेलेले पैसे आपल्याला परत मिळवता येतील \nआपले पैसे आपल्याला १००% रिफंड मिळू शकतात ते कसे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण थ्रेड नक्की वाचा 👇\nRBI च्या गाईडलाईन्स नुसार 'तुमच्या बँक खात्यातून तुमच्या नकळत कोणताही अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारामुळे तुमचं नुकसान होत असेल तर तुम्हाला त्वरित-तीन दिवसांच्या आत बँकेला या व्यवहाराची सूचना द्यावी, बँकेला तुमची तक्रार मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत तुम्हाला पूर्ण...\nपूर्ण रिफंड देणे बंधनकारक आहे' लक्ष्यात ठेवा बँक अश्या फ्रॉड व्यवहारांसाठी विमा करून ठेवते, जेव्हा आपण अश्या व्यवहाराबद्दल त्वरित तक्रार करतो तेव्हा बँक विमा कंपनीकडून नुकसानाचे पैसे वसूल करते, आणि आपल्याला रिफंड वेळेत मिळतो.\nहे E-Fraud आणि ATM Fraud साठी सुद्धा लागू आहे.\n#धागा: नाणार एक शोध\nकोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..\nहृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे.. #Save_Kokan_Movement #SayNoToRefinery\n2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल.\n3) केमिकल झोन कोकणभर पसरेल.\n4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.\n५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.++\n6) चकचकीत इमारती उभ्या राहतील. परिसरातील दुकाने जैन- मारवाड्यांचीच असतील. शिपाई, माळी, सफाई कर्मचारी आदी वर्ग स्थानिक असेल.\n7) एमप्लॉयीज च्या कोलोनीत स्थानिक कुणबी स्त्रिया भांडी, कपडे आदी घरकामाला असतील.++\nकॉफीचा स्टॉक संपवायचा म्हणून बनवली आणि ज���प्रसिद्ध झाली\nअमेरिकेन स्टॉक मार्केटमध्ये १९२९ मध्ये मोठा क्रॅश झाला होता. या क्रॅशमुळे जगभरात सगळीकडे कॉफीच्या किंमती पडल्या. इतक्या पडल्या की उत्पन्नाचा खर्चही निघेल की नाही याची शास्वती नव्हती.\nलॉसमध्ये विकण्यापेक्षा साठवलेली बरी म्हणून जगात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या ब्राझील या देशाने कॉफी विकलीच नाही. परिणामी देशात मोठ्या प्रमाणावर कॉफीचा साठा तसाच पडून राहिला.\nयावर उपाय म्हणून ब्राझीलने थेट नेस्ले या कंपनीला साकडे घातले. आमच्याकडे असलेल्या जास्तीच्या कॉफीचा वापर करून काहीतरी बनवता येईल का अशी विचारणा करण्यात त्यांनी केली. नेस्लेने हे आव्हान स्विकारण्याचे ठरवले.\nएक ना धड भाराभर चिंध्या\nउद्यापासून मॅकडोनाल्डने पिझ्झा बनवायला सुरुवात केली तर या कंपनीची साईझ पाहता त्यांच्यासाठी हे करणे फार अवघड नाही. याच्याउलट डॉमिनोज किंवा पिझ्झा हट बर्गर का बनवत नाहीत या कंपनीची साईझ पाहता त्यांच्यासाठी हे करणे फार अवघड नाही. याच्याउलट डॉमिनोज किंवा पिझ्झा हट बर्गर का बनवत नाहीत तेही बर्गर बनवूच शकतात की\nमहिंद्रा जसे ट्रॅक्टर बनवते तसेच टाटा का बनवत नाही त्यांच्याकडे अशी क्षमता आहेच की त्यांच्याकडे अशी क्षमता आहेच की तरीही टाटा असे करत नाहीत.\nपण आपल्या प्रॉडक्ट ऑफरिंग सोडून वेगळे काहीतरी करणे या कंपन्यांच्या तत्वात बसत नसेल.\nत्यासाठी लागणार वेळ, कष्ट, पैसा त्यांच्या सध्याच्या प्रॉडक्टसवर खर्च करून आणखी काहीतरी चांगले आपल्या कस्टमर्सला देता येईल असाही विचार असू शकेल.\nएलआयसीचा नफा काय सांगतो\nआयपीओ येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या एलआयसीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत एलआयसीला २३५ कोटींचा नफा झाला आहे. हाच नफा आर्थिक वर्ष २०२१ च्या तिमाहीत ९४ लाख रुपये होता. हा प्रॉफिट इतका का वाढला\nएलआयसीने आपली प्रॉफिट शेअरिंग पॉलिसी नुकतीच बदलली. म्हणजे नक्की काय केलं आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एलआयसीचा एक पोलिसहोल्डर्स फंड होता. या फंडातला ९५% वाटा पॉलिसीहोल्डर्समध्ये वाटला जाई तर ५% वाटा शेअरहोल्डर्ससाठी असे. #म #मराठी\nप्रायव्हेट कंपन्या ९०% वाटा पॉलिसीहोल्डर्सला तर १०% वाटा शेअरहोल्डर्ससाठी ठेवतात.\nआता एलआयसीचा आयपीओ येणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या वाढणार आ���े. मग ही प्रॉफिट शेअरिंग सिस्टीम रिटेल शेअरहोल्डर्ससाठी योग्य ठरली नसती.\nएलआयसी आयपीओच्या निमित्ताने उभे राहिलेले प्रश्न\nएलआयसी ही भारत सरकारची कंपनी आहे. आता आयपीद्वारे सरकार या कंपनीतला आपला काही हिस्सा विकणार आहे. हा हिस्सा विकला तरीही बराचसा हिस्सा सरकारकडे कायम असणार आहे.\nमग ही सरकारी कंपनी आयपीओनंतर प्रायव्हेट झाली तर तिचा कारभार कसा चालणार जे नवे लोक एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या असल्या तर काय करायचे जे नवे लोक एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या असल्या तर काय करायचे असे काही प्रश्न या निमित्ताने उभे राहतील.\n१. सरकार आपला हिस्सा किती आणि कसा कमी करणार\nआयपीओच्या नियमानुसार सरकारला एलआयसीमधील कमीत कमी ५% हिस्सा कमी करावा लागेल. कंपनीचे लिस्टिंग झाल्यावर दोन वर्षात आणखी १०% आणि नंतर पुढच्या पाच वर्षात २५% पर्यंत हिस्सा कमी करावा लागेल.\nएलआयसी आयपीओचा थेट परिणाम होणारे चार घटक\nएलआयसीचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. या आयपीओची साईज साधारण ५३,००० ते ९३,००० कोटींच्या घरात असेल असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. हा आयपीओ भारतीय मार्केटमधील सर्वात मोठा असेल.\nतुम्ही एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू, पण या आयपीओचा थेट परिणाम होऊ शकतील असे चार घटक या थ्रेडमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\n१. CDSL - एलआयसीने आपल्या आयपीओमध्ये १०% कोटा आपल्या पॉलिसीहोल्डर्ससाठी राखीव ठेवला आहे. यातले बरेच लोक असे असणार आहेत की जे पहिल्यांदा डिमॅट अकाऊंट ओपन करतील. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे साधारण २९ कोटी पॉलिसीहोल्डर्स आहेत.\nशिवाजी महाराजांवर हिंदी, राजस्थानी, तमिळ आणि बंगाली भाषांमध्ये पण काही सुंदर पण अप्रसिद्ध स्तुतिकाव्य आहेत.\nहिंदी राष्ट्रकवी मैथैलीशरण गुप्त (१८वे शतक) हे त्यांच्या 'भारत-भारती' ह्या काव्यकृतीमध्ये शिवाजी महाराजांचे यथायोग्य वर्णन करतात :\nबस 'सिंह' कह देना अलम\nमात-भूमि भक्ति-सक्ति अविचल साहस की,\nसहित प्रमाण प्रतिपादि छिति छाजी है \nराना मूल-मंत्र जो स्वतंत्रता प्रकास किजो,\nताकी महाभास कियो सरजा सिवाजी है \nजगन्नाथदास 'रत्नाकर (वीराष्टक, छत्रपति शिवाजी, छन्द १)\nडॉ श्रीध�� भास्कर वर्णेकर ह्या संस्कृत साहित्यकार विद्वानाने शिवाजी महाराजांवर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते \"श्रीशिवराज्योदयम्\" नावाचे महाकाव्य लिहिले आहे.\nस्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता\nत्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.\nकेवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.\nसंपूर्ण थ्रेड बघा Important 👍🏻\nसंपूर्ण थ्रेड नक्की बघा.\n1) कोर्स पूर्णपणे मोफत आहे. 😊\n2) सोबत केंद्र सरकार मान्य प्रमाणपत्र मिळवा.\nमुलगी चीडचीड करते, तिचे मूडस्विंग होतात तर पाळीची तारिख जवळ येणार असेल किंवा पाळी आली असेल असं समजून तिला जपलं जातं.\nपुढे चाळीशी नंतर Menopause जवळ आला किंवा आहे म्हणून पाळी जाताना किंवा गेली असताना तिची काळजी घेतली जाते आणि घ्यायलाच हवी त्यात दुमत नाही.\nमला नाही माहित मुलं चीडचीड, मूड स्विंग कसे सांभाळतात त्यांना पाळी येत नाही म्हणून त्यांचा राग-रुसवा, चीडचीड समजून घेतलीही जात नाही व त्यांना जपलंही जात नाही.\nपण जपायला हवं समजून घ्यायला हवी त्यांची चीडचीड आणि मूडस्विंग.\nआपण स्त्री पुरुष समानता म्हणतो तर ती मुलांची चीडचीड, राग-रुसवे, मूड स्विंग समजून घेण्यात ही हवी.निसर्गाने आपल्याला स्त्री पुरुष म्हणून विभागलं असलं तरी भावना ह्या दोघांच्या सारख्या असतात शिवाय बरेच hormone ही सारखे आहेत ज्या मुळे राग येतो मूड स्विंग होतात.\n#मराठी #शिवजयंती #निसर्ग #LIC #Guidlines #आपला_दिवस_आनंदी_जावो #विठ्ठल #म #थ्रेड #मँग्नम_हॉस्पिटल #Good_Morning_Friends #वारकरी #SayNoToRefinery #श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे #lic #Gazal #वारी #आषाढीवारी #सकारात्मक_विचार #धागा #पुस्तक #Civil #IPO #गोपी_चंदन_उटी_तुळशीच्या_माळा_हार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2013_09_22_archive.html", "date_download": "2022-07-03T11:37:15Z", "digest": "sha1:SXALQKDT7YO2ZUE4NKY7RNWORD6S4SSV", "length": 29323, "nlines": 121, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2013-09-22 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nTuesday, September 24, 2013 श्री.अभिजीत पाटील बहुजन महापुरुष 24 प्रतिक्रिया Edit\nअराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.\nराजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे.आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते.जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.\nआजची श्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे.पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.\nशहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगेसोयरे आणि कौटूंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही.जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.त्यामुळे तानाजी,येसाजी,कान्होजी,शिवाजी,बाजी पालसकर,मुरारबाजी,बहिर्जी,कावजी,नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले.म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.\nस्वराज्यावर अनेक संकट आली,अफ़जलखान,दिलेरखान,शाईस्तेखान,सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले.शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या,घोड्यावर बसा,गडकोट-किल्ले पायदळी घाला,शत्रुचा नि:पात करा,तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस,आपल्याला काय करायचेय, असे सांगते.आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे.जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.\nराजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,तप,शांती,उपवास करीत बसल्या नाहीत.यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे स��कटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत.आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी,निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.\nजिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जीवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी,म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी स्त्री स्वत:चे संरक्षण करू शकत नाही. इतका न्युनगंड स्त्रियांमध्ये असणार्या धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.\nजिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती,युद्धकलेचे शिक्षण दिले.पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला.सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं,विकासाचं,प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.\nशिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्जाराजा जयसिंगला जिंकता आली नाही.कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती.म्हणजे जिजाऊंमातांची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते.शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या.आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे.शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले.गावागावांईल तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.\nशिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेंव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला.या प्रसंगी जिजाऊंची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.जिजाऊ - शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता.जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात.असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल,निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी,हिच जिजाऊ चरणी प्रार्थना...\nमहापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या\nSunday, September 22, 2013 श्री.अभिजीत पाटील बहुजन प्रबोधन, बहुजन महापुरुष, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड 10 प्रतिक्रिया Edit\nमहापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी महापुरुषांचे कार्य विचार डोक्यात घ्या त्यानेच खरी प्रगती होईल.\n- शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब\n(मराठा सेवा संघ संस्थापक)\nसंपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांना खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनीच समोर आणला.महात्मा फ़ुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती.त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फ़ुले यांनी लिहिले.शिवरायांचा पोवाडा लिहुन खरे शिवराय गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभुषण होते हे सत्य सर्वप्रथम मांडले.महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार.शिवरायांना ते कमी लेखत नव्हते.किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच.शिवराय हे निरक्षर नव्हते.आज याचे पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही.आज महात्मा फ़ुले हयात नाहीत.ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता.महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते.\nसाहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय ,छ.शिवाजी महाराजांचा विजय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना \"क्रुष्णराव अर्जुन केळूस्कर\" गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते.या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.केळूस्कर गुरुजी हे एक बहुजन विद्वान होते.छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर \"बॅरिस्टर\" झाल्यावर त्यांची कोल्हापूर शहारात रथातून मिरवणूक काढून फ़ुले उधळली होती.राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.सयाजीराव गायकवाड हे इ.स. १८७५ ते इ.स.१९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते.बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.\nमराठा स्वराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणार्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलुखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फ़डकत ठेवला;पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही.परंतू आपला इतिहास न समजलेला बहुजन आजही आपण कोण आहोत हे विसरत आहेत.त्यामुळे आता आपणच ठरवावे की,आपण कोण आहोत कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही अ���े डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील हाच खरा प्रश्न आहे.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nमहापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_13.html", "date_download": "2022-07-03T11:43:04Z", "digest": "sha1:23RAWXOE4BJZQMBAIOJ6U7U2Z6NB7JWR", "length": 7591, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "नेवाशातील चांदा येथे चोरट्यांचा धुमाकूळ..! पोलिसांपुढे आव्हान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठCrimeनेवाशातील चांदा येथे चोरट्यांचा धुमाकूळ..\nनेवाशातील चांदा येथे चोरट्यांचा धुमाकूळ..\nLokneta News एप्रिल ०८, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nनेवासा:- आधिच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नेवासा तालुक्यातील जनतेला हे कमी होते म्हणुय चोरटयानी आत्ता सळो कि पळो करुन सोड्ले आहे. त लुक्यातील चांदा येथे चोरट्यांचा धुमाकूळ थांबता थांबेना दोनच दिवसांपूर्वी रावसाहेब दिवटे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी दहा तोळ्याचा ऐवज चोरून नेला ही घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी चांदा गावांमध्ये दोन ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.\nसविस्तर ��ृत्त असे की निलेश दिलीप पंडित यांच्या राहत्या घराच्या खिडकीमधून चोरट्यांनीआत प्रवेश करून कपाटातील सामानाची उचकापाचक करून त्यामधील सोन्याचे मनी मंगळसूत्र दोन अंगठ्या असे एकूण पावणे दोन तोळ्याचा ऐवज व रोख रक्कम दोन हजार रुपये चोरट्यांनी रात्री एक तीन वाजेच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा दत्त मंदिराकडे कुंभार गल्ली याठिकाणी वळविला व त्या ठिकाणी आदिनाथ दत्तात्रेय धुमाळ यांच्या घरामध्ये प्रवेश करून कपाटातील एक तोळ्याची पोत जोडवे व सव्वा दोन हजार रुपये रोख रक्कम व लॅपटॉप चोरटे चोरून नेत असताना घरात आवाज आल्याने गीताराम धुमाळ हे जागे झाले व चार चोरटे त्यांना पळताना दिसले त्यांनी आरडाओरड केल्याने तेथून चोरट्यांनी देवीच्या बागेकडे धूम ठोकली.\nपहाटे तीन वाजेच्या दरम्यान लहान बाळाला भूक लागल्यामुळे पंडित दाम्पत्याला जाग आली असता आपल्या घरातील कपाटाची कुणीतरी उचकापाचक केल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी लगेच चांद्याचे पोलीस पाटील कैलास अभिनव यांना घटनेची माहिती दिली पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी सोनई पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कपेॅ तसेच पोलीस स्टेशनचे बाबासाहेब वाघमोडे, दत्तात्रय गावडे, आदिनाथ मुळे, व चालक ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली\nनिलेश पंडित यांच्या घरी पोलिसांनी श्वान पथक आणले असता श्वान पथक जागेवरच घुटमळले चोरट्यांचे भीतीने अक्षरशः चांदा ग्रामस्थ भयभीत झाले असून पोलिसांना एक प्रकारे चोरांटयनी आव्हानच दिले असल्याचे यावरून दिसून येते पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेची फिर्याद निलेश पंडित व आदिनाथ धुमाळ यांनी दाखल केला असून गुन्हा र.न.१२२/२१ कलम\n४५७ ,३८० नुसार गुन्हा दाखल झाला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_2.html", "date_download": "2022-07-03T11:43:31Z", "digest": "sha1:5NMUPYCUG65ORXQFWKVTVBL5OPE4IXZ3", "length": 10075, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने उभारली काटेरी भिंत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठशेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने उभारली काटेरी भिंत\nशेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने उभारली काटेरी भिंत\nPrajasattak Janata फेब्रुवारी ०२, २०२१\nकृषि कायद्याविरोधातील आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. शेतकरी आणि सरकार यातील संघर्ष आता अटळ आहे. सरकारमार्फत हे आंदोलन मोडून काढण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये आता आंदोलकांनी दिल्लीत जाऊ नये म्हणून आता पोलिसांनी सिंघू सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. बॅरिकेड्सना वेल्डींग करून ते मजबुत केले जात आहे. तसंच मधली जागा सिमेंट किंवा राडारोडा टाकून ते भरली जात. जेणेकरुन आंदोलक ट्रॅक्टरद्वारे बॅरिकेड्स हटवू शकणार नाही. याशिवाय कंटेनरमध्येही सिमेंटची बॅरिकेड्स ठेवण्यात आली आहेत.\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत. टिकारी सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीची भिंत ( सिमेंट ब्लॉक ) यापूर्वीच इथे बांधली गेली होती. बॅरिकेडिंगचे सात थर लावण्यात आले होते. पण आता रस्ता खोदून तिथे त्यामध्ये लांब खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी इथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सीमेवर रोड रोलर देखील आणण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर हे रोड रोलर उभारले जाऊ शकतात. इथल्या बऱ्याच थरांची सुरक्षा सीमेवर होती. यानंतर टिकरी कला गावापर्यंत ठिकठिकाणी बॅरिकेडिंगची भिंत उभारली गेली.\nदिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली होती. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणार्‍या एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही. ���थून येणाऱ्या जाणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.शेतकऱ्यांनी इथून दिल्लीत ट्रॅक्टरने घुसण्याचा प्रयत्न केला तर ते पंक्चर होईल. संपूर्ण टायर खराब होईल. येथून बाहेर पडणं कठीण होईल. आधीच सीमेवर सुरक्षा दलाच्या १५ कंपन्या तैनात आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसक घटनांनंतर येथे दररोज सुरक्षा अधिक कडक केली जात आहे. यातच आता लोखंडी खिळे बसवण्यात आले आहेत.\nकोणत्याही शेतकऱ्याला इथून दिल्लीला जाऊ दिले जाणार नाही, असं दिल्ली पोलिसांनी सांगतिलं. एकही शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसू शकणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे वाढती सुरक्षा व्यवस्था आणि दररोज होणाऱ्या बॅरिकेडिंगमुळे शेतकऱ्यांमध्येही भीती पसरली आहे. देशाच्या अन्नदात्यांना रोखण्यासाठी अशी व्यवस्था केली जातेय जसे आम्ही शेतकरी नसून त्रास उपद्रवी आहोत, असं शेतकरी म्हणाले.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2018/06/mango-pudding-jar-receipe-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:19:53Z", "digest": "sha1:3HX7VT4R36RVGQA7DEB3JQQN2LEDSRKE", "length": 5240, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Mango Pudding Jar Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमँगो पुडींग जार : मँगो पुडींग जार ही एक जेवणा नंतरची एक डेझर्ट रेसिपी आहे. आंबा म्हंटले की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आपण आंब्याचे नानाविध पदार्थ बनवत असतो. मँगो आईसक्रिम, लस्सी, जूस, बर्फी अशे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मँगो पुडींग जार ही एक खूप टेस्टी डीश आहे. करून बघा सगळ्यांना खूप आवडेल. पण ही सर्व्ह करताना छान थंड झाले पाहिजे.\nबनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट\n४ हापूस मोठ्या आकाराचे आंबे\n४ केकचे गोल तुकडे\n१ टे स्पून साखर\n१ मोठा आंबा सजावटीसाठी\nकृती: आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालून मिक्सरमधून काढा. केकचे उभे गोल तुकडे कापून घ्या. दुसऱ्या एका आंब्याचे पातळ उभे पीस सजावटीसाठी कापून घ्या.\nएक डेकोरेटीव्ह ग्लास घेऊन त्यामध्ये थोडा आंब्याचा पल्प घालून मग एक केकचा उभा पीस ठेऊन परत आंब्याचा पल्प घालून बर्फाचे तुकडे टाका. मग वरती आंब्याचे पातळ उभे पीस ठेवून सजवून ड्राय फ्रुटचे तुकडे घालून सजवा.\nआंब्याचे पुडींग जार फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवा. मग थंड गार मँगो पुडींग जार सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/nitesh-rane-letter-to-maharashtra-cm-uddhav-thackeray/", "date_download": "2022-07-03T12:15:59Z", "digest": "sha1:YK33OHLJ4S6DY2PXY5SNS5ZMOPLLFTYR", "length": 2927, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Nitesh Rane Letter To Maharashtra Cm Uddhav Thackeray - Analyser News", "raw_content": "\nविरोधकांना नोटीसा पाठवतानाची तत्परता अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार का\nमुंबई : राजकीय आकसापोटी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसा पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यात…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/page/5/", "date_download": "2022-07-03T12:31:59Z", "digest": "sha1:5DGOZWWRJKYMTJBK5TDL4YUF4FXJCVEE", "length": 14602, "nlines": 66, "source_domain": "live65media.com", "title": "Live 65 Media - Page 5 of 114 - Live 65 Media for News in Marathi", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nराशीफळ 13 जून 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nराशीफळ 13 जून 2022 मेष : आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जर तुम्ही यापूर्वी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची अपेक्षा करा. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वृषभ : तुमचा आजचा दिवस छान आहे. तुम्हाला व्यवसायानिमित्त बाहेर कुठेतरी जावे लागेल, तुमचा …\n13 ते 19 जून 2022 साप्ताहिक राशिभविष्य : कसा असेल आठवडा\n13 ते 19 जून मेष : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाशी संबंधित धोरणांवर पुनर्विचार करू शकाल आणि त्यात आणखी सुधारणा करू शकाल. जर काही वडिलोपार्जित प्रकरण चालू असेल तर ते सहज सोडवता येईल. व्यवसायाच्या विकासासाठी प्रभावशाली व्यक्तीला मदत करण्यासाठी तुमचे संपर्क खूप फायदेशीर ठरतील. वृषभ : व्यवसायाची स्थिती आता चांगली होत आहे. काही किरकोळ समस्या असूनही, उपक्रम सुरळीत पार पडतील. …\nराशीफळ 12 जून 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nराशीफळ 12 जून 2022 मेष : आर्थिक दृष्टिकोनातून आज तुमचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नशिबाच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण होतील. वृषभ : आज तुमचे मन नवीन गोष्टींमध्ये अधिक व्यस्त असेल, ज्यामुळे तुम्हाला काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक …\nया राशींच्या दूर होतील अडचणी आणि पैशांचा होईल वर्षाव, अचानक खूप पैसा येणार\nह्या राशीच्या लोकांचे त्रास सुटतील. तुम्हाला आर्थिक फायदा होईल. कारकीर्दीत प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. त्याच वेळी आनंद वाढेल आणि तुमची प्रशंसा होईल. अचानक खूप पैसा येणार आहे. एखाद्या अज्ञात स्त्रोताकडून आपल्याला पैसे मिळवण्याच्या संधी प्राप्��� होतील. मालमत्ता खरेदी करण्यासाठी येणाऱ्या समस्या दूर होतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. नफ्याची संधी मिळेल. कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. रोजगार मिळेल कोणतीही …\nराशीफळ 11 जून 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nराशीफळ 11 जून 2022 मेष : आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा खूपच चांगला दिसत आहे. तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी तुम्ही नवीन योजना बनवू शकता. कुटुंबात ज्या काही समस्या चालू होत्या, त्या शांततेने सोडवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांना आज काही चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. वृषभ : आज तुमचा दिवस खूप फलदायी जाईल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. या …\nसूर्य संक्रमण : 4 दिवसां नंतर बदलणार आहे सूर्याची स्थिती, या राशीच्या लोकांचा त्रास वाढू शकतो\n15 जून रोजी सूर्य देव आपली राशी बदलेल आणि मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या जीवनाच्या जवळजवळ सर्व पैलूंमध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे. या संक्रमणामुळे, बहुतेक लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण भगवान सूर्याच्या या संक्रमणामुळे तुम्हाला काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य दुर्बल स्थितीत असेल …\n10 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n10 जून 2022 मेष : तुमच्या प्रयत्नांना आज फळ मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल. जे व्यवसायाशी निगडीत आहेत, त्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे. मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीची चांगली बातमी मिळण्याची आशा आहे. वृषभ : आज तुमचा दिवस खूप छान दिसत आहे. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल, …\nमंगल प्रभाव : 27 जून पर्यंत मंगळ असेल भारी, या राशींचे नशीब खुलणार, जाणून घ्या तुमच्या राशी बद्दल\nया राशींवर मंगळाचा प्रभाव : या नैसर्गिक राशी बदलाच्या क्रमाने मंगळ मीन राशीत भ्रमण करत आहे. ज्यामध्ये ते 27 जूनपर्यंत राहील. देव गुरु बृहस्पती आधीच मीन राशीमध्ये विराजमान आहेत, याचा सर्व राशींवर परिणाम होईल आणि सर्वांचे नशीब उघडेल. देव गुरु गुरू आणि मंगळ यांच्या संयोगाने सर्वांना लाभ होईल. तूळ : तूळ राशीच्या लोकांना ग���रु आणि मंगळाच्या आशीर्वादाने आशीर्वाद मिळेल. याचा …\n09 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n09 जून 2022 मेष : तुमचा आजचा दिवस छान आहे. तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. नशिबाच्या मदतीने कमी कष्टात जास्त यश मिळण्याची अपेक्षा आहे. 09 जून 2022 वृषभ : आज तुमचा दिवस काहीतरी खास घेऊन आला आहे. कुटुंबाशी संबंधित समस्या संपतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील, मनःशांती मिळेल. मिथुन : आज तुमचा दिवस चांगलाच आहे. …\nदेवाच्या कृपेने तुम्हाला कामाच्या संबंधात चांगले परिणाम मिळू शकतात, लाभ होण्याचे संकेत\nह्या राशीच्या लोकांच्या तार्‍यांच्या हालचाली अनुकूल होणार आहेत. कोणतीही बिघाडलेली कामे केली जाऊ शकतात. मानसिक चिंता कमी होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. तुम्हाला पालकांचा आशीर्वाद मिळेल. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आपण आपली सर्व कामे योजनें अंतर्गत पूर्ण कराल. तुमचा आत्मविश्वास पूर्ण होईल. कामकाजाची समस्या दूर होईल. वाहन आनंद मिळू शकतो. आपण एखादी नवीन नोकरी सुरू करण्याची योजना आखू …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T12:03:14Z", "digest": "sha1:DVMYALOBZK7P4EIAPXHEWEIPTWCHZM2H", "length": 13477, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बनावट सर्च रिपोर्ट बनवून महिलेची फसवणूक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri बनावट सर्च रिपोर्ट बनवून महिलेची फसवणूक\nबनावट सर्च रिपोर्ट बनवून महिलेची फसवणूक\nपिंपळे गुरव, दि. २३ (पीसीबी) – फ्लॅटचा बनावट सर्च रिपोर्ट तयार करून तिघांनी एका महिलेची फसवणूक केली. त्यानंतर त्याच फ्लॅटचे विनासंमती खरेदीखत करून फसवणूक केली. ही घटना ८ जून २०२० ते २१ जून २०२२ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.\nराहुल जालिंदर माने (रा. पिंपळे गुरव), एक महिला, अॅड. प्रशांत विश्वनाथ पानसरे (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल आणि प्रशांत यांनी संगनमत करून राहुल याची पिंपळे गुरव येथील फ्लॅट फिर्यादी यांनी खरेदी करावा यासाठी बनावट सर्च रिपोर्ट तयार केला. आरोपींनी तयार केलेल्या सर्च रिपोर्टवर फिर्यादी यांनी विश्वास ठेऊन फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीला पैसे दिले. त्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या परस्पर त्या फ्लॅटचे विनासंमती खरेदीखत करून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleश्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये योग दिवस उत्साहात साजरा\nNext articleनुकसान भरपाई मागितल्याने हवेत गोळीबार\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली\nयेत्या 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू –...\nपेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तो��ले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/sticky-traps/", "date_download": "2022-07-03T11:01:41Z", "digest": "sha1:OXYYLK6PTT3CNR5SJ7DRJ4PBMMG3V5EI", "length": 8234, "nlines": 124, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "पिवळे व निळे फळमाशी-चिकट सापळे मिळतील - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nपिवळे व निळे फळमाशी-चिकट सापळे मिळतील\nकृषी प्रदर्शन, खते, जाहिराती, नाशिक, महाराष्ट्र, विक्री\nsticky traps, पिवळे निळे चिकट सापळे\nपिवळे व निळे फळमाशी-चिकट सापळे मिळतील\nचिकट सापळे, पिकवाढ व पिक संरक्षणासाठी दर्जेदार सेंद्रीय उत्पादने माफक किमतीत घरपोच उपलब्ध\nविविध प्रकारच्या फळपिकांवर तसेच वेलवर्गीय पिकांवर येणार्‍या फळमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त दर्जेदार कामगंध सापळे एकरी १० या प्रमाणात पिक फुलोरा अवस्थेत येताना वापरा.\nफळपिकांवरील फळमाशीसाठी ६० दिवसांपर्यंत चालणार्‍या ल्यूरसहीत एकरी १० सापळ्यांचा संच फक्त रू :- ८०० मध्ये घरपोच उपलब्ध.\nदुधी भोपळा, काकडी, कलिंगड तसेच इतर वेलवर्गीय पिकांवरील फळमाशीसाठी ६० दिवसांपर्यंत चालणार्‍या ल्यूरसहीत एकरी १० सापळ्यांचा संच फक्त रू :- ६५० मध्ये घरपोच उपलब्ध.\nपिकांवर येणार्‍या पांढरी माशी, तुडतुडे, फुलकीडे व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी (७५ + २५ = १००) या प्रमाणात वापर केल्यास किटकनाशके फवारणीच्या खर्चात बचत होते.\n३ मिमी जाडीचे ६ इंच x ८ इंच आकाराचे दर्जेदार सापळे (पिवळे ७५ + निळे २५ = एकूण १००) फक्त रू :- ८०० मध्ये घरपोच उपलब्ध.\nरिलाईट :- निवडक औषधी वनस्पतींच्या खास प्रक्रीयेद्वारे केलेले मिश्रण. बियाण्याची उगवण, मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण, झाडाची वाढ, नविन फुलांची निर्मीती, फलधारणा, फळांची वाढ तसेच पिकांची उत्पादन वाढ तसेच पिकांना विविध प्रकारच्या जैविक तसेच अजैविक ताणांपासून संरक्षण मिळते.\nफवारणी तसेच जमिनीतून वापरता येणारे रिलाईट (५०० मिली) फक्त रु. ८०० मध्ये घरपोच उपलब्ध.\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या स��त साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousसुपर गोल्डन सीताफळाची रोपे मिळतील\nNextहिंदुस्थानातील सर्व प्रथम 4G(JIOसिम) टेक्नोलॉजीवर चालणारा मोबाइल ऑटोNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/11828", "date_download": "2022-07-03T11:46:41Z", "digest": "sha1:MZ3VHZSQE2EKFXRMYHEXZLNFBEJTWNJP", "length": 38842, "nlines": 432, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "दोस्त दोस्त न रहा…. | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nदोस्त दोस्त न रहा….\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11828*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nदोस्त दोस्त न रहा….\nविदर्भ वतन, नागपूर-प्रत्येक अडचणीच्या वेळी प्रथम धावून येणारा नातेवाईक म्हणजे मित्र, अशी मित्रत्वाची व्याख्या केली जाते. मात्र, जीवलग मित्र जिवावर उठला असेल तर याला काय म्हणावे. असाच काहिसा प्रकार देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग ४४ वरील चोरबाहुली गावालगत १६ जुलै रोजी घडला. या लूटमारी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ दिवसात छडा लावून मैत्रदिनाच्या पूर्वदिनी मित्राचा विश्वासघात करणा-या आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले.\nसविस्तर वृत्त असे की, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी अमित बालाजी नागपुरे (रा. शनिवार वॉर्ड, रामटेक) हा त्याचा मित्र अश्विन उके व सोनू सोनावने यांच्यासोबत दुचाकीने चोरबाहुली मार्गे हिवरा बाजारला येत असता चोरबाहुली गावाच्या अगोदर महामार्ग ४४ वरून जा��� असताना एक अनोळखी सडपातळ बांध्याचा इसम वय अंदाजे ३५ वर्ष लाल रंगाचे चौकडीचे शर्ट घातलेला व तोंडावर लाल रंगाचा स्कार्फ बांधलेला काळ्या रंगाच्या पल्सर गाडीने अमितच्या गाडीच्या समोर चाकू घेऊन लूटमार करण्याच्या इरद्याने येऊन अमितच्या पार्श्वभागावर घाव मारून जखमी करून त्याच्या खिशातून नगदी ३0 हजार रुपये जबरीने हिसकावून नेले. याप्रकरण अमितच्या तक्रारीवरून देवलापार येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. शनिवारी (३१ जुलै) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वरील गुन्ह्यातील घटनेवेळी जखमी अमितच्या सोबत असलेला त्याचा मित्र अश्विन नरेंद्र उके (वय २७, रा. जाम, ता. मोहाडी, जि. भंडारा, ह.मु.बध्व हसमुख पटेल, लाल दिवानशाह दगार्मागे, बायपास रोड, ता. रामटेक, जि. नागपूर) याला संशयावरून ताब्यात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. त्याला विश्वासात घेऊन पथकास असलेल्या संशयाच्या आधारे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदर गुन्ह्यातील जखमी अमित हा त्याचा चांगला मित्र असून, त्याने त्याच्याकडून काही महिन्यांपूर्वी १,१४,000 रुपये उधार घेतले होते. व ते पैसे वेळेत परत न केल्याने अमितने त्याच्याकडे पैशाची मागणी करून रोज तगादा लावला होता. यामुळे आरोपी अश्विन उके याच्या मनात अमितबद्दल द्वेष निर्माण झाला. अमित हा लॉज व्यावसायिक असल्याने त्याच्याजवळ नेहमी मोठी रक्कम राहत असल्याचे आरोपील माहीत होते. त्याने यातून मार्ग काढण्यासाठी त्याचा मित्र विक्की मोरसिंग बोडे (वय २२, रा. वॉर्ड क्र. २, कन्हान पिपरी) याच्या मदतीने अमितला मारहाण करून लूटमार करण्याची योजना आखली होती.\nयानुसार सोनू सोनावणे यास बसवून उधार घेतलेले पैसे परत करतो असे सांगुन योजनेनुसार चोरबाहुली शिवारात गाडीवर मध्यभागी बसलेल्या अमितला विक्कीने धारधार शस्त्राने वार करून त्याच्याजवळील नगदी ३0 हजार रुपये हिसकावून घेऊन पळ काढला. यावेळी आरोपी अशिन ठरल्याप्रमाणे त्याच्या ताब्यातील गाडी घेऊन घटनेच्या ठिकाणावरून पळुन गेला होता. व काही वेळाने जखमी अमितला संशय येऊ नये म्हणून परत घटनेच्या ठिकाणी येऊन त्याला दवाखान्यात घेऊन गेला होता. अश्विनच्या सांगण्यावरून विक्कीबाबत कन्हान पोलिसांना माहिती देऊन विक्की व अश्विनच्या सांगण्यावरून विक्कीबाबत कन्हान पोलिसांना माहिती देऊन विक्की व अश्विनला देवलापार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास देवलापार पोलिस करीत आहे.\nसदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्षनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, सपोनि राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोहवा नाना राऊत, पोशि विपीन गायधने, रोहन डाखोरे, अमोल वाघ, चालक अमोल कुथे व सायबर सेलचे सतिश राठोड यांनी पार पाडली.\nPrevious articleआॅटोचालकांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार\nNext articleसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. ���. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/456418", "date_download": "2022-07-03T10:46:38Z", "digest": "sha1:EO53MVLUAWXF7TOHJDOQXUJLHCWGHP3T", "length": 2151, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेलसिंकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेलसिंकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:१३, १५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०५:४२, ५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nHerculeBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ace:Hèlsinki)\n०९:१३, १५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: bo:ཧེལ་སིན་ཀི།)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2022-07-03T10:53:24Z", "digest": "sha1:RVQOET3MMQTTAPXY5JIYKA36ULI4V45W", "length": 9021, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसंत देसाई - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवसंत देसाई (जन्म : सोनावडे, सावंतवाडी, महाराष्ट्र, ९ जून, १९१२; - मुंबई, २२ डिसेंबर, १९७५) हे मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे.\nघरात सांज-सकाळ होणाऱ्या आणि गाव देवळात होणाऱ्या भजन-कीर्तनांमुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद स्यावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांणी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कशीत काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती; गोविंदराव टेंबे संगीत देत होते. वसंत देसाईंनी त्यांचा साहाय्यक होण्याचे पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना मास्तर कृष्णराव व केशवराव भोळे यादोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले.\nइ.स. १९४३ मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे 'जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर]ांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती.\nमुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. .\nवसंत देसाई यांनी संगीत दिग्दर्शन दिलेले चित्रपट[संपादन]\nगूंज उठी शहनाई (हिंदी)\nझनक झनक पायल बाजे (हिंदी)\nदो आँखे बारा हाथ (हिंदी)\nवसंत देसाई यांची संगीत असलेली मराठी नाटके[संपादन]\nसरकारी संगीत दिग्दर्शक, महाराष्ट्र राज्य\nइ.स. १९१२ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2022-07-03T11:22:13Z", "digest": "sha1:EAPJ2JADIKBMCTVTG2AXZKUDZ3AGYP3C", "length": 5059, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हर्जिन अटलांटिक - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हर्जिन अटलांटिक ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी आहे. इंग्लंडच्या दक्षिण भागातील क्रॉली शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीचे मुख्य तळ लंडन हीथ्रो, लंडन गॅटविक आणि मँचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आहेत. येथून व्हर्जिन अटलांटिक जगातील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवते.\nव्हर्जिन अटलांटिकची ५१% मालकी व्हर्जिन अटलांटिक लिमिटेड या वेगळ्या कंपनीकडे तर ४९% मालकी डेल्टा एर लाइन्सकडे आहे.\n२०१२ साली व्हर्जिन अटलांटिकने ५४ लाख प्रवाशांची ने-आण केली होती.\nयुनायटेड किंग्डममधील विमानवाहतूक कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/expert-committee-completes-inquiry-into-why-electric-bikes-catch-fire-the-reason-will-come-soon/", "date_download": "2022-07-03T11:44:12Z", "digest": "sha1:FQRFANXGB24ASD76K6USX4AWWFW7W2RK", "length": 12753, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इलेक्‍ट्रिक दुचाकींना आग का ला��ते, तज्ञ समितीकडून चौकशी पूर्ण; लवकरच कारण येणार समोर – Dainik Prabhat", "raw_content": "\nइलेक्‍ट्रिक दुचाकींना आग का लागते, तज्ञ समितीकडून चौकशी पूर्ण; लवकरच कारण येणार समोर\nनवी दिल्ली – देशामध्ये काही इलेक्‍ट्रिक दुचाकींना अचानक आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या आगी का लागतात याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने तज्ञ समितीची नेमणूक केली होती.\nया समितीने चौकशी पूर्ण केली आहे आणि हा अहवाल 30 मे रोजी सरकारला सादर करण्यात येणार आहे.\nइलेक्‍ट्रिक वाहनांना आगी लागू नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात काही शिफारशी या तज्ञ समितीकडून केल्या जाणार आहेत. इलेक्‍ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. मात्र काही वाहनांना आग लागल्यामुळे ग्राहकाच्या मनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.\nअशा परिस्थितीमध्ये ज्या वाहन निर्मात्या कंपन्यांनी वाहन निर्माण करताना काही चुका केल्या असतील अशा कंपन्यांना दंड ठोठावला जाणार आहे. त्याचबरोबर या कंपन्यांनी अशी अयोग्य वाहने ताबडतोब परत घ्यावीत अशा सूचना रस्ते वाहतूक मंत्रालयाने या कंपन्यांना अगोदरच दिल्या आहेत.\nगेल्या महिन्यात पुण्यात ओला इलेक्‍ट्रिक या कंपनीच्या एका स्कूटरला आग लागली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन रस्ते वाहतूक मंत्रालयाने तज्ञ समितीला या प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते. भारतामध्ये इतर काही शहरातही काही इलेक्‍ट्रिक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.\nयाबाबत वृत्त माध्यमातून जोरदार चर्चा चालू आहे. या इलेक्‍ट्रिक कंपन्या सुट्या भागाची शहानिशा करीत नाहीत असे मत काहींनी व्यक्त केले आहे. हे सुटे भाग इतर देशात तयार केले जातात. तेथील नैसर्गिक परिस्थिती वेगळी असते आणि भारतातील नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या वाहनांना आगी लागल्या असतील असे काही जणांनी सांगितले आहे. आता 30 मे रोजी तज्ज्ञ समितीचा या विषयावरील अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर या आगी नेमक्‍या का लागल्या आणि आगी लागू नयेत साठी काय करावे लागेल त्या संदर्भातील माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.\nकिफायतशीर इलेक्‍ट्रिक दुचाकी उपलब्ध करणार- सुलज्जा फिरोदिया\nइलेक्ट्रिक दुच��की होणार आणखी स्वस्त\nइलेक्‍ट्रिक बाइकची मागणी वेगाने वाढणार\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/herwad-pattern-of-honoring-widows-all-over-the-state/", "date_download": "2022-07-03T12:19:47Z", "digest": "sha1:KCUAGUOQ4X2SZPMNMQOXSQZNBWZZZPBQ", "length": 14649, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर – Dainik Prabhat", "raw_content": "\nविधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर\nग्रामविकास विभागाच्या सर्व जिल्हा परिषदांना सूचना\nपुणे – आज 21व्या शतकात वावरत असताना, विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र, आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे व अन्य कूप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या प्रथेचे पालन करणे अनुचित असून त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. तसेच राजर्षीी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतीशील कार्यवाही करावी, अशा सूचनाही ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.\nराजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत, हेरवाड ग्रामपंच��यतने केलेली ही कृती स्तुत्य असल्याचे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्‍काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे.\nया बाबी लक्षात घेता, विधवा प्रथा निर्मूलन होण्याच्या अनुषंगाने समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. या प्रकरणी जनजागृती होणेच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांनी आपल्या स्तरावरून सर्व अधिनस्त ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे तसेच ग्रामपंचायत हेरवाड यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावा प्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहित करावे, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी दिल्या आहेत.\nकाय आहे “हेरवाड’ पॅटर्न\nविधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत हेरवाड ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी दि. 5 मे 2022 रोजी मंजूर केलेल्या ग्रामसभा ठरावान्वये, समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. त्यानुसार पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कूप्रथांचे समाजात पालन केले जाणार नाही.\nकरोनामुळे विधवा झालेल्या 554 महिलांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे वाटप\n“कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना “मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार”\nउत्सव हळदी-कुंकवाचा, सन्मान स्त्री अस्मितेचा तुळजाभवानी प्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने विधवा महिलांचा ‘सन्मान’\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, ���ीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.snehalniti.com/blogs_details.php/391-MobiKwik%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD,%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD...", "date_download": "2022-07-03T12:14:59Z", "digest": "sha1:ZIQ475UCPNGABGK6Q5QBF4ARV5KPYHGZ", "length": 7723, "nlines": 68, "source_domain": "www.snehalniti.com", "title": "MobiKwik ॲप, पंजाबी जोडपं आणि कोटींची कंपनी...", "raw_content": "\nMobiKwik ॲप, पंजाबी जोडपं आणि कोटींची कंपनी...\nMobiKwik ॲप, पंजाबी जोडपं आणि कोटींची कंपनी...\nमित्रांनो, सध्याचा जमाना डिजिटल पेमेंट ॲपचा आहे. कोणालाही पैसे देताना आपण विचारतो... \"तुझ्याकडे 'अमुक' ॲप आहे का मी त्यावर तुला पैसे पाठवतो...\" असा संवाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्रास चालू असतो. दरम्यान, एका जोडप्याने ग्रामीण लोकांना टार्गेट ठेवून 'मोबीक्विक' नावाचा ॲप सुरु केला आणि तो ॲप आज लोकांच्या गरजा पूर्ण करुन करोडो रुपयांची कंपनी म्हणून नावारुपाला आला आहे. आज आपण MobiKwik ची केस स्टडी पाहू यात...\nग्रामीण भाग डिजिटल पेमेंट ॲपपासून वंचित... जगात आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये डिजिटल पेमेंट ॲपची सुविधा सुरु झाली; पण देशाच्या 40 टक्क्यांहून अधिक जनता ग्रामीण भागात राहते. अशावेळेस तेथे डिजिटल पेमेंट ॲपची सुविधा कशी नेणार तसेच ग्रामीण भागात नेटवर्क समस्या असल्याने मोठ-मोठ्या डिजिटल पेमेंट ॲपची ग्रामीण भागात डाळ शिजत नव्हती. कारण मोठ्या ॲपला 4G, 3G नेटवर्क लागते.\nसमस्तेतून MobiKwik चे निर्माण... ही समस्या बिपिन प्रीत सिंह यांनी ओळखली. यावर तोडगा आणि मोबाइल रिचार्ज पर्यायांमध्ये सुधारणा म्हणून बिपिन सिंह आणि त्यांची पत्नी उपासना टाकु यांनी 2009 साली 'मोबीक्विक' ही वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटवर सर्वप्रथम रिचार्च आणि ऑनलाईन शॉपिंगचे पेमेंट या सुविधा देण्यात आल्या होत्या.\nजोडप्यांची बिझनेस कपलकडे वाटचाल... बिपिन प्रीत सिंह यांनी आयआयटी दिल्ली तर उपासना टाकु यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल आणि दोघांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यात नोकरी केली होती. उच्च पातळीवर कसे काम चालते, याचे दोघांना उत्तम ज्ञान होते. या दरम्यान दोघांना स्वतः काहीतरी निर्माण करायच होतं. अशातच बिपिन यांनी 250 अमेरिकन डॉलर लावून 'मोबीक्विक' सुरु केले.\n'मोबीक्विक' बनले प्रत्येक भारतीयाचे मोबाइल वॉलेट... हळूहळू कंपनी वाढत गेली, कंपनीत मोठ-मोठ्या गुंतवणूक आणि फंडिंग येत राहिली. 2016 साली मोबीक्विकने स्वतःचे ॲप सुरु केले. यानंतर कंपनीने मोबाइल आणि ऑनलाईन पेमेंट, फोन आणि डीटीएच रिचार्ज, मनी ट्रान्सफर आणि शॉपिंग अशा नव्या सुविधा सुरु केल्या.\nदरम्यान, 'मोबीक्विक'कडे 1.5 मिलियन मर्चंट्स आहेत तर 55 मिलियनचा ग्राहक वर्ग आहे. यातून कंपनी कोट्यवधी रुपयांची झाली आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात 55 मिलियनचा युझर्स असल्याने 'मोबीक्विक' प्रत्येक भारतीयाचे मोबाइल वॉलेट बनले आहे.\nतर मित्रांनो, ही होती बिपिन आणि उपासना या उद्योजक जोडप्यांची कथा... तुम्ही अशाप्रकारचे काम करु शकता आणि तुमचे नावं मोठं करु शकता. बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी ब्लॉग आणि व्हिडीओज पाहण्यासाठी 'स्नेहलनीती'ला फॉलो करा.\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n26 जानेवारीच्या परेडविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी.\nपैसा सांगतो, नियमाने वागा..\nहॉटस्टार, नेटफ्लिक्सला पैसा कसा मिळतो\nआयपीएलची कमाई नक्की होते कशी\nभारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/raj-thackerays-visit-to-ayodhya-opposition-of-bjp-mp-brijbhushan-sharan-singh-au122-705679.html?utm_source=you_may_like&utm_medium=Referral&utm_campaign=tv9marathi_article_detail", "date_download": "2022-07-03T11:16:55Z", "digest": "sha1:7SRU54JSVK55YN6QIZJIAOX5XF4PZDYL", "length": 9331, "nlines": 94, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Raj Thackeray's visit to Ayodhya Opposition of BJP MP Brijbhushan Sharan Singh", "raw_content": "Raj Thackeray Ayodhya | अयोध्येत येण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा इशारा\nराज ठाकरेंनी अयोध्येत सभा घेतली तर मोठं आंदोलन छेडलं जाईल. कोणत्याही किंमतीत राज ठाकरेंना लखनौ विमानतळावरून बाहेर येऊ देणार नाही, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मंजिरी धर्माधिकारी\nलखनौ- उत्तर प्रदेशः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या 05 जून रोजी अयोध्येत जाहीर सभा घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या पाठिशी भाजप (BJP) उभे असल्याचे चित्र दिसत असले तरीही उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मात्र एका भाजप खासदारानेच राज ठाकरेंसमोप तगडं आव्हान उभं केलं आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला आहे. आता तर राज ठाकरे हे दुष्ट आणि कालनेमी असल्याचा अरोप त्यांनी केला. तसेच अयोध्येत राज ठाकरे यांना पाय ठेवू देणार नाही. राज ठाकरे हिंदूवादी नाहीत तर कालनेमी आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरादेखील वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.\nकाय म्हणाले भाजप खासदार\nराज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी. नंतरच त्यांनी अयोध्येत जावे. नाही तर मी त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश करू देणार नाही. राज ठाकरे यांनी नेहमीच उत्तर भारतीविरोधात पवित्रा घेतला आहे.काही वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनात उत्तर प्रदेशातील तरुणांना त्यांनी माकरहाण देखील केली आाहे. मात्र अचानक त्यांचे रुप कसे पालटले कालनेमी राक्षसाप्रमाणे तेदेखील अयोध्येला दर्शनासाठी जाणार असून त्यांची ही गुंडागर्दी आम्ही सहन करणार नाहीत, असा इशारा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे.\nराज ठाकरेंनी अयोध्येत सभा घेतली तर मोठं आंदोलन छेडलं जाईल. कोणत्याही किंमतीत राज ठाकरेंना लखनौ विमानतळावरून बाहेर येऊ ��ेणार नाही, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना खासदारांनी आज शपथ दिली. कोणत्याही स्थितीत राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ द्यायचं नाही. रस्त्यावरच त्यांना घेराव घातला जाणार. महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे हात जोडून माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा विरोध थांबणार नाही. लाखोंच्या संख्येने 05 जून रोजी अयोध्येत रस्त्यावर लोक उतरून राज ठाकरे यांना विरोध करतील. यासाठी तयारी सुरु झाली आहे, असा इशारा भाजप खासदाराने दिला आहे.\n‘उत्तर भारतीयांचा अपमान हा रामाचा अपमान’\nकैसरगंज लोकसभा मतदार संघाअंतर्गत बहराइच लखनौ हायवेवर अनेक ठिकाणी ब्रिजभूषण यांनी पोस्टर्स लावले आहेत. आगामी पाच जूनला मतदार संघातील क्षेत्रात लोकांनी अयोध्येला पोहोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच उत्तर भारतीय हे रामाचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांचा अपमान हा रामाचा अपमान असल्याचं ब्रिजभूषण यांनी ठणकावून सांगितलं आहे.\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bird", "date_download": "2022-07-03T11:08:48Z", "digest": "sha1:4CL3YU2R3VUM2RZDXLHTXLQULNTNBIQD", "length": 18222, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nVIDEO:एका पक्ष्यामुळे 185 जणांचे जीव टांगणीला..टेक ऑफ करताना विमानाला लागली आग, इंजिन जळाले, 10 मिनिटं प्रवाशांचा जीव हवेत\nपटणा-दिल्ली स्पाईसजेटचे विमान कॉकपिट क्रू रोटेशनच्या काळात टेक ऑफ केल्यानंतर, इंजिन क्रमांक 1वर संशयित पक्ष्याने धडक दिली. त्यानंतर विमानात आग लागली. विमानाच्या कॅप्टनने प्रसंगावधान राखत ...\nViral: “छोटा बच्चा जानके हमको न आँख दिखाना रे”, छोटुसा पक्षी आणि एवढा मोट्टा हत्ती\nमाणसाला सांगतो हे आपल्याला माहित आहे पण हेच प्राण्यांना कोण समजावत असेल प्राण्यांना कसं कळत असेल कुणाशी कसं वागायचं प्राण्यांना कसं कळत असेल कुणाशी कसं वागायचं असाच एकदा एक छोटुसा हत्ती एका ...\nGondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी\nसध्याच्या उन्हाच्या झळामध्ये पाण्यासाठी दाहीदिशा ��टकंती अशी वेळ आली आहे. रखरखत्या उन्हात थंडगार पाणी मिळाले तर त्यापेक्षा सुखद ते काय हे सर्व माणसांसाठी शक्य आहे ...\n‘हा’ पक्षी फक्त पावसाचे पाणी पिऊन जगतो; चातकाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का\nफोटो गॅलरी5 months ago\nपृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न आणि पाणी दोन्हीची गरज असते, त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. जरी काही प्राणी कमी प्रमाणात पाणी पिऊन जगतात, परंतु प्रत्येकाला पाण्याची ...\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी5 months ago\nया जखमी मोरावर सर्पराज्ञी केंद्रात उपचार होतील. दरम्यान गोवर्धन दराडे यांच्यामुळे एका पक्ष्याला जीवनदान मिळाल्यानंतर वनविभागाकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं. ...\nVideo : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…\nएका आईचा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral Videos) होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की आई तर आईच असते. ...\nसिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका\nएक प्राणी पक्ष्याची शिकार करतो, असा व्हिडिओ (Video) तुम्ही पाहिलाच असेलच. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये प्राण्याने नव्हे तर एका ...\nVideo | हिंसक पक्षी चाल करुन आला, सापाने जबड्यात पकडताच फडफडायला लागला, थरारक युद्धाचा व्हिडीओ व्हायरल\nकाही व्हिडीओंना पाहून आपण घाबरून जातो. सध्या तर साप आणि पक्ष्यामधील एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. ...\nVideo | माशाला पकडण्यासाठी पक्ष्याची नामी युक्ती, ब्रेडच्या मदतीने शिकार नेमकी कशी केली \nसध्या मात्र, एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पक्ष्याने माशांना पकडण्यासाठी चांगलंच डोकं लावलं आहे. पक्ष्याच्या या डोकॅलिटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...\nVIDEO: नाशिकमध्ये फांदी तोडण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, 18 बगळ्यांसह पिलांचा मृत्यू, ठेकेदाराला नोटीस\nनाशिकच्या गंगापूररोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला. एका झाडावर कुऱ्हाड चालवण्याच्या नादात झाडावरच्या घरट्यांध्ये असलेल्या 18 बगळ्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा जीव गेला. ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्य��� चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\nMadhya Pradesh : जमिनीच्या वादाने केलं बाद, महिलेला थेट डिझेल टाकून पेटवलं, मध्य प्रदेशातील अमानुष प्रकरणातचं नेमकं रहस्य काय\nCM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा\nBanana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय\nTina Dabi : टीना डाबींच्या पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको, टीना महाराष्ट्राची सून तर अतहर आमिर खान यांना काश्मीरातच प्रेम मिळालं\nPune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nGlobal Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील\nअन्य जिल्हे35 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/08/blog-post_28.html", "date_download": "2022-07-03T12:20:35Z", "digest": "sha1:UNYXT6QUCDPRTCCM74WIHL36ZATF3JED", "length": 16620, "nlines": 75, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कामगारांच्या हिताचे ‘ई-श्रम पोर्टल’ - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome General कामगारांच्या हिताचे ‘ई-श्रम पोर्टल’\nकामगारांच्या हिताचे ‘ई-श्रम पोर्टल’\nमोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी ई-श्रम पोर्टल बनविले आहे. याचे गुरुवारी लाँचिंग करण्यात आले. यानंतर कामगार वर्ग आपली नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत. हा मजुरांचा डेटाबेस असणार आहे. याच्या मदतीने मोदी सरकारच्या योजनांचा फायदा या लोकांना पोहोचविला जाणार आहे. आजवर या असंघटीत कामगारांची कोणाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे कोरोना काळात पहिल्या लॉकडाऊनवेळी सर्वाधिक याची गरज भासली. केंद्रीय कामगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलचा लोगो लाँच केला होता. या पोर्टलद्वारे देशभरातील विविध क्षेत्रातील ३८ कोटी मजुरांची माहिती गोळा केली जाणार आहे. यामध्ये मजूर, प्रवासी मजूर, घर कामगार, बांधकाम कामगार, प्लॅटफॉर्म, शेतीतील मजूर आदींसारख्या असंघटीत क्षेत्रातील कामगार रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. यामुळे असंघटीत कामगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असतांना ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटीत कामगारांना आशेचा किरण निर्माण झाला आहे.\nअर���थव्यवस्था कोमामध्ये जाण्यासारखी परिस्थिती\nवाढती बेरोजगारी ही देशासाठी एक गंभीर समस्या होत आहे. सत्तेवर आल्यावर दरवर्षी १ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी युवकांना दिले होते, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झालीच नाही, हे काही कुणापासून लपून राहिलेले नाही. ‘मेक-इन-इंडिया’ ही योजना चांगली आणि महत्त्वाकांक्षी होती, पण सरकारचे नियोजन आणि पूर्वतयारी नसल्यामुळे ही घोषणा लाखो तरुणांचे फक्त स्वप्नच ठरून गेली. ‘स्किल इंडिया’सारखी चांगली योजना सुरू करूनही कुशल कामगार निर्मिती सरकार करू शकत नाही. त्यामुळे ही योजना सुद्धा फोल ठरली. स्टार्ट-अप-इंडिया सारखी चांगली योजनाही कागदावरच राहिली. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. या समस्येची दुसरी बाजू देखील आहे. जेव्हा शिक्षणाचे प्रमाण वाढते तेव्हा सुशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतात. ते अंगकष्टाची कामे करू इच्छित नाहीत. त्यांच्यासाठी पारंपरिक स्थानिक रोजगार उपलब्ध असतात पण ते नाकारून ते इतरत्र जातात. तिथे बेकारी दिसते. स्थानिक पातळीवर कामाला माणसे मिळत नाहीत असे चित्र निर्माण होते. उदाहरण द्यावयाचे म्हटल्यास, महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. देशभरातून रोजगारासाठी लोक येथे येतात. त्यांना कामही मिळते. याचा अर्थ असा नव्हे की महाराष्ट्रात बेकारीच नाही. येथील स्थानिकांत भरपूर बेकारी आहे. त्याचे कारण रोजगाराचा अभाव हे नसून मानसिकता हे आहे. येथील स्थानिक अंगमेहनतीची कामे करायला तयार नसतात. कामे उपलब्ध असून, ती करायला माणसे मिळत नाहीत. मग परप्रांतीय येऊन ती अंगकष्टांची कामे आनंदाने करतात. कारण त्यांच्या प्रदेशात तीही उपलब्ध नसतात. परिणामी देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वेगाने वाढ होताना दिसते. आर्थिक मंदीमुळे २०१९ या वर्षात नोकर्‍यांचा बाजार थंडावला होता. कारण वाहन, पुनर्विकास आणि इंजिनींयरिंग क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती कमी झाली. सार्वत्रिक निवडणुकीमुळे सरकारी धोरण दोन-तीन महिने रखडले. सीमेवरील तणावामुळे रोजगार बाजार मंदावला. जीडीपीने निच्चांकी पातळी गाठली होती. ही संकटांची मालिका का कमी होती म्हणून २०२० च्या सुरुवातीलाच त्यात कोरोनाची भर पडली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच आजारी असलेली अर्थव्यवस्था पार कोमामध्ये जाण्यासारखी परिस्थिती ओढावली.\nअसंघटीत कामगार खर्‍या अर्थाने संघटीत होणार\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये देशातील बेरोजगारी वाढल्यानंतर आता अनलॉकदरम्यान परिस्थिती पुन्हा पुर्ववत होतानाचे चित्र दिसत आहे. देशातील बेरोजगारांच्या संख्येत कमाची घट झाल्याचे चित्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीमधून समोर आले आहे. बेरोजगारी कमी झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असले तरी देशातील १० राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यामुळे येणार्‍या काळात आव्हानांची मालिका सुरुच राहणार असल्याचे चित्र आहे. अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही मागणी पुरेश्या प्रमाणात नसल्याने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होत नाही. देशातील अनेक औद्योगिक शहरांमध्ये कोरोनाचा पूर्वी ज्या पद्धतीने काम केले जात होते तेवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरु झालेले नाही. यामुळे देशात वाढत असलेल्या बेरोजगारीकडे गंभीरपणे बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. परिणामी देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ पहायला मिळाली. मात्र आता अनलॉकपर्व सुरु झाल्याचे परिस्थिती बदलत असल्याचे धुसर का असेना मात्र काहीसे चित्र दिसू लागले आहे. येणार्या काळात मध्यम शहरांसह ग्रामीण भागातील बेरोजगारीची समस्या कमी होण्यास निश्चितपणे मदत होणार होईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. ग्रामीण भागातील बेकारी ही भारतापुढील ज्वलंत समस्या आहे. यातही असंघटीत कामागारांचे वेगळेच प्रश्‍न असतात. त्यांची एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याने त्यांना शासनाच्या अनेक लाभांपासून वंचित रहावे लागते. आता ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटीत कामगार खर्‍या अर्थाने संघटीत होणार आहे. या पोर्टलवर मजुर, कामगारांना आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यामध्ये नाव, कामाचे क्षेत्र, पत्ता, कामाचा प्रकार, शिक्षण, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती भरावी लागणार आहे. प्रवासी मजूर त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊ शकतात. ज्यांच्याकडे फोन नाही, लिहिता-वाचता येत नाही ते देखील या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदण��� करू शकणार आहेत. या नोंदणी झालेल्या कामगारांना युनिक अकाऊंट नंबर असलेले एक रजिस्ट्रेशन कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डाचे नाव ई श्रम कार्ड असे ठेवण्यात आले आहे. ही माहिती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडली जाणार आहे. याचा कामगारांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.\nश्री कृष्ण जन्माष्टमी माहिती.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/dr-k-k-agrwal-died-after-took-2nd-dose-of-vaccine-how/", "date_download": "2022-07-03T11:17:03Z", "digest": "sha1:YKSV6JDKSV2GJVXDDOBEPCIWDBTT3QLD", "length": 15558, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही डॉ.अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला? तज्ञ सांगत आहेत कारण", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nकोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही डॉ.अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला तज्ञ सांगत आहेत कारण\nइंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. के. के. अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची दुःखद बातमी येऊन धडकली. तीन दिवसांपूर्वीच तब्येत खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेरीस मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर आज दिवसभर सर्व स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.\nमात्र या सगळ्या दरम्यान एक प्रश्न सगळीकडून विचारला जात आहे ते म्हणजे दोन महिन्यापूर्वीच लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील डॉ. अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला\nया बाबतची कारण देशभरातील विविध तज्ञ डॉक्टरांनी सविस्तर सांगितलं आहे.\nगुडगावच्या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्‍टर अरविंद कुमार, यांनी ABP न्यूज या हिंदी माध्यमां��ी बोलताना सांगितलं कि,\nमागच्या वर्षी जेव्हा कोरोना लसीकरणाच्या तिन्ही फेजमधील ट्रायल पार पडल्या तेव्हा त्यामध्ये काही निरीक्षण आम्ही समोर आणली होती. यात प्रामुख्याने लस घेऊन देखील २५ ते ३० टक्के लोक बाधित झाले. पण सगळ्या स्वयंसेवकांना लक्षण अगदी ना के बराबर होती. त्यामुळे इन्फेक्शन पासून ७० ते ८० टक्के संरक्षण मिळतं आहे.\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे…\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या…\nसोबतच कोणालाही हॉस्पिटलमध्ये भरती किंवा ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स याची गरज लागली नव्हती. यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे मृत्यूदर देखील शून्य टक्के अपेक्षित धरला होता. हाच दावा दुसरी लाट येण्याआधी होता.\nमात्र अलीकडेच मागच्या ६ आठवड्यांमध्ये लस घेतलेले पत्रकार, डॉक्टर्स, नर्स हे बाधित तर होतं आहेतच पण या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आता वेगळी असल्याचं दिसून येतं आहे.\nत्यामुळे हा एक संशोधनाचा विषय आहे की,\nदोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत कि अँटीबॉडीज तयार झाल्या, मात्र त्या पुरेश्या प्रमाणात तयार झाल्या नाहीत कि अँटीबॉडीज तयार झाल्या, मात्र त्या पुरेश्या प्रमाणात तयार झाल्या नाहीत कि ज्या प्रमाणात न्यूट्रिलाजिंग अँटीबॉडीज पाहिजे होत्या त्या तयार झाल्या नाहीत कि ज्या प्रमाणात न्यूट्रिलाजिंग अँटीबॉडीज पाहिजे होत्या त्या तयार झाल्या नाहीत सोबतचं चौथी आणि महत्वाची शक्यता म्हणजे ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या त्या या व्हायरसच्या नव्या स्ट्रेनविरुद्ध लढण्यासाठी परिणामकारण नाहीत.\nतर इंडियन मेडिकल असोसिएशचे जेष्ठ पदाधिकारी आणि फायनान्स सचिव डॉ. अनिल गोयल म्हणाले,\nहृदयरोग तज्ञ डॉक्टर के.के. अग्रवाल यांच्या प्रकरणात वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. याच्यात एक मोठं कारण म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार, फुफुसाचे आजार, असे कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजार असणं. त्यामुळे रिस्क जास्त वाढते, आणि ते मृत्यूचं कारण बनतं.\nलस घेतल्यानंतर देखील रिपोर्ट पॉजिटिव्ह येऊ शकतो.\nत्यामुळे डॉ. गोयल स्पष्ट करतात कि, लस घेतल्यावर आपण बाधित होणार नाही, हा समज लोकांनी काढून टाकला पाहिजे. लस घेऊन कमीत कमी ७० ते ९० टक्के अँटीबॉडीज तयार होणं गरजेचं आहे. यानंतर लस घेतल्यावर देखील बाधित होण्यामागे एक मोठं कारण म्हणजे संबंधित व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असणं.\nआंध्र प्रदेशच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्‍यक्ष डॉ. नरेला सुब्रमण्‍यम यांनी सांगितलं कि,\nजागतिक आरोग्य संघटनेने वारंवार गोष्ट स्पष्ट केली आहे कि, लस आपल्याला संरक्षण देतं, मात्र त्यानंतर आपण बाधित होणार नाही असं समजणं चुकीचं ठरू शकते. सोबतचं जर कोणतीही व्यक्ती कोरोना आजाराच्या इनक्‍यूबेशन पिरियडमध्ये लस घेतली तर त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊ शकतो.\nसोबतचं डॉ. सुब्रमण्‍यम यांनी हे देखील स्पष्ट केलं कि, लसीकरण केंद्रावर आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते किंवा लस घेतल्याच्या तात्काळ आपल्याला लागण होऊ शकते, त्या परिस्थितीमध्ये देखील आपला रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊ शकतो.\nदुसऱ्या लाटेत देशभरात आतापर्यंत २६९ डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे…\nदेशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २६९ डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे, तर पहिल्या लाटेत ७४८ डॉक्टरांचा मृत्यु झाला होता.\nजर राज्यानुसार आकडेवारी बघायची म्हंटलं तर सगळ्यात जास्त म्हणजे ७८ मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश ३७, दिल्ली २८, आंध्र प्रदेश २२, तेलंगना १९, महाराष्ट्र १४, पश्चिम बंगाल १४, तामिळनाडू ११, ओरीसा १०, तर कर्नाटकमध्ये ८ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.\nविशेष गोष्ट म्हणजे यातील बहुतांश डॉक्टरांनी लस घेतली होती.\nयाचा अर्थ लसीकरण संशयास्पद आहे का\nतर मेदांताच्या एक्सपर्ट्सनी लोकांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, या सगळ्या गोष्टीमुळे लसीकरणावर संशय घेण्याची काहीही गरज नाही. किंवा त्यातुन १०० टक्के संरक्षण नाही असं म्हणणं देखील चुकीचं ठरू शकत.\nकारण मृत्यू आणि गंभीर इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी आज आपल्याकडे लस हे एकच मजबूत शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली वेळ आली कि लस घेणं गरजेचं आहे.\nहे हि वाच भिडू\nआईवडिलांना दिली जाणारी कोरोनाची लस लहान लेकरांना का चालत नाही\nहाच वेग राहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरणासाठी कमीत कमी १० महिने लागतील\nलसीकरणात मुंबई पहिला तर हिंगोली शेवट ; कोणता जिल्हा कितव्या क्रमांकावर\nयापुर्वी “नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात” असा आरोप केतकीने…\nसदा���र्तेंना मिळाली ती “पोलीस कोठडी” अन् राणांना मिळाली ती…\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते\nसंपादकांना नागडं करून चौकात मारलं तर अत्रेंवर चप्पलफेक : शिवसैनिकांचे ४ प्रसिद्ध राडे\n ओमायक्रॉन झालाय कि व्हायरल झालंय ओळखायचं कसं \nशेतकऱ्यांसाठी लंगर आयोजित केल्यामुळं अनिवासी भारतीयाला शिक्षा झालिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2022-07-03T11:40:41Z", "digest": "sha1:CS7FNTMSFUHFUWAM7LTRDJQPMZNQECIV", "length": 11168, "nlines": 167, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "युरीक अॅसिड Archives - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » युरीक अॅसिड\nTag : युरीक अॅसिड\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nगाभण कालावधीत गायीच्या गोमूत्रातील घटकात कोणता बदल होतो \nगायीच्या गोमूत्रातील घटकांचे प्रमाण विविध स्थितीत वेगवेगळे– संशोधनात अभ्यासकांनी मांडले मत गायीचे गोमूत्र हे औषधी आहे. त्यामुळे यामध्ये असणारे घटक जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे....\nAmino acidB A GolkiyaComposition of Cow UrineCow UrineH R RamaniImportance of Cow UrineIye Marathichiye NagariJunagad Agriculture UniversityN H GarniyaPhenolureaUric acidअमिनो अॅसिडइये मराठीचिये नगरीगाभण गायगोमूत्रगोमूत्रात आढळणारे घटकजुनागड कृषी विद्यापीठदुभती गायफिनॉलयुरीक अॅसिडयुरीयाराजेंद्र कृष्णराव घोरपडेसंशोधन\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच���या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/money/if-you-have-taken-home-loan-or-are-thinking-of-taking-it/", "date_download": "2022-07-03T10:57:14Z", "digest": "sha1:Z6DRHATSJ4FLX5FVUFIC2ON53IR2UUOO", "length": 9129, "nlines": 103, "source_domain": "mhlive24.com", "title": "If you have taken home loan or are thinking of taking it, then definitely read this news । जर होमलोन घेतलं असेल किंवा घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा । Home Loan", "raw_content": "\nHome आर्थिक Home Loan : जर होमलोन घेतलं असेल किंवा घेण्याच्या विचारात असाल तर...\nHome Loan : जर होमलोन घेतलं असेल किंवा घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा…\nHome Loan : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तर तुम्ही तुमचे घराचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकता.\nपरंतु काहीवेळेस तुमच्याकडे पैसे नसतात, अशावेळी तुम्हाला गृहकर्ज घेणे आवश्यक आहे. वास्तविक महागाई सहनशीलतेच्या पातळीपेक्षा जास्त वाढली आहे.\nमहागाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही प���िणाम होत असून वसुलीमध्ये अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) आज व्याजदरात वाढ केली आहे.\nRBI ने रेपो रेट 50 बेस पॉईंटने वाढवला, ज्यामुळे तो 4.50 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला. याआधी मे महिन्यातही रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती.\nसध्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे तुमच्या गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. व्याजदर वाढवल्यानंतर बँका त्यांची कर्जे महाग करतील, हे मे महिन्यात दिसून आले होते.\nरेपो दर म्हणजे RBI बँकांना ज्या दराने कर्ज देते. या वाढीव दरानंतर बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून महागडी कर्जे मिळतील तेव्हा ते ग्राहकांच्या हाती देतील. म्हणजेच आगामी काळात गृहकर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे.\nEMI गणना पहा जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल. जर आपण गृहकर्जावर SBI चे कर्ज दर घेतले तर SBI चा सध्या गृहकर्जावर 7.05 टक्के व्याजदर आहे. पण आता बँकांनीही त्यात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली तर ते 7.55 टक्के होईल.\nकर्ज – व्याज – कालावधी – EMI – एकूण व्याज\n३० लाख – ७.०५% – २० वर्षे – २३३४९ रुपये – २६,०३,७८२ रुपये\nकर्ज – व्याज – कालावधी – EMI – एकूण व्याज\n(टीप: म्हणजे, तुम्हाला 20 वर्षांसाठी 30 लाखांच्या गृहकर्जावर दरमहा EMI मध्ये 911 रुपयांची वाढ मिळेल. तुमचे एकूण व्याज देखील सुमारे 2.19 लाख रुपयांनी वाढेल.)\nऑटो कर्ज समजा तुम्ही 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले आहे. एसबीआयचे वाहन कर्जावरील सध्याचे कर्ज दर पाहता ते सध्या वार्षिक 9.30 टक्के आहे. पण आता यातही 75 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली तर ते 8.55 टक्क्यांवर येईल.\nकर्ज – व्याज – कालावधी – EMI – एकूण व्याज\n१० लाख – ७.८०% – ६० महिने – २०,१८१ रुपये – २,१०,८४९ रुपये\nकर्ज – व्याज – कालावधी – EMI – एकूण व्याज\n१० लाख – ८.३०% – ६० महिने – २०,४२० रुपये – २,२५,२१६ रुपये\nPrevious articleBusiness Idea : जॉब करता-करता या पद्धती वापरून मिळवा एक्स्ट्रा इन्कम; फायद्यात राहाल\nNext articleBusiness Idea : ह्या 5 बिझनेस आयडिया घेऊन सुरु करा आपला स्वतःचा व्यवसाय; कमी खर्चात बनाल लखपती\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितल���ली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/lets-try-to-get-one-thousand-brass-clay-for-free-to-the-potter-community-129956970.html", "date_download": "2022-07-03T11:36:38Z", "digest": "sha1:PXLWMFB7WXIYDBHZFKVNBP2Q6W35H7VK", "length": 4773, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कुंभार समाजाला मोफत एक हजार ब्रास माती मिळण्यासाठी प्रयत्न करु | Let's try to get one thousand brass clay for free to the potter community | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nब्रास माती:कुंभार समाजाला मोफत एक हजार ब्रास माती मिळण्यासाठी प्रयत्न करु\nकुंभार समाजाला मोफत एक हजार ब्रास माती मिळण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या शिष्ट मंडळाला दिली. कुंभार समाजातर्फे वेळोवेळी अनेक मागण्या स्थानिक प्रशासानामार्फत शासनाकडे करण्यात आल्या. महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर,कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. विविध मागण्यांवर चर्चा झाली. शिष्टमंडळात अकोला जिल्हाध्यक्ष संजय वाडकर सोमनाथ सोनवणे,गणेश आहेर,वसंतराव गाडेकर, मोहन कुंभार, पांडुरंग कुंभार, वसंतराव घोडनदीकर, अजय वीरकर, अर्जुन दळे, शरद दरेकर,सुधीर चांदेकर, अशोक कुंभार, देविदास भालेराव, अरविंद रोकडे, दिनेश दरेकर, नंदकुमार वाघ,संतोष चौलकर, आनंद महाडकर, मनोज बनचरे, सतीश येलमकर, अनंत कुंभार आदी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात कुंभार समाजाच्या विटभट्टी व मूर्तिकारांवर होत असलेल्या कारवाहीबाबतही संजय वाडकर यांनी ना. थोरात यांच्याशी चर्चा केली. यावर ना. थोरात यांनी सचिवांना चौकशीचा आदेश दिला\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/stopped-pain-due-to-neurokinetic-therapy-129955787.html", "date_download": "2022-07-03T12:35:48Z", "digest": "sha1:DJVAEHRKYMPM5NDW7L656NTYSBINMTED", "length": 7257, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "��्यूरोकायनेटिक थेरपीमुळे थांबल्या वेदना ; वेळखाऊ प्रक्रियेतून सुटकेचा दावा | Stopped pain due to neurokinetic therapy | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:न्यूरोकायनेटिक थेरपीमुळे थांबल्या वेदना ; वेळखाऊ प्रक्रियेतून सुटकेचा दावा\nजन्मापासून माझ्या शरीरात तिरपेपणा आहे. अलीकडे शरीरातील उजव्या भागात प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या. विविध उपचारांना सामोरे जावे लागणार होते. तेव्हा न्यूरोकायनेटिक थेरपीबद्दल कळले. पहिल्याच प्रयत्नात डॉ. प्राजक्ता नायर यांनी मला या थेरपीद्वारे शरीराच्या वरच्या भागात दिलासा दिला. आता पुढच्या टप्प्यात संपूर्ण शरीरावर उपचार होतील. महागड्या चाचण्या आणि वेळ वाचवणारे हे उपचार आहेत, असे न्यूरोकायनेटिक थेरपीच्या उपचारांनी बरा झालेल्या संदेश कलवणे यांनी सांगितले. अनेक अाजारांत फिजिओथेरपीचे उपचार परिणामकारक सिद्ध झालेले आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीत नवी संशोधने होत आहेत. याचप्रमाणे फिजिओथेरपीतील न्यूरोकायनेटिक उपचार पद्धती रुग्णांसाठी संजीवनी सिद्ध होत असल्याचे डॉ. नायर यांनी सांगितले.\nशोभना जाधव म्हणाल्या, मला डॉक्टरांनी सहा महिने उपचार सांगितले होते. शिवाय शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, न्यूरोकायनेटिकमुळे तत्काळ फरक पडला. जो हात सहा महिने बांधून ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता आणि सातत्याने मी वेदना सहन करत होते, त्या वेदना या थेरपीमुळे दोन दिवसांत थांबल्या. कचरू यांना गेल्या दीड वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता. आम्ही जबडा आणि हायॉइडवर (जबड्याखाली तरंगणारे हाड) काम केले आणि एका सत्रात १००% आराम मिळाला. डॉ. नायर म्हणाल्या, तीन वर्षांपासूून हे उपचार सुरू केले. यात रुग्णांना सामान्य फिजिओथेरपीप्रमाणे उपचारांसाठी वारंवार यावे लागत नाही. खर्चिक चाचण्यांची गरज नाही. शरीराच्या एखाद्या अंगाला होणारी वेदना आणि वेदनांचे कारण (मेंदूमध्ये संचयित अकार्यक्षम नमुना) यांच्यातील गहाळ दुवा शोधण्यात यश आले आहे.\nअशी काम करते थेरपी डॉ. नायर म्हणाल्या की, आम्ही मेंदूमध्ये विकसित झालेल्या अकार्यक्षम पॅटर्नला संबोधित करतो. स्नायू, अस्थिबंधन आणि चट्टे सोडवून आणि कमकुवत स्नायू सक्रिय करून ते दुरुस्त करतो. वेदनांमुळे शरीराने विकसित केलेली चुकीची हालचाल पद्धत शोधण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. या चुकीच्या हालचालीवर योग्य निदान व उपचार झाल्याने रुग्णांना कायमचे बरे वाटायला लागते. चुकीच्या हालचालींनी स्नायू जास्त काम करतात आणि घट्ट होतात आणि स्नायूंची स्थिरता कमकुवत होते. तेव्हा वेदना होतात. एनकेटी थेरपीत वेदना कायमची दूर होते. त्यासाठी रुग्णाला रोज घरातच व्यायाम करावा लागतो.\nइंग्लंड 202 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/heavy-presence-of-rain-on-sunday-water-seeped-into-25-houses-in-paldhi-129957033.html", "date_download": "2022-07-03T12:26:34Z", "digest": "sha1:YFMEYGUWEE5GNJYA2V6IIDRV3VYRTKET", "length": 5528, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पावसाची रविवारी जोरदार हजेरी; पाळधीला 25 घरांमध्ये घुसले पाणी | Heavy presence of rain on Sunday; Water seeped into 25 houses in Paldhi |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाणी:पावसाची रविवारी जोरदार हजेरी; पाळधीला 25 घरांमध्ये घुसले पाणी\nकाही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावल्याने शहराच्या इंदिरा नगर परिसरातील २५ घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचे संसार वाहून गेले. दुपारी १२ वाजेपासून रात्री ९ पर्यंत वीजपुरवठा खंडित होता. सर्व नाले ओसंडून वाहू लागले. ८० टक्के पेरण्या झाल्यानंतर पाऊस लांबल्याने खरिपावर दुबार पेरणीचे संकट होते. मात्र, रविवारी दुपारी ४ वाजता वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.\nत्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून मका, सोयाबीन हिरवीगार झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, वादळी वारा आणि झाडांच्या फांद्या तुटल्याने, शहरातील विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. लेंडी नाला वाहू लागला तर गांधी चौक बाजारपट्ट्यात रस्ते व नाले जलमय झाले होते.\nपुस्तके भिजली, दप्तर वाहून गेली\nइंदिरानगर भागात नाल्याचे पाणी घरात शिरल्याने हाहाकार उडाला. दर सेकंदाला पाण्याची पातळी वाढत होती. यात अनेकांच्या घरातील अन्न-धान्य, कपड्यांस�� संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. मुलांसाठी नुकतीच घेतलेली शालेय पुस्तके भिजली तर काही जणांचे दप्तर वाहून गेले. रहिवाशांनी संभाव्य धोका ओळखून तातडीने मुलांना बाहेर काढले तर काहींनी त्यांना पलंग व खाटांवर बसवल्याने अनर्थ टळला.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/saturday-incident-in-dandekar-town-a-case-was-registered-against-the-four-on-sunday-129957086.html", "date_download": "2022-07-03T12:34:09Z", "digest": "sha1:PR5WVTTP62KFKVW5VRDUE6WAXMF2V3W7", "length": 5142, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दांडेकर नगरातील शनिवारची घटना; रविवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल | Saturday incident in Dandekar town; A case was registered against the four on Sunday |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुन्हेगारी:दांडेकर नगरातील शनिवारची घटना; रविवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nकाहीही कारण नसताना घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या चौघांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी मनपा कर्मचाऱ्यावर चॉपर व फायटरने हल्ला केला. शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संजय प्रभाकर बागुल (वय ५२, रा. दांडेकरनगर, पिंप्राळा रोड) हे जखमी झाले.\nसंजय बागुल हे महानगरपालिकेत वाहनचालक म्हणून नोकरीला आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजता ते घरात आई-वडिलांसोबत गप्पा मारत होते. या वेळी अंगणात उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर चार तरुण जोरजोरात थापा मारून शिवीगाळ करत होते. बाहेर येऊन त्यांनी त्या तरुणांना हटकले. याचा राग आल्याने महेंद्र समाधान सपकाळे (रा. बुध्दनगर), उमाकांत वाघ (रा. मीराबाईनगर पिंप्राळा), राकेश मिलिंद जाधव (रा. मढी चौक, पिंप्राळा) आणि एक अनोळखी तरुण अशा चौघांनी त्यांच्यावर चॉपर व फायटरने वार केले.\nलाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घराच्या कुंपणात घुसून बागुल यांच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात बागुल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्या एकाचा मोबाइल बागुल यांच्या कंपाउंडमध्ये पडला होता. हा मोबाइल त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी बागुल यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी नीलेश पाटील तपास करत आहेत.\nइंग्लंड 207 धावांनी प���छाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3/", "date_download": "2022-07-03T12:13:51Z", "digest": "sha1:XTADFEAOFQSPDILWXSRDQ6PWQCDQVLJH", "length": 15465, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आंध्र प्रदेशात चक्रीवादळातून आला सोनेरी रथ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Desh आंध्र प्रदेशात चक्रीवादळातून आला सोनेरी रथ\nआंध्र प्रदेशात चक्रीवादळातून आला सोनेरी रथ\nनवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : देशात सध्या अनेक समुद्रकिनारी असानी चक्रीवादळाचा प्रभाव पहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. अशात आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम भागात वादळामुळे समुद्रात उसळलेल्या लाटांमध्ये सोन्याचा रथ वाहून आला आहे. हा रथ कुठून आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.\nमिळालेल्या माहितीनुसार, हा सोन्याचा रथ श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली किनाऱ्यावर सापडला आहे. म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडमधून वाहून हा रथ इथपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. एसआय नौपाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा रथ दुसऱ्या कोणत्या तरी देशातून आला असावा. आम्ही गुप्तचर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असून याचा अधिक तपास सुरू आहे.\nस्थानिक नागरिकांनी दोरीने रथाला बाहेर काढलं\nया रथाला सोन्याचा थर लावण्यात आला आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे समुद्राच्या लाटांच्यामध्ये हा सोन्याचा रथ तरंगत आहे. स्थानिकांनी या रथाला दोरीने बांधून बाहरे काढलं आहे.\nअसानी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे ५० पथकं तैनात\nआसानी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने (NDRF) एकूण ५० टीम बाधित भागात तैनात केल्या आहेत. हवामान खात्याने अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, हे चक्रीवादळ ११ मेच्या दुपारपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात काकीनाड-विशाखापट्टणम किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.\nPrevious articleनाशिकफाटा, कासारवाडीत दोन दिवसांत अतिक्रमण कारवाई\nNext articleकंपनीच्या कंपाउंडचा पत्रा कापून सव्वासात लाखांची चोरी\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफडणवीस, शिंदेंना पाठिंब्यावर मनसेचा मोठा निर्णय\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nऔरंगाबादला आता संभाजीनगर म्हणा…\nयेत्या 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू –...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2022-07-03T11:42:19Z", "digest": "sha1:4GT7O6RKYS4YZMSWVS6GFROA6LSQGOSV", "length": 17595, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या व���ीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Others महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार\nमहापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार\nपिंपरी, दि. १० (पीसीबी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या अंतिम प्रभाग रचनेचे काम उद्या बुधवारी पूर्ण करून गुरुवारी प्रभाग रचनेच्या अंतिम प्रस्तावास आयोगाची मान्यता घ्यावी. प्रभाग रचनेच्या मराठी, इंग्रजी प्रती आयोगाच्या स्वाक्षरीसाठी पाठवाव्यात. अंतिम प्रभाग रचना 17 मे 2022 पर्यंत जाहीर करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्त यांना आज (मंगळवारी) दिले आहेत.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता 28 जानेवारी 2022 रोजी देण्यात आली. प्रारुप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी 2022 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. प्रारुप प्रभाग रचनेवर 1 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत 17 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सुनावणी देण्यात आली. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशी नमूद केलेला अहवाल महानगरपालिकेमार्फत राज्य निवडणूक आयोगास 5 मार्च 2022 पर्यंत सादर करण्यात आला.\nमहानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालाची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरु असताना 11 मार्च 2022 रोजी शासनाने प्रभाग रचनेच्या अनुषंगाने अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे त्याबाबत आयोगाने पुढील कार्यवाही थांबविली होती. शासनाने अधिनियमात केलेल्या सदर दुरुस्तीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या. या सर्व याचिका विशेष अनुमती याचिका (सिव्हील) सोबत संलग्न करुन त्यावर सुनावणी झाली. त्यामध्ये 4 मे रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने, आयोगाने 10 मार्च, 2022 रोजी ज्या टप्प्यावर निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून पुढे सुरुवात करुन निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याचे निर्देश दिले आहेत.\nही वस्तुस्थिती विचारात घेता प्रभाग रचनेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात 6 ते 10 मे 2022 या कालावधीत उपस्थित राहून अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दीच्या अनुषंगाने उर्वरित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्व शिफारशींचा सखोल अभ्यास करून आयोगाने आता 14 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.\nPrevious articleअंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी प्रसिध्द होणार\nNext article२० एकरावरची ३३८ घरांची लेबर कॉलनी भुईसपाट\nआगे आगे देखो होता है क्या… – नितीन गडकरी\n…अशा लोकांना मी रस्त्यावर कपडे काढून उघडे करतो\n शिंदेंच्या समर्थनात सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल\n११ आमदारांपासून सुरू झालेले बंड ४६ वर पोहोचले अजून संख्या वाढण्याची शक्यता\n 128 जागांसाठी तब्बल 19 हजार अर्ज, शनिवारी परीक्षा\nप्रताप सरनाईक आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठी चर्चा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\n शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय कौल देणार\n“शिंदे, पेशवे तुम्हाला धोत्रे धुण्यास व भांडी घासायला ठेवतील”- प्रा. हरी...\nसिनेट निवडणुकीसाठी शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार – अजित गव्हाणे..\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-07-03T11:23:32Z", "digest": "sha1:SE4FI5HE7W4WZA3WKMTCU4VQVSEL7B4E", "length": 9972, "nlines": 87, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nअहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nअहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nअहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nअहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे वितरण\nअमरावती, दि. 20 : सामान्यांच्या जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभरात त्यांना आदराचे स्थान आहे. वीरांगणा अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nराजमाता अहल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, उपमहापौर कुसूम साहू, कमलताई गवई, सुरेखा ठाकरे, वसुधा देशमुख उपस्थित होत्या.\nश्री. कोश्यारी म्हणाले, राजमाता अहल्यादेवी यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन इंदूरमध्ये कार्य केले. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रांताची मर्यादा नसते. त्यांनी केलेले बद्रीनाथ मंदिराच्या पुनरूज्जीवनाचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या अशा विविध क���र्यामुळे संपूर्ण देशभर त्यांच्याविषयी पाठ्यपुस्तकात शिकविले जाते. महान व्यक्तींच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी. इतिहास चांगल्या गोष्टी घेण्यासाठी असतो. समाजात दुही निर्माण करणाऱ्या बाबींपेक्षा गौरवशाली इतिहास प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे इतिहास कायम जिवंत राहतो.\nआयोजकांनी विविध क्षेत्रात संघर्ष करून यशस्वी झालेल्या महिलांचा गौरव केला आहे. हा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी आहे. संकटांचा सामना करून जिद्दीने जीवनात यशस्वी होणाऱ्या महिला आदर्शवत ठरतात. प्रेम आणि स्नेहाने समाजात ऐक्य निर्माण होऊन समाज शक्तीशाली होतो. या समाजाने संषर्घशील महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही श्री. कोश्यारी यांनी केले.\nकार्यक्रमात समाजसेविका श्रीगौरी सावंत, सुधा चंद्रन (कला), छाया भट (क्रीडा), जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे (प्रशासन), सुनिता निमसे (शेती उद्योजिका) यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घोंगडी आणि स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nफाऊंडेशनच्या सचिव माधुरी ढवळे यांनी फाऊंडेशनची माहिती दिली. सुरेखा ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त सुनिता निमसे, वर्षा भाकरे, श्रीगौरी सावंत, सुधा चंद्रन, छाया भट यांनी मनोगत व्यक्त केले.\nसुरुवातीला राज्यपाल यांनी अहल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. फाउंडेशनच्या वतीने राज्यपाल कोश्यारी आणि श्रीमती सुळे यांचे घोंगडे आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. संतोष महात्मे यांनी प्रास्ताविक केले\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.absolutviajes.com/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T11:44:45Z", "digest": "sha1:7ADZ47JXMEFHJ4AM6OTFKP6ZYQ5VSFHN", "length": 16516, "nlines": 83, "source_domain": "www.absolutviajes.com", "title": "ब्राझील मध्ये हॅलोविन: चुंबकांचा दिवस | Absolut प्रवास", "raw_content": "चिन्ह स्केचसह तयार केले\nभाड्याने देणार्‍या मोटारी बुक करा\nब्राझीलमधील हॅलोविन: चुडकीचा दिवस\nडॅनियल | | ब्राझील\nची परंपरा प्रकरणOctober१ ऑक्टोबरच्या रात्री स��जरा केला जाणारा, काही विशिष्ट एंग्लो-सॅक्सन देशांमध्ये खोलवर रुजलेला आहे युनायटेड स्टेट्स, आयर्लंड, युनायटेड किंगडम o कॅनेडा. परंतु सत्य ही आहे की आज ही भयानक रात्र जवळजवळ प्रत्येकातच साजरी केली जाते ब्राझील, जेथे म्हणून ओळखले जाते हॅलोविन (ओ ब्रुक्सासचा दिवस).\nजसे कॅथोलिक परंपरेने इतर बर्‍याच देशात घडले आहे, या आयातित उत्सवाने हळू हळू त्या जागी क्लासिक उत्सव बदलले आहेत सर्व आत्मा दिवस 1 नोव्हेंबर. ब्राझील अपवाद नाही. त्याच्या बाबतीत, तेथे दोन मूलभूत घटक आहेत ज्याचा विस्तार झाला \"ब्राझिलियन हॅलोविन\" गेल्या दोन दशकांत: एकीकडे, देशाच्या विविध भागांतील भाषा शाळांकडून या सणाचा प्रसार; आणि दुसरीकडे, ब्राझिलियन्सचा उत्सव आणि आनंददायक आत्मा, नेहमीच नाचण्यासाठी बाहेर जाण्यासाठी तयार असेल आणि काही कारणास्तव चांगला वेळ मिळाला असेल.\n1 मूळ हॅलोविन पार्टी\n2 ब्राझीलमध्ये विंचेस डे कसा साजरा केला जातो\n3 साकीचा दिवस, ब्राझिलियन हॅलोविन\nब्राझीलच्या शैलीमध्ये हॅलोविन किंवा हॅलोविनच्या वैशिष्ठ्यांचा स्पष्टीकरण देण्यापूर्वी हे काय लक्षात ठेवण्यासारखे आहे या पक्षाचे मूळ आणि आजपर्यंत त्याची उत्क्रांती काय आहे\nआपल्याला वेळेत दोन हजार वर्षांहून अधिक काळ मागे जावे लागेल. द सेल्टिक लोक युरोपीय खंडातील लोक ज्यांना म्हणतात उत्सव साजरा करायचा सामन, मृतांच्या देवताला एक प्रकारची श्रद्धांजली. असा विश्वास आहे की हा मूर्तिपूजक उत्सव अनेकदा कापला गेला (नेहमीच 31 ऑक्टोबरच्या आसपास) होता.\nइतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, ख्रिश्चन धर्माचा प्रसार ब्रिटिश बेटांसारख्या कमी रोमन असणार्‍या भागात अजूनही टिकून असला तरी जुन्या खंडातील सामनच्या खुणा मिटल्या. ख्रिश्चन कॅलेंडरमध्ये हे उत्सव रुपांतर करण्याचा प्रयत्न करीत चर्चने the व्या शतकात उत्सवाची तारीख बदलण्यासाठी निवडले सर्व संत दिवस. अशाप्रकारे, हा उत्सव 13 मे ते 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता, याला समहेनने आच्छादित केले होते.\nहा शब्द हॅलोविन हा प्राचीन जर्मनिक भाषेतून आला आहे. हे \"संत\" आणि \"पूर्वसंध्या\" शब्दांचे संयोजन आहे.\nत्याचे सर्वोत्तम ज्ञात प्रतीक आहे भोपळा, जे रिकामे केले आहे आणि आत मेणबत्ती पेटवण्यासाठी सुशोभित केले आहे. परंपरेनुसार हा प्रकाश सवय आहे मृतांचा मार्ग उजळा. हे जुन्��ा आयरिश आख्यायिकांपैकी वाढले जॅक ओलांटर्न, एखादा माणूस ज्याचा आत्मा त्याच्या मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात स्वीकारला गेला नाही. अशाप्रकारे, समहेनची रात्र हातात मेणबत्ती घेऊन निश्चिंतपणे भटकताना दिसली.\nब्राझीलमध्ये विंचेस डे कसा साजरा केला जातो\nकारण चित्रपट आणि दूरदर्शनचा सांस्कृतिक प्रभावहॅलोविनने अँग्लो-सॅक्सन गोलाच्या बाहेरील ग्रहाचा एक मोठा भाग वसाहत केला आहे. जगाच्या निरनिराळ्या भागांत अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी त्या रात्री कपडे घालून घरोघरी जाऊन ओरडले \"युक्ती किंवा उपचार\" (चाल किंवा उपचार इंग्रजीमध्ये) मिठाई आणि कँडी गोळा करणे.\nब्राझीलमध्ये आजूबाजूला फिरत असलेल्या मुलांची ही प्रथा फारशी सामान्य नाही, जिथे हॅलोविनचा दिवस जास्त होता थीम पार्टी प्रौढ आणि मुलांसाठी.\nया पक्षांची मुख्य थीम दहशतवाद आणि अलौकिक जग आहे. लोक म्हणून वेषभूषा जादूटोणा, सांगाडे, पिशाच किंवा झोम्बी. मेकअपवर कधीकधी जास्त जोर दिला जातो. धडकी भरवणारा दिसणे शक्य व्हावे असा हेतू आहे.\nहॅलोविन उत्सवाच्या सजावटमध्ये काळा, नारंगी आणि जांभळा रंग महत्वाची भूमिका निभावतात. अर्थातच, सर्वांना ज्ञात उत्सवाचे प्रतीक असलेले चिन्ह गमावू नयेत: प्रसिद्ध भोपळे ज्यावर वाईट चेहरे रेखाटले आहेत, जादुगार, चमचे, कोळी जाळे, भुते, कवटी, काळ्या मांजरी ...\nसाकीचा दिवस, ब्राझिलियन हॅलोविन\nबर्‍याच देशांमध्ये हॅलोविनच्या अस्थिर विस्तारामुळे जुन्या मार्गांना धोका निर्माण झाला आहे. लांब कॅथोलिक परंपरा असलेल्या ब्राझीलमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांनी हे फार चांगल्या डोळ्यांनी पाहिले आणि \"परत लढायचे\" ठरवले.\nब्राझीलमध्ये हॅलोविन साजरा करण्यासाठी पर्यायी डायया दो सकी\nअशाप्रकारे, 2003 मध्ये, फेडरल लॉ प्रोजेक्ट क्रमांक 2.762 ला मंजूर झाला, ज्याने स्मारकाची स्थापना केली साकी डे 31 ऑक्टोबर. ब्राझिलियन लोकसाहित्यांमधील प्रतिकात्मक व्यक्तिरेखेचा वापर करून हेलोवीनच्या यशाचा प्रतिकार करणे ही कल्पना होतीः साकी.\nआख्यायिकेनुसार, Saci-pererê तो एक अतिशय हुशार काळा मुलगा आहे जो नेहमीच लाल टोपी घालतो. त्याचे मुख्य शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे तो एक पाय गमावत आहे, एक दोष जो त्याला सर्व प्रकारचे विनोद आणि छळ करण्यापासून रोखत नाही.\nहॅलोविन आणि हॅलोविनला पर्याय म्हणून ब्राझीलच्या संस्था य��� लोकप्रिय व्यक्तीशी संबंधित सर्व प्रकारच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देतात. असे असूनही, अजूनही ब्राझीलमधील काही लोक आहेत जो साकी डे साजरा करतात.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: Absolut प्रवास » ब्राझीलमधील हॅलोविन: चुडकीचा दिवस\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nपुढील वेळी मी टिप्पणी करेन तेव्हा माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट या ब्राउझरमध्ये जतन करा.\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nबीव्हर, कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी\nगंतव्यस्थान निवडा अल्बासिटे Alemania अॅमस्टरडॅम अँडोर अर्जेंटिना अटेनस ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया इव्हिला बदाजोज बादलोना बार्सिलोना Benidorm ब्राझील बर्गोस कॅडिझ कॅनडा कॅनरी बेटे कॅरिबियन कॅसलेलन चीन सियुडॅड रिअल कोलंबिया कॉर्डोबा कोरा क्रोएशिया क्युबा क्वेंका डेन्मार्क यूएसए इजिप्त एलचे España फिलीपिन्स फ्रान्स गिझोन ग्रॅनडा ग्रीस गुआडळजारा हॉलंड हाँगकाँग हुल्वा हंगेरी आइबाइज़ा भारत इंग्लंड आयरलँड इटालिया जपान जेरेझ लीओन लिस्बोआ Londres माद्रिद मॅल्र्का देणे Marbella मोरोक्को मेनोर्का मेरिडा मेक्सिको मियामी मिलान मुर्सिया नॉर्वे न्यू यॉर्क ओरेन्स इतर ओव्हेदे पॅरिस पेरू पोर्तुगाल प्राग डॉमिनिकन प्रजासत्ताक रोम रशिया Salamanca सुएसीया स्विझरलँड टेन्र्फ टोलेडो उरुग्वे व्हेनेझुएला विटोरिया\nलोड करीत आहे ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/02/gambler-hen-are-sent-to-jail-by-the-police/", "date_download": "2022-07-03T12:27:15Z", "digest": "sha1:UGB6YUFR6XQC5SXIDDEU6XMGH66XRMYW", "length": 6324, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " जुगारी कोंबड्यांना पोलिसांनी टाकले तुरुंगात - Majha Paper", "raw_content": "\nजुगारी कोंबड्यांना पोलिसांनी टाकले तुरुंगात\nसर्वात लोकप्रिय, जरा हटके / By माझा पेपर / कोंबडी, जुगार, झुंज, हरियाणा पोलीस / April 2, 2019 April 2, 2019\nहरयाणातील नूंह जिल्ह्यात पोलिसांनी कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली असून जुगाऱ्यांसोबत कोंबड्यांनाही ही कारवाई महागात पडली. 18 जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली त्याचबरोबर 6 कोंबड्यांनाही पोलीस स्टेशनची हवा खावी ला���ली आहे.\nया संदर्भात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोंबड्यांची झुंज लावून काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले अन् 6 कोंबड्यांसह जुगाऱ्यांना अटक केली. त्याचसोबत 35 हजार रुपये रोख आणि तीन वाहने जप्त करण्यात आली\nतुसैनी गावामध्ये अशाप्रकारे कोंबड्यांची झुंज सुरु असल्याचा फोन आला. यामध्ये फक्त गावातीलच नाही तर इतर राज्यांतूनही काही जण जुगार खेळण्यासाठी आले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याच माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी गावात पोहचले. तेव्हा तिथे सुरु असलेला खेळ बंद करुन जुगार खेळणाऱ्यांना अटक केली.\nकोणाच्या मालकीचे 6 कोंबडे आहेत हे न कळाल्यामुळे कोंबड्यांनाही पोलिसांनी जेलमध्ये बंद केले. जानेवारी 2018 मध्ये बैतूल जिल्ह्यातील आठनेर पोलीस ठाणे क्षेत्रात कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ सुरु होता त्यावेळी पोलिसांनी आरोपींसह 2 कोंबड्यांना अटक केली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/4405-2-14-04-2021-03/", "date_download": "2022-07-03T12:04:46Z", "digest": "sha1:5JFS3BD7HMP6MGNQTM4KPIMJMOQL47VI", "length": 14416, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "15 एप्रिल : ह्या 5 राशींच्या लोकांची संपत्ती वाढण्याचे योग, ह्या राशींच्या चिंता होतील कमी - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशी���चे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/15 एप्रिल : ह्या 5 राशींच्या लोकांची संपत्ती वाढण्याचे योग, ह्या राशींच्या चिंता होतील कमी\n15 एप्रिल : ह्या 5 राशींच्या लोकांची संपत्ती वाढण्याचे योग, ह्या राशींच्या चिंता होतील कमी\nमेष : बोलण्यावरील संयम आपणास वादा पासून वाचवू शकते. नफ्याचे प्रमाण कमी राहिल्यास काळजी करू नका. लोकांमध्ये हस्तक्षेप केल्यास वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. पण शांत राहणे तुमच्या फायद्यात असेल. एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट दिली जाऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यात कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आपल्याकडे आहे. आज तुम्हाला पैसे मिळू शकतात.\nवृषभ : आज तुमचे काम योजनेनुसार होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी कोणतेही चांगले चिन्ह देत नाही. कार्यालयात कामाचा ताण अधिक असेल. कुटुंबाला वेळ देता येणार नाही. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सहाय्यक कामगार आपले काम खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. सामाजिक आदर आणि संपत्ती वाढेल. आपल्याकडे असलेले सर्व काही लोकांसह सामायिक करू नका.\nमिथुन : आज तुम्ही केलेले काम भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आपण स्वप्न पाहणारे विचार पाहू शकता किंवा आपल्याकडे असलेले काहीतरी करू शकता. मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवता येतील. त्रास संपेल धार्मिक कार्यक्रम खर्च होऊ शकतात. संवेदनशीलता वाढेल. आज तुम्हाला आराम वाटेल. शिक्षण क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.\nकर्क : आज आपले आरोग्य काही प्रमाणात आपल्यास प्रभावित करू शकते. मुला कडून घेतलेली कोणतीही चांगली बातमी तुम्हाला आनंदी ठेवेल. मुलां कडून चांगली बातमी मिळू शकते. जुन्या मित्रांना भेटू शकेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. मन प्रसन्न होईल. काम मनावर घेईल, जेणे करून सर्व काम सुरळीत चालू राहील. आज आपण आपल्या जुन्या मित्रांना अचानक भेटण्यास सक्षम व्हाल जे तुम्हाला खूप आनंद देईल.\nसिंह : आपला हेवा करणारा स्वभाव तुम्हाला दुखी करू शकतो. ऑर्डर करण्या ऐवजी इतर लोकां कडून सूचना विचारा आणि मग आपले मत त्यांच्या समोर ठेवा. आर्थिक परिस्थिती अस्थिर राहील. आज आपण आपल्या सौजन्याने लोकांना प्रभावित करू शकाल. प्रत्येक जण स्तुती करेल. कार्यसंघ म्हणून करा परंतु बॉस म्हणून नाही. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.\nकन्या : व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित फायदे होण्याची शक्यता आहे. कारभार आज प्रशासनाच्या आड येऊ शकेल. गडबडीत कोणतीही कामे करू नका, योग्य वेळेची वाट पहा. कायदेशीर बाबीं मध्ये सावधगिरी बाळगा. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तब्येत सुधारेल. वाहन आनंद शक्य आहे. जोडीदारा बरोबर वेळ व्यतीत होईल. परदेशी नातेवाईकां कडून चांगली बातमी मिळेल.\nतुला : कठोर परिश्रम आणि परिश्रम घेऊन तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकाल. जर आपण आज गुंतवणूक किंवा बचत योजना सुरू करण्याचा निर्णय घेत असाल तर ते आपल्यासाठी खूप चांगले होईल. असहाय आणि गरजू लोकांना मदत करण्यास सक्षम असेल. विशिष्ट व्यक्तीचे सहकार्य मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळविण्यात यश मिळेल. रोजगारासाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना काही चांगली बातमी मिळेल.\nवृश्चिक : आज आपण आपल्या कामाची प्राथमिकता समजून घ्यावी आणि त्यामध्ये आपले सर्व लक्ष वेधले पाहिजे. तुम्हाला एकटे वाटेल. आपण ऊर्जा पूर्ण होईल. आपण जे काही काम कराल ते अर्ध्या वेळेत कराल. अफवां पासून दूर रहा आणि डोळे बंद करून कोणाच्याही डोळ्यावर विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी चुकीचे आरोप होऊ शकतात, सावधगिरी बाळगा. भागीदारीचा फायदा होईल.\nधनु : बातम्या आपला दिवस बनवतील. विचार न करता कोणतेही नवीन काम सुरू करू नका. एखाद्या गोष्टी बद्दल पालकांशी वाद होऊ शकतात. आज बहुतेक प्रकरणांमध्ये आपण स्वत ला भाग्यवान वाटेल. जे या राशीचे शास्त्रज्ञ आहेत त्यांना काही मोठे यश मिळेल. कर्ज मागावे लागेल. केलेल्या गुंतवणूकीचा दीर्घकाळ फायदा होईल. पैशाच्या वाढीमुळे आपण आनंदी दिसू शकता.\nमकर : आर्थिक सुधारणा शक्य आहे. अध्यात्मिक कार्यात रस वाढेल. गरजेच्या वेळी लोक आपल्याकडे सल्ल्यासाठी येतील. त्यांच्या कडून तुम्हाला उत्तम सल्ला मिळेल. आपल्या स्वत च्या सल्ल्याचे अनुसरण करण्यास विसरू नका. आज आपली कलात्मक कामांमध्ये रस वाढेल. ग्रह दृश्यमान आहे, म्हणून चुकीचे वचन देऊ नका, अन्यथा ते दुर्दैवी होईल. वाहने आणि यंत्रसामग्री वापरण्यात दुर्लक्ष करू ��का.\nकुंभ : मुले तुम्हाला अभिमान वाटेल. खर्चामध्ये अचानक वाढ होऊ शकते. तर तुम्ही सावध राहिले पाहिजे. आपल्या जुन्या गुंतवणूकीमुळे उत्पन्नामध्ये सभ्य वाढ होईल. घरात लहान मुलां समवेत काही क्षण जाईल. धोकादायक निर्णय घेण्यास टाळा. जर आपण ऑफिस मधील एखाद्याशी वादात उतरला नाही तर आपले नुकसान होऊ शकते. पैशाच्या बाबतीत जवळचा नातलग उपयुक्त ठरेल. चालताना सावधगिरी बाळगा.\nमीन : आज कला आणि संगीताकडे तुमचा कल वाढेल. पूर्वी निर्णय बदलले पाहिजेत. मुलाच्या भविष्या बाबत आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. संवादाशी संबंधित कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला ठरणार आहे. राजकार्यात अडथळे येतील परंतु ते त्यांच्या विवेकबुद्धी पासून दूर करण्यात सक्षम होतील. प्रिय व्यक्तीला सहकार्य आणि सार्वजनिक आदर मिळेल. मन निराश होऊ शकेल.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-tata-groups-stock-likely-to-cross-rs-1170-level/", "date_download": "2022-07-03T11:20:28Z", "digest": "sha1:ON4KMCBTWHNWRX3LKMKV4GU3LLAMCIOQ", "length": 8262, "nlines": 94, "source_domain": "mhlive24.com", "title": "Tata Group's stock likely to cross Rs 1170 level; Know the name । टाटा ग्रुपचा हा शेअर 1170 रुपयांची पातळी ओलांडण्याची शक्यता नाव घ्या जाणून । Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : टाटा ग्रुपचा हा शेअर 1170 रुपयांची पातळी ओलांडण्याची शक्यता;...\nShare Market : टाटा ग्रुपचा हा शेअर 1170 रुपयांची पातळी ओलांडण्याची शक्यता; नाव घ्या जाणून\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्सवर सट्टेबाजी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही टाटा केमिकल लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.\nआगामी काळात टाटा केमिकल्सचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करू शकतात. ब्रोकरेज कंपन्या कंपन��च्या शेअर्सवर उत्साही आहेत आणि ते खरेदी करण्याची शिफारस करत आहेत.\nआनंद राठी यांनी आपली लक्ष्य किंमत ₹ 1,170 प्रति शेअर ठेवली आहे. सध्या कंपनीचा हिस्सा रु.934.10 वर आहे. म्हणजेच, आता बेटिंग करून, गुंतवणूकदार 25.25% नफा कमवू शकतात.\n आनंद राठी यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला खात्री आहे की कंपनी पुढील दोन वर्षांत 13% च्या CAGR दराने महसूल वाढवेल.\nतसेच, आम्हाला विश्वास आहे की कंपनी खर्च कमी करेल, वनस्पतींचे उत्पादन वाढवेल आणि आंतरराष्ट्रीय कर्ज कमी करेल. कंपनी तिच्या FY22 कमाईच्या 19.6x आणि तिच्या FY23E कमाईच्या 17.4x वर व्यापार करत आहे.\nआम्ही TATA केमिकलवर BUY रेटिंग आणि ₹1,170 प्रति शेअरच्या लक्ष्य किंमतीसह आमचे कव्हरेज ऑफर करतो. यात 5.76 टक्के वाढ झाली आहे.\nकंपनीबद्दल जाणून घ्या Tata Chemicals Limited, एक रासायनिक उद्योग कंपनी, ₹ 24,660 कोटी मार्केट कॅप असलेली मिड-कॅप कंपनी आहे.\nही कंपनी आशियातील सर्वात मोठी सॉल्टवर्क्स तसेच जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा अॅश आणि सहाव्या क्रमांकाची सोडियम बायकार्बोनेट उत्पादक आहे.\nटाटा केमिकल्सचे दोन विभाग आहेत: मूलभूत रसायनशास्त्र आणि विशेष रसायनशास्त्र. जगातील अनेक आघाडीचे ब्रँड ग्लास, डिटर्जंट, फार्मास्युटिकल, बिस्किट बनवणे, बेकरी आणि इतर क्षेत्रांसाठी कंपनीच्या मूलभूत रसायनशास्त्र उत्पादन लाइनवर अवलंबून आहेत.\n 5000 जमा करुन मिळवा हे फायदे\nNext articleLuxurious car under 10 lakh : खरेदी करा मर्सिडीज पासून BMW पर्यंतच्या लक्झरीयस गाड्या ; तेही 10 लाखांच्या आत कस ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/category/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2022-07-03T11:34:21Z", "digest": "sha1:W63XCODXTQOIQCQDDF5STSBU2LHNLXLG", "length": 9534, "nlines": 161, "source_domain": "thanedinman.com", "title": "ठाणे विशेष Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nनवे प्रयोग करणारे शेतकरी जिल्ह्याचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर\nशिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ठाण्यातून कोणाची वर्णी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास शुभेच्छा\n‘त्या’ नराधमास सहा वर्षे सश्रम कारावास\nइंटरनेटच्या प्रभावाने घरातच नोटांचा छापखाना\n नव्या पिढीवर टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटच्या दुनियेत इतका गुरफटला आहे की, तो कधी कशावर संशोधन करून नवा...\nजिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही जोर‘धार’\n जिल्ह्यात गुरुवारपाठोपाठ सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे शहराच्या तुलनेत इतर शहरांत पावसाचा जोर...\nइतिहासात प्रथमच ठाण्याला मुख्यमंत्रिपद\n गेल्या दहा दिवसांपासून राज्यात जी राजकीय अस्थिरता आली होती ती गुरुवारी संपुष्ठात आली असून, भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ...\nमातोश्रीसह अनेक ठिकाणी सन्नाटा\nदिनमान विशेष प्रतिनिधी ठाणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली असतानाच अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे...\nमाणसं जिंकणारा, माणसं जपणारा माणूस\nचिंतामणी भिडे | पत्रकारिता करीत असताना अंगात एक विलक्षण रग असते. तुम्ही तरुण असाल, आदर्शवादी असाल तर वादग्रस्त ठरू शकतील...\nअब की बार शिंदे सरकार\nदिनमान विशेष प्रतिनिधी ठाणे राज्याच्या राजकारणाला अनपेक्षितपणे मोठी कलाटणी देणारा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने झाला. एक...\nनागरिकांचे मोबाइल हिसकावून घेणार्‍या टोळीचा पर्दाफाश\n ठाण्यातील रस्त्याने पायी जाणार्‍या लोकांचे मोबाइल हिसकावून नेणार्‍या टोळीचा ठाणे कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना...\nठाणे जिल्ह्याला पोलिस छावणीचे स्वरूप\n राज्य विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे आदेश, गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आणि...\nदिव्यातील 800 पदाधिकार्‍यांचा राजीनामा\n शिवसेना बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणार्‍या शिवसेना पदाधिकार्‍यांची एकीकडे शिवसेनेतून हकालपट्टी होत असताना दुसरीकडे...\nपाचपखाडीत संरक्षक भिंत कोसळून एक जखमी\nदिनमान प्रतिनिधी ठाणे| पाचपखाडी, सर्व्हिस रोड येथील पारेख गॅरेजच्या मागील अहिरे चाळीची अंदाजे ३० फूट लांबी व ५ फूट उंच...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी र���जकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rajat-patidar-was-unbelievable-with-the-bat-scoring-an-unbeaten-hundred-ipl-2022-lsg-vs-rcb-eliminator-live-score-lucknow-super-giants-vs-royal-challengers-bangalore/", "date_download": "2022-07-03T11:23:10Z", "digest": "sha1:J2OZHU23F3RTAJFZUFYED3OT7GFUWKF5", "length": 13224, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर – Dainik Prabhat", "raw_content": "\n#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर\nकार्तिक व कोहलीचीही उपयुक्त खेळी\nकोलकाता – रजत पाटीदारचे वादळी शतक व दीनेश कार्तिक आणि विराट कोहली यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्‌ससमोर पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभा केला.\nलखनौचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत बेंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. मोहसिन खानच्या पहिल्याच षटकात बेंगळुरुचा कर्णधार पाफ डुप्लेसी बाद झावा मात्र, त्यानंतर लखनौला सामन्यावर नियंत्रण राखता आले नाही. कोहलीने त्यानंतर रजत पाटीदारला सुरेख साथ दिली व डाव सावरताना संघाला अर्धशतकी मजल मारुन दिली.\nकोहली स्थिरावलेला असताना आवेश खानच्या गोलंदाजीवर अनावश्‍यक फटका मारुन 24 चेंडूत 2 चौकारांसह 25 धावा करुन बाद झाला. कृणाल पंड्याने भरात असलेल्या ग्लेन मॅक्‍सवेलला बाद केले तर रवी बिष्णोईने महिपाल लोमरोरचा अडथळा दूर केला. त्यावेळी पाटीदारने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळी करत असलेला दीनेश कार्तिक खेळपट्टीवर आला व या दोघांनी लखनौच्या गोलंदाजांची पीसे काढली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 92 धावांची अखंडीत भागीदारी केली.\nपाटीदीरने वादळी खेळी करत आपले शतकही पूर्ण केले. त्याने नाबाद 112 धावांच्या खेळीत अवघ्या 54 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. कार्तिकनेही नाबाद 37 धावांच्या खेळीत 23 चेंडूत 5 चौकार व 1षटकार फटकावला. या सामन्याद्वारे पाटीदारने यंदाच्या स्पर्धेतच नव्हे तर स्पर्धेच्या इतिहासातील आपले पहिले शतक साजरे केले ते देखील स्पर्धेच्या अत्यंत महत्वाच्या सामन्यात. लखनौकडून मोहसिन खान, कृणाल पंड्या, आवेश खान व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.\nसंक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरु – 20 षटकांत 4 बाद 207 धावा. (विराट कोहली 25, रजत पाटीदार नाबाद 112, दीनेश कार्तिक नाबाद 37, मोहसिन खान 1-25, कृणाल पंड्या 1-39, आवेश खान 1-44, रवी बिष्णोई 1-45).\n#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान\nगुजरात…आयपीएल अन्‌ बरीच चर्चा\nपदार्पणातच गुजरातने कोरले IPL चषकावर नाव\n#IPL2022Final #GTvRR : राजस्थानचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/bel-recruitment-2021-openings-for-different-engineers-posts-mham-583806.html", "date_download": "2022-07-03T11:55:33Z", "digest": "sha1:TBZ323ENR5XTDPPAKDNPKTBWVHLEZB2J", "length": 7271, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Engineers Jobs: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मोठी पदभरती; इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी – News18 लोकमत", "raw_content": "\nEngineers Jobs: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मोठी पदभरती; इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी\nEngineers Jobs: भारत इलेक्ट्रॉनिक��स लिमिटेडमध्ये मोठी पदभरती; इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.\nतरुणांनो, ठाणे शहरात नोकऱ्यांच्या पाऊस; 'या' जागांसाठी आताच करा अप्लाय\nCBSE नं लाँच केलं नवीन 'परीक्षा संगम' पोर्टल; इथेच बघता येणार यंदाचा निकाल\n कोणतीही परीक्षा न देता तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी\nदेशातील क्षणा-क्षणाची अपडेट देणारे News Reporter व्हायचंय मग इथे मिळेल माहिती\nहैदराबाद, 24 जुलै: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (BEL Recruitment 2021) मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधसूचना जारी करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग उत्तीर्ण असलेल्या आणि अनुभवी असलेल्या इंजिनिअर्ससाठी (Engineering Jobs) ही सुवर्णसंधी असणार आहे. तब्बल 49 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Electronics) - 36 प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Mechanical) - 08 प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Computer Science) - 04 प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) - 01 एकूण जागा - 49 हे वाचा - Sarkari Naukri: केंद्रीय विद्यालयांमध्ये पदभरती सुरू; लवकर करा अर्ज शैक्षणिक पात्रता प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Electronics) - Electronics मध्ये BE/B.Tech/B.Sc Engg आणि 02 वर्षांचा अनुभव प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Mechanical) - Mechanical मध्ये BE/B.Tech/B.Sc Engg आणि 02 वर्षांचा अनुभव प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Computer Science) - Computer Science मध्ये BE/B.Tech/B.Sc Engg आणि 02 वर्षांचा अनुभव प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) - MBA / MSW / MHRM आणि 02 वर्षांचा अनुभव शुल्क या भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500/- रुपये शुल्क असणार आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी निशुल्क असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/adanis-dominance-in-sports-too-this-sports-team-bought-kelly/", "date_download": "2022-07-03T12:00:45Z", "digest": "sha1:2W6JYPC5NZXWWN2W5CSHUZEWR4OHN54U", "length": 9380, "nlines": 92, "source_domain": "mhlive24.com", "title": "Adani dominates in sports too! This sports team bought Kelly । क्रीडा क्षेत्रात देखील अदानींचा दबदबा! ��ी स्पोर्ट्स टीम केली खरेदी । Gautam Adani", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Gautam Adani : क्रीडा क्षेत्रात देखील अदानींचा दबदबा ही स्पोर्ट्स टीम केली...\nGautam Adani : क्रीडा क्षेत्रात देखील अदानींचा दबदबा ही स्पोर्ट्स टीम केली खरेदी\nGautam Adani : सध्या भारतात सामायिक कमाईपेक्षा वैयक्तिक कमाई जोरात सुरु आहे. अंबानी आणि अदानी यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत सर्वात अग्रेसर राहत आहे.\nअदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. अशातच गौतम अदानी सध्या क्रीडा क्षेत्रात खूप रस घेत आहेत.\nअल्टीमेट खो-खो लीगमध्ये अदानी ग्रुप आणि जीएमआर ग्रुपने अनुक्रमे गुजरात आणि तेलंगणा फ्रँचायझी मिळवल्या आहेत. देशांतर्गत खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट कंपन्यांनी स्पर्धांमध्ये गुंतवणूक केली आहे.\nतेनझिंग नियोगी, सीईओ, अल्टीमेट खो खो यांच्या मते, अल्टीमेट खो-खो ही क्रीडा चळवळ बनण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे.\n“आम्ही हा खेळ भारतातील जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि कॉर्पोरेट्सशी भागधारक म्हणून सहयोग करणे ही खूप अभिमानाची बाब आहे,” ते पुढे म्हणाले.\nअदानी अनेक स्पोर्ट्स लीगशी संबंधित आहे तुम्हाला सांगू द्या की अदानी ग्रुपचा एक भाग असलेल्या अदानी स्पोर्ट्सलाइन आधीच देशातील अनेक स्पोर्ट्स लीगशी संबंधित आहे.\nअदानी स्पोर्ट्सलाइनचा नेहमीच असा विश्वास आहे की देशांतर्गत खेळांना प्रोत्साहन देण्याचा आणि राष्ट्रीय प्रेक्षकांमध्ये व्यस्तता वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यावसायिक, संरचित दृष्टिकोन. प्रणव अदानी, संचालक, अदानी एंटरप्रायझेस म्हणाले, “कबड्डी आणि बॉक्सिंग लीगमधील आमचा अनुभव आम्हाला विश्वास देतो की अल्टीमेट खो-खो लीग या बहुचर्चित पारंपरिक खेळासाठी आश्चर्यकारक कामगिरी करेल.\nया लीगसोबत भागीदारी करण्याचा आमचा निर्णय हा क्रीडा प्रतिभांना चालना देणारी जागतिक दर्जाची इकोसिस्टम तयार करण्याच्या आमच्या उद्देशाचा विस्तार आहे.\nत्याच वेळी, खेळ अर्थव्यवस्थेला चालना देतात आणि भारताच्या अग्रगण्य क्रीडा राष्ट्र बनण्याच्या प्रवासात सक्षम भूमिका बजावतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच अशी बातमी आली होती की, अदानी समूहाची कंपनी अदानी स्पोर्ट्सलाइनने संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या प्रमुख T20 लीगमध्ये ��्रँचायझी घेऊन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे .\nUAE T20 लीग ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारखीच असेल. यापूर्वी, अदानी समूहाने ऑक्टोबर 2021 मध्ये 2022 इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, गौतम अदानी-मालकीचा समूह 5,100 कोटी रुपयांची बोली लावूनही अहमदाबाद किंवा लखनऊ फ्रँचायझींचा मालक होऊ शकला नाही.\nPrevious articleShare Market : दिग्गज तज्ञांच्या आवडीचे हे 10 शेअर्स देतील तूफान रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nNext articleDiscount on car : टाटा कंपनीच्या वाहनांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; स्वस्तात खरेदी करण्याची हीच वेळ\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/27-06-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2022-07-03T10:58:33Z", "digest": "sha1:CWLRVMLM2TATGA4DZMI5PKXXXSUSHRIX", "length": 6264, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "27.06.2021 : राज्यपालांच्या हस्ते सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n27.06.2021 : राज्यपालांच्या हस्ते सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n27.06.2021 : राज्यपालांच्या हस्ते सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\n27.06.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज अभ‍िनेत्री निशीगंधा वाड, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांस गुणवंत महिलांना स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आले. पुणे येथील सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे पुरस्कार स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय चौरडिया व उपाध्यक्ष सु��मा चौरडिया उपस्थित होते. अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेत्री उर्वशी रौतेला, सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव, धावपटू कविता राऊत, यांचा देख‍िल या कार्यक्रमामध्य सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/sony-marathi-ek-hoti-rajkanya-social-media-comments/", "date_download": "2022-07-03T12:18:37Z", "digest": "sha1:XNMKFB3SZCPYCJLTEHMR6BPY6TOXS6NP", "length": 7505, "nlines": 80, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Sony Marathi \"Ek Hoti Rajkanya\" Social Media Comments - JustMarathi.com", "raw_content": "\nकिरणच्या चाहत्यांना आवडतेय किरणने साकारलेली विदर्भातील अवनी\nअभिनेत्री किरण ढाणे हिने छोट्या पडद्यावर उत्तम काम करुन सर्वांची मनं जिंकली आहेत. मग ती भूमिका खलनायिकेची असो किंवा तडफदार पोलिस तरुणीची प्रमुख भूमिका असो. ती प्रेक्षकांची सर्वात फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे. ‘एक होती राजकन्या’ या मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच झाला आणि त्यातून किरणने साकारलेली अवनी भोसले ही प्रेक्षकांना खास आवडली. अवनी ही मूळची नागपूरची असल्यामुळे तिच्या बोलण्यात नागपूरी भाषेचा वापर खूपच जास्त आहे आणि तिच्या तोंडी नागपूरी भाषा किती गोड वाटते याविषयी तिचे कौतुक तिच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर केले आहे.\nकिरणच्या नागपूरी भाषेचं सोशल मिडीयावर होतंय खास कौतुक\nबाबांची राजकन्या म्हणजे ‘एक होती राजकन्या’ मालिकेतील अवनी भोसले हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोनी मराठीवरील या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून मालिकेप्रती आणि किरणला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक होते. मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि किरणने हटक्या पध्दतीने सर्वांना इम्प्रेस केलं. ‘विदर्भाची भाषा बोलून राहिलं १ नं’, ‘आतुरता पुढील एपिसोडची’, ‘कमाल अभिनय’, ‘सुंदर हास्य’ यांसारखे अनेक स्पेशल कमेंट्स किरणच्या चाहत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून किरणपर्यंत पोहच��ल्या आहेत.\n‘कसा वाटला पहिला एपिसोड’ किरणने विचारताच चाहत्यांनी केला कौतुकांचा वर्षाव\nअभिनेत्री किरण ढाणेची ‘एक होती राजकन्या’ ही सोनी मराठीवरील मालिका नुकतीच सुरु झाली असून सोशल मिडीयावर पहिल्या एपिसोडवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. ‘कसा वाटला पहिला एपिसोड’ एवढंच किरणने विचारल्यावर तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्या नागपूरी भाषेचे, तिच्या अभिनयाचे, सुंदर हास्याचे आणि नवीन भूमिकेचे तोंडभरुन कौतुक केले आहे. नागपूरी भाषेचा गोडवा वाढवणा-या अवनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चाहते पुढील एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत असेही त्यांनी सांगितले.\nPrevious ‘रिअल’ मधील ‘ऋचा’ झाली ‘रिल’ मध्ये ‘परी’\nNext अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/12/in-pompeos-7-nation-concall-focus-on-china-over-accountability-dependency/", "date_download": "2022-07-03T10:48:47Z", "digest": "sha1:74GOJZJ2PENSHTAWBB2TW7JNX7NAAMOC", "length": 7414, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " अर्थव्यवस्था, कोरोनासंदर्भात पोम्पियो यांनी भारतासह 7 देशांशी साधला संवाद - Majha Paper", "raw_content": "\nअर्थव्यवस्था, कोरोनासंदर्भात पोम्पियो यांनी भारतासह 7 देशांशी साधला संवाद\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By Majha Paper / अमेरिका, एस. जयशंकर, कोरोना व्हायरस, चीन, माइक पॉम्पियो / May 12, 2020 May 12, 2020\nअमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पोम्पियो यांनी कोरोना व्हायरसचे संकट, जागतिक अर्थव्यवस्था इत्यादी विषयांवर व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून भारत, इस्त्रायल, दक्षिण कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला.\nया कॉन्फ्रेंसमध्ये वस्तूंच्या पुरवठ्यावर असलेल्या चीनच्या वर्चस्वाबाबत चर्चा करण्यात आली. ट्रम्प प्रशासनाने चीनमधील कंपन्या इतरत्र हटवणार असल्याचे देखील सांगितले. याआधी पोम्पियो यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की, जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी अमेरिकन सरकार ऑस्ट्रेलिया, भारत, जापान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि व्हिएतनामसोबत काम करत आहे. आज झालेली व्हिडीओ कॉन्फ्रेंस हा यातीलच एक भाग होता. या कॉन्फ्रेंसमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, ऑस्ट्रेलियाचे मारिसे पायने, ब्राझालीचे अर्नेस्टो अराउजो, इस्त्रायलचे यीजराइल काट्ज, जापानचे तारो कोनो आणि दक्षिण कोरियाचे कांग क्युंग व्हा सहभागी झाले होते.\nजयशकंर यांनी ट्विट करत सांगितले की, या कॉन्फ्रेंसमध्ये महामारी, जागतिक आरोग्य व्यवस्थापन, मेडिकल कॉऑपरेशन, प्रवासाचे नियम आणि अर्थव्यवस्था याविषयी चर्चा झाली.\nअमेरिकेच्या मंत्रालयाने माहिती दिली की पॉम्पियो यांनी कॉन्फ्रेंसमध्ये कोरोना व्हायरसच्या लढ्यात आंतरराष्ट्रीय सहभाग, पारदर्शकता आणि जबाबदारी याविषयी चर्चा झाली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.med-edu.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2022-07-03T11:29:12Z", "digest": "sha1:R3PG5CW2A4LHL7TITYHVIY76XQ23SIZY", "length": 7651, "nlines": 91, "source_domain": "www.med-edu.in", "title": "नागरिकांची सनद | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई", "raw_content": "\nसेवा पुस्तक – वापरकर्ता पुस्तिका\nगट – क (तांत्रिक)\nगट-क तांत्रिक पदाच्या सेवा प्रवेश नियमांना प्रसिद्धी देण्याबाबत\nमाहितीचा अधिकार – २००५\nसमुपदेशनाद्वारे गट ब राजपत्रित संवर्गातील बदलीपात्र अध्यापकांच्या याद्या प्रसिद्ध करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – बदलीस पात्र असलेल्या गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ व २ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nचिकित्सालयीन व अतिविशेषोपचार ���ा विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक हि पदे करार पद्धतीने भरण्यासाठी\nवरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२१ व दि. ०१.०१.२०२२ रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत\nकॉपीराइट © २०२२ | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय | Sitemap |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/5lquCr.html", "date_download": "2022-07-03T10:42:52Z", "digest": "sha1:2LOX3QMZ4YEECKG34B6MHFQ6RJTAC2KU", "length": 11083, "nlines": 68, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांची विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांची विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा\nठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांची विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा\nठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी कल्याण पंचायत समिती इमारत दुरुस्तीची केली पाहणी\nकल्याण तालुक्याचा दौरा करत विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा\nगेल्या काही दिवसांपासून कल्याण पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरु आहे. हे काम वेळेत पूर्ण करून येथील अधिकारी- कर्मचारी यांना सुरक्षित छताखाली काम करता येईल अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी आज कल्याण पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन दुरुस्ती करण्यात येत असलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली.\nकल्याण पंचायत समिती कार्यालयाचा काही भाग धोकादायक असून हा भाग बंद करण्यात आलेला आहे. जो भाग जुना आहे मात्र धोकादायक नाही अशा भागाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत दुरुस्ती करण्यात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीचा जुना भाग दुरुस्त करून इमारत बळकट करणे गरजेचे होते.ते काम सध्या सुरु आहे. दरम्यान श्रीमती लोणे यांनी दुरुस्तीकामा संदर्भात कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन पालवे, गट विकास अधिकारी श्वेता पालवे आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा केली. यावेळी उप सभापती रमेश बांगर उपस्थित होते.\nया पाहणी दौऱ्यासह त्यांनी कल्याण तालुक्याचा दौरा करत विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये वालकस बेहरे भूसंपादना संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत आणि मागील वर्षीच्या पुरात ज्या नागरिकांचे नुकसान झाले होते त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा यासाठी त्यांनी कल्याण प्रांत आणि तहसीलदार यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे चर्चा केली. त्याचबरोबर कल्याण ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, या बाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. नागरिकांची ही समस्या दूरव्हावी याकरिता त्यांनी विद्युत महामंडळ अभियंताशी चर्चा केली.\nश्रीमती लोणे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यनंतर त्यांनी ताबोडतोब जिल्हयाच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. सध्याच्या कोव्हीड काळात देखील त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या. नागरिकांच्या समस्या जाणून समस्यांचे निराकरण करण्यासाठी अग्रेसर राहिल्या. कोव्हीड काळात कोव्हीड केअर सेन्टरवर जाऊन कोरोनाग्रस्थांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हाचा ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणाना नेहमीच त्या मार्गदर्शन करत आहेत.\nठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) या पदावर अजिंक्य पवार रुजू झाल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संवर्गीय कर्मचारी संघटना ६१५, जिल्हा शाखा ठाणे यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश म्हाळुंगे, सचिव संदेश म्हस्के, कार्याध्यक्ष मनोहर शेजवळ, उपाध्यक्ष अजय भोंडीवले, कोषाध्यक्ष संजय कवडे, प्रमुख सल्लागार दिलीप भराडे, सहचिव शंकर आरे, संजय शिंदे, प्रसिद्धी प्रमुख पद्माकर राठोड, विनय दाभाडे, महिला संघटक शुभांगी रावत, विद्या विचारे, कल्पना तोरवणे, अपर्णा हरपले, उपस्थित होत्या.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र त���ेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/indira-gandi-raj-kapoor-relation-ritu-nanda/", "date_download": "2022-07-03T11:02:16Z", "digest": "sha1:KODVYSOSFIDF2333JIDP37N2Q3GLQRWW", "length": 12610, "nlines": 99, "source_domain": "bolbhidu.com", "title": "म्हणून राज कपूरच्या मुलीला सून करून घ्यायची इंदिरा गांधींची इच्छा होती...", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nम्हणून राज कपूरच्या मुलीला सून करून घ्यायची इंदिरा गांधींची इच्छा होती…\nही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा भारतातून ब्रिटीश जावून भारत सेट झालेला. वेगवेगळी घराणे वेगवेगळ्या क्षेत्रात सेट झालेली.\nअशा काळात भारतातल्या टॉपच्या दोन क्षेत्रात दोन घराण्यांच निर्विवाद वर्चस्व होतं.\nया वर्चस्वला धक्का देण्याचं स्वप्न देखील कोणाला पडू शकत नव्हतं अशी त्यांची हवा होती. पहिलं क्षेत्र होतं राजकारणाच. इथे इंदिरा मिन्स इंडिया आणि इंडिया मिन्स इंदिरा अस म्हणणाऱ्यांची संख्या मोठ्ठी होती. दूसरं क्षेत्र होतं सिनेमाचं. इथे कपूर घराण्याची निर्विवाद सत्ता होती. शो मॅन राजकपूर यांचा बोलबाला होता.\nविचार करा नातेसंबंधात ही दोन घराणे जवळ आली असती तर, आत्ता या गोष्टीचं विशेष अप्रुप वाटणार नाही पण ज्या काळात सिनेमा आणि राजकारण हे दोनच घटक मनोरंजन करण्यासाठी उपलब्ध होते त्या काळात या दोन घराण्यांची जवळीक होणं म्हणजे भारताच्या इतिहासाला वेगळं वळण देणारं देखील ठरलं असतं हे देखील खरं..\nअसो लय लांबड न लावता मुद्द्याला हात घालूया…\nइंदिरा गांधींच्या मनात हीच इच्छा होती. हा सर्व घटनाक्रम रशीद किडवई यांनी नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तका�� मांडला आहे. यात अस सांगण्यात आलं आहे की,\nराजकपूर यांच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्याची तयारी इंदिरा गांधींनी केली होती…\nकपूर घराणं आणि गांधी घराणं याचं आपआपसात चांगल जमायचं. तस सत्तेत असणाऱ्या सगळ्यांसोबत जमवून घेणं भाग असत अस तुम्ही म्हणाल म्हणून तुम्हाला खालील लिंकवरील स्टोरी वाचायला हवी..\nजेव्हा देशात जनता पक्ष सत्तेत होता आणि इंदिरा गांधींना सभेसाठी साधा हॉल मिळू शकत नव्हता तेव्हा राजकपूरने संपुर्ण बॉलिवूडला इंदिरा गांधींच्या मागे उभा केलेलं\nसत्ता गेली तरी बॉलिवुड इंदिरा गांधींच्या मागे ठामपणे उभा राहिला\nरॉकेट्री : द नंबी इफेक्ट | देशद्रोहाचे आरोप झालेल्या…\nशिमल्यात जावून कृत्रीम बर्फ पाडण्याचा उद्योग फक्त संजय लीला…\nअसो, या पुस्तकात सांगण्यात आलं आहे की इंदिरा गांधी कपूर घराण्याचा सन्मान करत असत. त्यांच्या मनात कपूर घराण्याबद्दल आदर होता. हे संबंध फक्त मित्रत्वाचे राहू नयेत म्हणून राज कपूर यांची मुलगी ऋतू यांना आपली सून करण्याचा त्यांनी निश्चय केलेला. राजीव गांधी आणि ऋतू कपूर यांच लग्न लावून देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं.\nपण झालं अस की मध्येच या फोटोने इतिहासाला वेगळं वळण दिलं…\nइंग्लडच्या केब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेले राजीव गांधी एन्टोनिया मायनोच्या प्रेमात पडले. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाच्या निर्णयामुळे इंदिरांची इच्छा अपूर्ण राहिली. एन्टोनिया मायनो सासरी येवून सोनिया गांधी झाल्या. १९६८ साली राजीव गांधींनी लगीनगाठ बांधल्यानंतर आत्ता वेळ न दडवता पुढच्याच वर्षी म्हणजे १९६९ साली ऋतू कपूर यांनी राजन नंदा यांच्याशी लग्न केलं.\nआत्ता हा न घडलेला इतिहास पुन्हा घडण्याची चिन्ह दिसू लागली ती करिना कपूरच्या एका मुलाखतीनंतर..\nसिमी गैरेवाल यांच्यासोबतच्या मुलाखतीत करिना कपूरने राहूल गांधी आपली पसंद असल्याचं सांगितलं आणि चर्चा सुरू झाल्या. करिना कपूरला विचारण्यात आलं होतं की तिला कोणासोबत डेटला जायला आवडेल तेव्हा तिने राहूल गांधींच नाव सांगितलं.\n२००२ साली यावर खूप चर्चा झाली. पुढे करिनाने सैफ अली खान सोबत लगीन केलं, भूतकाळाप्रमाणे करिनाचं उरकल्या उरकल्या राहूल गांधींच वर्षाभरात व्हायला पाहीजे होतं पण तस झालं नाही. हा इतिहास काय घडला ना��ी.\nहे ही वाच भिडू\n४० वर्षांपूर्वी स्वतः इंदिरा गांधींनी यवतमाळ मधल्या सभेत आणिबाणीबद्दल माफी मागितली होती\nसत्ता गेली तरी बॉलिवुड इंदिरा गांधींच्या मागे ठामपणे उभा राहिला\nआणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंना इंदिरा गांधींनी पद्मश्री देऊ केला होता..\nकस असतय रिकाम्या जागा भरणारी काही माणसं असतात, केके त्यात टॉपचा माणूस होता..\nहिंदी फिल्म इंडस्ट्रीला मराठी पोरींचा तिखटजाळ अवतार दाखवून दिला तो रंगीला मधल्या…\nनुसता आठवणीत रमत नाही तर ‘बदली’ मराठी शाळेची अवस्था दाखवून काळजाचा ठाव…\nबाळासाहेबांची तब्येत बिघडली की एकच रामबाण उपाय असायचा. लतादीदींची गाणी….\nबॉर्डरचा मथुरादास म्हणून शिव्या खाणारा सुदेश बेरी सुरागमुळे घराघरात पोहचला..\nहिंदू धर्माचे घनघोर पालन करण्यासाठी ज्युलिया रॉबर्ट्स नवरात्रीत घट बसवते, उपास देखील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/poonam-from-bhusawal-teaches-yoga-lessons-to-students-in-abu-dhabi-canada-129961042.html", "date_download": "2022-07-03T11:53:59Z", "digest": "sha1:YZCYPP5GN7PPU2T7F56VARLNF5JVC43I", "length": 6741, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कॅनडा, अबुधाबीतील विद्यार्थ्यांना भुसावळच्या पूनम देताहेत योगाचे धडे; कोरोना काळात मोफत प्रशिक्षण | Yoga Day | Poonam from Bhusawal teaches yoga lessons to students in Abu Dhabi, Canada | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोफत योग प्रशिक्षण:कॅनडा, अबुधाबीतील विद्यार्थ्यांना भुसावळच्या पूनम देताहेत योगाचे धडे; कोरोना काळात मोफत प्रशिक्षण\nशहरातील योगा मास्टर पूनम कुलकर्णी यांनी कोरोनाच्या काळापासून स्वत: योगाभ्यास करुन तब्बल ३२५ महिलांना योगाचे मोफत प्रशिक्षण दिले. ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून कॅनडा, ओमान व अबुधाबीसह देशातील मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना त्या योगाभ्यासाचे धडे देत आहेत.\nपूनम कुलकर्णी एमएस्सी होऊन नेट-सेट, पीएचडीची तयारी करत होत्या. स्वत:च्या आरोग्यासाठी त्या गेल्या नऊ वर्षांपासून योगाही करत होत्या. यापूर्वी आयुष मंत्रालयाचे योगा प्रशिक्षण दीड महिना या काळासाठी निवासी असल्याने त्या प्रशिक्षण घेवू शकल्या नाहीत. मात्र, कोरोना काळात हे प्रशिक्षण ऑनलाइन झाल्याने त्यांनी प्रवेश घेतला. आयुष मंत्रालयाची एक ते सहा पर्यंतच्यासर्व लेव्हलचे ऑनलाइन प्रशिक्षण घेवून त्यांनी याच काळात ३२५ ���हिलांना मोफत प्रशिक्षण दिले. आता त्या ऑनलाइन वर्गातून कॅनडा, ओमान, अबुधाबी येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.\nअंत्यत कठीण योगा मास्टर मध्ये यश\nकेंद्रीय आयुष मंत्रालयाची सर्वोच्च योगा मास्टर ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा कुलकर्णी यांनी ७७.५० टक्क्यांसह उत्तीर्ण केली. दहा वर्षांत देशभरातील केवळ ९८ जणांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यात पूनम कुलकर्णींचा समावेश आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या जिल्ह्यातील एकमेव आहेत.\nशहरातील शांती नगर भागातील सानवी सुप्रित मुळे ही अवघ्या पाच वर्षांची पहिलीतील चिमुरडी योगाभ्यास तरबेज आहे. आजोबा मध्य प्रदेश वीजनिर्मिती कंपनीचे सेवानिवृत्त अभियंता अविनाश मुळेंच्या तालमीत ती दोन वर्षांपासून पाण्यावर शवासन करत आहे. नियमित सरावामुळे ती पाण्यावर सलग अर्धा तास शवासन करते. संपूर्ण शरीराला आराम देणाऱ्या शवासनाला योगाभ्यासात महत्त्व आहे. उत्कृष्ट पोहता येत असले तरी पाण्यावर शवासन करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. मेंदू व श्वासावर नियंत्रण ठेवूनच पाण्यावर शवासनाची क्रीडा करता येते. अविनाश मुळे यांनी नात सानवी हिला ती साडेतीन वर्षांची असल्यापासूनच शवासनाचे प्रशिक्षण देणे सुरु केले होते.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/hoil-sampati-paisa-bharbharti/", "date_download": "2022-07-03T11:11:36Z", "digest": "sha1:7SWMQ6P2RIKNPZYBK4YUV23WHJQDPQAA", "length": 7756, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या राशी च्या जीवनात होईल संपत्ती ची पैशाची भरभराटी, लवकरच मिळेल मोठी खुशखबर - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/��ाशीफल/ह्या राशी च्या जीवनात होईल संपत्ती ची पैशाची भरभराटी, लवकरच मिळेल मोठी खुशखबर\nह्या राशी च्या जीवनात होईल संपत्ती ची पैशाची भरभराटी, लवकरच मिळेल मोठी खुशखबर\nआपण सर्वात मोठी समस्या सहजपणे सोडवाल. कायदेशीर समस्यांचे निराकरण होईल. रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. संपत्तीचा पाऊस पडेल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आपण आपल्या भविष्यासाठी उत्तम धन जमा करू शकता.\nनोकरी आणि व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात तुमच्यासाठी परिस्थिती चांगली असेल, तुम्हाला पुढे केलेल्या कामात यश मिळेल, तुमच्यात सकारात्मक उर्जा असेल, पैशाची कमतरता दूर होईल आणि पैसा अबाधित राहील.\nनोकरीच्या क्षेत्रात तुम्ही वर्चस्व गाजवत राहिल. बढती मिळण्याची शक्यता वाढत आहे. आपल्याला समाजातील नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकेल, ज्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल.\nकार्यालयीन कामकाज वेळेवर हाताळता येतात. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर मिळेल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. वाहन आनंद मिळू शकतो. आपण फायदेशीर प्रवासाला जाऊ शकता. प्रेम आयुष्य चांगले राहील\nआपण कुठेतरी फायदेशीर गुंतवणूक करू शकता. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मिळकत चांगली होईल. कामात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. आपला प्रयत्न योग्य परिणाम साध्य करेल.\nआपण कुटुंबासाठी नवीन कपडे आणि दागिने खरेदी करू शकता. आपणास आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आपण फायदेशीर प्रवासाला जाऊ शकता. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.\nप्रभावशाली लोकांच्या मार्गदर्शनासह आपण आपल्या कारकीर्दीत सतत पुढे जाल. उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल. ह्या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यां पासून मुक्तता मिळेल.\nआपण केलेल्या योजना यशस्वी होतील. लोक आपल्या कामाचे कौतुक करतील. कोर्टाच्या कामात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक संकट दूर होईल. जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला चांगले फायदे मिळतील अशी अपेक्षा आहे.\nव्यवसायाची योजना भरभराटीस येईल, व्यवसायात थांबलेला पैसा आज परत येऊ शकतो. आर्थिक बाजूशी संबंधित समस्या सुटतील. आपण ज्या भाग्यशाली राशी आणि त्याच्या लोकां बद्दल बोलत आहोत त्या राशी मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक, मकर, आणि कुंभ आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तु���चा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/07/sabudana-vada-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T12:41:07Z", "digest": "sha1:7A7NADSO6ILDKJUDKIIJPJCH44KK3VA6", "length": 5503, "nlines": 68, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Sabudana Vada Recipe in Marathi", "raw_content": "\nसाबुदाणा वडा – Sabudana Vada : कुरकुरीत साबुदाणा वडा ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा वडा उपासासाठी व नाश्त्याला सुद्धा बनवता येते. साबुदाणा वड्यामध्ये उकडलेला बटाटा घातल्यामुळे तो थोडा क्रिस्पी होतो व आत मधून थोडा ओलसर सुद्धा राहतो. साबुदाणा वडा लहान मोठ्यांना सर्वाना आवडतो. हे वडे तेलामध्ये तळण्या आयवजी तुपामध्ये तळले तर अजून छान लागतात.\nबनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n२ मध्यम आकाराचे बटाटे\n१/२ टी स्पून जीरा\n१ टे स्पून लिंबू रस\n१ टे स्पून साखर\nकृती : साबुदाणा धुवून घ्या मग त्यामध्ये साबुदाणा भिजेल तेव्हडे पाणी घालून ५-६ तास झाकण घालून ठेवा.\nशेंगदाणे भाजून, सोलून त्याचा जाडसर कुट करा. बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. हिरवी मिरची बारीक कापून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या. कडीपत्ता पाने (चिरून)\nभिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, शेंगदाणा कुट, हिरव्या मिरच्या, जिरे, कोथंबीर, लिंबू रस, साखर, कडीपत्ता पाने, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. व त्याचे छोटे- छोटे चपटे गोळे तयार करून घ्या.\nकढई मध्ये तेल गरम करून वडे मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्या.\nगरम गरम वडे दही बरोबर किंवा नारळ चटणीबरोबर सर्व्ह करा.\nसध्याची शिक्षण पद्धत योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/know-about-sabeej-samadhi-article-by-a-r-yadri/", "date_download": "2022-07-03T11:26:56Z", "digest": "sha1:QZSZP75PCH24ATCKLHUS3C4GQG4O3FIS", "length": 13389, "nlines": 189, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "सबीज समाधी कशास म्हणतात ? - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन ���ेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » सबीज समाधी कशास म्हणतात \nसबीज समाधी कशास म्हणतात \nसबीज समाधी कशास म्हणतात \nसूत्र-४४ एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता\nजेव्हा एखादे ध्येय सूक्ष्म असते आणि चित्त त्याच्या देश, काल आणि निमित्ताच्या (Time, Space and cause) विचाराने एकरूप झालेले असते, तेव्हा सविचार समापत्ती होते. (इथे कार्यकारणभाव लक्षात घेतला जातो.) जेव्हा एकाग्रता वाढलेली असते, तेव्हा चित्त हे देश, काल आणि निमित्त यांच्यापासून वेगळे होऊन त्या सूक्ष्म विषयांशी तदाकार होऊन ज्ञान करून घेते, तेव्हा निर्विचार समापत्ती होते.\nसमाधिपाद सूत्र-४६ या एव सबीज:समाधि:\nसवितर्क आणि निर्वितर्क समापत्ती व सविचार आणि निर्विचार समापत्ती या चारही प्रकारांना सबीज समाधी असे म्हणतात. कारण, त्यात ज्ञानाच्या प्रक्रियेत कोणत्या ना कोणत्या वस्तूचा, विषयाचा आधार घ्यावाच लागतो.\nसमाधिपाद सूत्र-४७ निर्विचार वैशारद्ये अध्यात्मप्रसाद:\nनिर्विचार समाधीत प्रावीण्य मिळाले की, अध्यात्मामधली खरी आनंदप्राप्ती होते. बुद्धीमध्ये जी निर्मलता तयार होते, त्याला अध्यात्म – प्रसाद म्हणतात. त्या वेळी केवळ प्रकाशस्वरूपाचा अनुभव येत असतो.\nलेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड\nतवं नवल म्हणौनि बिहालें \nटीम इये मराठीचिये नगरी\nप्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा…\nआत्म्यापासून वेगळे असणारे छत्तीस तत्त्वांचे क्षेत्र\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन���हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/fire-on-shirsoli-road-in-jalgaon-city-fire-cover-in-8-km-area-mhss-516868.html", "date_download": "2022-07-03T10:52:34Z", "digest": "sha1:P3UYVINWQA2RNZBC4K36EGETRPHCHWGP", "length": 11282, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगावात अग्नितांडव, 8 किमी परिसरात आगच आग, VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nजळगावात अग्नितांडव, 8 किमी परिसरात आगच आग, VIDEO\nजळगावात अग्नितांडव, 8 किमी परिसरात आगच आग, VIDEO\nशिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात बुधवारी रात्री पावणे दहा वाजता अचानक आग लागली.\nशेजारच्यांनी कोंबडीचं तगंडच तोडलं; रागावलेल्या मालकिणीकडून पोलिसात गुन्हा दाखल\nVideo : प्रचंड संताप, बोंबाबोंब;बंडखोर आमदार मुंबईत परतत असल्याने शिवसैनिक भडकले\nITBP जवानाच्या गाण्याचा VIDEO सोशल मीडियावर होतोय VIRAL; आवाज ऐकून भलेभले थक्क\nJalgaon Accident : जळगावात भीषण अपघात ट्रकची दोन वाहनांना धडक, 5 जण ठार\nजळगाव, 28 जानेवारी : जळगाव (Jalgaon) शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या (Rustamji International School) परिसरात जंगलात आगीचा भडका उडाला होता. जवळपास 8 किलोमीटरच्या परिसरात आग पसरली होती. शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात बुधवारी ��ात्री पावणे दहा वाजता अचानक आग लागली. बघता बघता सात ते आठ किलोमीटरपर्यंतच्या जंगलात ही आग वेगाने पसरली. आगीचा प्रकार लक्षात येताच चौधरी नामक व्यक्तीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. या दरम्यान मोहाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. आलेल्या ग्रामस्थांसह तरूणांकडून झाडाच्या फांद्या तोडून ग्रामस्थांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या चार अग्निशमन बंबाच्या सहायाने आग विझविण्यात आल्याचे समजते. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकले नाही. भिवंडीत कंपनीला भीषण आग दरम्यान, भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाला आहे. ही कंपनी ग्राउंड प्लस दोन मजल्याची आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांची, मोठी वित्तीय हानी झाली आहे. आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.\nBalasaheb Thorat : शिरगणती होताच बाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nSanjay Raut : मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा तैणात संजय राऊतांचा हल्लाबोल\nAssembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nRahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास\n...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती\nJayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला\nCongress Nana Patole : बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली : नाना पटोले\nCm Eknath Shinde & BJP : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा मुकुट पण मलईदार खाती भाजप ठेवणार आपल्याकडे\nLIVE Updates : मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात कोसळली दरड, वाहतूक ठप्प\nSudhir Munguntiwar & Ajit Pawar : 'अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या ���ानात सांगा, जयंत पाटलांच्या नको धोका आहे', सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/2594", "date_download": "2022-07-03T12:33:36Z", "digest": "sha1:5EQGOAHDS3PFQNWTM6FUUBZZWKYJB4V6", "length": 17051, "nlines": 118, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : रेस्टॉरंट उघडणार ‘एसओपी’ च्या अटींवर | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome हिंदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : रेस्टॉरंट उघडणार ‘एसओपी’ च्या अटींवर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे : रेस्टॉरंट उघडणार ‘एसओपी’ च्या अटींवर\nमुंबई ब्यूरो : राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.\nराज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. या स्थितीतही आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावले टाकायला सुरुवात केली आहेत.\nराज्य शासनाने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. कोविडमुळे योद्धे ही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरू करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही.\nजीवनशैलीत बदल करणे आवश्यक\nकोरोना सोबत जगताना आता प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, सतत हात धुणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.\nमार्गदर्शक तत्वे अंतिम करण्यासाठी पुन्हा बैठक\nएसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपीच आहे असे समजा. आपले नाते विश्वासाचे आहे आणि महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन करोना विरुद्ध लढाईत सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.\nबैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यां��े प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाज अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के. भाटिया आदी उपस्थित होते.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleनागपुर पुलिस ने बताया कोविड संक्रमण काल में कौन है “परफेक्ट कपल”\nNext articleशैलेश बलकवडे को विदाई, अंकित गोयल ने संभाली गढचिरोली के एसपी की कमान\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/departure-of-sant-dnyaneshwar-maharajs-palanquin-to-pandharpur-in-maulis-triumph/", "date_download": "2022-07-03T12:05:20Z", "digest": "sha1:ZSTFO34Y4S7ZY7NH2A3FA7W4Y5MPNZIO", "length": 7970, "nlines": 66, "source_domain": "analysernews.com", "title": "माऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान", "raw_content": "\nमाऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान\nपुणे : टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.\nआळंदी येथील समाधी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पूजेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते.मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.\nकोरोना नंतर तब्बल २ वर्षानी आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा निघत असल्याने सर्वच सोहळ्याच्या पालखी प्रमुखांनी सांगितले प्रमाणे यंदा सुमारे २५ टक्के वारी अधिक भरेल असा अंदाज वर्तविला होता. यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आलेल्या वारकऱ्यांची संख्या पाहिली तर या प्रस्थान सोहळ्याला वारकऱ्यांच्या गर्दीमुळे तब्बल अडीच तास उशीर झाला. दरम्यान हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.\nआषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदिर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मा��्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण\nआदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/rupees-low-against-the-dollar-inflation-will-rise-further", "date_download": "2022-07-03T11:04:59Z", "digest": "sha1:LWWLGVR2SQX4S4TKXIZZ2XGZFCDSBZKD", "length": 4755, "nlines": 30, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "कच्च्या तेलाचा भाव वाढत असून नजीकच्या काळात महागाईचा दर चढाच राहणार", "raw_content": "\nडॉलरसमोर रुपयाचा नीचांकी स्तर,महागाईचा आणखीन भडका उडणार...\nकच्च्या तेलाचा भाव वाढत असून नजीकच्या काळात महागाईचा दर चढाच राहणार\nपरदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे रुपयाला मोठा फटका बसला आहे. चलन बाजारात आज गुरुवारी ९ जून रोजी डॉलरसमोर रुपयाने ७७.८१ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला. यापूर्वी १७ मे २०२२ रोजी रुपयाने ७७.७९ रुपयांचा तळ गाठला होता. १७ मे रोजी डॉलर्सच्या तुलनेत रुपया ७७.७९ वर बंद झाला होता. तसेच जगात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति पिंप १२३ डॉलर्सवर पोहचल्या आहेत. रुपयाचे घसरणे व तेलाची किंमत वाढणे यामुळे ,आणखीन भडकणार आहे.\nकच्च्या तेलाचा भाव वाढत असून नजीकच्या काळात महागाईचा दर चढाच राहील, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन रोखण्याठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जात असल्याचे चलन बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.\nविकसनशील देशातून परकीय वित्तसंस्था शेअर्स विकून आपला निधी काढून घेत आहेत. त्याचा मोठा परिणाम आता आशियाई देशातील चलन���ंवर होत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंटने वाढ केली. परदेशी वित्तसंस्थांनी बुधवारी २४८४.२५ कोटींचे समभाग विकले.\nदरम्यान, जागतिक बँकेने विकास दराची सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात विकास दर २.९ टक्के राहील, असे बँकेने नमूद केले. ज्याचा फायदा डॉलर इंडेक्सला झाला. डॉलर इंडेक्स ०.०१ टक्के वाढीसह १०२.५५ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर बाँड यिल्डमध्येदेखील सुधारणा झाली. रुपयातीन अवमूल्यनाने आयात बिलांचा खर्च भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय टीव्ही, एसी, फ्रिज, कॉम्प्युटर्स, मोबाईल या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/rains-begin-in-the-state-warning-of-torrential-rains-at-this-place-122062000041_1.html", "date_download": "2022-07-03T11:32:49Z", "digest": "sha1:32GL7KAHR5B355E2ZEUKBK5SVZ54M7RD", "length": 12473, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्यात पावसाला सुरुवात ,या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्यात पावसाला सुरुवात ,या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा\nराज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर कोकणातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस नसल्यानं शेतकरी काळजीत आहे. शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरणीची तयारी सुरु केली असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.\nराज्यात ठाणे, मुंबई, पालघर अंधेरी, चर्चगेट, खार येथे पावसाने हजेरी लावली असून वातावरण गार झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे .\nमहाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.\nकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. हवामान खात्यानं गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यात कमी अधिक पावसाची शक्���ता वर्तवली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढेल.\nराज्यातील विविध ठिकाणी अति मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार\nसांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या\nहवामान तज्ञ पंजाबरावांचा नवीन अंदाज जाहीर; कालपासून सुरू झालेला मान्सूनचा पाऊस जवळपास....\nफेसबुकची ओळख; पहिला विवाह झाल्याचे लपवून दुसरे लग्न\nगृहमंत्री अमित शहा यांचा नाशिक दौरा रद्द झाला\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nपंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू\nयंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ...\nजळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/30/the-footprints-of-the-mythical-beast-were-discovered-on-april-9-the-army/", "date_download": "2022-07-03T12:41:12Z", "digest": "sha1:YIQHVEVPU7ICYMZTT6ZGV2PTSD5KLRZA", "length": 5992, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " हिमालयात आढळले हिममानवाच्या पावलाचे ठसे, भारतीय लष्कराकडून फोटो प्रसिद्ध - Majha Paper", "raw_content": "\nहिमालयात आढळले हिममानवाच्या पावलाचे ठसे, भारतीय लष्कराकडून फोटो प्रसिद्ध\nमुख्य, देश / By माझा पेपर / भारतीय लष्कर, हिममानव / April 30, 2019 April 30, 2019\nआपण आपल्या लहानपणी बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी ऐकलेच असेल आणि त्यावर आधारित चित्रपट देखील पाहिलाच असेल, पण अजून पर्यंत हा हिममानव पाहिला गेलेला नाही. त्यात हिमालयातील बर्फाळ प्रदेशात आता हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून हे फोटो भारतीय लष्करानेच ट्विटरद्वारे प्रसिद्ध केल्यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.\n९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे भारतीय लष्कराच्या पथकाला रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. हा परिसर नेपाळ- चीन सीमेजवळचा आहे. मानवी पावलासारखे हे ठसे दिसत असले तरी ३२ X १५ इंच इतका त्यांचा आकार होता. इतके मोठेया भागातील कोणत्याही प्राण्याच्या पावलांचे ठसे नसल्याने लष्कराचे पथकही संभ्रमात पडले होते. पण हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. लष्कराने हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वीही मकालू- बारुन या भागात हिममानव दिसल्याचा दावा करण्यात आला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-investors-struggle-to-buy-these-two-shares/", "date_download": "2022-07-03T12:18:10Z", "digest": "sha1:7X2VMLJYVPQF3H65PKN46I7Y5J6ZQJOC", "length": 9449, "nlines": 94, "source_domain": "mhlive24.com", "title": "Investors struggle to buy these two shares 19% return was given in one day । हे दोन शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारमध्ये चढाओढ एका दिवसात दिला होता 19% रिटर्न । Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : हे दोन शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारमध्ये चढाओढ ; एका...\nShare Market : हे दोन शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारमध्ये चढाओढ ; एका दिवसात दिला होता 19% रिटर्न\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (MRPL) आणि चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPCL) चे शेअर्स 19 टक्क्यांपर्यंत वाढले.\nBSE वर मंगळवारच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. सिंगापूरचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिन (GRM) $25.2 प्रति बॅरल विक्रमी उच्चांक गाठणे हे भारतीय रिफायनर्ससाठी चांगले आहे कारण ते कच्च्या तेलावर रिफाइंड उत्पादनांमध्ये प्रक्रिया करतात.\nMRPL चे शेअर 19% वर गेले MRPL चे शेअर 19% पर्यंत वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात स्टॉक 19% वर चढून रु. 107.35 वर पोहोचला. त्याच वेळी, CPCL चे शेअर 17 टक्क्यांनी वाढून 374.80 रुपयांवर पोहोचले होते.\nतुलनेत, S&P BSE सेन्सेक्स सकाळी 10:07 वाजता 55,159 वर 0.93 टक्क्यांनी घसरला. गेल्या तीन महिन्यांत CPCL 234 टक्के आणि MRPL 145 टक्क्यांनी वधारला आहे, तर बेंचमार्क निर्देशांक 4 टक्क्यांनी वाढला आहे.\nदहा दिवसांची अप्रतिम कामगिरी या काउंटरवरील ट्रेडिंग व्हॉल्यूम गेल्या 10 ट्रेडिंग दिवसांमधील सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या तुलनेत जवळजवळ तीन पटीने वाढला आहे. स्टॉक एक्स्चेंजने आजपासून या शेअर्सची सर्किट मर्यादा 5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.\nCPCL डाउनस्ट्रीम पेट्रोलियम क्षेत्रात काम करते. हे मूल्यवर्धित पेट्रोलियम उत्पादनांच्या श्रेणीचे उत्पादन करते. MRPL क्रूड ऑइल रिफायनिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे, आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिम��टेड (ONGC) ची उपकंपनी आहे, ज्यात 71.63 टक्के इक्विटी शेअर्स आहेत.\nदोन्ही कंपन्यांची आर्थिक स्थिती जानेवारी-मार्च तिमाहीत (Q4FY22), CPCL ने तिच्या एकत्रित निव्वळ नफ्यात चौपट वाढ नोंदवली असून ती 1,002 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जे Q4FY21 मध्ये रु. 242 कोटी होते.\nऑपरेशन्समधील महसूल मागील वर्षाच्या तिमाहीत रु. 14,705 कोटींवरून वार्षिक 43 टक्क्यांनी वाढून (YoY) रु. 20,997 कोटी झाला आहे. Q4FY22 साठी, MRPL ने 3,008 कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला.\nMRPL ने देशांतर्गत, निर्यात आणि B2B (बिझनेस टू बिझनेस) व्यवस्थेतील मार्केटिंग मार्जिनमधून महसूल सुधारण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत.\nऑपरेशन्समधील एकूण महसूल वार्षिक 36 टक्क्यांनी वाढून 28,228 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो Q4FY21 मध्ये 20,793 कोटी रुपये होता.\nPrevious articleElectric Car : महिंद्रा थार लवकरच होणार इलेक्ट्रिक ; ही महत्वाची माहिती आली समोर\nNext articleLPG Subsidy : जर हवं असेल फ्री गॅस सिलिंडर तर करावं लागेल हे काम – वाचा सविस्तर\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shalshirako.blogspot.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2022-07-03T11:20:26Z", "digest": "sha1:23QJJ7ZISON4GPDPZHGESFTYHDUUVBAG", "length": 13681, "nlines": 62, "source_domain": "shalshirako.blogspot.com", "title": "ShalShirako: हॅप्पी दिवाळी!!", "raw_content": "\nदिवाळीत धमाल सुरू होती. फटाक्यांचे धडामधूम, मिठाई, फराळ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणत शुभेच्छांची लयलूट.\nशुभेच्छा संदेशांचा नुसता पाऊस पडतोय. प्रत्यक्ष फोन करण्याची, दोन शब्द बोलण्याची कुणाला फुरसद नसली तरी मेसेज टाइप करण्यासाठी, फॉर्वर्ड करण्यासाठी पाच-सात मिनिटे कामी येत आहेत. जो बघाल तो मोबाइलमध्ये अडकलेला. मान खाली, पाय चालू. समोरचा पण तसाच असेल तर टक्कर अटळ. सुदैवाने फटाके पाहण्यासाठी मान अधूनमधून वर होत असल्याने अनेक अपघात, टकरी होता होता राहिल्या आहेत. नाही तर दिवाळीत वेगळेच फटाके फुटले असते.\nमोबाइल कंपन्यांनी भाववाढ करून एसएमएस संदेशव���नाची वाट अडवली असली तरी व्हॉट्स अ‍ॅपने संदेशवहनाचे महाद्वार जणू खुले केले आहे. या महाद्वारातून काहीही पाठवता येते. नुसते संदेश, चित्रं, छायाचित्रं, अ‍ॅनिमेशन, व्हीडिओ जे हवं ते. त्यामुळे या संदेशांमध्ये सुद्धा वैविध्य आलं आहे. एरव्हीही सणासुदीचे दिवस म्हणजे व्हॉट्स अ‍ॅपवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव. जेवढे वाचाल तेवढे कमी… यातही नव्वद टक्के फॉर्वर्ड केलेले. म्हणजे दुसºया कुणीतरी पाठवलेले कॉपी पेस्ट करून जाने दो आगे टाइपचे. त्यात कधी कधी गोंधळ होतो. मूळ पाठवणाºयाने त्याचे नाव शुभेच्छांखाली लिहिले असले तरी ते खोडण्याचे राहून जाते. मग जी व्यक्ती माहितीतील नाही तिने पाठवलेला संदेश कुणातरी माहितीतील व्यक्तीकडून आपल्याला मिळतो. कधी या ढिसाळपणाचा रागही येतो आणि कधी गम्मतही वाटते.\nदसरा-दिवाळीत तर जेवढे शुभेच्छा संदेश पाठवले जातात त्यांच्या आकड्याची विक्रम म्हणून नोंद घ्यायला हरकत नसावी असं कधीकधी वाटतं. भरपूर पुरेपूर अशा प्रकारचं हे संदेशसाहित्य असतं. त्यातला बहुतांशी भाग हा आधी म्हटल्याप्रमाणेच फॉर्वर्डच असतो पण, कधी कधी काही ‘संदेशमौक्तिके’ही हाती लागतात. काही निखळ शुभेच्छा असतात, काहींमध्ये थट्टेचा सूर असतो, काही मजेशीर असतात तर, काही खरोखरीच मार्गदर्शक, काहीतरी उपयुक्त सांगणारे, मांडणारे असे असतात.\nयंदाच्या दिवाळीत असे अनेक संदेश व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवले गेले असतील. त्यापैकी काही उपयुक्त, मार्गदर्शनपर आणि काही मजेशीर असे संदेश पुढे देतोय -\nएक संदेश आला होता – ‘‘कुणी शार्पशुटर आहे का, आपल्या ग्रुपवर\nटिकल्यांचं पाकीट फोडायचय यार..’’\nआणखी एक असाच मजेशीर होता -\n‘‘तुम्ही स्वत:ला शेरदील, वाघ समजत असाल तर त्वरित संपर्क करा..\nदिवाळीचा किल्ला केलाय… त्या किल्ल्यावरच्या गुहेत बसण्यासाठी तुमची गरज आहे…’’\nहे सगळे टाइमपास प्रकारचे संदेश. पण, काही खरोखरीच विचार करायला लावणारे असतात. वेगळी, समाजपयोगी दिशा दाखवणारे असतात. जसा हा संदेश -\nधनत्रयोदशीच्या दिवशी आलेला हा संदेश धनवृद्धी कशी कराल, तुमची आर्थिक स्थिती कशी मजबूत ठेवाल याबद्दल काही चांगल्या टीप्स देतो. तुमच्या क्षमतेइतके, पात्रतेइतके वेतन मिळवा आणि खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा… बजेट हा आजच्या युगाचा एकाक्षरी मूलमंत्र ध्यानात ठेवा… आपली कमाई लक्���ात घेऊन प्रत्येकानेच बजेट आखले पाहिजे, खर्चाचीही आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी केली पााहिजे.. याचा काटेकोर अवलंब केलात तर श्रीमंत होणे अशक्य नाही. क्रेडिट कार्डची देयके वेळच्या वेळी चुकती करा… केवळ क्रेडिट कार्डच नव्हे तर वीज बिल, टेलिफोन बील अशी सगळीच बिले मुदतीआधी भरलीत तर तुमची बचत तर होईलच पण थोडा अधिकचा पैसाही तुमच्याजवळ असेल… निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीही तजवीज करून ठेवा. तशा एखाद्या विमा योजनेत पैसे गुंतवा. बचत खात्यात शिल्लक वाढून फार काही फायदा होत नसतो, बँकेतील बचत खात्यातील रकमेवर मिळणाºया व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळाच. यामुळेच तुमची बचत योग्य प्रकारे, फायदेशीररीत्या गुंतवा. गुंतवणूक मॅच्युअर झाली की लगेच दुसरीकडे फिरवा. तो पैसा जितका काळ तसाच पडून राहील तेवढे तुमचा तोटा अधिक. गुंतवणूक योजनांच्या माहितीसाठी तुम्ही स्वत: अभ्यास करा, फक्त मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. अडीअडचणीच्या प्रसंगांसाठी पैसा राखून ठेवा वा तात्काळ मोकळा करता येईल अशा योजनांमध्ये गुंतवा. म्हणजेच तुमचा सध्याचा खर्च, बिलं भागवता येतील आणि तीन ते सहा महिने खर्च भागेल अशी बचत म्हणजेच अडीअडचणीसाठीचा पैसा. चांगली विमा योजना घ्या. इच्छापत्र बनवा आणि ते अपडेटही करत राहा. तुमच्या सर्व गुंतवणुकीचं, बचतीचं आणि देणग्या, वैद्यकीय खर्च अशा सगळ्याच्या नोंदी एकत्र ठेवा. तरच प्राप्तीकरातून सवलत, वजावट आदीचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि ऐनवेळी धावाधाव होणार नाही.\nआणखी एक संदेश थोडा भावनिक होता – मोबाइल, टीव्ही बंद करून आईबाबांनी मुलांना दिलेला वेळ हेच मुलांसाठी धन, पतीच्या नजरेत दिसणारं प्रेम हेच पत्नीसाठी धन, वृद्ध मातापित्यांची काळजी घेणारी मुलं हेच त्या ज्येष्ठांचे खरे धन… हाही विचार करायला लावणारा होता.\nसामाजिक जबाबदारीचं भान देणारा हा एक संदेशही सर्वत्र फिरत होता – डी फॉर डोनेट. गरजूंना कपडे, अन्नधान्य दान करा. आय फॉर इल्युमनेट. निसर्ग संरक्षणाची जाण तुमच्यात जागवा. डब्लू फॉर विश. जागतिक, राष्ट्रीय आणि स्वत:ची भरभराट व्हावी, शांतता व समाधान लाभावे यासाठी प्रार्थना करा. ए फॉर अव्हॉइड. फटाके, वीज, अन्न यांची नासाडी टाळा. प्रदूषण टाळा. एल फॉर लाइट. आध्यात्मिक तेजाने तुमचे आयुष्य उजळून टाका. आय फॉर इन्स्पायर. सौहार्द, बंधुभाव याची साक्ष म���हणून दिवाळी साजरी करण्यास सर्वांना उद्युक्त करा…\nदिवाळीचा एक संदेश फारच सुंदर होता… चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती.\nटीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती\nथेंबभर तेल म्हणे, मी देईन साथ…\nहेच तर महत्त्वाचं असतं… ऐक्य, परस्परांना पाठबळ आणि अंधकार दूर करण्याची एकत्रित ताकद… ती तुम्हाला कायमच लाभावी याच शुभेच्छा\nहवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9779", "date_download": "2022-07-03T12:21:44Z", "digest": "sha1:JZMWNT7MSX6G6KKZR23AHWMXNG63C7VV", "length": 15787, "nlines": 118, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra | “पवार आनंदी, मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढलाय, सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच” | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome Maharashtra Maharashtra | “पवार आनंदी, मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढलाय, सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच”\nMaharashtra | “पवार आनंदी, मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढलाय, सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच”\nमुंबई ब्युरो : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे…. आत्मविश्वासाच्या बाबतीत त्यांची चारही बोटे शुद्ध तुपात आहेत. महाराष्ट्राचं सरकार 5 वर्षे प���र्ण करणारच, असा पुनरुच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त केला आहे.\nविरोधकांचा आत्मविश्वास साफ तुटलाय\nमहाराष्ट्रातील विरोधी पक्षास नक्की काय झाले आहे तेच कळत नाही. महाराष्ट्रातील सरकार ‘पाडू’च असा त्यांचा आत्मविश्वास साफ तुटला आहे. आता सरकार पाडणार नाही, तर आपल्याच ओझ्याने पडेल, असे पसरवायला त्यांनी सुरुवात केली आहे. विरोधकांनी ‘पाडू किंवा पडेल’ असे कितीही ढोल बडवले तरी यापैकी काहीच घडणार नाही.\nशरद पवार आनंदी आहेत\nशरद पवार हे मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटले. दोघांत चांगले तासभर ‘गुफ्तगू’ झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे त्यांच्या प्रमुख नेत्यांची अवस्था आत्मविश्वासाच्या बाबतीत चारही बोटे शुद्ध तुपात अशीच असल्याने तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार श्रीकृष्णाच्या कुरुक्षेत्रावरील रथाप्रमाणे सगळे बाण व हल्ले पचवत विरोधकांशी लढत आहे.\n…तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा\nउद्धव ठाकरे हे मध्यंतरी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसांत पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा लागेल. ठाकरे-मोदी भेटीत असे काय घडले, की ज्यामुळे समस्त ‘मीडिया महामंडळा’ने धावाधाव करावी व नव्या सरकारनिर्मितीच्या तारखांचे हवाले देत राहावे\nमहाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याला भाजप जबाबदार\nठाकरे यांनी एक बात तर पंतप्रधानांशी नक्कीच केली असेल, ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात जी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचीच आहे. भाजपने शिवसेनेस या परिस्थितीत ढकलले नसते तर आजचे सरकार आलेच नसते. ठाकरे-मोदी भेटीत यावर नक्कीच चर्चा झाली असावी. त्यामुळे आजच्या सदाबहार राज्यव्यवस्था निर्मितीस हातभार लावल्याबद्दल भाजपचे आभार मानावे तेवढे थोडेच\nविरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झालं…\nमंगळवारच्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्राच्या मधोमध नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू हेऊ देऊ नये म्हणजे झाले, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.\nPrevious articleNagpur | डॉ. जेरस्टीन वॉचमेकर संभालेंगी रोटरी क्लब ऑफ नागपुर की कमान\nNext articleCovid Vaccine | यूरोपीय संघ के 7 देशों और स्विट्जरलैंड ने कोविशील्ड वैक्सीन को दी मान्यता\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathistatus.com/marathi-status/birthday-status-marathi/page/12", "date_download": "2022-07-03T11:48:01Z", "digest": "sha1:ZPSIFYBSSJKKUMVXAHJ234Z3X5CTJJGH", "length": 39579, "nlines": 485, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "Birthday Wishes Marathi | Birthday Status Marathi | Birthday Status Marathi", "raw_content": "\nतुम्ही जर मराठी बर्थडे Status च्या शोधात ���साल तर तुम्हाला या Website वर बरेच वाढदिवस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून HindimarathiStatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी बर्थडे शुभेच्छा, बर्थडे Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.\nBirthday Wishes for Sister Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकधी कधी तर तू मला आपली\nकेवळ तूच समजून घेतेस..\nतुझे डोळे भरून येतात..\nअशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,\nतूच आम्हाला धीर देतेस…\nतू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा \nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Sister in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच बहिणीची तक्रार असते कि तुम्ही तिला बायको आल्यापासून आधीसारखा वेळ देत नाही, तर आजचा दिवस बहिणीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday My Sister बोलायला विसरू नका.\nमी खरंच भाग्यवान आहे..\nपरमेश्वराला माझी प्रार्थना आहे की,\nतुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी..\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई..\nताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.\nअशा माझ्या मोठ्या ताईस,\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nपरमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील\nसर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..\nमाझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nफूलों का तारों का सबका कहना है,\nएक हजारों में मेरी बहना है..\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nदिवस आहे आज खास..\nतुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..\nदिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nबहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\nनेहमी माझी काळजी घेणारी,\nमला चांगले वाईट समजावणारी,\nमाझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nलाखों में मिलती है तुझ जैसी 👧 बहन,\nकरोड़ो में मिलता है मुझ जैसा 🧒 भाई…\n🍬🎂हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…🎂🍬\nपण त्या हजार नात्यात एक असे नाते,\nजे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा\nसोबत असते ते म्हणजे बहीण..\n😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️\nआई भवानी तुला उदंड आयुष्य देवो,\nआणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…\nलाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nप्रत्येक जन्मी देवाने मला\nतुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा..\nमाझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nसर्वात वेगळी आहे माझी बहीण,\nसर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,\nमाझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे\nहि एकच माझी इच्छा\nजिला फक्त पागल नाही\nतर महा-पागल हा शब्द सूट होतो\nअशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nबाबांना सतत नाव सांगणारी,\nवेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..\nअशा माझ्या क्यूट बहिणीला\nआयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे,\nतुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,\nपरमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे..\nताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nजे जे हवं ते ते तुला मिळू दे,\nतुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,\nदेवाकडे फक्त एकच मागणं आहे.\nतुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.\n🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\nया पानावरील सर्व Sister Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व भावांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.\nBirthday Wishes for Girlfriend Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nहा फोटो बॅनर एडिट करा\nप्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जर मराठी संदेश शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या पानावर आम्ही काही निवडक असे Birthday Wishes for Girfriend in Marathi घेऊन आलो आहोत. नेहमीच प्रेयसीची तक्रार असते कि तुम्ही तिला वेळ देत नाही, तर आजचा दिवस पत्नीला वेळ द्या आणि तिला Happy Birthday My Love बोलायला विसरू नका.\nमी खूप नशीबवान आहे,\nकारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,\nसमजूतदार, काळजी घेणारी आणि\nजिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली..\n🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂\nस्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,\nमाझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..\n🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. Dear\nअसा एक ही दिवस गेला नाही,\nज्या दिवशी मी तुला #Miss 🥺 केलं नाही,\nअशी एक ही रात्र गेली नाही,\nज्या रात्री तू माझ्या स्वप्नात आली नाही..\n💕 हॅप्पीबर्थडे स्वीट हार्ट 💕\nमाझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,\nदेवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,\n🎂❤️ हॅप्पी बर्थडे माय जान ❤️🎂\nप्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\nनेहमी माझी काळजी घेणारी,\nमला चांगले वाईट समजावणारी,\nमाझ्या लाडक्या प्रेयसीला ���ाढदिवसाच्या शुभेच्छा..\nतुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,\nमी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ\nव्यक्तीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…\nतुझ्यावरचं माझं प्रेम कधीही कमी न होवो,\nतुझा हात सदैव माझ्या हातात राहो,\nतुझ्या वाढदिवसा निमित्त तुला\nचांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..\n❤️🍰 हॅप्पी बर्थडे डियर 🍰❤️\nआयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,\nकोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..\nकधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,\nपण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…\nप्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतू आहेस म्हणून मी आहे,\nतुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..\nतूच माझ्या जीवनाची सुरुवात,\nआणि तूच शेवट आहेस…\nम्हणून हे एकच वाक्य\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nहि एकच माझी इच्छा\nतू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..\nनाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने\nआयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..\nपूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात\nनव्या आनंदाने बहरून आले..\nपूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे\nनव्या चैतन्याने सजून गेले..\nआता आणखी काही नको,\nहवी आहे ती फक्त तुझी साथ\nआणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं\n आणखी काही नको… काहीच\nमाझी आवड आहेस तू..\nमाझी निवड आहेस तू..\nमाझा श्वास आहेस तू..\nमला जास्त कोणाची गरज नाहीये..\nकारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,\nजी लाखात एक आहे..\nमी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू..\nमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू..\nमाझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू..\nमाझी प्रेयसी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..\nआजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..\nतुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा\nजे जे हवं ते ते तुला मिळू दे,\nतुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,\nतुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.\nदेवाकडे फक्त एकच मागणं आहे.\nतुझ्या वाढदिवसा दिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.\n🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\nया पानावरील सर्व Gf Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतीलच. सर्व पुरुषांना विनंती आहे कि जर तुम्ही खरंच आपल्या प्रेयसीवर खूप प्रेम करत असाल तर खाली दिलेला लेख वाचायला आणि त्यावर कंमेंट द्यायला विसरू नका.\nमित्राचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस आणि त्यातल्या त्यात मित्राला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन खुश करणे हाही एक मजेचाच भाग. आजकाल फेसब���क आणि व्हाट्सअपवर टपोरी भाषेत फनी शुभेच्छा देणे ट्रेंड झाले आहे आणि अश्याच खास रावडी शुभेच्छा आम्ही आपल्यासाठी इथे घेऊन आलो आहोत. वाचा, कॉपी करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना हसवा.\nतुमच्याकडेही अश्या काही गमतीदार शुभेच्छा असतील तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा..\nजन्मापासूनच जिम 💪💪 चा शोकीन असलेले,\nजन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून\n६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे.. 💪💪\nकाही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला\nप्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे..\nकोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून\nसेल्फी चा मोह करणारे.. 🤳🤳\nकापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत\nसध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे\nअशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला,\nदोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ\n#जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,\nश्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या..\n१ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती 🚚🚚,\n10 टायर ट्रक 🚒🚒, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,\nभका भका हार्दीक शुभेच्छा…\nकदाचित तुम्हाला वाढदिवसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल\nVisit – नक्की पहा\nवय:- बहुतेक २८ लागलं आता…\nकाम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या.\nपन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,\nअल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही\nलाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…\nब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी, साक्षात हिराच,\nनेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*\nआपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली Image तयार केलेले\nस्वताःला फिट ठेवणारे.. 💪💪\nशैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..\nपोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे\nअन स्वत: मागी लागनारे…..\nगल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,\nफिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे\nपरंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून 👪 संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……💕💕💕;\nएवढे सगळे कुटाने करूनही\n*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय…..* म्हणणारे,\nआमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना\nDj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार……..; जळणारे जळणार,\nआपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा,\nचौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगा��ा…\nदोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,\nपाटलां बद्दल काय बोलायचं \nखतरनाक _/_/_ तारीखला पाटलांचा जन्म झाला..\nलहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..💣🔪💣\nसाधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,\nदोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,\nआपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….\nफक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….\nतसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..\nआमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात\nझिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…\nअब्जावधी दिलांची धडकन, 💘💘 मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,\n५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..\nपोरींमधे (Dairy Milk Boy, छावा) अशा विविध नावांनी\nआमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…\n1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती 🚚🚚,\n10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,\nवहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King 💥🔥\nआमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे\nलाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..💘💘💘\nतसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल 😍 वर फ़िदा करणारे,\nप्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे\n#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या\nकोटी कोटी ट्रक 🚒🚒 भरून हार्दिक शुभेच्छा…\nआमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,\nशहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी,\nहुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,😎\nCollege ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,\nअत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…💪\nमित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…\nमित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व\nमित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…\nDJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,\nलाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…\nसळसळीत रक्त.. अशी Personality\nकधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…😊\nमित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,\nयांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…🎂🎂🎂\nदेव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…\n*तुझा 😎 आज #Birthday🎈असला म्हणून 😋 काय झालं..*\n*आपल्यासाठ��� 🌹#तु 💐आधी पण #खास ❤ होतास\nआणि 👯#आजपण आहेस 🤓आणि #उद्या 😎 पण रहाणार….🎁*\n#लाखात #देखना एकच #चिकना😍और वो है👉🏻 भाई👈🏻\nकाळीज होते, काळीज आहे, काळीज राहणार…\nभाऊ चा वाढदिवस येतोय आता फक्त ७ दिवस उरलेत 🎂🥂\nआता Dj वाजणार फटाके फुटणार💥💥\nपोरं नाचणार लोक जळणार😎💪\nज्याला अडचण होणार तो ३ time उडत जाणार💪😎\nकारण आपल्या भाऊंचा वाढदिवस येणार🎂💐….\nकाळजा काळजात एकच धून १.मे 🎂💪😎\nसत्याला साथ आणि अन्यायाला लाथ अशी विचारसरणी असलेले आमचे भाऊ…\n👉समाजसेवक मा *आकाश भाऊ सोनवणे*👈😎😎💪💪\nनाव ऐकताच शेजारचे ४० गाव हादरतंय👍💪😎\nआहो नावातच दम आहे भाऊंच्या💪\n४२२२ नंबर प्लेट ची बुलेट भाऊंची शान👌\nगाजणार पण आणि ठासून वाजणार पण💪😎🙏\nज्यांच्यामुळे मी आज आहे आणि\nज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो\nअश्या माझ्या लाडक्या आई बाबांना\nत्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nआजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो..\nआणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..\nमाझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..\nआई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकधी भांडता कधी रुसता,\nपण नेहमी एकमेकांचा आदर करता.\nअसेच भांडत रहा असेच रुसत राहा,\nपण नेहमी असेच सोबत रहा..\nआई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nजगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nमाझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी\nएकमेव स्त्री म्हणजे माझी आई\nआणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा\nमाणूस म्हणजे माझे बाबा\nआई बाबा तुम्हा दोघांना\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,\nआणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..\nमी खूप नशीबवान आहे\nकारण मला तुमच्यासारखे Parents मिळालेत,\nया खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो,\nआणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो\nपुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो\nया जगातील माझं बेस्ट Love,\nमाझा बेस्ट Idol आणि माझे बेस्ट Friends,\nफक्त माझे आई बाबा आहेत..\nआणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,\nअगदी थोडे सुद्धा कमी न होवो\nआणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,\nएवढ��च ईश्वरचरणी प्रार्थना करतो.\nहे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार\nअशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/terrorism/", "date_download": "2022-07-03T12:01:05Z", "digest": "sha1:X2MDIP52VNMCXUUW4D7CWVR2KWKQALEP", "length": 6547, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Terrorism, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nKhalistan: पंजाब जाळणाऱ्या खलिस्तानची कहाणी, ज्यांनी PM-CM ची केली होती हत्या\nराहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांचे सामूहिक राजीनामे\nदहशतवाद्याला पळवून पळवून मारलं; जम्मूतील Sunjwan Encounterचा Shocking Live Video\nदहशतवाद्यांचा हैदोस सुरुच, इफ्तारसाठी घरी गेलेल्या सरपंचाची हत्या\nCRPF जवानांवर हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nहाफिज सईदला डबल झटका, बापाप्रमाणं मुलाविरोधात भारतानं उचललं मोठं पाऊल\nPakistan : 26/11 चा मास्टर माईंड हाफिज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास\nजम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संबंधित पाच सरकारी कर्मचारी बडतर्फ\nजम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; एक जण ठार, 34 जखमी\n दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यात मोदींची भूमिका कशी होती\n'हाय जानू...', या दोन शब्दांनी पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडला कसं केलं ठार\nकाश्मीरमध्ये पत्रकाराला अटक, पोलिसांच्या आरोपानंतर समोर आलं मोठं कारण\nदोन गोळ्या लागूनही दहशतवाद्यांवर तुटून पडले IAF गरूडचे कमांडो\nकोण आहे पाकिस्तानी दहशतवादी शास्त्रज्ञ अरिफा सिद्दीकी\nJammu-Kashmir: अनंतनाग चकमकीत एक दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरूच\nShocking Report: दहशतवादासंबंधी अमेरिकेने प्रसिद्ध केला अहवाल, भारताला धोका\n26/11 Attack: हादरली होती गजबजलेली मुंबापुरी, 13 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं\nAmazon विरुद्ध व्यापारी संघटनेचा एल्गार, देशातील 500 जिल्ह्यांमध्ये आंदोलन\nINDvsPAK रद्द होणार मॅच पाकच्या कुरापती पाहता Match रद्द करण्याच्या मागणीला जोर\nपुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या झाला ढेर\nकाश्मीर : अज्ञात हल्लेखोरांचा बिहारी कामगारांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू\nसर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांचा लष्करावर हल्ला, JCO सहित 2 जवान शहीद\n 15 वर्षांपासून मौलाना बनून खुलेआम देशात होता पाकिस्तानी दहशतवादी\nकाश्मीरच्या 60 टक्के भागात पसरलंय दहशतवाद्यांचं नेटवर्क, करतायेत ही कामं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1266059", "date_download": "2022-07-03T12:32:26Z", "digest": "sha1:G5OWH3IIRAKGEISNRU2NFIKLW4OCTAX5", "length": 3014, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेलसिंकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेलसिंकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:५५, ३० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती\n१७० बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१०:५५, २७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१८:५५, ३० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''हेलसिंकी''' ({{lang-fi|Helsingin kaupunki}}; {{lang-sv|Helsingfors stad}}) ही [[फिनलंड]]ची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हेलसिंकी शहर फिनलंडच्या दक्षिण टोकाला [[फिनलंडचे आखात|फिनलंच्या आखाताच्या]] किनार्‍यावर वसले आहे.न्यूयॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरीकांचा प्रामाणिकपणात प्रथम क्रमांक लागतो.[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspxlang=3&spage=Mpage&NB=2013-09-27#Mpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.२७/०९/२०१३ पान क्र.१ ] १९९२ सालाचे [[उन्हाळी आॅलिम्पिक]] हेलसिंकी येथे आयोजीत केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/07-08-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5-2/", "date_download": "2022-07-03T11:57:35Z", "digest": "sha1:2XR2BI6OMY7HKXP5RRIDYHTRVWBDND7O", "length": 4600, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "07.08.2021: राज्यपालांनी कृषी तंत्रज्ञानाच्या विविध उपकरणे व रोबोजच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n07.08.2021: राज्यपालांनी कृषी तंत्रज्ञानाच्या विविध उपकरणे व रोबोजच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n07.08.2021: राज्यपालांनी कृषी तंत्रज्ञानाच्या विविध उपकरणे व रोबोजच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/the-womans-earrings-fluttered-as-she-asked-if-there-was-cctv-a-thief-got-married-two-weeks-ago-129945634.html", "date_download": "2022-07-03T12:41:19Z", "digest": "sha1:HAQQSOTWS3RK5XUYHQW3MKV6S7HA5GU6", "length": 6599, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सीसीटीव्ही आहे का विचारत महिलेचे झुमके ओरबाडले; एका चोरट्याचे दोन आठवड्यांपूर्वीच झाले लग्न | The woman's earrings fluttered as she asked if there was CCTV; A thief got married two weeks ago |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचोरी:सीसीटीव्ही आहे का विचारत महिलेचे झुमके ओरबाडले; एका चोरट्याचे दोन आठवड्यांपूर्वीच झाले लग्न\nसिगारेट घेण्याच्या बहाण्याने दुकानात गेल्यानंतर दोघा चोरट्यांनी महिलेला आधी सीसीटीव्ही आहेत का, असा प्रश्न केला. त्यावर तिने नाही असे सांगताच चोरट्यांनी तिच्या कानातील सोन्याचे झुमके ओरबाडले. यात तिचा कान तुटता तुटता राहिला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चार वाजता रामनगरात घडली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत लूटमार करणारा आरोपी सुंदरलाल बाबूराव राठोड (३७), सतीश संजय पवार (२१, दोघेही रा. मुकुंदवाडी) यांच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, सतीशचे पंधरा दिवसांपूर्वी लग्न झाले आहे. ९ मे रोजी त्याच्या लहान बहिणीने प्रियकराच्या मदतीने त्याच्या आईची हत्या केली होती.\nरामनगरात इंद्रायणी शिवाजी इलग (५०) यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्या दुकानात बसलेल्या असताना दुपारी ४ वाजता दुचाकीवर दोन तरुण ग्राहक म्हणून आले. त्यांनी सिगारेट विकत घेतली. त्यानंतर त्यांनी इंद्रायणी व आसपासच्या दोन तरुणांना येथे सीसीटीव्ही आहेत का, असे विचारले. कॅमेरे नाही, असे काहींनी सांगितले. त्यानंतर राठोडने त्यांचा कान पकडून सोन्याचा झुमका तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी प्रतिकार केला असता चोरांच्या हाती अर्धाच झुमका लागला. सुदैवाने त्यांच्या कानाला दुखापत झाली नाही. हाती लागलेले अर्धे झुमके घेऊन चोरांनी पोबारा केला.\nआईच्या खुनात बहीण सुधारगृहात, आता चोरटा मुलगाही गेला तुरुंगात ९ मे रोजी मध्यरात्री बाळापूर शिवारात सुशीला संजय पवार (३९) यांचा खून झाला होता. सुशीला यांच्या १७ वर्षांच्या मुलीने तिचा प्रियकर दीपक बताडे, प्रियकराचा मित्र व १३ वर्षांच्या मैत्रिणीच्या मदतीने त्यांचा गळा चिरून खून केला होता. त्यानंतर दोघी अल्पवयी��� मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली तर प्रियकर, मित्र हर्सूल कारागृहात आहे. सतीश सुशीला यांचा मोठा मुलगा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मुलीचा प्रियकर दीपक याच्या लहान भावालादेखील नुकतेच पिस्तूल विकताना उपनिरीक्षक म्हस्के यांनीच अटक केली होती.\nइंग्लंड 193 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/john-deere-multi_crop-mechanical-planter-mp1105/mr", "date_download": "2022-07-03T11:06:37Z", "digest": "sha1:5S3U52GNSRB7UNVUTJH4RWRTDDNB6XK2", "length": 11970, "nlines": 229, "source_domain": "khetigaadi.com", "title": "John Deere Multi-Crop Mechanical Planter MP1105 Price 2021 in India | Agricultural Machinery", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nजॉन डियर इम्प्लीमेंट्स मॉडेल\nजॉन डियर मल्टी-क्रॉप मेकॅनिकल प्लांटर एमपी११०५ तपशील\nजॉन डियर मल्टी-क्रॉप मेकॅनिकल प्लांटर एमपी११०५ चेंज इम्प्लीमेंट\nडेमो साठी विनंती करा\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nकृपया सत्यापित करण्यासाठी ओटीपी प्रविष्ट करा\tआपल्या मोबाइल नंबरवर ओटीपी यशस्वीरित्या पाठविला\nजॉन डियर मल्टी-क्रॉप मेकॅनिकल प्लांटर एमपी११०५\nशक्तिमान रोटरी टिलर यू-सीरीज यू ८४\nशक्तीमान स्प्रेअर प्रोटेक्टर ६००-४००\nलेमकेन मोल्ड बोर्ड प्लॉ २ एमबी प्लॉ\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/took-revenge-for-prisoner-force-to-wash-clothes-in-yerwada-jail-murder-in-purandar-rm-564548.html", "date_download": "2022-07-03T11:50:38Z", "digest": "sha1:DIY5HNTE26V5KMGDRLQIHEN7MH3VYZEO", "length": 12453, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कारागृहात कपडे धुवायला लावल्याचा घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून – News18 लोकमत", "raw_content": "\nकारागृहात कपडे धुवायला लावल्याचा घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून\nकारागृहात कपडे धुवायला लावल्याचा घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून\nपुण्यातील (Pune) येरवडा तुरुंगात (Yerwada Jail) शिक्षा भोगत असताना एका कैद्याने कपडे धुवायला लावल्याच्या बदला (Revenge) तरुणाने बाहेर आल्यावर घेतला आहे. पुरंदरमधील एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.\n पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय\nनागपूरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात खून, जीव घेणारा निघाला.....\nशिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nसातारा, 13 जून: पुण्यातील (Pune) येरवडा तुरुंगात (Yerwada Jail) शिक्षा भोगत असताना एका कैद्याने कपडे धुवायला लावल्याच्या बदला (Revenge) तरुणाने बाहेर आल्यावर घेतला आहे. येरवडा तुरुंगात पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला देणे, अशी कामं सांगितल्यामुळे एका तरुणाने पुरंदरमधील (Purandar) एका व्यक्तीचा निर्घृण खून (Brutal murder) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक (Arrest) केली असून एक साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत. हत्या झालेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव मंगेश सुरेंद्र पोम असून तो पुरंदर तालुक्यातील पोमणनगर येथील रहिवासी आहे. तर अटक केलेल्या आरोपीचं नाव वैभव सुभाष जगताप (वय-28) असून तो पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील रहिवासी आहे. या हत्येतील अन्य एक आरोपी ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे अद्याप फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. या दोघांनी मिळून मंगेश पोमची हत्या केली आहे. मृत मंगेश पोम काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यांत पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. याच दरम्यान आरोपी वैभवही एका गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगायला आला होता. दरम्यान मृत मंगेशने आरोपी वैभवला पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला देणे अशी कामं लावली होती. यानंतर काही दिवसांनी दोघंही शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आले होते. हे ही वाचा-अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईलनं अटक दरम्यान आरोपी वैभवने आपला साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे याच्या साथीने मंगेश पोमची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी मंगेशचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक गावच्या हद्दीत टाकला होता. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. आरोपी वैभव आणि ऋषीकेश हे पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांच्या नोंदी आहे. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस करत असून आरोपी ऋषीकेशचा शोध घेतला जात आहे.\nShocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर\nभाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय\nपुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nEngineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत\nRaj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना ��ाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nपत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार\nहा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nLove Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर\nजगू द्याल का नाही राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/actor-anil-kapoors-birthday-was-celebrated-on-the-set-of-jug-jugg-jeeyo-see-inside-video-206636.html", "date_download": "2022-07-03T11:10:48Z", "digest": "sha1:INVD457OIM6YZHT7ISJ6MC2IBIC7R55X", "length": 32737, "nlines": 233, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Anil Kapoor Birthday: ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या सेटवर साजरा करण्यात आला अभिनेता अनिल कपूर यांचा वाढदिवस; पहा Inside Video | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक BJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया' ऐकावं ते नवलचं 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nरविवार, जुलै 03, 2022\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानस���ेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nAditya Thackeray Statement: आमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला\nThane: ठाणे शहरात बंगल्याला लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; 4 जण जखमी\nMS Dhoni Birthday: महेंद्रसिंग धोनी त्याचा 41 वा वाढदिवस कुटुंबासोबत लंडनमध्ये करणार साजरा, पत्नी साक्षीने फोटो केले शेअर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nअमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका\n15 ऑगस्ट रोजी या मुझिकल फाऊंटनचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.\nआमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक\nMaharashtra Assembly Session: विधानसभा अध्यक्ष निवडणूकी दरम्यान Yamini Yashwant Jadhav मत नोंदवताना विरोधकांकडून 'ED, ED' चा नारा (Watch Video)\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nAditya Thackeray Statement: आमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला\nThane: ठाणे शहरात बंगल्याला लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; 4 जण जखमी\nMNS Maha Sampark Abhiyan: शिवसेनेतील बंडखोरीचा राज ठाकरे घेणार फायदा; कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी 'महासंपर्क अभियान'ची घोषणा\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nCBSE Term 2 Result 2022: सीबीएसई बोर्डाने लॉन्च केले Pariksha Sangam Portal; बोर्ड परीक्षा अपडेट्सबाबत मिळणार सारी माहिती एकाच ठिकाणी\nDEBEL, DRDO Recruitment 2022: DRDO, DEBEL मध्ये मोठ्या पदांची नोकरी भरती, मिळवा बड्या पगाराची नोकरी\nNorth Korea: 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा\nOmicron Virus: जगभरात 110 देशांमध्ये वाढतोय Coronavirus, ओमायक्रोन संक्रमितांची संख्याही वाढली, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा\n महिलेने सुरु केला पतीला भाड्याने देण्याचा व्यवसाय; जाणून घ्या कारण व शुल्क\nChile: व्यक्तीच्या खात्यात 43,000 पगाराऐवजी चुकून जमा झाले 1.42 कोटी; ताबडतोब राजीनामा देऊन झाला पसार\nUS: वडीलांच्या बंदुकीशी खेळ जीवावर बेतला, खेळता खेळता सुटली गोळी, लगानग्याचा मृत्यू, एक जखमी\nIncome Tax Return Filing: घरबसल्या भरा तुमचा इन्कम टॅक्स; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स\nWhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअॅपच्या 'या' मेसेजवर चुकूनही करू नका क्लिक; फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स\nLongest Day of The Year: 21 जून असेल वर्षातील सर्वात मोठा दिवस, सावली होईल गायब; जाणून घ्या कारण\nStrawberry Moon 2022: पौर्णिमेला आकाशात दिसला गुलाबी चंद्र, जगाने पाहिले अद्भुत दृश्य; जाणून घ्या खास कारण\nStrawberry Supermoon 2022 in India Live Streaming Online: आज पौर्णिमेचा चंद्र 'स्ट्रॉबेरी सुपरमून'; पहा कुठे, कसा, कधी पहाल\nFormula E Race: हैदराबाद येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार जगप्रसिद्ध फॉर्म्युला ई रेसचे आयोजन\nUpcoming Cars: महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीचे भारतात अनावरण, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nEV Charging Stations: महावितरण 2025 पर्यंत राज्यभरात सुरु करणार 2,375 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती स्थानके\nTata Nexon EV Fire: देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला लागली आग; मुंबईमध्ये टाटा नेक्सॉनच्या गाडीने घेतला पेट (Watch Video)\nTata Nexon CNG लवकरच होणार लॉन्च, टेस्टिंग दरम्यान फोटो लीक\nMS Dhoni Birthday: महेंद्रसिंग धोनी त्याचा 41 वा वाढदिवस कुटुंबासोबत लंडनमध्ये करणार साजरा, पत्नी साक्षीने फोटो केले शेअर\nIND vs ENG: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यात अज्ञात व्यक्तीची घुसखोरी, पहा व्हिडीओ\nIND vs ENG Test Match: दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, बुमराहने घेतले तीन बळी\nIND vs ENG Test: जसप्रीत बुमराहने कर्णधार होताच घातला धुमाकूळ, ब्रॉडच्या एका षटकात ठोकल्या 35 धावा (Watch Video)\nIND vs ENG Test: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत ���ानदार शतक ठोकत रवींद्र जाडेजाने रचला इतिहास\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nRaaji - Naama: अभिजित पानसे दिग्दर्शित 'राजी-नामा’ या वेबसीरिजची घोषणा, ‘खुर्ची’साठीचे दिसणार राजकीय युद्ध\nKapil Sharma: कराराच्या उल्लंघनावरून कपिल शर्मा कायदेशीर अडचणीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण\nKetaki Chitale Case: अभिनेत्री केतकी चितळेचा पोलीस कोठडीत विनयभंग; म्हणाली, 'मला मारहाण करून माझ्यावर विषारी शाही फेकण्यात आली'\nKishor Das Passed Away: अभिनेता किशोर दास ने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; 'या' गंभीर आजाराने झाले निधन\nआजचे राशीभविष्य, रविवार, 3 जुलै 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nGanapati Festival Special Train 2022: गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकडून घोषणा\nAshadh Vinayak Chaturthi 2022: ....म्हणून पंचांगात आषाढ विनायक चतुर्थी महत्वाची, ‘या’ पध्दतीने गणेशाची पुजा केल्यास होणार मनातील सर्व इच्छा पुर्ण\nGaneshotsav 2022 Special Trains: गणेशभक्तांचा प्रवास सुखद होणार, गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून घोषणा\nPandharpur Ashadhi Ekadashi 2022 Special Trains: आषाढी एकादशी यात्रेसाठी लातूर, नागपूर सह या स्टेशन वरून पंढरपूर साठी मध्य रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nTina Dabi Ex Husband Athar Amir Khan : बहुचर्चीत IAS अधिकारी टीना डाबीचा पूर्व पती अतहर अमीर खान बोहल्यावर चढण्यास सज्ज\n आळशी आणि दु:खी लोकांसाठी खास नोकरी, आताच करा अर्ज, पण आगोदर घ्या जाणून\nSister Wrote Long Letter to Convince Brother: भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र; नाराजीचे कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nदोन डोक्यांचा साप तुम्ही बघितला आहे का पहा दोन डोकी सापाचे दुर्मिळ फोटो\nInternational Plastic Bag Free Day: आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन, प्लास्टिकसंबंधी भारताने घेतला मोठा निर्णय\nGupt Navratri 2022: आषाढ गुप्त नवरात्रीला 30 जूनपासून सुरवात, जाणून घ्या महत्व\nJagannath Rath Yatra 2022: जगन्नाथ रथयात्रा का साजरी केली जाते जाणून घ्या संपूर्ण माहिती\nCOVID-19: भारतात मागील 24 तासात 17,070 जणांना कोरोना संसर्ग, 23 जणांचा मृत्यू\nManipur Landslide: मणिपूर येथील भूस्खलनात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 50 जण अजूनही बेपत्ता\nAnil Kapoor Birthday: ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या सेटवर साजरा करण्यात आला अभिनेता अनिल कपूर यांचा वाढदिवस; पहा Inside Video\nसध्या अनिल कपूर आपल्या 'जुग जुग जीओ' या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटाच्या सेटवर केक कापून आपला 64 वा वाढदिवस साजरा केला.\nAnil Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सर्व चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिल कपूरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. सध्या अनिल कपूर आपल्या 'जुग जुग जीओ' (Jug Jugg Jeeyo) या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटाच्या सेटवर केक कापून आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) आदी सेलिब्रिटी उपस्थित होते. वरुणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनिल कपूरच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत आहे.\nदरम्यान, वरुण धवन, नीतू कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर चित्रपटाचे शुटिंगही थांबविण्यात आले होते. मात्र, कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर हे सर्व कलाकार सेटवर परतले आहेत. या सर्वांनी अनिल कपूरचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. (हेही वाचा - Khushi Kapoor Instagram Photos: श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर ने इन्स्टाग्राम अकाऊंट केले पब्लिक; पहा तिचे ग्लॅमरस फोटोज)\nआज अनिल कपूरसाठी डबल सेलिब्रेशन आहे. कारण, आज त्यांचा AK vs AK हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूर अनुराग कश्यपसोबत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज पहिल्यांदा अनिल कपूरच्या वाढदिवशी त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूरची दोन्ही मुलं म्हणजे सोनम आणि हर्षवर्धन दिसणार आहेत.\nAnil Kapoor Birthday Jug Jugg Jeeyo अनिल कपूर अनिल कपूर वाढदिवस कियारा अडवाणी जुग जुग जिओ चित्रपट जुग जुग जीओ वरुण धवन\nJug Jugg Jeeyo Trailer Out: वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या 'जुग जुग जियो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video\nJug Jugg Jeeyo: वरुण धवन, नीतू कपूर यांची COVID19 वर मात, चंदीगढ मध्ये पुन्हा सुरु होणार शूटिंग\nManiesh Paul Tests Positive for COVID-19: 'जुग जुग जियो' सिनेमाच्या टीम मधील वरूण धवन, नीतू कपूर पाठोपाठ मनीष पॉल देखील कोरोनाच्या विळख्यात\nJug Jugg Jeeyo च्या सेटवर कोर���नाचा हैदोस वरुण धवन, नीतू सिंह आणि अनिल कपूर आढळले COVID-19 पॉझिटिव्ह\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nIPL 2022: ‘जोस बटलरला माझा दुसरा पती म्हणून दत्तक घेतले’, राजस्थान क्रिकेटपटूच्या पत्नीने असे का म्हटले जाणून घ्या\nMonkeypox Infection: ताप, अंगदुखी, सूज आदी लक्षणं असल्यास सतर्क राहा; ICMR ने मंकीपॉक्सबाबत दिला ‘हा’ सल्ला\nDelhi: हॉलीवूडच्या Fast and Furious चित्रपटापासून प्रेरित होऊन तीन जणांनी चोरल्या 40 हून अधिक आलिशान गाड्या; पोलिसांकडून अटक\nNagpur: नागपूरमध्ये 4 मुलांना HIV ची लागण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावली महाराष्ट्र सरकारला नोटीस, मागवला अहवाल\nPet Registration Portal: मुंबईमधील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि नुतनीकरण करणे अनिवार्य, पोर्टल कार्यरत; जाणून घ्या शुल्क\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विध���यकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nKapil Sharma: कराराच्या उल्लंघनावरून कपिल शर्मा कायदेशीर अडचणीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण\nKetaki Chitale Case: अभिनेत्री केतकी चितळेचा पोलीस कोठडीत विनयभंग; म्हणाली, 'मला मारहाण करून माझ्यावर विषारी शाही फेकण्यात आली'\nKishor Das Passed Away: अभिनेता किशोर दास ने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; 'या' गंभीर आजाराने झाले निधन\nLiger: विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ चित्रपटातील जबरदस्त लूक, पाहा पोस्टर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/innddiyn-philms-1-6/hxpshi9v", "date_download": "2022-07-03T12:13:00Z", "digest": "sha1:NYD44YZZB7B3PJJHUYO6UJPD7QE3I4O3", "length": 20194, "nlines": 357, "source_domain": "storymirror.com", "title": "इण्डियन फिल्म्स - 1.6 | Marathi Drama Story | Charumati Ramdas", "raw_content": "\nइण्डियन फिल्म्स - 1.6\nइण्डियन फिल्म्स - 1.6\nगोष्ट फिल्म भविष्य ओठ आजी बिल्डिंग मिठी पाहुणे माॅस्को गर्लफ्रेण्ड\nलेखक : सिर्गेइ पिरिल्याएव\nभाषांतर : आ, चारुमति रामदास\nही त्या जुन्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा टी.वी. वर नुकतीच फ़ॅन्टसी फिल्म “भविष्य काळातून आलेले पाहुणे” दाखवण्यात आली होती आणि सगळी मुलं स्पेस-पाइरेट्स आणि रोबो वेर्तेरचा खेळ खेळायची. मुलांना फिल्मच्या हीरोइन एलिस सिलेज़्न्योवाशी प्रेमच झाले होते आणि मुलींना – फिल्मच्या मुख्य हीरो कोल्या गेरासीमोवशी...\nवोवेत्स मला नऊमज़ली बिल्डिंगची वेल्क्रो नाही काढू देत आणि त्याला वाटतं की ज़र मी वेल्क्रो काढून टाकीन तर त्याला हिवाळ्यात थंडी वाज़ेल. पण मी तर फार पूर्वीपासूनच वेल्क्रोला हातदेखील लावत नाही आणि वोवेत्स माझा मित्र आहे.\nकाही दिवसांपूर्वी आम्ही बेंचवर बसलो होतो आणि तो म्हणत होता:\n“कळत नाहीये की मला मॉस्कोला जायला पाहिजे किंवा नाही.”\n“तुला कशाला जायचं आहे मॉस्कोला” मी विचारतो. वोवेत्स आपल्या पॅन्टच्या फाटक्या खिशांतून अनेक वेळा दुरुस्त केलेला बटवा काढतो, ज्यांत कधीच एकही पैसा नसतो आणि मला पॉलिथीनच्या मागे घुसवलेला एक छोटासा फोटो दाखवतो.\nमला एक ओळखीचा चेहरा दिसतो, पण लक्षात येत नाही की ही कोण आहे.\nपण वोवेत्स माझ्याकडे अशा काही नजरेने बघतो, की मला लगेच आठवतं.\n हिनेच तर ‘भविष्य काळांतून आलेले पाहुणे’ मध्ये एलिसचा रोल केला होता तू, काय, तिला ओळखतोस तू, काय, तिला ओळखतोस असं वाटतं, की चांगलीच आहे, वोवेत्स असं वाटतं, की चांगलीच आहे, वोवेत्स\n“माझी गर्लफ्रेण्ड आहे,” वोवेत्स गंभीरतेनं सांगतो.\n“ओह, नो, असं असूंच शकत नाही\nआश्चर्यामुळे मी हळू-हळू गवतावर लॅण्ड करायला लागतो. एलिस – वोवेत्सची गर्ल फ्रेण्ड\n“तू तिला कसा काय भेटलास\n“मी नाही, ती मला भेटली. मॉस्कोत, फेस्टिवलमध्ये. ती माझ्याजवळ आली आणि – बस, आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली.”\nमला वोवेत्सचा इतका हेवा वाटायला लागला पण मला सुद्धा एलिस खूपच आवडते\n“आणि तू,” मी म्हणतो, “अजूनसुद्धा विचारच करतोय, की तुला जायला पाहिजे किंवा नाही\n“हो, माहित आहे.” वोवेत्सने बटवा परत खिशात ठेवला. “कदाचित्, ती स्वतःच येईल, बस, मला एवढंच नाही माहीत की केव्हा येईल... मला भेटायची खूप इच्छा आहे तिला.”\nघरी आल्यावर मी आजीला सगळी माहिती देतो, की फिल्म ‘भविष्यांतून आलेले पाहुणे’ या फिल्मच्या एलिसचे नऊ मजली बिल्डिंगच्या वोवेत्सशी प्रेम झाले आहे आणि ती लवकरच त्याच्याकडे येणार आहे\n“त्या वोवेत्सशी,” आजीने विचारलं,\n“ज्याचे ओठ जाडे-जाडे आहेत\n“आता इथे जाड्या ओठांचं काय काम आहे” मी विचारतो. “त्याने मला आत्ताच एलिसचा फोटो दाखवला आहे” मी विचारतो. “त्याने मला आत्ताच एलिसचा फोटो दाखवला आहे\nपण आजी हसायलाच लागली:\n“बस, एवढंच उरलं होतं एलिस आमच्या जाड्या-जाड्या ओठांच्या वोवेत्सला मिठी मारेल एलिस आमच्या जाड्या-जाड्या ओठांच्या वोवेत्सला मिठी मारेल तिला दुसरं कोणी नाही भेटलं तिला दुसरं कोणी नाही भेटलं\n‘हसूं दे, हसूं दे’, मी विचार करतो.\nपण एलिस नक्कीच येईल वोवेत्सला भेटायला तसं, म्हणजे, मला सुद्धा हेवा वाटत होता. वोवेत्सच्या जोड्यांना लेसेस देखील नसतात. ते कोणच्या तरी ताराने बांधलेले असतात. आणि एलिसला आठ भाषा येतात तसं, म्हणजे, मला सुद्धा हेवा वाटत होता. वोवेत्सच्या जोड्यांना लेसेस देखील नसतात. ते कोणच्या तरी ताराने बांधलेले असतात. आणि एलिसला आठ भाषा येतात ती प्लूटोवर सुद्धा जाऊन आलीयं. तिने स्पूत्निक लांच केलेलं आहे, जे सगळ्या आकाशगंगांमध्ये उडत आहे आणि पृथ्वीवर सिग्नल्स पाठवतंय.\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nधनु कोष्ठक - ...\nखरंच न्य��यदेवता आंधळी असत...\nआपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्... आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झ...\nअसं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नसतो.. असं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नस...\nअरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला. दोन घराण्यांचा मिला... अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला....\nअर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा... अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिका...\nकाचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्... काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी...\nएका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा एका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा\nरावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा रावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा\nएका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा एका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा\nअंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा अंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा\nजरा विसावू या वळणावर\nशेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड उपाय शेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड...\n ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् सोफ्यावर आदळलो..... \"काssय ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् स...\nव्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा व्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा\nकॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश देणारी कथा कॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच��या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश दे...\nउमलू द्या गोड कळ्यांना\nगर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली सुना म्हणून चालतात ... गर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली...\nनव्याने उमगलेलं जुनं नातं\nप्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी जवळीक होते व दोघे पु... प्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी ...\nआईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्रावक कथा आईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्राव...\nघाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जाळलं होतं त्या... घाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आ...\nस्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काहीही करून... स्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दि...\nपण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुम...\nकथा तिची व्यथा तिची\nयाच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तो... याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ubunlog.com/mr/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%82-12-02-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-12-04-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:41:19Z", "digest": "sha1:6ROMJMOTCHONAB44EUJHPORVUZ5XQT3R", "length": 14721, "nlines": 140, "source_domain": "ubunlog.com", "title": "उबंटू 12.04 वर ओपेरा स्थापित करा उबुनलॉग", "raw_content": "\nउबंटू 12.02 वर ओपेरा 12.04 स्थापित करा\nफ्रान्सिस्को जे. | | सॉफ्टवेअर, उबंटू\nकाही दिवसांपूर्वीची टीम ऑपेरा प्रकाशित 12.02 आवृत्ती ब्राउझरचे एक प्रकाशन, ज्यात सुरक्षा आणि कार्यप्रदर्शन समस्यांमधील सुधारणा तसेच असंख्य बग निराकरणे समाविष्ट आहेत.\nच्या अधिकृत भांडारांमध्ये ऑपेरा ब्राउझर आढळू शकत नाही उबंटू आणि व्युत्पन्न वितरण म्हणून कुबंटूपरवाना कारणास्तव, जरी सहज स्थापित केले जाऊ शकते ना धन्यवाद भांडार नॉर्वेजियन ब्राउझर विकसकांनी स्वतः प्रदान केले आहेत. ओपेरा स्थापित करण्यासाठी प्रथम आपल्यामध्ये ब्राउझर रेपॉजिटरी जोडावी लागेल सॉफ्टवेअर स्रोत. जीएनयू नॅनोचे आभार कन्सोलद्वारे हे सहज केले जाऊ शकते.\nआम्ही कन्सोल उघडून फाइल तयार करुन प्रारंभ करतो ओपेरा.लिस्ट मार्गात /etc/apt/s स्त्रोत.लिस्ट.\nआम्ही रेपॉजिटरीचा परिचय देतो डेब http://deb.opera.com/opera/ स्थिर विना-मुक्त, जे आम्हाला प्रदान करेल नवीनतम स्थिर आवृत्ती ब्राउझर.\nआम्ही कंट्रोल + ओ दाबून ट्रक वाचवतो; आम्ही पुष्टी करतो की आम्हाला फाईल अधिलिखित करायची आहे ओपेरा.लिस्ट आणि नंतर आपण कंट्रोल + एक्स टाइप करून जीएनयू नॅनोमधून बाहेर पडा.\nखालीलप्रमाणे आहे सार्वजनिक की आयात करा रेपॉजिटरी मधून, जे आज्ञा द्वारे केले गेले आहे:\nहुशार. आता स्थानिक माहिती रीफ्रेश करणे पुरेसे आहे, त्यानंतर ब्राउझर स्थापित करण्यासाठी पुढे जा.\nएकदा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, आम्ही ब्राउझर आपल्या पसंतीच्या मेनूद्वारे किंवा लाँचरद्वारे लाँच करू शकतो. एक द्रुत पहा मेनू → मदत Ope ऑपेरा बद्दल या प्रकरणात आम्ही अद्ययावत स्थिर आवृत्ती वापरत आहोत याची पुष्टी करतो 12.02:\nअधिक माहिती - फायरफॉक्स 15 आता उबंटू 12.04 मध्ये उपलब्ध आहे, फायरफॉक्सचे स्वरूप आणि भावना कुबंटूमध्ये समाकलित करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: उबुनलॉग » सॉफ्टवेअर » उबंटू 12.02 वर ओपेरा 12.04 स्थापित करा\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n7 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमी काही दिवस प्रयत्न करेन, सध्या मी क्रोमियमवर समाधानी आहे.\nAyosinhoPÁ यांना प्रत्युत्तर द्या\nमनोरंजक, वस्तुतः ऑपेराकडे अनेक सुपर इझी इंस्टॉलेशन पर्याय आहेत, काहीही क्लिष्ट नाही, जीएनयू / लिनक्स डिस्ट्रॉसच्या बहुसंख्य ठिकाणी हे स्थापित करण्यासाठी त्याच्याकडे \".deb\" आणि \".rpm\" पॅकेजेस आहेत, त्यातील \"स्थिर\" आवृत्तीत आणि दोन्हीमध्ये पुढील version विकासात »आवृत्ती; तसेच इतर प्रतिष्ठापन पॅकेजेस .tar.xz किंवा bz2 मध्ये संग्रहित केले आहेत, ज्यात त्यांची स्वतःची स्थापना स्क्रिप्ट आहे.\nहे खूप चांगले आहे कारण ते आपल्याला आपली डिरेक्टरीमध्ये, रूट परवानगी असलेल्या सर्व सिस्टमसाठी किंवा जेथे ओपेरा स्थापित केले आहे, त्यास स्थापित न करता, आपल्यास पाहिजे तेथे प्रतिष्ठापन बनवते.\nओपेरा अतिशय सानुकूल आणि साध्या आणि गुंतागुंतीच्या मार्गाने आहे आणि उबंटूमध्ये ओपेराला \"पीपीए\" द्वारे अद्यतनित करण्यासाठी की तयार करते. ऑपेराशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.\nएडी सँतानाला प्रत्युत्तर द्या\nएका उत्कृष्ट लेखाने मला कुबंटू 12.04 एएमडी-install to मध्ये हे ब्राउझर स्थापित करण्यास मदत केली कारण मी ते कन्सोलद्वारे प्रयत्न केले आणि .deb फाईल डाउनलोड करणे किंवा मूनद्वारे आणि कोणत्याही प्रकारे सक्षम होऊ शकले नाही.\nGermain ला प्रत्युत्तर द्या\nएरिक ब्रॅंडन ई. बोटेल्लो म्हणाले\nआणि ते विस्थापित करण्यासाठी\nएरिक ब्रॅंडन ई. बोटेल्लो यांना प्रत्युत्तर द्या\nफ्रान्सिस्को जेला प्रत्युत्तर द्या\nमी प्रयत्न केलेला एक उत्कृष्ट ब्राउझर म्हणजे ऑपेरा आणि तो नक्कीच अस्तित्वात आहे. जरी मी Google Chrome वापरतो कारण मला याची सवय झाली आहे, तरी मी कोणालाही ओपेराची शिफारस करतो\nFacu ला प्रत्युत्तर द्या\nहॅलो मित्रा, यास बराच वेळ लागला आणि मी त्याचा वापर करतच राहिलो कारण स्प्रेडशीटसह कार्य करण्यासाठी हे सर्वोत्तम आहे.\nहे आपल्याला फक्त शिफ्ट + सीटीआरएल दाबून क्षैतिज आणि अनुलंब हलविण्यास परवानगी देते\nपरंतु आता मी यापुढे उबंटू १ in मध्ये स्थापित करू शकत नाही, कारण ते स्थापित करते परंतु दिसत नाही\nहे कार्य कसे करावे हे कोणाला माहित असल्यास मी मदतीची प्रशंसा करतो\nआपल्या उबंटूसाठी हलकी डेस्कटॉप, रेझरक्यूटी\nफायरफॉक्स 15: प्लगइन सुसंगतता तपासणी अक्षम करा\nउबंटू, लिनक्स आणि विनामूल्य सॉफ्टवेअर वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6206", "date_download": "2022-07-03T10:52:20Z", "digest": "sha1:RUWOLNWYUZSATRYK3EHPZT6COAHWHEYQ", "length": 18793, "nlines": 119, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "New Year 2021 | जल्लोषावर निर्बंध, नागपूर, मुंबई, दिल्लीत नाईट कर्फ्यू | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome कोरोना New Year 2021 | जल्लोषावर निर्बंध, नागपूर, मुंबई, दिल्लीत नाईट कर्फ्यू\nNew Year 2021 | जल्लोषावर निर्बंध, नागपूर, मुंबई, दिल्लीत नाईट कर्फ्यू\nनागपूर/ मुंबई : आज वर्ष 2020 चा शेवटचा दिवस आहे. कोरोना महामारीनं संकटात गेलेल्या या वर्षाच्या समाप्तीचा जल्लोष करण्यासाठी नागरिक रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनामुळं या जल्लोषावर विरजन पडणार आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना नवीन वर्षाच्या या स्वागताच्या जल्लोषावर आणि गर्दीवर नियंत्रणासंदर्भात कडक निर्बंध घालण्याबाबत निर्देश दिले आहेत.\nया पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपुरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सोबतच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई आणि नागपूर वाहतूक पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. तर या दोन्ही शहरातील गार्डन आणि रस्त्यावरही गर्दी करण्यास मनाई घालण्यात आली आहे. दिल्लीमध्ये देखील नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सह उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश राज्य सरकारांनी देखील नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध घातले आहेत.\nदरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि मद्यपान करून गाडी चालवत असाल तर फक्त तुमच्यावरच नाही तर गाडीत तुमच्यासोबत असलेल्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे आणि जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक अॅक्टनुसार कारवाई केली जाईल.\nनववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली\n20 व्या शतकाला निरोप देताना जल्लोष करण्यासाठी सरकारकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागु करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन, गिरगाव चौपाटी सरख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्री 1 वाजल्यानंतर जेवण पार्सल सुद्धा मिळणार नाही.\nमहाबळेश्वर पाचगणीच्या पर्यटकांवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चाप घातला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरात रात्री पर्यटकांना दहा नंतर बाहेर फिरता येणार नाही. कोणता कार्यक्रम करता येणार नाही. पार्टी करता येणार नाही त्यामुळे 31 डिसेंबरसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा फटका बसणार आहे.\nदिल्लीमध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक जागांवर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.\nकर्नाटक सरकारने राज्याची राजधानी बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या सकाळी पार्ट्यांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. तर गोव्यात देखील काहीसे निर्बंध घालण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक आले आहेत. भोपाळमध्ये देखील रात्रीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर इंदोरमध्ये 21 वर्ष वयाच्या आतील मुलांना दारु न देण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमधील सर्व प्रमुख शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.\nतिकडे बिहारच्या पाटण्यात मात्र वेगळ्या गाई़डलाईन्स नवीन वर्षासाठी घातलेल्या नाहीत. मात्र 200 हून अधिक लोकांना एकत्रित येण्याला बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारने नवीन वर्षाच्या कार्यक्रमात 100 पेक्षा अधिक लोकांच्या सहभागावर बंदी घातली आहे. मात्र या कार्यक्रमात कोरोनाबाबतीत सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. तिकडे कोलकात्यामध्ये जल्लोषावर कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र कोविडचे प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleNagpur Metro | मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांची मेट्रो भवनला सदिच्छा भेट\nNext articlePhoto Gallery | प्रेग्नंट अनुष्का शर्माचं मॅगझिनसाठी फोटोशूट\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9994", "date_download": "2022-07-03T11:34:59Z", "digest": "sha1:INRWDZN2CBP4V6AOMKUKA3JAEZVK36II", "length": 34911, "nlines": 426, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "मुलीच्या चेह-यावर फुलले हास्य, शाळेने स्विकारले पालकत्व़़ | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस��तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वा���नाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News मुलीच्या चेह-यावर फुलले हास्य, शाळेने स्विकारले पालकत्व़़\nमुलीच्या चेह-यावर फुलले हास्य, शाळेने स्विकारले पालकत्व़़\nविदर्भ वतन न्युज पोर्टल – नागपूर, कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यातच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशात गरीब कुटुंबातील मुलांनी ऑनलाइन शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा, हा यक्ष प्रश्न आहे. याच प्रश्नाला सामोरे जाणार्‍या एका चिमुकलीने मुख्याध्यापकांना भावनिक पत्र लिहिले. तिच्या पत्राची मुख्याध्यापक नीलेश सोनटक्के यांनी दखल घेतली आणि शाळेने तिचे पालकत्व स्वीकारले. यापुढील तिच्या शिक्षणाचा खर्च शाळाच करणार आहे. या कार्यात इतर शिक्षकही मदत करणार असून, यामुळे इशिकाच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.\nइशिका भाजे असे चिमुकलीचे नाव आहे. ती अकरा वर्षाची असून, नरसाळा येथील सत्यसाई विद्यामंदिरात सहाव्या वर्गात शिकते. तिला एक मोठा भाऊ आहे. तो बारावीत शिकतो. दोघेही नरसाळा येथे आईच्या आई-वडिलांकडे राहतात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यावर कठीण वेळ आली आहे. मावशी आणि काकाची नोकरी गेल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचण येत आहे. घरची परिस्थिती पाहून इशिकाने मुख्याध्यापकांना मदतीसाठी पत्र लिहिले होते. पत्रात तिने ‘आम्ही दोघ बहीण-भाऊ आहोत. ऑनलाइन शिक्षणासाठी आम्हाला दोन मोबाईल घेऊन दिले आहेत. दोन्ही मोबाईलला महिन्याला ८00 ते १,000 रुपयांचा खर्च येतो. इतका खर्च करूनही इंटरनेट पॅक कमी पडतो. शाळेत शिकताना इतका खर्च येत नव्हता. हा खर्च करणे आम्हाला शक्य नाही. सर, परवडेल अशी उपाययोजना करावी. शाळेकडून काही होत नसेल तर सरकारकडून मदत होईल का हे बघावे. जेणेकरून माझ्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल, ही नम्र विनंती, असा मजकूर लिहिला आहे. तिच्या पत्राची मुख्याध्यापकांनी दखल घेतली आणि शाळेने तिचे पालकत्व स्वीकारले. यापुढील तिच्या शिक्षणाचा खर्च शाळाच करणार आहे. या कार्यात इतर शिक्षकही मदत करणार आहे. यामुळे इशिकाच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.\nPrevious articleआरटीई प्रवेश प्रक्रिया या तारखेपासून सुरू\nNext articleमुंबईत इमारत कोसळली, ११ ठार ९ गंभीर\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढा���ा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/sant-tukaram-abhanga-related-to-bhandara-dongar/", "date_download": "2022-07-03T12:00:31Z", "digest": "sha1:LVFWRW2LM4SDRV4RBDJH2Q3CWLR4IZ7G", "length": 22574, "nlines": 233, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।। - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » तुका म्हणे होय मनासी संवाद \nतुका म्हणे होय मनासी संवाद \nकुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा अनुभव तुकोबांनी येऊ लागला.\nडॉ. प्रल्हाद नरहर जोशी\nमाघ शुद्ध ११, शके १९४२. जया एकादशी.\nवृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे\nपक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥\nयेणे सुखे रुचे एकांताचा वास \nनाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥\nआकाश मंडप धरणी आसन \nरमे तेथे मन क्रीडा करू ॥२॥\nयेणे सुखे रुचे एकांताचा वास \nनाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥\nकंथा कुमंडल देह उपचारा\nजाणवितो वारा अवस्वरु ॥३॥\nयेणे सुखे रुचे एकांताचा वास \nनाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥\nहरिनामे भोजन परवडी विस्तार \nकरुनी प्रकार सेवू रुची ॥४॥\nयेणे सुखे रुचे एकांताचा वास \nनाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥\nतुका म्हणे होय मनासी संवाद \nआपुलाची वाद आपल्यासी ॥५॥\nयेणे सुखे रुचे एकांताचा वास \nनाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥\nनिरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).\nवनचरे – वनात चरणारी श्वापदे, प्राणी.\nकंथा – वाकळ, जाडेभरडे वस्त्र.\nया वनातील अनेक प्रकारचे वेल, वृक्ष आणि वनात राहणारे प्राणी सुस्वर स्वराने ईश्वरास आळविणारे पक्षी हेच आता आमचे सोयरेधायरे बनले आहेत.॥१॥\nया सुखानेच आम्हाला या एकांताचा निवास प्रिय झाला आहे. यामुळे कोणताही गुणदोष आमच्या अंगास कधी येत नाही.॥ध्रु.॥\nआम्हाला वर डोक्यावर आकाश हे मंडपाप्रमाणे असून पृथ्वी हे आमचे बसण्याचे आसन आहे. आमचे मन जेथे रमेल तेथे आम्ही मनसोक्तपणे क्रीडा करू.॥२॥\nजाडीभरडी वाकळ, पाण्यासाठी कुमंडल ही आमच्या देहाच्या उपचाराची दोनच साधने भरपूर आहेत आणि या चिंतनात किती वेळ गेला हे वाऱ्यामुळे आम्हांस जाणवते.॥३॥\nया ठिकाणी आमच्या भोजनास हरिनाम असून आम्ही तिचे नाना प्रकार करून तिचे सेवन मोठ्या आवडीने करू.॥४॥\nतुकोबा म्हणतात एकांताच्या अवस्थेत माझा माझ्या मनाशीच संवाद होत असतो, मी आपल्या स्वतःशीच वादविवाद करीत असतो.॥५॥\nया अतिशय प्रसिद्ध व मर्मग्राही अभंगात तुकोबांनी निसर्गरूपी परमेश्वरात विलीन झालेल्या आपल्या वृत्तीचे मोठे बहारदार वर्णन केले आहे. संसाराची वाताहत झाली, व्यवसाय बुडाला आणि आधीच परमार्थप्रवण असलेले तुकोबांचे मन संसारपाशातून निसटले त्यांना हरिकथेचा वेध लागला. सत्संगाची गोडी त्यांना लागली, कीर्तनभजनात त्यांचे मन रमू लागले ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत यांची पारायणे करण्यात ते रमून गेले. एकांतवासाची त्यांना गोडी निर्माण झाली.\nभंडारा भामनाथ या डोंगरांवर वृक्षवल्ली पक्षी व इतर प्राणी यांच्या सहवासात त्यांचे मन रमून गेले. वरती आकाश हे आच्छादन व खाली पृथ्वी हे आसन अशा विस्तीर्ण पार्श्वभूमीवर तुकोबांचे मन परमार्थ चिंतनात व प्रभुप्रेमात रमून गेले. श्रीहरीच्या नामस्मरणाचे निरनिराळे प्रकार करून याच भोजनावर ते संतुष्ट झाले आपल्याच मनास वक्ता व श्रोता अशा भूमिकांनी त्यांनी रमविले.\nतुकोबांना हा एकान्तवास व निसर्गसहवास फार उपकारक झाला. संसारतापाने तप्त झालेल्या चित्तास लोकसमुदायात आणखी प्रक्षोभ येतो. तो टाळण्यासाठी एकान्तवासाचे सुख फार महत्त्वाचे असते. ज्ञानी माणसाचे अरतिर्जनसंसदि सामान्य माणसांची गर्दी न आवडणे हे एक मुख्य लक्षण गीतेने सांगितले आहे म्हणून तुकारामांसारखे साधुसंत एकांतवास पत्करतात. कुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा अनुभव तुकोबांनी येऊ लागला.\nसंत तुकाराम वाङ्मय दर्शन…(व्हिडिओ)\nतुका म्हणे आ��ा एकलेची भले बैसोनि उगले राहावे ते. या एकान्ताची आवड निर्माण झाल्यामुळे ज्ञानी मनुष्य फारच संतुष्ट होतो आणि तीर्थे धौतें तटें बैसोनि उगले राहावे ते. या एकान्ताची आवड निर्माण झाल्यामुळे ज्ञानी मनुष्य फारच संतुष्ट होतो आणि तीर्थे धौतें तटें तपोवने चोखटें वसवू जया ॥ शैलकक्षांचीं कुहरें जळाशयपरिसरें नगरा न ये ॥ बहु एकान्तावरी प्रीती जय जनपदाची खंती ज्ञानाची तो॥ अशा या ज्ञानी माणसाप्रमाणेच तुकोबांचे वागणे होते.\nभंडारा डोंगराच्या पश्चिमेस असणाऱ्या गुहेजवळील पाण्याच्या झऱ्यानजीकची वृक्षवेली व वनचरे तुकोबांनी सुखवीत असावीत. तुकोबांच्या वास्तव्याने त्या डोंगरासही तपोवनाचे स्वरूप प्राप्त झाले. वृक्षलता पशुपक्षी पाषाण इत्यादींनी तुकोबांचे हे प्रसन्न व ईश्वरचिंतनात तल्लीन झालेले रूप पाहिले असावे एकान्तवासात चित्ताची पवित्रता वाढते. वैराग्यबळ दुणावते आणि मनाची एकाग्रता वाढते. एकान्तवासात चित्ताची प्रसन्नताही वाढते. एकान्तामध्ये आपले आपण मुक्त असतो.\nरमे तेथे मन क्रीडा करी अशी वृत्ती असल्यामुळे सौख्यराशी अपार निर्माण होतात. तुकोबांनी दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे एकान्ताचे सूख जडलें जिव्हारीं वीट परिचारी बरा आला लोकसमुदायाचा वीट आल्यामुळे आपण एकान्तवास पत्करला. आता या एकान्तात आपणच आपल्या मनाशी वादविवाद करू संवाद करू अशी त्यांची वृत्ती बळावली. खेळो मनासवे जीवाच्या संवादे वीट परिचारी बरा आला लोकसमुदायाचा वीट आल्यामुळे आपण एकान्तवास पत्करला. आता या एकान्तात आपणच आपल्या मनाशी वादविवाद करू संवाद करू अशी त्यांची वृत्ती बळावली. खेळो मनासवे जीवाच्या संवादे कौतुके विनोदे निरंजनी असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे.\nसंत तुकाराम जीवन दर्शन… ( व्हिडिओ)\nSant TukaramSant Tukaram adhyasanजया एकादशीपंढरपूरसंत तुकारामसंत तुकाराम अध्यासन\nजास्त पिकलेली केळी टाकून न देता बनवा उत्तम खत…\nस्थापत्य अभियंत्याची क्षमता अन् पत\nटीम इये मराठीचिये नगरी\n… म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य\nमन साधनेत रमण्यासाठी हे करा\nस्वधर्माच्या विश्वरूपातून भक्तीच्या बीजाची पेरणी\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्या��े निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB/", "date_download": "2022-07-03T12:04:17Z", "digest": "sha1:XVWB4JNOGBT5DPR2TRKJEPNKAX45PMVD", "length": 5115, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहेरी, जि.गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागातर्फे संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट. | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहेरी, जि.गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागातर्फे संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहेरी, जि.गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागातर्फे संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट.\n१८.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंह क��श्यारी यांनी अहेरी, जि.गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागातर्फे संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला तसेच विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ind-vs-eng-prithvi-shaw-suryakumar-yadav-set-to-join-team-india-in-england-ahead-of-the-test-series-od-583664.html", "date_download": "2022-07-03T12:41:29Z", "digest": "sha1:Z5DBVE6UPBKHNETASKISDAMRPWKDOMSR", "length": 9371, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs ENG : मुंबईचे आधारस्तंभ होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs ENG : मुंबईचे आधारस्तंभ होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा\nIND vs ENG : मुंबईचे आधारस्तंभ होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा\nइंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) सध्या दुखापतीचं ग्रहण लागले आहे. टीम मॅनेजमेंटनं तीन खेळाडूंची मागणी केली असून या सर्वांचे मुंबईशी (Mumbai) कनेक्शन आहे.\nIND vs ENG : 'स्वत:ला बॅट्समन समजतो...', अंडरसनच्या वक्तव्यावर जडेजाचा पलटवार\n वहिनीवर ससूनमध्ये उपचार, काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था\nमाझं बाळं, बाबाही धावले; अचानक 29व्या मजल्यावरुन खाली पडला चिमुरडा, जागीच मृत्यू\nIND vs ENG : 'तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर...', विराटचा बेयरस्टोशी पंगा, Video\nमुंबई, 24 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सध्या दुखापतीचं ग्रहण लागले आहे. शुभमन गिल (Shubman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) हे तीन जण दुखापतीमुळे आगामी टेस्ट सीरिजमधून आऊट झाले आहेत. आता त्यांच्या जागी मुंबई टीमचे आधारस्तंभ असलेल्या दोन खेळाडूंना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा विचार बीसीसीआय (BCCI) करत आहे. इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंपैकी शुभमन गिल हा ओपनिंग बॅट्समन आहे. सुंदर हा बॉलिंग ऑल राऊंडर असून आवेश खानची टीममध्ये बॅकअप फास्ट बॉलर म्हणून निवड झाली होती. हे तीघे दुखापतीमुळे आऊट झाल्यानं इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाच्या खेळाडूंची एकूण संख्या ही 21 झाली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटनं बदली खेळाडूंची मागणी केली असल्याची माहिती सू���्रांनी दिली आहे. टीम इंडियानं पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि जयंत यादव (Jayant Yadav) या तिघांची मागणी केल्याची माहिती आहे. यापैकी पृथ्वी आणि सूर्यकुमार हे दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात. हे दोघेही सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी वन-डे मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल जखमी झाल्यानंतर लगेच टीम इंडियानं पृथ्वी शॉची मागणी केली होती. त्यावेळी निवड समितीनं नकार दिला होता. आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानं निवड समितीला या मागणीवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. IND vs SL: राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर गावसकरांची टीका, म्हणाले... टीम मॅनेजमेंटनं मागणी केलेला तिसरा खेळाडू जयंत यादव हा हरयाणाचा आहे. मात्र तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य आहे. जयंत यादव हा उत्तम बॅटींगसाठीही ओळखला जातो. इंग्लंड विरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं शतक देखील झळकावलं आहे. जयंत टीम इंडियाकडून 4 टेस्ट खेळला असून 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटची टेस्ट खेळला आहे. जयंत यादवच्या बॅटींग करण्याच्या क्षमतेमुळेच सुंदरच्या जागेवर टीम इंडियानं त्याची मागणी केली आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाचही टेस्ट अजून बाकी आहेत. या कालावधीमध्ये खेळाडूंना दुखापतीबरोबरच कोरोनाचाही धोका आहे. त्यामुळे बीसीसीआय त्यांना लवकरात लवकर इंग्लंडला पाठवण्याची शक्यता आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/due-to-the-growing-population-the-municipal-administration-decided-to-set-up-a-new-division-at-malad-p-north", "date_download": "2022-07-03T10:52:08Z", "digest": "sha1:LUAXLY7HLWVTW4BXEUYYQFZ44R6GHYNC", "length": 5532, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Due to the growing population, the municipal administration decided to set up a new division at Malad, P North", "raw_content": "\nवाढत्या लोकसंख्येमुळे मालाड येथे पी उत्तर हा नवीन विभाग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने\nवाढत्या लोकसंख्येमुळे मालाड येथे पी उत्तर हा आणखी एक नवीन विभाग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र नवीन विभागासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पी उत्तर विभागाचे विभाजन रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नवी��� जागेचा शोध मुंबई महापालिका प्रशासनाने सुरु केला आहे.\nकुर्ला एल विभाग आणि अंधेरी के-पूर्व विभागानंतर पालिकेने मालाड पी-उत्तर विभागाचेही विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पी-उत्तर विभागाची लोकसंख्या नऊ लाख ५९ हजार ५९५ इतकी असून पालिकेच्या २३ विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत ती जास्त आहे. त्यामुळे विभागात सेवा सुविधा पुरवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक ठिकाणी वेळेत सेवा सुविधा पुरवणे शक्य होत नसल्यामुळे प्रशासनाला तसेच नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यासाठी प्रशासनाने या विभागाची विभागणी करण्याचा निर्णय घेतला.\nपी-उत्तर विभागात सध्या पालिकेचे १८ प्रभाग असून यात मालाड पश्चिमसह मालाड पूर्व विभागाचाही समावेश आहे. विभाजनात पी-पूर्व विभागात दहा व पी-पश्चिम विभागात आठ प्रभागांचा समावेश करण्यात येणार आहे. पी-उत्तर विभागाची सध्याची प्रशासकीय कार्यालयाची इमारत मोडकळीस आल्यामुळे ती नव्याने बांधण्यात येत आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे मालाड पी-पश्चिम विभागाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर पूर्व विभाग कार्यालय मालाड पूर्वेला उभारण्यात येणार आहे.\n११ हजार चौरस फूट जागेची गरज\nप्रशासकीय विभाग कार्यालय चालवण्यासाठी सुमारे ११ हजार चौरस फूट जागेची गरज आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी विकास आराखडा विभागाला जागेचा शोध घेण्यास सांगितले आहे. एक प्रसूतीगृह व एका पालिका शाळेची जागा सूचवण्यात आली होती. या जागेची पाहणी केली असता त्यांनाच ती पुरत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर न्यू इंडिया कम्पाऊण्ड येथे एक ८८१ चौरस फूट जागा पाहण्यात आली. मात्र ती एसआरएसाठी एका बिल्डरला विकासासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे तो पर्याय ही अयशस्वी झाला. त्यामुळे नवीन जागेचा शोध सुरु असल्याचे पी उत्तर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/07/blog-post_311.html", "date_download": "2022-07-03T10:55:15Z", "digest": "sha1:SOBGV2QOQ7IFDLBB4HYIJWOIMEDIXBXK", "length": 4682, "nlines": 102, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन; नगर शहरातील खड्याचे ‘मनपा आयुक्त साहेब खड्डा’ नामकरण", "raw_content": "\nमुख्यपृष्ठA' Nagar cityयुवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन; नगर शहरातील खड्याचे ‘मनपा आयुक्त साहेब खड्डा’ नामकरण\nयुवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन; नगर शहरातील खड्याचे ‘मनपा आयुक्त साहेब खड्डा’ नामकरण\nअहमदनगर :अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगर शहरामध्ये स्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे.\nत्यामुळे अनेकांचे छोटेमोठे अपघात होत आहे व नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी देखील कठीण होत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली व युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या संकल्पनेतून जुनी मनपा कार्यालय येथील बेग पटांगण समोरील रस्त्यावरील खड्डयांना ‘मनपा आयुक्त साहेब खड्डा’ असे नामकरण करण्यात आले.\nयावेळी सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष योगेश दिवाने, युवक काँग्रेसचे योगेश काळे, विशाल कळमकर, आशिष गुंदेजा, प्रमोद अबुज, अक्षय शिंदे, ईश्वर जगताप, अजय मिसळ, महिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, सुनीता बागडे आदी उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/mns-president-raj-thackerays-may-21-meeting-in-pune-canceled/", "date_download": "2022-07-03T11:27:24Z", "digest": "sha1:Z35FVOQPT4DYMXWTV73DBY5XFSJSZJ6S", "length": 8290, "nlines": 65, "source_domain": "analysernews.com", "title": "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द", "raw_content": "\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील २१ मेची सभा रद्द\nपुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्यामुळे ही सभा रद्द केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांनी दिली.\nदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवार (१७ मे) पासून पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच अन्य काही ठिकाणी भेटी दिल्या. आज बुधवारी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या अगोदर मुंबई, औरंगाबाद येथे त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर जाहीर सभा घेतली होती. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेऊन रणशिंग ते फुंकणार असल्याचे बोलले जात होते. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचे मनसेकडून जाहीरही करण्यात आले होते. मनसे कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरू केली होती.\nदरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी देण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत सर्व परिस्थिती पाहून पुणे पोलिस आयुक्त या सभेला अंतिम परवानगी देतील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार पोलिसांकडून सभास्थळाची पाहणीही करण्यात आली होती. मात्र, आता हवामान खात्याने २१ मे रोजी पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या शक्यतेने राज ठाकरे यांची ही सभा सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.\nदरम्यान, याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडाभरात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचे ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचेही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अयोध्या दौऱ्याच्या अगोदर राज ठाकरे यांची सभा होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nहिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती द्या ; मंत्री धनंजय मुंडे यांची केंद्राकडे मागणी\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्��पदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/maitreyee-date-will-play-kartiki-in-rang-majha-vegla-after-saisha-bhoir-left-the-show/", "date_download": "2022-07-03T12:26:29Z", "digest": "sha1:AJEQANTJ3XCMYOQ3DRMSKEWFVDJYUY6J", "length": 2942, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Maitreyee Date Will Play Kartiki In 'Rang Majha Vegla' After Saisha Bhoir Left The Show - Analyser News", "raw_content": "\n‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री; आता मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकीच्या भूमिकेत\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implementt-specification/kmw-by-kirloskar-power-tiller-mega-t-12/mr", "date_download": "2022-07-03T11:15:00Z", "digest": "sha1:3ZTHBWAXPU4XHXT2ZNTT55NJ6OBSQE2Q", "length": 10060, "nlines": 196, "source_domain": "khetigaadi.com", "title": "KMW Kirloskar Power Tiller Mega T 12 Price, Specifications, & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nKMW बाय किर्लोस्कर इम्प्लीमेंट्स मॉडेल\nकेएमडब्लू बाय-किर्लोस्कर पॉवर टिलर मेगा टी १२ तपशील\nकेएमडब्लू बाय-किर्लोस्कर पॉवर टिलर मेगा टी १२ तपशील\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/tractor-specification/indo-farm-3055-nv/mr", "date_download": "2022-07-03T12:47:04Z", "digest": "sha1:XI2MFXYP6O756HJ5YQPVEZR5AOH3U4YK", "length": 12699, "nlines": 255, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Indo Farm 3055 NV Tractor Price, Features, Specs & Images", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nइंडो फार्म ट्रॅक्टर मॉडेल\nइंडो फार्म ३०५५ एनवी तपशील\nइंडो फार्म ३०५५ एनवी तपशील\nइंडो फार्म ३०५५ एनवी तपशील\nइंडो फार्म ३०५५ ए��वी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97/", "date_download": "2022-07-03T10:49:46Z", "digest": "sha1:NS5JGV4TBD2F6PB2BLFYQXV7EXV26OC4", "length": 14645, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षा���ोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल..\nफसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल..\nहिंजवडी, दि. १६ (पीसीबी) – बांधकामाच्या विकसन करारनाम्यात संबंधित जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता फसवणूक केली. तसेच 10 कोटी 85 लाख रुपये अथवा पाच हजार चौरस फुट वाढीव बांधकाम करून देण्याची खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट 2021 रोजी परसीस्टंट कंपनीच्या बाजूला असलेल्या ज्यूस सेंटरवर हिंजवडी फेज एक येथे घडली.\nचंदू लक्ष्मणदास रामनानी (रा. पिंपरी), किरण चंदू रामनानी (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन किरणदास सोनिगरा (वय 35, रा. चिंचवड स्टेशन) यांनी रविवारी (दि. 15) हिंजवडी पोलिसांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीगसी टॉवर असोसिएट ही नंतर रुपांतर झालेली लीगसी टावर्स असोसिएट एलएलपी यांच्यातर्फे रावेत येथील सर्वे नं 106 मधील 15 गुंठे क्षेत्रात बांधकाम केले जात आहे. चंदू आणि किरण यांनी आपसात संगान्मात्कारून संबंधित जागा महार वतनाची आहे, याचा उल्लेख न करता जाणूनबुजून फिर्यादीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लपवून ठेऊन फिर्यादी यांचे 18 लाख रुपयांचे नुकसान केले.\nविकसन करारनाम्यानुसार देय बांधकामापेक्षा वाढीव बांधकाम पाच हजार चौरस फूट किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी नाही दिली तर पोलिसात तक्रार करण्याची तसेच बँकेकडून करण्यात येणारे फायनान्स बंद करण्याची धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleदोन गटात हाणामारी; सात जणांवर गुन्हा दाखल\nNext articleनिगडी येथे ट्रकच्या धडकेत 15 वर्षीय मुलीचा मृत्यू..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nआळंदीत तरुणावर चाकूने वार\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nपिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक\nकारवाई न करता फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करा, न्यायालयाचे आदेश\nएकन��थ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी\nफडणवीस, शिंदेंना पाठिंब्यावर मनसेचा मोठा निर्णय\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5531", "date_download": "2022-07-03T12:04:44Z", "digest": "sha1:TINAOZUDXPFB34AQ4QUMBJKISM7E3RSI", "length": 37298, "nlines": 433, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.��े. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी न���ेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विर���धात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी\nविदर्भ वतन न्यूज़ पोर्टल : सोलापुर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड ईसी तरह विदर्भमें विशेषतह नागपूर जिल्हेमें पुरग्रसतोको आपत्तीग्रस्तोको, आपत्तीग्रस्तोको अन्न और नागरी पुरवठा मंत्रालयसे अन्न धान्य पुरवठा फ्रि में मिलने हेतु निवेदलन राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीके राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश काकडे इन्होने नागपूर जिल्हाधिकारी के द्वारा मुख्यमंत्री व अन्न पुरवठामंत्री को निवेदन दिया गया \nआसमानके वर्सातने थ��मान मचाकर सोलापूर, अस्मानाबाद, लातुर, नांदेड, सातारा याहा के सभी किसान और सर्वसामान्य नागरीगोके खडे कृषी पिक और रखागया साठा, घर बह चुके हैं उन किसानो बौर नागरीगोको वैसेही 28/08/2020 को विदर्भ में मध्यप्रदेशके 32 धरण छोडनेसे बडे पैमानेपर बाढ आकर नागपूर जिल्हे के और विशेषता कामठी तालुका के 32 खेडी इनके खडे षेत पिक घरमें जमा रख हुवे अनाज, गुरे ढोरे और जिवनावश्यक वस्तु यह पुर्णःताह वह गये उन किसानो बौर नागरीगोको वैसेही 28/08/2020 को विदर्भ में मध्यप्रदेशके 32 धरण छोडनेसे बडे पैमानेपर बाढ आकर नागपूर जिल्हे के और विशेषता कामठी तालुका के 32 खेडी इनके खडे षेत पिक घरमें जमा रख हुवे अनाज, गुरे ढोरे और जिवनावश्यक वस्तु यह पुर्णःताह वह गये वाढ पिढीतोको अभीभी पुर्नवसन नही किया गया |\nराष्ट्रीय जनसुराज्य पार्टीके राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश काकडे इन्होने चिने दिये हुवे मांग का निवेदन जिल्हाधिकारी नागपूर इनके द्वारा मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, पुर्नवसनमंत्री वैसेही कॅबीनेटमंत्री श्री. सुनीलजी केदार, श्री नितीनजी राऊत इन्होने निचे दिये गयी मांग पुरग्रसतोके लिये पुर्ण कि जाये ऐसी मांग कि गयी \n1) अन्न और नागरी पुरवठामंत्रालय कि और से बाढ पिडीतोको गेहॅू, चावल इन सामानो के अलावा फ्रि में 5 किलो चला दाल, 5 किलो तुवर दाल, 2 किलो मुंगदाल, साखर और नित्य उपयोगी लगनेवाले सामान का पुरवठा उन्हे निःशुल्क देकर सच्चे राजकारनिय होने का सेवा देना चाहिये \n2) बाढग्रस्त क्षेत्रके लोगोको उनके गाव में अच्छी जगह जंगल झुडपी क्षेत्रमें जमीन प्रती परीवार 3000 चैरस फुट जगा देकर उसका बांधकाम प्रधानमंत्री आवास योजना के तहत निःशुल्क कर के उन्हे सोपा जाये \n3) जो नुकसान हुवा है वो बहुत हि बढा हैं फिर भी प्रती हेक्टर 2 लाख रूपये नुकसान भरपाई देना चाहिये और गुर, ढोरे इसके लिये भी नुकसान भरपाई देना चाहिये \n4) सरकार कि और से विशेष पॅकेज देकर उन्हे कृषीपर आधारीत प्रक्रीया संस्था निर्माण करके देणे की योजना करनी चाहिये \n5) एक – एक परीवारको नुकसान भरपाई के तोर पर देड (1.5) लाख रूपये नुकसान भरपाई देना चाहीये \nसरकार कि और से जल्द से जल्द यह मांग पुर्ण कि जाये अन्यथा राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी द्वारा बढा आंदोलन खडा किया जायेगा \nइस शिष्टमंडळ में पार्टी के राष्ट्रीय महासचिव श्री. चंद्रभान��ी रामटेके, राष्ट्रीय काय्रकारणी सदस्य प्रविण उराडे जनबा जैनउल्लाह शाह, श्री. अजय शर्मा, श्री. शंकर बर्मन, राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्ष सौ. प्रिती डंभारे, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री वसंताजी काकडे, पुर्ण नागपूर अध्यक्ष श्री. रोशन शाहु, प्रसिद्धी प्रमुख श्री. शिव राऊत, वडोदा सर्कल अध्यक्ष श्री. सोपान वानखेडे श्री. संजय अंबाडकर, श्री. सुर्यकांत चैधरी, फरीद कुरेशी उपस्थित थे\nPrevious articleमनसे वाहतूक सेनेच्या तर्फे परिवहन आयुंक्तानाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत\nNext articleदिवंगत सदानंदजी फुलझेले यांच्या फोटोचे अनावरण दिक्षाभुमी महाविद्यालयच्या सभागृहात आज……\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/rajvardhan-sinh-parmar/", "date_download": "2022-07-03T12:39:08Z", "digest": "sha1:2KX6NAOVME4Z5FITEL6RGKQ4YOKJJDMT", "length": 2774, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Rajvardhan Sinh Parmar - Analyser News", "raw_content": "\nवाराणसीतील ‘ज्ञानवापी’ नंतर आता राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा वादाच्या भोवऱ्यात\nअजमेर : उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील ज्ञानवापी, मथुरेतील इदगाह मशिदीनंतर आता राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा वादाच्या भोवऱ्यात…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/marathi-serial-mazi-tuzi-reshimgath-neha-yash-wedding-sequence-haldi-ceremony-129912659.html", "date_download": "2022-07-03T10:58:36Z", "digest": "sha1:LVBBKZQI2XIOFTBVPPEX3KDCYI6GDBUA", "length": 4290, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मेंदी सोहळ्यानंतर आता नेहा-यशला लागणार हळद, पिवळ्या साडीत अधिकच खुलले नेहाचे सौंदर्य | Marathi Serial Mazi Tuzi Reshimgath Neha-Yash wedding Sequence Haldi ceremony - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनेहा-यशची लगीनघाई:मेंदी सोहळ्यानंतर आता नेहा-यशला लागणार हळद, पिवळ्या साडीत अधिकच खुलले नेहाचे सौंदर्य\nया हळद सोहळ्याचे काही खास फोटोज मालिकेच्या चाहत्यांसाठी.\nसध्या सुरु असलेल्या लग्नसराईमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेतील यश आणि नेहाच्या लग्नाची. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाची मेहंदी देखील झाली. आता पुढली कार्यक्रम असणार आहे हळदीचा.\nहा हळदीचा सोहळा देखील शानदार असणार आहे.\nया हळदीच्या सोहळ्यात नवरदेव यश आणि नवरी नेहा दोन्हीकडून कल्ला असणार आहे.\nपरीसुद्धा तिच्या आईच्या लग्नासाठी उत्सुक आहे.\nनेहा आणि यश यांनी हळदीसाठी साडी आणि शेरवानीची निवड केली आहे.\nपरी आपल्या फ्रेंडसोबत हळद खेळतेय.\nयशच्या नावाची मेंदी दाखवताना नेहा\nअखेर यशचे नेहासोबत लग्न करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.\nहळदी समारंभात यश नेहासोबत परीची धमाल प्रेक्षकांना बघता येणार आहे.\nया कार्यक्रमातील धमाल लग्न विशेष भागात प्रेक्षकांना बघता येणार आहे.\nइंग्लंड 238 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/inferior-construction-of-closed-drains-complaint-to-bds-agitation-in-gaimukhnagar-gram-panchayat-129939469.html", "date_download": "2022-07-03T11:33:24Z", "digest": "sha1:2YDT6FXCSAAZSFV4H264KM2ARCY62SCM", "length": 8569, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बंदिस्त नालीचे निकृष्ट बांधकाम; बीडीओंकडे तक्रार, गायमुखनगर ग्राम पंचायतमध्ये खळबळ | Inferior construction of closed drains; Complaint to BDs, agitation in Gaimukhnagar Gram Panchayat |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसखोल चौकशी करा:बंदिस्त नालीचे निकृष्ट बांधकाम; बीडीओंकडे तक्रार, गायमुखनगर ग्राम पंचायतमध्ये खळबळ\nशहराला लागून असलेल्या गाय मुख नगर ग्रामपंचायत मधील मधुकर नगर येथे १५ व्या वित्त आयोगाच्या य��जनेअंतर्गत बंदीस्त सिमेंट नाली बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले. या बांधकामांची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अभियंता, व ग्राम विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतचे सदस्य मारोतराव कांबळे यांच्या वतीने पुसद पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांच्याकडे नुकतीच करण्यात आली आहे.\nपुसद शहराला लागून असलेल्या गाय मुख नगर ग्रामपंचायतीमधील मधुकर नगर येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वतः सरपंचाच्या घरासमोरील बंदिस्त नाली अंदाजे रक्कम ३ लाख ४६ हजार तसेच अंगणवाडी सेविका यांच्या घरासमोर नालीचे बांधकाम अंदाजे रक्कम २ लाख, तसेच वार्ड क्रमांक पाच मधील मारोतराव कांबळे यांच्या घराच्या मागील बाजूला बंदिस्त सिमेंट नाली अंदाजे रक्कम ५ लाख रुपयाचे बांधकाम करण्यात आले. परंतू ह्या बंदिस्त नालीचे बांधकाम संबंधित कंत्राटदाराने ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता सोबत संगनमत करून बंदिस्त नाली बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले. यामध्ये डस्ट, नाममात्र सिमेंट, कही माती मिश्रीत नाल्यांची रेती, शिट्टीचा वापर करण्यात आला आहे. सदर बांधकाम सुरू असतांना बंदिस्त नालीचे काही ठिकाणी बांधकाम फुटले आहे.\nया नाली बांधकामात नालीतील बेड मुरूम भरून आणि सिमेंट दगडाचा कमी वापर केला आहे. तर नालीची खोली आणि रुंदी देखील कमी करण्यात आली आहे. तर टक्केवारीमुळे या विकासाच्या कामाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संबंधित कनिष्ठ अभियंता कत्राटदार, सचिव, व काही लोकप्रतिनिधी यांच्या सोबत संगनमत करून आपल्या खाऊगिरीमुळे स्वतः च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामाची एमबी, सिसी, बोगस कामाचे बिले काढण्याचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या बंदिस्त नालीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून इस्टिमेटनुसार काम करण्यात आली नसल्याने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून सखोल चौकशी करावी. आणि कायदेशीर कारवाई व्हावी. कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या कामाचे देयक काढण्यात येऊ नये, अशी तक्रार देण्यात आली होती.\nपरंतु जर या कामाचे देयक काढण्यात आले तर मला लोकशाही मार्गाने उपोषणास बसावे लागेल याची नोंद घ्यावी, अशा आशयाची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य मारोतराव कांबळे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.जेणेकरून गावातील बंदिस्त नालीच्या निकृष्ट बांधकामात होत असलेला भ्रष्टाचार थांबेल अन्यथा गावात केलेल्या सर्व विकास कामाची चौकशी करावी गावातील नागरिकांना न्याय द्यावा अशा आशयाची तक्रार केली आहे.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/departments-of-the-university-will-start-from-26th-june-affiliated-colleges-from-9th-july-129926260.html", "date_download": "2022-07-03T12:36:22Z", "digest": "sha1:YO2MYVRJXPU5VCPLNEIFGNZ7RKPZOJ6S", "length": 5344, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विद्यापीठातील विभाग 26 जून, संलग्नित महाविद्यालये 9 जुलैपासून सुरू होणार | Departments of the University will start from 26th June, Affiliated Colleges from 9th July |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुरूवात:विद्यापीठातील विभाग 26 जून, संलग्नित महाविद्यालये 9 जुलैपासून सुरू होणार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठ परिसरातील विभाग २७ जून, तर संलग्नित महाविद्यालये ९ जुलैपासून सुरू होतील. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक सत्रांवर मोठा परिणाम झाला. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने नव्या शैक्षणिक सत्रात वेळापत्रकानुसार वर्ग भरवण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरू केला आहे.\nबारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे पदवी प्रवेशाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. सध्या महाविद्यालयांत पदवीच्या विविध अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांसह पालक चौकशी करत आहेत. विद्यापीठाने कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक दुरुस्त केले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले आहे.\nप्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांची संख्या ४८० आहे. महाविद्यालयांनी ९ ते २० जुलैदरम्यान पदवी-पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे. २१ जुलैपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात करावी लागेल. विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान १५ दिवस सुट्या दिल्या आहेत. त्यानंतर ४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान सत्र परीक्षा होतील. दुसरे सत्र १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर परीक्षेचा कालावधी व निकालाची प्रक्रिया १ एप्रिल २०२३ ते १२ मेदरम्यान पार पडेल.\nइंग्लंड 201 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/5244-2-19-08-2021-01/", "date_download": "2022-07-03T12:28:24Z", "digest": "sha1:BQIGUGRYYSPYIVHBBD6G6NB2BH6EHOYT", "length": 7232, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "खुप बरसणार पैसा उघडणार या 4 राशीच्या प्रगतीचे मार्ग, मंगळ आणि चंद्र यांचा बनला शुभ योग - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/खुप बरसणार पैसा उघडणार या 4 राशीच्या प्रगतीचे मार्ग, मंगळ आणि चंद्र यांचा बनला शुभ योग\nखुप बरसणार पैसा उघडणार या 4 राशीच्या प्रगतीचे मार्ग, मंगळ आणि चंद्र यांचा बनला शुभ योग\nराग कुटुंबापासून दूर घेऊन जातो. धार्मिक कार्यात रस वाढेल. जीवनशैलीत बदल करावे लागतील. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा हट्टी स्वभाव व्यावसायिक हानी पोहोचवू शकतो.\nअनावश्यक खर्च टाळा. कामगिरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लोक तुमची थट्टा करू शकतात. आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी होऊ नका. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य नाही.\nतुमच्या करिअरच्या प्रगतीतील अडथळे दूर करा. जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. नवीन प्रकल्प राबवण्यासाठी दिवस योग्य आहे.\nव्यसनाच्या सवयींपासून दूर रहा. अधिकारी तुमच्या कामात खुश होतील. कर्जाचा निपटारा यश आणि अपयश यातील फरक करू शकतो. खेळ आणि जिम सारख्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये स्वारस्य आहे. कुटुंबाला तुमचा अभिमान आहे.\nतुम्हाला तुमच्या नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. जर कोर्टाचा खटला चालू असेल तर त्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. मेहनत कामात अधिक होईल, परंतु त्यानुसार फळ मिळेल.\nविशेष लोकांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या कारकीर्दीत प्रगती कराल. व्यवसाय चांगला होईल. कार्यक्षेत्रात सतत यश मिळेल. बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.\nआपली कोणतीही जुनी योजना यशस्वी होऊ शकते. कुटुंबाचे सध्याचे त्रास दूर होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. आपला चांगला स्वभाव आसपासच्या लोकांना खूप आनंदित करेल. आदर वाढेल.\nअचानक बराच काळ प्रलंबित असलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. व्यवसायात फायदेशीर करार होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल.\nज्या राशीला वरील लाभ मिळू शकतात त्या भाग्यवान राशींमध्ये कर्क मकर सिंह मिथुन आहे. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र राहण्याची शक्यता आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/5430", "date_download": "2022-07-03T10:58:18Z", "digest": "sha1:7SOJUILF5IHOLBOI72MLKNX53CEXVBOH", "length": 7579, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न…! | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न…\nकुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न…\nमुंबई – अखिल भारतीय कुंचिकोरवे समाज विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कुंचिकोरवे समाजाचे राष्ट्रीय ध्वजारोहण व लोकार्पण तसेच विषेश माहितीपट, ॲाडिओ म्युझिकचे प्रकाशन नुकतेच मुंबई – सांताक्रुझ मधिल कलिना, वाकोला ब्रिज येथे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव नगरसेवक दिनेश कुबाल, विक्रम(भैया) जाधव(फलटण),कप्तान मलिक, सगुण नाईक, राजू भूतकर उपविभागप्रमुख बळीराम घाग, शाखाप्रमुख संदेश खडपे, ग���ेश(गजा)सावंत ,भगवा रक्षक गंगा देरबेर उपस्थिती डायरेक्टर व्यंकटेश कुंचिकोरवे, सोमा(डेविड)जाधव, राष्ट्रीय पदाधिकारी दुर्गेश सांगे,सोमा पवार, बाबू गं जाधव, भिमा ल पवार, रामचंद्र पवार, विजय पवार, बाबू ब. जाधव, सुरेश पवार, प्रकाश पवार, अनिल शं जाधव, राजाराम जाधव, शिवाजी जाधव, रवि जाधव, यल्लाप्पा उ. पवार, भिमराव पवार, सुरेश दु जाधव नागेश पवार, सटवा पवार, प्रविण गं जाधव, भिमा पवार विभागीय अध्यक्ष रमेश पवार(कुंचिकोरवे नगर), महेश जाधव(कालिना),दिपक कुंचिकोर (अंधेरी), राकेश सोनकुसरे(कुर्ला), राकेश पवार(विक्रोळी) महाराष्ट्रातील विभाग व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे (दिग्दर्शक, पत्रकार) ९०८२२९३८६\nPrevious articleकुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न.\nNext articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील (गोटू आबा) आहेर यांचा पांदण रस्ता पाहणी दौरा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_15.html", "date_download": "2022-07-03T12:02:47Z", "digest": "sha1:IQZIT5OVPUDEEOXEHYB3RPV45BW4YVLI", "length": 26086, "nlines": 67, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत\nसिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत\nPrajasattak Janata फेब्रुवारी १५, २०२१\nसिध्दार्थ कॅालेज आता जिथेआहे , त्याठिकाणी नव्हते.चर्चगेट स्टेशनच्या समोर ईन्कम टॅक्स बिल्डींगआहे,त्याच्या पुढे म्हणजे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ठिकाणी ब्रिटीशांनी बॅरेक्स ऊभ्या केल्या होत्या,त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सकाळचे लॅा कॅालेज सुरू केले होते.जस्टीस पी.बी.सावंत यांची घरची परिस्थिती बेताचीच होती.त्यावेळी ते मेट्रो सिनेमा जवळील लोहार चाळीत रहात होते.दुपारी एका हॅाटेलमध्ये काम करीत.सकाळी या लॅा कॅालेजमध्ये जात असत असत.त्यावेळी हे ऐकमेव लॅा कॅालेज होते त्याचे वर्ग सकाळी भरत.त्यामुळे सावंतसाहेब एलएलबी करू शकले .त्याची त्यांना एवढी जाणीव होती की ते मुंबईत स्वामिनारायण नारायण मंदीराच्या मागे दादर पूर्वेला रहात होते आणि तिथे प्रसिध्द कामगार पुढारी,कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे रहात होते.त्यांना सावंत साहेब म्हणाले मी जो काही वकील आहे,तो केवळ बाबासाहेबांमुळेच तुम्ही लोकांनी उच्च प्रतिभेच्या बाबासाहेबांना (कम्युनिस्टांनी ) मुंबईतून लोकसभेला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते तुम्ही लोकांनी उच्च प्रतिभेच्या बाबासाहेबांना (कम्युनिस्टांनी ) मुंबईतून लोकसभेला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते सावंत साहेब मला म्हणत असत ही मोठी चूकच कम्युनिस्टांनी केली होती.\nनिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत\nयांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने आज सकाळी साडेनऊ वाजता निधन\nमाजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते\". निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना बी.जी.कोळसेपाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nनिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने सकाळी साडेऊन वाजता निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. पी. बी. सावंत यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी हे त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक आहे. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. 1995 मध्ये ते निवृत्त झाले.\nदेशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय १९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी नियुक्ती करण्यात आली. १९९५ साली ते या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले. १९८२ साली झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर २००२ साली गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदी आणि शेवटी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील ४ मंत्र्याच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सर्वोच्च न्यायालय आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर लोकशासन आंदोलनाची त्यांनी स्थापना करत आर्थिक दुर्लब घटकातील, गरीब कष्टकरी जनतेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लोकशाहीवादी विविध संघटनांशी ते संबधित होते.\nसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती परशुराम बाबाराम तथा पी.बी. सावंत यांच्या निधनामुळे घटनेचे व कायद्याचे गाढे अभ्यासक, एक निस्पृह न्यायाधीश आणि लोकशाही मूल्ये व सा���ाजिक न्याय- मानवाधिकारांच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत झटणारे पुरोगामी विचारवंत आपण सर्वांनी गमावला आहे. पुण्यात सोमवारी त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्‍वभूमी लाभलेले जे विचारवंत आता काळाच्या पडद्याआड जात आहेत त्यातील ते एक महत्त्वाचे व्यक्ती ठरावेत. अलिकडेच त्यांच्या पिढीतील कामगार नेते र.ग.कर्णिक काळाच्या पडद्याआड गेले. पी.बी. सावंतांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वकिली व्यवसायाकडे कधीच व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे एक साधन म्हणून त्यांनी याकडे पाहिले होते. असे करण्यामागे त्यांची पुरोगामी विचारसरणी व कष्टकर्‍यांशी असलेली बांधिलकी कारणीभूत होती. आपल्या तारुण्यात त्यांनी पुरोगामी विचारांचा वसा हाती घेतला तो शेवटपर्यंत. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन सचिव म्हणून त्यांनी तरुणपणातच काम सुरु केले होते. त्यांनी आपली ही वैचारिक बांधिलकी व पुरोगामी विचारधारा शेवटपर्यंत जपली. वकिली सुरु केल्यावर त्यांनी निपक्षपणे काम करता यावे, म्हणून कोणत्याही पक्षाला वाहून न घेण्याचे ठरविले. मात्र त्यांनी शेकापचा डावा विचार व पुरोगामित्व कधीच सोडले नाही. त्यांचा हा निर्णय योग्यच होता. त्यांनी ज्यावेळी न्यायमूर्ती म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी कोणत्याही सत्ताधार्‍यांना मोकळे सोडले नाही. घटनेच्या चौकटीत राहून कष्टकर्‍यांना न्याय देणारे अनेक ऐतिहासिक निकाल दिले. यातून त्यांचे पुरोगामित्व अधिकच उजळून निघाले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केल्यावर मुंबई उच्च न्यायालयात व त्यानंतर काही काळ सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 1989 मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी झाली. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर अखेरपर्यंत विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले. आपल्या कृतीतून नेहमीच त्यांनी कष्टकरी समाजाचे भले कसे होईल यासाठी आपले योगदान दिले. पुरोगामी विचारसरणी, परखड व स्पष्ट मांडणी, करारी व्यक्तीमत्त्व आणि निस्पृह न्यायाधीश म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. कडक शिस्तीचे न्यायमूर्ती व घटनेच्या चौकटीत राहून काम करणारे अशी त्याची खास करुन ओळख होती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली��्या प्रदीर्घ अनुभवनानंतर त्यांनी न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दिलेले अनेक निर्णय आजही संदर्भासाठी वापरले जातात. त्यांचा घटनेचा अभ्यास फार गाढा होता. त्यामुळेच त्यांचे निकाल हे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. निवृत्तीनंतरही याच मूल्यांच्या आधारे त्यांनी विविध मार्गांनी योगदान दिले. ङ्गप्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाफ चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. यात त्यांनी अनेकदा श्रमिक पत्रकारांना न्याय मिळवून दिला. पत्रकारांमध्ये आलेल्या कंत्राटी पद्धतीचा तसेच त्यांच्या स्वातंत्र्यावर होणार्‍या हल्ल्याचा नेहमीच निषेध केला होता. त्यांनी श्रमिक पत्रकारांसाठी नियुक्त केलेल्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न करणार्‍या मालकांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यातून टाईम्स ऑफ इंडिया असो किंवा इंडियन एक्स्प्रेसचे व्यवस्थापन सुटले नाही. गुजरात दंगलींच्या चौकशी समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी राज्यातील तत्कालीन सत्ताधार्‍यांवरही परखड ताशेरे ओढले होते. अण्णा हजारे यांनी राज्यातील चार मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात न्या. सावंत यांच्या एक सदस्य आयोगाची नियुक्ती झाली, तेव्हा ही चौकशी निष्पक्षपणे होईल, अशी सर्व घटकांची खात्री पटली, ती त्यांच्या निस्पृहतेमुळेच. चौकशी आयोगांच्या कामकाजातील गोपनीयतेला छेद देत न्या. सावंत यांनी खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने ही चौकशी केली. त्यांच्या अहवालानंतर सुरेश जैन व नबाब मलिक या दोघा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. प्रसंगी अण्णा हजारे यांनाही चार गोष्टी सुनावण्यास ते कचरले नाहीत. अण्णा हजारेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सव्वा दोन लाख रुपये ट्रस्टमधून खर्च करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ट्रस्टचा पैसा असा वैयक्तिक कारणासाठी खर्च करता येत नाही असे अण्णांना सुनावले होते. मराठा आरक्षणासाठीच्या समन्वय समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. मराठा समाजातील मागासलेपण लक्षात घेऊन त्यांनी या समाजाच्या उद्धारासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले होते. आरक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या चळवळींना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. सुस्पष्ट आणि अभिनिवेशरहित विचारांद्वारे त्यांनी या चळवळींना नेहमी मार्गदर्शन केले. त्यातूनच पुण्यात भरलेली ��हिली एल्गार परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली भरली होती. कायदा किंवा घटना याविषयीच्या कळीच्या मुद्यांंवर न्या. सावंत यांची भूमिका समाजास मार्गदर्शक ठरली. अलिकडे, न्यायसंस्थेचा हा स्तंभ वादाच्या भोवर्‍यात सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. अगदी निवृत्त न्यायमूर्तीही न्यायालयात न्याय मिळत नाही असे म्हणू लागले आहेत. तसेच न्यायमूर्तींनाही त्यांच्या कामात होत असलेल्या हस्तक्षेपासाठी आंदोलन करावे लागत आहे. सार्वजनिक व्यासपीठांवरुन आपापल्या भूमिकेनुसार कायद्याचा अन्वयार्थ लावला जात असल्याने या गलबल्यात सर्वसामान्य गोंधळून जात आहेत. अशा काळात न्यायव्यवस्थेची विश्‍वासार्हता जपण्यासाठी आणि तिला जनमानसात पुन्हा आदराचे स्थान देण्यासाठी न्या. सावंत यांचे कार्य आणि विचार मार्गदर्शक ठरतील.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_48.html", "date_download": "2022-07-03T11:37:44Z", "digest": "sha1:J56AWNWG4JNVGHAXCVI5FV55PAIZRQHP", "length": 5626, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "'आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ'आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव\n'आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव\nPrajasattak Janata फेब्रुवारी ०३, २०२१\nई-संवाद आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या वतीने प्राचिन तसेच कालांतराने लुप्त होत असलेल्या लोक कलांना पुनरुज्जीवित करण्यासाठीं तसेच पारंपरिक लोक कलाकारांना जागतिक दर्जाचे व���यासपीठ मिळवून देण्यासाठी 'आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव'आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील आदिवासीं लोक कलाकारांना आपली प्राचीन कला जसे लोक नृत्य, लोक संगीत, लोक कथा कथन, लोक कविता, लोक नाट्य आदी कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील कलाकारांनी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत आपल्या कलेचे प्रात्यक्षिक तयार करून ३ ते ५ मिनिटांची चित्रफित (व्हिडिओ क्लिप) mediateamvb@gmail.com किंवा +91-9152002626 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲप करावी. सदर माहिती आपण आपल्या वृत्तपत्र तसेच मासिकांमधुन प्रसिद्ध केल्यास या कालाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यास मदत होऊ शकेल. आपले सहकार्य आमच्यासाठी अमुल्य आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/13560", "date_download": "2022-07-03T12:36:00Z", "digest": "sha1:TNDHJZVKX6UPQW2LLXKFQFTPFF35WVZQ", "length": 32495, "nlines": 427, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "अखिल वरठी परीट समाजाची सर्व साधारण आमसभा येत्या रविवारी | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली क���ुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome नागपूर अखिल वरठी परीट समाजाची सर्व साधारण आमसभा येत्या रविवारी\nअखिल वरठी परीट समाजाची सर्व साधारण आमसभा येत्या रविवारी\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर\nनागपूर – अखिल वरठी (परीट) समाज नागपूरच्या वतीने ३६ वी सर्वसाधारण आमसभा येत्या रविवारी २८ नोव्हेंबर २०२१ रोजी, दुपारी १़०० वाजता़ श्री संत गाडगे महाराज स्मारक धर्मशाळा, मेडिकल चौक, नागपूर येथे आयोजित केली आहे़ सर्व सदस्यांनी सभेला उपस्थित राहावे ही विनंती.\nगणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास तहकूब सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी नियोजित वेळेनंतर अर्ध्या तासाने सुरु होईल व ह्या तहखूब सभेला गणपूर्तीची गरज भासणार नाही़ सभेचे महत्त्च लक्षात घेता मान्यवर सभासदांनी सभेला वेळेवर हजर राहावे़ असे सचिव वासुदेवराव काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे़\nPrevious articleसालाई गोधनी प्रा. आ. केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत, ग्रामस्थांनांना कधी मिळणार आरोग्य सुविधा\nNext articleब्लूटूथ लावून पेपर दिल्याचा प्रकार, मुलीला केले निलंबित\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सद���्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/gosstt-ekaa-mulaacii/7y7qgnus", "date_download": "2022-07-03T12:17:06Z", "digest": "sha1:6VCS3GAKFPW3JLAFTKBRQ6GMUOYA6SN6", "length": 14272, "nlines": 336, "source_domain": "storymirror.com", "title": "गोष्ट एका मुलाची | Marathi Tragedy Story | Ankit Navghare", "raw_content": "\nमुलगी कथा मराठी मुलगा झाडू प्रश्न घरातली चहा मराठीकथा कामे\nएक मध्यमवर्गीय कुटुंब. नुकतीच सकाळची झालेली\nआई :- ( मुलीला ) अगं घर थोडं झाडुन घेतेस का. मला आज बरं वाटतं नाहीये .\nमुलगी :- हो गं आई, तू आराम कर पाहू. मी करते ते. काळजी नको करु.\nदोन चार तासांनंतर (शेजारचे काका काही कामासाठी घरी येतात. बाबासोबत ते हॉलमध्ये बोलत बसतात)\nआई : (मुलाला) - हे चहाचे कप घेऊन जा.\nमुलगा :- मी नाही जात.\nमुलगी :- आई दे इकडे . मी घेऊन जाते .किती वेळपासुन बसलेत न ते दोघं . ( ती चहाचे कप आणी पाण्याचे ग्लास घेऊन जाते )\nमुलगा:- अशीच काम करत जा. हाहा ( हसत हसत)\nमुलगी :- एखादं काम तु केलं तर काय बिघडत .\nअर्धाएक तासांनंतर काका आपल्या घरी निघुन जातात. भाऊ बहिणीची बाचाबाची चालूच असते.\nबाबा :- काय चालू आहे तुमचं.\nमुलगी :- हा पहा एक काम नाही करत.\nबाबा :- घरचे कामाशी त्याला काय घेणंदेणं. बायकांची कामं त्याला का सांगता. बाहेरची कामं आहेत न त्याला. बस्स झाल ते.\nकाही वर्षांनंतर मुलगी लग्न करुन सासरी गेली. आई बाबा गावी असतात. मुलगा आपल्या बायकोसोबत एका शहरात राहतोय.\nबायको :- आज मला बरं वाटतं नाहीये . ही कामवाली बाई पण आज उशीर येते म्हणे .जरा घर झाडुन घेतात का दुपारी पाहुणे येणार आहेत आपल्या घरी.\nनवरा :- बायकांची काम नको सांगत जाऊ तू मला. परवाच्या दिवशी घरी मित्र आला तेव्हा मी चहाचा कप परत नेऊन ठेवला. तर तो म्हणाला की वहिनीने तर तुला ताटाखालचा मांजर बनवले.\nबायको :- मी पण तुझ्याइतकी कमावते आणी बाकी काम पण करतेच की . मग तुम्ही थोडं केलं तर काय बिघडत.\nनवरा :- जा चहा बनव माझ्यासाठी. शिल्लकची बडबड नको करू तू. सकाळी सकाळी मुड ऑफ केला.\nशेवटी एकच प्रश्न मुलीला मुलासारखे बनवताना \"मुलाला मुलीसारखे का बनवू नये.\" घरगुती काम करण्यात कसली लाज यावी. की फक्त मिश्यांना पिळ देणे हाच पुरुषार्थ \nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/phiruunii-nve-jnmen-mii/iawsjd5y", "date_download": "2022-07-03T11:57:14Z", "digest": "sha1:VAVWE5H2QFKZL5B45KOTNQKCSJQYJ2YI", "length": 35827, "nlines": 336, "source_domain": "storymirror.com", "title": "फिरूनी नवे जन्मेन मी | Marathi Tragedy Story | Manda Khandare", "raw_content": "\nफिरूनी नवे जन्मेन मी\nफिरूनी नवे जन्मेन मी\nविचार दारू मर्यादा आदर क्षमा निराशा साक्ष व्यसनी मराठी कथा सुरूवात\nआपणा सर्वांच्या आयूष्यात एक स्वप्न उराशी बाळगून नव्या पहाटेची सुरूवात होते, आणि रात्र संपता संपता त्याच स्वप्नांची पूर्तता किंवा त्यादिशेने वाटचाल तरी होते.. आणि पुन्हा नव्याने मन हलके करून त्यात नविन स्वप्न बघण्याची उमेद निर्माण होते.\n'अपेक्षा जगण्याची आस ऊद्याचीश्वासात ऊमेदनव्याने जन्मण्याची '\nनीता च्या जीवनात ही रोजच अशी पहाट होत होती आणि अशीच रात्रही होत होती. तरीही ती नवी उमेद कशी मिळविते कोण जाणे.सहा वर्षाची मुलगी, नख-शिखांत दारूत बुडालेला व चांगली बापजाद्यांची सावकारी व पैसा दारू जूगारात बर्बाद केलेला व्यसनाधीन नवरा अजित, यांचे पालन पोषण तिच्याच भरोशावर होते.\nनीता स्वभावाने खुप शांत आणि सोशीक स्त्री होती. उलटून बोलणे किंवा प्रतिकार करणे हे जणू तिला ठावूकच नव्हते. ती स्मिताताई कडे स्वयंपाक आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीला सांभाळण्याचे काम करायची. स्मिता ताई कॉलेज ला प्राध्यापिका होत्या. नीता सकाळी दहा वाजता यायची आणि दुपारी स्मिता ताई घरी आल्या की मग घरी यायची.\nएक दिवस घाबरीघूबरी नीता कड़क उन्हात अनवाणी स्मिता ताई कडे आली.. तिच्या नवऱ्याला,अजितला, म्हणे रक्ताची उलटी झाली होती,तब्बेत जास्त खराब आहे, डॉक्टर कडे न्यायचे आहे म्हणून काही पैसे मागायला आली होती. स्मिता ताई ने तिला दोन हजार रुपये दिले. ती ताबडतोब नवऱ्याला घेऊन हॉस्पिटल ला गेली. डॉक्टर ने त्याला अॅडमिट व्हायला सांगितले. नीता ने त्याला ते दोन हजार रुपये देत म्हंटले की \"तुम्ही काळजी नका करू, मी लागले तर ताईं कडून घेऊन येईल\" तुम्ही बरे व्हा आधी डॉक्टर म्हणतात ते ऐका जरा..ते पैसे बघून दारूड्या अजितची नियत फिरली. तिच्या हातून ते पैसे हिसकावून घेत तो म्हणाला \" मी ठिक आहे, मला काहीही झालेले नाही. डॉक्टर उगाच काही तरी बोलत असतात., तू घरी जा,असे म्हणत तिच्या हाताला धरून ओढतच तिला बाहेर आणले आणि धक्का देऊन म्हणाला तू चुपचाप घरी जा, मी येतो नंतर, मला काही काम आहे असे म्हणत तो भरा भरा निघून गेला. तिला माहित होते आता तो पुन्हा पैसे घेऊन दारू पिण्या करिता गेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्मिता ताई कडे कामाला गेली तर तिला बघून त्यांचाच जीव गळ्याशी आला, तिला धरून त्यांनी सोफ्यावर बसवले, \" काय ग हे, किती लागले आहे तुला ,कुठे अॅसिडेंट वगैरे झाला का तुझा काय झाले बोल ना\" नीता एकदम रडायला लागली आणि कालचा प्रसंग सांगितला रात्री घरी येऊन अजितने खुप मारले होते तिला. स्मिता ताई म्हणाल्या \"सोड ना त्याला एकदाची, किती सहन करशिल,किती मार खाशील आणखी त्याचा.दोन शब्द कधी तो तुझ्या बरोबर प्रेमाने बोलत नाही, का राहते तू त्याच्या बरोबर काय झाले बोल ना\" नीता एकदम रडायला लागली आणि कालचा प्रसंग सांगितला रात्री घरी येऊन अजितने खुप मारले होते तिला. स्मिता ताई म्हणाल्या \"सोड ना त्याला एकदाची, किती सहन करशिल,किती मार खाशील आणखी त्याचा.दोन शब्द कधी तो तुझ्या बरोबर प्रेमाने बोलत नाही, का राहते तू त्याच्या बरोबर .....नवरा म्हणून काही आधार आहे का तुला त्याचा.दे ना सोडून त्याला\" स्मिता ताई खुप चिडल्या होत्या.ताई तुमचे बरोबरच आहे पण पोर आहेत पदरात,माहेरचा खूप भक्कम असा आधार नाही आणी एकदम असे सोडवत नाही.घरचा लांडगा बाहेरच्या कुत्र्यांपासून वाचवितो कमीत कमी..थोडी पोरं मोठी झाली की नक्कीच होईल मोकळी या जाचातून.. पण नियतीला काही औरच काही दिवसातच नीताचा नवरा दारू च्या अति सेवनाने मरण पावला.\nपंधरा दिवसांनी नीता पूर्ववत कामाला ही आली. तिने स्वतःला लवकर सावरले व तिचा एकमेव आधार म्हणजे तिच्या आईला तिने भावाकडून बोलावून घेतले.काही दिवसांनी स्मिताताई कडे त्यांच्या मिस्टरांचे वकील मित्र जेवायला येणार होते . नीताच्या मदतीने स्मिताईनी दुपारी जेवणाचे सर्व तयार करून घेतले. \"ताई मी येते घरून , सर्व झालेच आहे, तेव्हा तुमचे जेवण होई पर्यंत मी येतेच.\" असे म्हणून ती निघाली , आणि तेवढ्यात दरावराची बेल वाजली, तिनेच दार उघडले, समोर पांढरा शर्ट आणि काळा वकिली कोट, फ्रेंच कट दाढी असलेला पस्तीशीतला तरुण उभा होता. \"ताई येते मी\" असे म्हणून ती त्या तरुणा जवळून जात, भराभरा निघून गेली. तो मात्र तिथेच उभा राहून तिच्या पाठमोऱ्या आकृति कडे बघत राहिला.स्मिता ने पुढे येऊन विचारले काय झाले भाऊजी, तेव्हा त्याने अळखळत विचारले \"वाहिनी, ही....आता ....गेलेली...नीत�� आहे ना नीता चौधरी..हो ...नीताच तर आहे.... ओहहह..नीता.... वाहिनी तिला आवाज दया ना,ती परत हरवून जाईल...., वाहिनी..... स्मिता ताई म्हणाल्या,\"अहो, हो... हो... थांबा जरा..., ती नीता च आहे पण तुमची नीता कशी ती नीता चौधरी..हो ...नीताच तर आहे.... ओहहह..नीता.... वाहिनी तिला आवाज दया ना,ती परत हरवून जाईल...., वाहिनी..... स्मिता ताई म्हणाल्या,\"अहो, हो... हो... थांबा जरा..., ती नीता च आहे पण तुमची नीता कशी ती तुम्ही आधी आत या बसा, येईल नीता परत इथे.\" सोफ्यावर बसत गौरव ने सांगितले, वाहिनी, या... या... नीता ला मी कुठे कुठे नाही शोधले..आणि आज पर्येंत शोधतच होतो.गेली सात आठ वर्ष झालीत नुस्ता भटकतो आहे आहे मी नीता च्या शोधात, मला केवळ एकदा कुणी सांगावे.... की नीता ठीक आहे, सुखी आहे,दुःखाने पाठ सोडली आता तिची,ती आनंदात आहे,तर मी ही तिचा विचार करणे थांबवले असते, तिला शोधने थांबवले असते पण तिचा काही पत्ताच लागत नव्हता आणि बघा ना आज तुमच्या कडे येऊन माझी शोध मोहीम संपली. माझी नीता मला दिसली.स्मिता ने मधेच टोकत म्हंटले, पण तिच्या दुःखाने तिची पाठ सोडली नाही भाऊजी अजून...तुम्ही आधी आत या बसा, येईल नीता परत इथे.\" सोफ्यावर बसत गौरव ने सांगितले, वाहिनी, या... या... नीता ला मी कुठे कुठे नाही शोधले..आणि आज पर्येंत शोधतच होतो.गेली सात आठ वर्ष झालीत नुस्ता भटकतो आहे आहे मी नीता च्या शोधात, मला केवळ एकदा कुणी सांगावे.... की नीता ठीक आहे, सुखी आहे,दुःखाने पाठ सोडली आता तिची,ती आनंदात आहे,तर मी ही तिचा विचार करणे थांबवले असते, तिला शोधने थांबवले असते पण तिचा काही पत्ताच लागत नव्हता आणि बघा ना आज तुमच्या कडे येऊन माझी शोध मोहीम संपली. माझी नीता मला दिसली.स्मिता ने मधेच टोकत म्हंटले, पण तिच्या दुःखाने तिची पाठ सोडली नाही भाऊजी अजून...त्याने आश्चर्यां ने स्मिता कडे बघत विचारले .... \"म्हणजे..त्याने आश्चर्यां ने स्मिता कडे बघत विचारले .... \"म्हणजे.. म्हणजे काय वाहिनी. गौरव च्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तो व्याकूळ झाला होता, नीता च्या आयुष्यात असे काय झाले ज्याने ती आज् ही दुःखी आहे.\"सांगा ना वाहिनी काय झाले स्मिता ने त्यांना पाणी दिले, भाऊजी आधी तुम्ही सांगा तुम्ही नीता ला कुठे भेटलात, कसे ओळखता तुम्ही तिला..गौरव ने सांगण्यास सुरूवात केली..,नीता आणि मी एकाच कॉलेज मधे होतो.ती बारावीला होती आणि मी दोन वर्ष तिला सीनियर होतो. कॉलेज मधे एक् प्रोग्राम होता, त्यासाठी स्वागत गीत गाण्यासाठी नीता चे नाव पुढे आले होते पण नीता गायला तयार होत नव्हती आणि दूसरे कुणी तिच्या सारखे गोड गळ्याचे कॉलेज मधे नव्हते. मी चॅलेंज घेतले कि मी गाण्यासाठी तिलाच तयार करून दाखवेन म्हणून. मग काय, मी रोज तिच्या विनवण्या करीत होतो. ती दिसेल तिथे तिला प्लीज़ म्हणत होतो पण ती काहीच बोलायची नाही. मी तिची वाट बघायला लागलो, ती दिसली नाही कि मी तिला शोधत होतो. खुप कासावीस व्हायचे मला ती दिसली नाही की. हळू हळू मला ती खुप आवडायला लागली होती व मी तिच्यात गुंतत चाललो होते हे मला कळत होते पण ती मात्र काहीच बोलत नव्हती. तिचे डोळे मला कधी कधी खुप लाल आणि सुजलेले दिसायचे. मी खुप प्रयत्न करत होतो तिच्या बरोबर बोलण्याचा, तिला जाणून घेण्याचा पण मला निराशाच हाती लागायची. तिचा अबोला मला वेडावून सोडत होता. मी सतत तिचा विचार करायला लागलो होतो. एक दिवस माझ्या मित्राने सांगितले कि नीता चा लहान भाऊ आमच्याच कॉलेज च्या मागच्या शाळेत शिकतो म्हणून, आम्ही त्याला भेटलो, तेव्हा कळले,.....तिचे वडील खुप व्यसनी आहेत,घरदार विकून झालेय,कर्जाचा डोंगर आहे,रोज दारू पिऊन धिंगाणे घालतात आणि बायको व दोन्ही भावा बहिणी ला रात्र भर घरा बाहेर काढतात.तिच्या आईला रोज मारतात तर कधीकधी तिलाही. ती दोघेही रात्र भर दारात बसुन असतात.आळीपाळीने ती व तिची आई भावाला मांडीवर झोपवत असतात, रडत असतात. खुप कळवळलो मी तेव्हा,मनात खोलवर खुप टोचल्यागात झाले.तिचा चेहरा डोळ्या पुढे आला.ते मृण्मयी डोळे, आणि त्यातले ते अफाट,अथांग, खोल दुःख सागराला आणि त्या आकाशाला क्षमा मागायला भाग पाडतील असे ते तिच्या डोळ्यात दिसत होते. मी तिच्यावर प्रेम करत होतो, पण तिच्या दुःखाची, परिस्थिती ची जाण होताच माझ्या मनात तिच्या विषयी खुप आदर वाढला व मी अजूनच जीवापाड तिच्यावर प्रेम करायला लागलो. दुसऱ्या दिवशी तिला कळले, आम्ही तिच्या भावाला भेटलो ते. ती माझ्या समोर आली आणि हात जोड़त म्हणाली, \"प्लीज़, या नंतर माझ्या भावाला भेटण्याचे आणि आणखी काही जाणून घेण्याचे प्रयत्न करू नका. मी गाने म्हणायला तयार आहे, पण ते केवळ या अटी वर की तुम्ही या नंतर माझ्या बरोबर कधीच बोलयाचा प्रयत्न करणार नाही. मला माझ्या दु:खात कुणीही सहभागी नको आहे.असे म्हणून ती निघाली, मी तिच्या मागेच गेलो, आणि म्हंटले, ठिक आहे सर्व मान्य आहे, पण ज्या दिवशी मला तू अशी जास्त दु:खी आणि हे..हे..तुझे डोळे असे लाल आणि सुजलेले दिसतील त्या दिवशी मात्र....(खिशातून एक् चॉकलेट काढत तिच्या पुढे हात केला) हे चॉकलेट तुला घ्यावे लागेल, हे घेतले की समजेन तू सहभागी करून घेतले आहेस आपल्या दु:खात. वाटल्यास मी तुझ्या समोर कधीच येणार नाही, तिने सर्व एकले आणि निघून गेली ती तशीच काहीही न बोलता\".तेव्हा पासून मी केवळ तिच्या साठी कॉलेज मधे जात होतो आणि माझे चॉकलेट तिच्या पर्येंत मी कसेही पोहचवत होतो.तिच्या समोर न जाता ......पण अचानक तीचे कॉलेज मधे येणे बंद झाले. चार पाच दिवस खुप वाट बघितली. आणि नंतर तिच्या घरचा पत्ता काढला. नंतर समजले की कूठल्या एका सावकाराच्या दारुड्या घटस्फ़ोटीत व वयाने 12 वर्षे मोठ्या मूलाशी तिच्या दारुड्या बापाने जबरदस्ती तिचे लग्न लावून दिले व स्वतःची कर्जफेड करून घेतली...माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय करावे मला कळत नव्हते. बारावीची परीक्षा जवळ आली होती. मला वाटले ती परीक्षा द्यायला नक्की येईल, मी रोज तिच्या घरा समोरून चकरा मारत होतो. माझा नित्य नियम झाला होता, कॉलेज ला जातांना आणि येतांना तिच्या घरा जवळ थांबत होतो मी. मला अपेक्षा होती ती येईल एक दिवस पण ती आलीच नाही, तिच्या घरा शेजारील काकूंनी एक् दिवस सांगितले की तिचे बाबा आले होते रात्री आणि त्यांनी सांगितले की नीता चे लग्न झाले व ती आता या गावी राहात नाही. तिच्या मना विरुध्द झाले आहे हे कळत होते मला,मी एक पक्का विचार केला,तिला शोधेनच म्हणून.,तेव्हा पासून तिला शोधतोच आहे मी.. आणि आज् दिसली ती, माझी नीता..गौरव च्या डोळ्यातील पाणी त्याच्या खऱ्या प्रेमाची साक्ष देत होते, दुरून कुठून तरी त्यावेळी गाण्याचे बोल ऐकू आले....\n*किती दा नव्याने तुला आठवावे**डोळ्यातले *पाणी नव्याने वहावे**कितीदा झुरावे तुझ्याच* *साठी**कितीदा म्हणू* *मी तुझे गीत ओठी*\nस्मिता ने सांगितले.... होय भाऊजी ही तुमचीच नीता आहे, तिने ही असेच काहीसे सांगितले होते मला, गावी गेल्यावर तिचा भाऊ घरून पळून गेला होता, मेहनत मजूरी करून शिकला,छोटीशी नोकरी करतोय,आईला सांभाळतोय.पण त्याच्या बायकोला त्याने बहीणीचे काही करणे आवडत नाही म्हणून त्याच्याही मर्यादा आहेतच.. वडील तर तिचे आयुष्य खराब करून लगेचच वारले. स्मिता ताई ने सर्व सांगितले नीता बद्दल.... इतक्यात दाराची बेल वाजली. नीता आली असेल, ���्मिता ने म्हंटले.... गौरव एकदम उभा राहिला.ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू होते, काय करावे नी काय नको असे त्याला झाले होते. कसे सामोरे जावे तिला काहीच कळत नव्हते त्याला.. त्याच्या हातावर त्यानेच बाळा साठी आणलेले चॉकलेट ठेवत स्मिता ताई म्हणाल्या, घ्या भाऊजी द्या तिला, ती ओळखेंन तुम्हाला..... जा..... गौरव ने दार उघडले, नीता ने एक् नजर त्याच्या कडे बघितले आणि सरळ आत किचन मधे जायला निघाली. गौरव ला आज ही ती तशीच दिसली जशी कॉलेज मधे पहिल्यांदा तिला बघीतले होती, त्याच्या साठी मधला काळ कधी आलाच नाही असे त्या क्षणात त्याला वाटले....... त्याने लगेच मागे जाऊन तिला आवाज दिला.. ए नीता.. आवाज कानी येताच नीता थांबली,कानी आलेला आवाज कुठे आणि कधी ऐकला आठवू लागली.ती मागे वळली.,गौरव ने हातातील चॉकलेट तिच्या पुढे करत म्हणाला.,आज ही मला तू तशीच दुःखी दिसते आहेस, आज तरी मला तुझ्या दु:खात सहभागी करून घे...... शपथ सांगतो या नंतर मी तुला असे चॉकलेट देण्याची वेळच येऊ देणार नाही. तुझी आणि तुझ्या मुलीची जबाबदरी ही आता माझी आहे. नीता ने पाणी भरलेल्या डोळ्यांनी स्मिता ताई कडे बघीतले त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि नजरेत होकार..त्यांनाही आनंदाश्रू कूठे आवरले होते गौरवच्या मिठीत ढसाढसा रडतांना पण खूप आनंदी नीताला बघताना.. *एकाच ह्या जन्मी जणू**फिरुनी नवे जन्मेन मी*...\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवा��िक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/shaasn-nirnny-aanni-bdltii-shikssnn-pdhdtii/ohuzexwu", "date_download": "2022-07-03T12:21:24Z", "digest": "sha1:JJ2OVPXUM7VLRVSA64HWEVOACOYMJDWC", "length": 24098, "nlines": 342, "source_domain": "storymirror.com", "title": "शासन निर्णय आणि बदलती शिक्षण पध्दती | Marathi Inspirational Story | kishor zote", "raw_content": "\nशासन निर्णय आणि बदलती शिक्षण पध्दती\nशासन निर्णय आणि बदलती शिक्षण पध्दती\nबदल हा प्रत्येक बाबतीत हवा असतो, त्याला शिक्षण पध्दती तरी कशी अपवाद असेल. आजच्या आपल्या शिक्षण पध्दतीत अमूलाग्र बदल घडत आहेत. वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत.\nकेंद्र सरकारनी लक्ष घातले व डी.पी.ई.पी. योजना, सर्व शिक्षा अभियान या अंतर्गत निधी उपलब्ध होत गेला आणि विविध योजना अंमलात आल्या व भौतीक सुविधा उपलब्ध झाल्या.\nमात्र पैसा आला आणि तो विनियोग करण्यासाठी मु. अ. व सरपंच, ग्रा. शि. स. अध्यक्ष, शा. व्य.स. अध्यक्ष इ.संयुक्त पणे केल्याने बऱ्याच ठिकाणी आर्थिक बाबी वरुन खडाजंगी झाल्या, अगदी टोकाच्या भूमीकेपर्यंत संबंध ताणल्या गेले. बांधकाम व्यापाने तर काही मुख्याध्यापकांनी आत्महत्या केल्या काहींनी स्वेच्छा निवृत्ती घेतली तर काहींना निलंबित व्हावे लागले तर काहींना खिशातून रक्कम भरावी लागली. बऱ्याच जणांनी बांधकाम टाळण्यासाठी प्रमोशन घेणे टाळले तर काही मु. अ. यांनी पदभार दुसऱ्याकडे सोपवला. जबाबदार म्हणून मु.अ. राहणार असा शासन निर्णय.\nशासन निर्णय दुसरा अडचणीचा ठरला तो शालेय पोषण आहार त्या ताणाने आजही मु.अ. हे मानसीक स्वास्थ्य गमावून बसले आहेत. ग्रॅम मधे हिशोब करून मु.अ. पुरता दरमहा ग्रॅम ग्रॅम ने स्वास्थ गमावून बसला आहे. विदयार्थ्यांचे वजन वाढवण्याच्या बाबतीत अग्रेसर असताना स्वतःचे शारीरिक वजन मात्र कमी होत आहे. एमडीएम माहिती ऑनलाईन भरताना दमछाक होत आहे.\nहे झाले जुने काही शासन निर्णय. तसे पाहिले तर शासन निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे असतात. मात्र आजकालचे निर्णय ऐकले की त्यावर टिंगल केली जाते. शाळा प्रत्येक शासन निर्णय अंमलबजावणी करण्यास पुढे असतेच मात्र काही वेळस मर्यादा पडतात. त्या वेळस चर्चा होण्यास सुरुवात होते व अखेर काही निर्णय मागे घ्यावे लागतात.\nसध्या डिजीटल इंडीया धोरणामुळे सर्व शैक्षणिक बाबी या ऑनलाईन करण्याच्या मार्गावर सरकार आहे, ही बाब अतिशय चांगली व अभिनंदनिय आहे. मात्र पुढे अंमलबजावणी साठी येणारे संभाव्य धोकेही लक्षात घ्यावयास हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेत विदयुत पुरवठा आहे का नेटवर्क सर्व ठिकाणी उपलब्ध असेल का नेटवर्क सर्व ठिकाणी उपलब्ध असेल का मुलभूत बाब म्हणजे प्रत्येक शाळेस किमान एक लॅपटॉप दयावा किंवा शिक्षकांना बिनव्याजी कर्ज तरी उपलब्ध करून दयायला पाहिजेत. मूलभूत तांत्रीक बाबींची पूर्तता व हाताळणी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच केंद्र स्तरावर एक तांत्रीक अडचणी सोडवणारा अधीकारी नेमावा.\nजे शिक्षक स्वतःचा डाटा खर्च करतात त्यांना त्याचा मोबदला मिळायला हवा. तेंव्हा कोठे चांगले परिणाम आपणास दिसून येतील.\nनिर्णय घेतल्यावर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेचा आढावा घेणे गरजेचे आहे. काही निर्णय तर केंव्हा घेतले जातात ते कळतही नाहीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रम शाळेवर २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात वर्षभर राबवण्याचा शासन निर्णय आहे. आज सहा महिने झाले तरी अंमलबजावणी नाही, काहींना माहिती नाही. चांगले निर्णय असे बाजूला पडतात.\nकाल परवाचा शासन निर्णयाने तर सध्या मिडीयावर धूम केलेय ती म्हणजे दर सोमवारी शिक्षकांनी विद्यार्थी १० चे गट करून सेल्फी काढायचा व तो सरल मधे अपलोड करायचा त्यासाठी पाहिली तासिका खास राखीव ठेवली आहे. यावर विडंबनात्मक लेखन होत आहे. याची आवश्यकता आहे का एक प्रकारे शाळा व शालेय प्रशासनावर अविश्वास दाखवला जातोय. दुसरं काहींचे म्हणणे असे की oppo या मोबाईल कंपनीने तर असा निर्णय घ्यायला लावला नाही, कारण या कंपनीच्या जाहीरातीत सेल्फी एक्स्पर्ट असा उल्लेख आहे.\nखरे तर आर.टी.ई.२००९ अंमल बजावणी पासून शिक्षण क्षेत्रात थोडी ओढाताण सुरू झाली आहे. त्याची अंमलबजावणी ही नव्या निर्माण होणाऱ्या शाळा व तुकडया या बाबतीत हवी होती. मात्र जुन्या ढाच्याला नव्यात बसवण्याचा प्रयत्न चालू असल्याने शिक्षण पध्दतीत सकारात्मक बदल दिसत नाही.\nइ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षा १ली ते ५वी प्राथमिक स्थर ६वी ते ८वी उच्च प्राथमिक व त्या प्रमाणात मु.अ.पद निर्धारण प्रा.प. शि. व स.शि. यांची नवी निकष संच मान्यता त्यातून निर्माण झालेली अतीरिक्त शिक्षक संख्या. याचाही गोंधळ सुरू आहे.\n५वी पर्यंत शाळा केली तरी दोन शिक्षकी शाळेस पट कमी असल्याने निकषा नुसार शिक्षक मिळणार नसल्याने व ८वी पर्यत शाळा केली तरी विज्ञान गणित प्रा.प. शि. मिळणार नाही त्यामुळे हे वर्ग जोड बऱ्याच ठिकाणी झाले नाही.\nप्रा.प. शि. बाबतीत भाषा शिक्षकाने तीनही भाषा शिकवणे गरजेचे व विज्ञान शिक्षकाने गणितही घ्यावे समाज शास्त्र याने भूगोल ही घेणे तर जेथे दोनच पदविधर असतील तेथे तर विषय शिकवणे अवघडच आहे. बर त्यातही सर्वांनाच ती पदविधर श्रेणी मिळेल याची शास्वती नाही.आधिच्या वेतनश्रेणी व���च काम करावे लागणार आहे. ज्यांनी पदविधर वेतनश्रेणीतून पगार उचलला असेल त्यांच्याकडून वसूली केली जाणार आहे. त्यामुळे प्रा.प.शि. यांच्यात नाराजी चा सुर आहे. अनेक प्रा.प. शिक्षक हे प्रमोशन परत करण्याच्या मार्गावर आहेत.\nसरल, स्कॉलरशीप फॉर्म,u-Dise, येवू घातलेली बायो मॅट्रीक शिक्षक व विद्यार्थी हजेरी या व अशा अनेक बाबी ऑनलाईन करताना मु.अ. व संबंधित शिक्षक यांना किती त्रास होते हे लक्षात घ्यावे लागेल. एक तर सर्वर काम करत नाही. साधन सामुग्री नसल्याने खाजगीतून काम करून घ्यावे लागते. शाळेत गेल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत ऑनलाईन कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. याचा परिणाम शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य व आध्यापनावर देखील पडत आहे. वेळीच यावर प्रभावी उपाय न केल्यास सहनशक्तीचा विस्फोट देखील होवू शकतो. घर व समाज या पासून शिक्षक दुरावत चालला आहे. एक नाही तर एक ऑनलाईन काम निघतच आहेत. बरं ते ऑनलाईन केलेलं काम त्याची हार्ड कॉफी पुन्हा सांभाळत ठेवायची आहे. म्हणजे पुन्हा दुप्पट काम...... असो.\nनविन शैक्षणिक आराखडा अंमल बजावणीत सर्व बाबिंवर नक्कीच विचार होवून मध्यम मार्ग निवडला जाईल असा विश्वास वाटतो.\nआठवी पर्यंत नापास बाबत फेर विचार होत आहे व १० वी १२ वी परीक्षा पध्दती पुन्हा जुन्या पध्दतीने घेण्याचा मनोदय आहे, एकंदर जर या सगळ्या बाबींचा विचार केला तर सध्या तरी शिक्षण पध्दती ही एका संक्रमण अवस्थेतून व स्थित्यंतरातून जात आहे असेच म्हणावे लागेल.\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nडिअर डायरी ( ...\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2017/11/chicken-keema-spaghetti-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:33:32Z", "digest": "sha1:SJPLZJWG6LHWYFKENHFSLGT5Q6TGWE3W", "length": 6440, "nlines": 77, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Chicken Keema Spaghetti Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचिकन स्पेगीटी:चिकन स्पेगीटी हा एक इटालियन नुडल्सचा प्रकार आहे. ही डीश बनवतांना मी चिकन खिमा वापरला आहे. आपण बोनलेस चिकन सुद्धा वापरू शकता. तसेच ह्या बरोबर वॉरसेस्टर सॉस वापरला आहे त्यामुळे ह्याची चव अप्रतीम लागते. ह्या इटालीयन डिशेश आता भारतात सुद्धा लोकप्रिय झाल्या आहेत.\nबनवण्यासाठी वेळ: 60 मिनिट\nसाहित्य: २०० ग्राम स्पेगीटी\n२ टे स्पून बटर\n२ मोठा कांदा (चिरून)\n१२५ ग्राम चिकन खिमा\n१/२ कप टोमाटो प्युरी\n१/४ कप वॉरसेस्टर सॉस\nमीठ व मिरे पावडर चवीने\n२ मोठे टोमाटो (चिरून)\n१/२ कप अँपल सीडर व्हेनीगर\n२ टे स्पून पाणी\n२ टे स्पून सोया सॉस\n१ टे स्पून ब्राऊन शुगर\n१ टी स्पून मस्टर पावडर\n१/४ टी स्पून कांदा पावडर\n१/३ टी स्पून दालचीनी पावडर\nसॉस बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून १ मिनिट मंद विस्तवावर गरम करून घेऊन बाजूला थंड करायला ठेवा.\nकृती: प्रथम वॉरसेस्टर सॉस बनवून घ्या. कांदा, टोमाटो व लसूण चिरून घ्या. मश्रूम थोडे मोठे तुकडे करून घ्या.\nकुकरमध्ये १ टे स्पून बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा व लसूण २-३ मिनिट परतून घ्या. कांदा परतून घेतला की त्यामध्ये चिकन खिमा चांगला परतून घ्या, मग त्यामध्ये टोमाटोची प्युरी, वॉरसेस्टर सॉस, मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढाव्या.\nएका कढई मध्ये ५-६ ग्लास पाणी गरम करून स्पेगीटी घालावी व १०-१५ मिनिट शिजवून घेऊन चाळणीवर निथळत ठेवावी. स्पेगीटी मधील पाणी निथळलेकी स्पेगीटीला मीठ. लोणी व मिरे पावडर लावून मिक्स करावी.\nस्पेगीटी सर्व्ह करतांना खोलगट डीश मध्ये स्पेगीटी घालून वरतून खिमा व चीज घालून सर्व्ह करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/story-from-datta-purana/", "date_download": "2022-07-03T11:34:59Z", "digest": "sha1:LWDTDUYWXPW4AU2U2WH4NCNF62SOYQLK", "length": 17022, "nlines": 128, "source_domain": "heydeva.com", "title": "दत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana", "raw_content": "\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा-Story From Datta Puran\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nPost category:कथा / श्री गुरुदेव दत्त\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा\nविष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता.\nत्याच्या घरासमोर एक अश्वत्थ (पिंपळ) होता आणि रोज माध्यान्हकाळी वैश्वदेव केल्यानंतर त्या अश्वत्थाच्या मुळाशी भूतबळी ठेवायची विष्णुदत्ताची पद्धत होती.\nत्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णुदत्ताने ठेवलेला भुतबळी भक्षण करून तो संतुष्ट होत असे.\nएके दिवशी विष्णुदत्त ब्राह्मण भुतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला.\nत्याचे विक्राळ रूप पाहून विष्णुदत्ताने दत्त महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली. विष्णुदत्त भ्याला आहे असे जाणून ब्रह्मराक्षस म्हणाला भिऊ नकोस .\nरोज तू ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी संतुष्ट झालो आहे तेव्हा जे मनात असेल ते मागावे.\nविष्णुदत्त मनात विचार करू लागला हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा पण काय मागावे घरदार कि संपत्ती, अजून मुलबाळ नाही म्हणजे संतती कि अन्य काही.\nमनात बराच विचार करून काही नक्की न झाल्याने आत जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि म्हणाला काय मागावे ती अतिशय हुशार होती, म्हणाली प्राणेश्वरा,\nमागू नका नश्वरा l श्री दत्ताची भेटी करा l ऐशा वरा मागावे l\nएकदा का दत्तात्रेयांची भेट झाली कि सर्व संपदा आपोआप मागे येतील.\nहेच योग्य आहे असे ठरवून विष्णुदत्त बाहेर येऊन म्हणाला कि मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त भेट घडवून द्यावी.\nयावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला कि वास्तविक त्याचे नाव सुद्धा आमचा थरकाप उडवते पण मी कबुल केले आहे तेव्हा भेट घडवून देईन.\nएकदा एक मद्याच्या दुकानात एक अत्यंत गलिच्छ असा मनुष्य आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, ब्राह्मणा तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे तेव्हा त्वरा करावीस.\nविष्णुदत्त ब्राह्मण घाईघाईने तिथे गेला खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला हे दुर्गंधी येणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रेय कसे असतील\nआधीच जातीचा भूत l त्यास काय ठावा दत्त l लोक हासतील निश्चित l पाय धरिता मद्यप्याचे ll\nअसा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला. तो गुप्त होताच मात्र विष्णुगुप्ताला पश्चात्ताप झाला. आता घरी जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत करीत तो घरी आला.\nपरत घरी येताच त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताची चांगली हजेरी घेतली आणि म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव.\nकाही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या-कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून, त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताला हाक मारली आ��ि म्हणाला, शीघ्र जाऊन पाय धरावेत, या वेळी विष्णुदत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचताच दत्त महाराजानी त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली, त्या माराच्या भयाने विष्णुदत्त पळाला आणि घरी आला.\nब्रह्मराक्षस घरी विष्णुदत्त येताच त्याला म्हणाला ह्या देहाला भुलून तू पळ काढलास, अरे ह्या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन अन्यथा तुझ्या नशिबी दत्त दर्शन नाही असे समजावे.\nपुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, विप्रा ह्या वेळी मात्र धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत.\nआणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्शश्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे.\nविष्णुदत्त स्मशानात जाऊन पाहतो ते खरोखर तसाच एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या-कुत्र्यांना वाटून देत होता, त्वरेने विष्णुदत्ताने धाव घेतली आणि प्रतिकार वा माराला न जुमानता पाय धरले.\nतो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय काय धरतोस मी धर्माधर्म विवर्जित आहे.\nविष्णुदत्त हसून म्हणाला, तू परमात्मा आहेस तुला कसला धर्म वा अधर्म\nतेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखविले.\nतात्काळ तिथे स्मशानाऐवजी योगभूमी दिसू लागली, कुत्रे वेदरूपात प्रकट झाले आणि ते कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती.\nदत्त महाराजांनी विचारताच विष्णुदत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक अट घातली, जर पंक्तियोग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन, यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णुदत्त घरी आला.\nझालेला सर्व प्रकार त्याने ब्रह्मराक्षस आणि आपल्या पत्नीस सांगितला.\nती अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकास लागली.\nब्रह्मराक्षस म्हणाला, तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे अगत्याने स्मरण ठेव.\nमाध्यान्हकाळी दत्तमहाराज आले, त्यांचे स्वरूप पाहून विष्णुदत्ताचे भान हरपून गेले, त्याची अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले.\nदत्त महाराज म्हणाले, दर्श श्राद्ध आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत.\nविष्णुदत्त लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला आता कोणाला बोलवावे\nयावर ब्रह्मराक्षस उत्तरला, अरे ब्राह्मणा अग्नी आणि आदित्य हे दोघे यासाठ�� योग्य आहेत.\nतेव्हा विष्णुदत्ताच्या पत्नीने दोघांना आमंत्रित केले.\nहे अग्नी देवा अत्रिसुत वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास सत्वर यावे, त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली, हे कश्यप नंदना दत्तात्रेय वाट पाहात आहेत तेव्हा भोजनास यावे.\nसत्वर दोघेही देव ब्राह्मण वेशात आले आणि पंगतीस बसले.\nतिघा देवांना आग्रहाने वाढायचा योग विष्णुदत्ताच्या प्रारब्धात होता, धन्य तो विष्णुदत्त आणि त्याची पत्नी\nदत्त महाराजांचे उच्छिष्ट हे त्या ब्रह्मराक्षसाला दिल्यावर तो देखील मुक्तीस गेला.\nTags: Story From Datta Puran, दत्त पुराण कथा, दत्त पुराणातील कथा\nमातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nऔदुंबर वृक्ष – कल्पवृक्ष : Audumbar Tree\nदत्तात्रेय मंत्र : Dattatrey Mantra\nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…🌺🌺\nदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…🌺🌺,🌺🌺\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/matangeshwar-mandir-khajuraho/", "date_download": "2022-07-03T12:19:48Z", "digest": "sha1:KSC56MZOFEUZMEIFY6KK47MDCK2BEOAC", "length": 3162, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "Matangeshwar Mandir Khajuraho | heydeva.com", "raw_content": "\nमातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nहे मंदिर 9 व्या शतकात बांधले गेले. हे एकमेव जिवंत शिवलिंग असल्याचे मानले जाते कारण दरवर्षी शिवलिंगाची लांबी तीळच्या आकारात वाढते..\nContinue Reading मातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2022-07-03T12:06:00Z", "digest": "sha1:FCRDRUKHHR37TYZPINFXU2ATZGIXOFQ5", "length": 4519, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शहाबाद - विकिपीडिया", "raw_content": "\nशहाबाद हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील एक नगर आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागात गुलबर्गाहून २६ किमी अंतरावर असलेल्या शहाबादची लोकसंख्या सुमारे ४७ हजार आहे.\nशहाबाद हे मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे अनेक गाड्यांचा थांबा आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ०८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/12/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:11:28Z", "digest": "sha1:H6PFLPEJHA3B2B3TJI23QG3YQBB567SI", "length": 7800, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वर्कींग वुमनही दिसू शकतात स्टायलीश - Majha Paper", "raw_content": "\nवर्कींग वुमनही दिसू शकतात स्टायलीश\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / ड्रेस, वर्कींग वुमन, स्टायलिश / May 12, 2016 May 12, 2016\nआपण स्टायलीश दिसावे अशी इच्छा असणे यात गैर कांही नसले तरी अनेकांना स्टायलिश दिसायचे कसे याचीच कल्पना नसते. ज्यांना हे कळते, ते त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतात मात्र ज्यांना हे जमत नाही ते सदैव आपण कसे दिसतोय याबाबत कॉन्शस राहतात व परिणामी त्यांचे म्हणावे तसे इंप्रेशन पडत नाही. विशेषतः नोकरी करणार्‍या महिलांना म्हणजेच वर्कींग वुमनना स्टायलिश कसे राहावे यासाठी छोटया टिप्स येथे देत आहोत. जेणेकरून कामाच्या ठिकाणी आपला रूबाब राखतानाच परस्पर बाहेर कार्यक्रमांना जाण्याची वेळ आली तरी त्या तितक्याच आत्मविश्वासाने हे कार्यक्रम अडेंट करू शकतील.\nटॉप्स- कार्पोरेट क्षेत्रातील महिला नेहमीच पोशाख सुटसुटीत असावा यासाठी दक्ष असतात. त्यातही टॉप वापरताना फार लांबीचे टॉप न वापरण्याची काळजी घ्या. फ्लॉपी टॉप्स चालतील कारण ते आरामदायी असतात. पँट वापरत असाल तर खूप टाईट पँट शक्यतो टाळा. शॉर्ट पँट कांही जणींना शोभतात. तुमची उंची कमी असेल तर हिल्स वापरा. त्यामुळे पाय लांब वाटतील. कांही चांगल्या कॅज्युअल पँटसही बाजारात उपलब्ध आहेत त्या जरूर वापरा.\nजॅकेट वापरताना सॉफ्ट ड्रेप्ड जॅकेटला प्राधान्य द्या. ती हलकी असतात व ब्लेझरपेक्षाही जास्त चांगला लूक देऊ शकतात. काळा, ग्रे, नेव्ही ब्ल्यू हे जॅकेटचे कॉमन रंग आहेत. कधीतरी ब्राईट कलरची जॅकेटही आवर्जून वापरा. त्यामुळे स्टायलिश लूक मिळतो. पोशाख काळा असेल तर असे कलरफुल जॅकेट ट्रेंडी लूक देतात.\nड्रेस वापरत असाल तर ऑफिससाठी ते बेस्टच. ऑफिसमधून परस्पर बाहेर जाण्याची वेळ आली तरी ते शोभून दिसतात. मात्र ड्रेस ची निवड करताना भडक रंग टाळा तसेच सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा लागत असेल तर ते कंफर्टेबल आणि सोईचे आहेत याची खात्री करूनच खरेदी करा.सोबर कलरचे ड्रेस नेहमीच चांगला लूक देतात. आजकाल ट्यूब स्कर्टची फॅशनही जोरात आहे आणि हे स्कर्ट क्लासी दिसतातही. पोटावर जास्त चरबी असेल तर या स्कर्टवर पेपल्म टॉप्सचा वापर उपयुक्त ठरतो हे लक्षात घ्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/05/sweden-uses-herd-immunity-to-fight-against-coronavirus-keep-lockdown-on-small-scale/", "date_download": "2022-07-03T12:32:29Z", "digest": "sha1:GM2B622NGAFZK7TIFMYPC4RNMFCDZ4PT", "length": 6749, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " विना लॉकडाऊन स्वीडनने अशा प्रकारे रोखले कोरोनाचे संक्रमण - Majha Paper", "raw_content": "\nविना लॉकडाऊन स्वीड���ने अशा प्रकारे रोखले कोरोनाचे संक्रमण\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By Majha Paper / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, स्वीडन / May 5, 2020 May 5, 2020\nजगभरातील देश कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग निवड असताना, दुसरीकडे स्वीडनने नियमांमध्ये सूट देत वेगळा पर्याय निवडला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना देखील येथे बाजार, बार, हॉटेल, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक देखील सुरू आहे. स्वीडिश सरकारनुसार, प्रतिबंध लादण्याऐवजी दिर्घ काळ संक्रमणापासून वाचवू शकतील अशा नियमांवर जोर देण्यात आलेला आहे.\nस्वीडनने 65 पेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना बाहेर पडण्यास सुट दिली आहे. तर 65 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बाहेर असणाऱ्या 60 टक्के लोकांमध्ये संक्रमण आपोआप थांबेल. कमी वयाच्या लोकांना संक्रमण झाले तर ते फ्लू सारखे असेल व गंभीर रुग्णांची संख्या कमी असेल. एवढ्या रुग्णांसाठी आयसीयू बेड आणि वेंटिलेटर पर्याप्त असतील.\nनववी पर्यंतचे विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू आहे, जेणेकरून आई-वडील कामावर जाऊ शकतील. कॉलेज, हायस्कूल बंद आहेत. मात्र हॉटेल, किराना स्टोर आणि व्यापाराच्या जागा सुरू आहेत. 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. वृद्ध लोकांना सामान्य आजारासाठी हॉस्पिटलमध्ये न जाण्यास सांगण्यात आले आहे.\nआकड्यांनुसार, येथील लोक स्वेच्छेने सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहे. सर्वेक्षण करणारी संस्था नोवूसनुसार, महिन्यापुर्वी 10 मधील 7 स्वीडिश नागरिक एकमेंकांमध्ये 1 किमीचे अंतर ठेवत चालत असे, ज्याची संख्या आता 9 झाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/10/3sti8W.html", "date_download": "2022-07-03T11:15:58Z", "digest": "sha1:LLYCBIYVOYRXEPZKLVRCNE2Y2WCDEQRV", "length": 8586, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शिवसेनेचा विरोध असणारा अखेर नाणार प्रकल्प रद्द", "raw_content": "\nमुख्यपृष्ठशिवसेनेचा विरोध असणारा अखेर नाणार प्रकल्प रद्द\nशिवसेनेचा विरोध असणारा अखेर नाणार प्रकल्प रद्द\nशिवसेनेचा विरोध असणारा अखेर नाणार प्रकल्प रद्द\nराज्यात भाजप-शिवसेनेचे २०१४ मध्ये सरकार आले. त्यानंतर कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ गावांमधील जमिनीवर नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प करण्याची घोषणा झाली होती. त्यास सरकारमधील सहभागी असलेल्या शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला होता. महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आता या सरकारने तो प्रकल्प रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून रायगड जिल्ह्यात आणलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प अखेर रायगडमधूनही रद्द करण्यात आला आहे. नाणार प्रकल्पाचे नामकरण ‘नवनगर प्रकल्प’ असे करून फडणवीस सरकारने प्रकल्पासाठी १९ हजार हेक्टर जमीन अधिसूचित केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ ऑक्टोबर रोजी ही अधिसूचना रद्द केली आहे. परिणामी, भाजप-मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी असा आशियातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आता बारगळला आहे. नाणार प्रकल्प होणार म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेर मंडळींनी विशेषत: गुजरातमधील व्यापाऱ्यांनी जमिनी खरेदी करून ठेवल्या होत्या, असा शिवसेनेचा आरोप होता. त्याचीही चौकशी ठाकरे सरकारने सुरु केली आहे.\nवर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेबरोबरची युती टिकवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथून प्रकल्प रद्द केला. मात्र, त्यापूर्वीच फडणवीस यांनी हा प्रकल्प उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात हलवण्यासाठी तेथे १९ हजार १४० हेक्टर जमीन अधिसूचित करून ठेवली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार येईल आणि हा प्रकल्प मार्गी लावता येईल, अशी फडणवीस यांची अटकळ होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अधिसूचित केलेली जमीनही बिगर अधिसूचित केली. मात्र याच जागेवर १६५२ हेक्टर जमिनीवर औषधी पार्क उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प केंद्राच्या योजनेचा भाग असून यात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. नाणार येथे होणारा तेल शुद्धीकरण प्रकल्प सौदी अरेबियातील अरामको कंपनी आणि केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांचा होता. त्यामध्ये तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8557", "date_download": "2022-07-03T12:12:08Z", "digest": "sha1:OMRLUMH6DJTHNTHUJPHP2JSESOMG55P5", "length": 7910, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजीत नाताळ सणानिमित गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि शालेय वस्तूंचे वाटप | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजीत नाताळ सणानिमित गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा...\nअक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजीत नाताळ सणानिमित गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि शालेय वस्तूंचे वाटप\nमुंबई : एक क्षण आनंदाचा’ या उंक्ती प्रमाणे नाताळ सणाचे औचित्य साधून अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जोपासून गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाखाली आपला आनंद गमावून बसणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्याना आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच आपले आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत हया उद्देशाने अक्षरा अपना स्कूल’ पांजरपोळ, चेंबूर मुंबई येथील भागांत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आनंद वाटणाऱ्या स���ंताक्लॉजचे प्रतीक असलेल्या दिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वस्तू भेटवस्तू म्हणुन प्रदान करण्यात आली. याप्रसंगी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल वंजारे , दिग्दर्शक पत्रकार महेश्वर तेटांबे, समाज सेविका सौ विद्या विजय पाटील , समाजसेवक श्री. विजय पाटील , बालकलाकार मास्टर आर्य तेटांबे तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या उपक्रमास मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल वंजारे यांनी आभार मानले.\nPrevious articleआकरा जूनला सुर्याला खळे पडल्यास त्या वर्षी दुष्काळ पडणार,पण या वर्षीमात्र शेतकरी हाताने विहिरीतील पाणी घेतील इतका पाउस पडेल : हवामानतज्ञ पंजाबराव डख\nNext articleओमिओक्रोनच्या पार्श्वभूमीवर वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार- केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारतीताई पवार.\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8601", "date_download": "2022-07-03T11:12:08Z", "digest": "sha1:BFO3RFOZNBLSRO3J77Q73KPGRG23HR4H", "length": 6620, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "तरुणांसाठी लसीकरणाचे आवाहन ! | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News तरुणांसाठी लसीकरणाचे आवाहन \nमुंबई : ( जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ) मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आलेल्या सूचनेनुसार,दि. ३ जानेवारी,२०२२ पासून वयोगट १५ ते १८ वर्षांमधील मुलांचे कोविड – १९ विरोधी लसीकरण विनामूल्य सुरु करण्यात येत आहे. याकरिता कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार आहे.इच्छुक कोवीन app द्वारे नोंदणी करू शकतात.लसीकरण के���द्र :१. आर/ मध्य व आर/उत्तर विभागासाठी दहिसर जम्बो लसीकरण केंद्र,२. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ – १८ वयोगटातील मुलांसाठी विशेष टीप : सन २००७ च्या पूर्वी जन्म झालेले या लसीकरण मोहिमेसाठी पात्र असतील.पात्र विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा अशी विनंती व आवाहन श्री शिवानंद शेट्टी,मा. नगरसेवक बोरिवली – पशचिम यांनी केले आहे.\nPrevious articleभारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे नवनियुक्त पीआय माननीय श्री दिलीप लांडगे सर यांचा सत्कार करण्यात आला\nNext articleभारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे नवनियुक्त पीआय माननीय श्री दिलीप लांडगे सर यांचा सत्कार करण्यात आला\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/10890", "date_download": "2022-07-03T11:02:32Z", "digest": "sha1:JFARU6ZJ6JVXENYN2KY4CMQ32I5KLY7H", "length": 38096, "nlines": 438, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "खरीप हंगामातील शासकीय दराने धान्य खरेदी केलेल्या धानाचे बोनस ७०० रुपये रक्कम तात्काळ देण्यात यावे | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदू��वरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होत��� म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक���याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome इतर खरीप हंगामातील शासकीय दराने धान्य खरेदी केलेल्या धानाचे बोनस ७०० रुपये रक्कम...\nखरीप हंगामातील शासकीय दराने धान्य खरेदी केलेल्या धानाचे बोनस ७०० रुपये रक्कम तात्काळ देण्यात यावे\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10890*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nखरीप हंगामातील शासकीय दराने धान्य खरेदी केलेल्या धानाचे बोनस ७०० रुपये रक्कम तात्काळ देण्यात यावे\n– अनुसूचित जाती विभागाची मागणी.\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नागपूर – खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या शेतातील शासकीय दराने धान्य खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना हमी भावाव्यतिरिक्त अद्याप पर्यंत ७०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बोनसची रक्कम देण्यात यावी अशी मागणी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने केली आहे.\nनागपूर जिल्ह्यातील १४४०५ शेतकऱ्यांकडून ५,६९,८०० क्विंटल खरीपातील १८६८ रुपये हमीभाव दराने खरेदी करण्यात आलेला होता. तथापी शेतकऱ्यांचे खरीप हंगाम सुरू होऊनही अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना बोनसची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.\nएकीकडे बी-बियाणे व रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, डिझेलचे वाढलेले दर, कोरोना महामारीचे आलेले संकट, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर आलेली दुबार पेरणीची वेळ यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या त्रस्त असून मागील वर्षी उचललेले बँकाचे पिक कर्ज देखील शेतकरी भरु शकत नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बँक पीक कर्ज देण्यास करत असलेल्या टाळा-टाळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे.\n५,६९,८०० रुपये खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे नागपूर जिल्ह्याला कमीत कमी ४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अख्या जगाला पोसनाऱ्या पोशिंदयालाच त्यांच्या हक्काची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड दयावे लागत आहे.\nमहाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ७०० रुपये प्रति क्विंटल धानाचा बोनस संकटाच्या काळात सरकारने तात्काळ देऊन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी नागपूर जिल्हा (ग्रा) काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे यांनी केलेली आहे.\nया मागण्याचे निवेदन मुख्यमं��्री ना. उद्धव ठाकरे, सहकार मंत्री पाटील, कृषी मंत्री ना. दादा भुसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन पाठवून करण्यात आली. तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीनजी राऊत, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंहारे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन त्यांच्या निर्देशनास हे गंभीर बाब लक्षात आणून दिली.\nना. नितीन राऊत यांनी सहकार व पणन मंत्री ना. देशमुख यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची विनंती केलेली आहे.\nनागपूर जिल्हा (ग्रा) काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे यांचे नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळात दीपक गजभिये, कृष्णा बोदलखंडे, मनमोहीत घोडेस्वार, अशोक रामटेके, ओमकार मुंडले, नागसेन निकोसे, प्रज्वल तागडे, विनय गजभिये, बुद्धिमान पाटील, लोकेश काटोले, सुनिल बोदलखंडे, घनश्याम हिंघनकर, मुकेश देवगडे आशिष लांबट, सचिन गडे, पंकज राऊत, सुचित मेश्राम यांचा समावेश होता.\nPrevious articleजीएसटी मुळे, भारतीय अर्थव्यवस्था, 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी\nNext articleइमामवाडा दलित वाचनालय येथे समाजभवन बांधा\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया यो���ाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/dhan-laabh-mithai-vatayla-tayar/", "date_download": "2022-07-03T12:08:55Z", "digest": "sha1:DHFBULUDCDXYNVBN4JQKFIEIAXQ2KZWM", "length": 9168, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 6 राशींच्या लोकांनी मिठाई वाटायला राहा तयार, आपल्या भाग्याला कोणाची नजर न लागो - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/ह्या 6 राशींच्या लोकांनी मिठाई वाटायला राहा तयार, आपल्या भाग्याला कोणाची नजर न लागो\nह्या 6 राशींच्या लोकांनी मिठाई वाटायला राहा तयार, आपल्या भाग्याला कोणाची नजर न लागो\nनोव्हेंबर महिन्याचा शेवट होण्याकडे वाट चाल आहे, तर काही राशींच्या चमकदार भविष्याची सुरुवात होत आहे. आज आपण अशा राशींबद्दल माहिती करणार आहोत ज्यांच्या नशिबात मोठे बद्दल होण्यास सुरुवात होत आहे. ह्या राशींचे लोक एकमेकांना मिठाई वाटून आपला आनंद साजरा करू शकतात.\nह्या राशींच्या लोकांच्या पैशाच्या बाबतीत सर्व चिंता दूर होणार आहे, भाग्य तुम्हाला सहकार्य करेल. आपण आपल्या भविष्यातील योजनां बद्दल चर्चा कराल. व्यवसायात तुम्हाला प्रचंड पैसा मिळू शकेल, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुधारणा होईल.\nह्या राशींचे लोक नोकरीच्या क्षेत्रात असतील त्यांच्या वर मोठे अधिकारी खूप खूष असतील, ज्याचा आपल्याला नंतर फायदा होईल. आपल्याला पदोन्नती आणि पगार वाढ मिळू शकते, मेहनत अशीच चालू राहू द्या. आपण नोकरी क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवू शकता.\nआपण व्यवसायात काही नवीन बदल करू शकता, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून येणारा काळ खूप चांगला ठरणार आहे. अनुभवी व्यावसायिक लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या ऑर्डर मिळून मोठा धन लाभ होईल.\nतुमचे उत्पन्न चांगले होईल. आपण आपले सर्व कार्य उत्साहाने पूर्ण कराल. जमीन, इमारतीशी संबंधित कोणताही लाभ मिळू शकेल. वाहन आनंद मिळेल. आयुष्यातील जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आपल्याला गरीब लोकांना मदत ���रण्याची संधी मिळेल.\nज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहे त्यांच्या प्रयत्न्नांना यश मिळणार आहे, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, नवीन जबाबदाऱ्या मोठ्या कुशलतेने पार पाडू शकाल. अचानक एखादा जुना मित्र भेटला, जो जुन्या आठवणी परत आणेल. एखाद्या विषयाबद्दल भावनिक होऊ शकतात.\nकाही लोक मित्रांसह नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना बनवू शकता. तुमचा व्यवसाय चांगला होईल. घरगुती गरजा भागवता येतील. आपण मुले आणि आपल्या साथीदारा बरोबर आनंदाने वेळ व्यतीत करण्यावर आपला भर राहील. मुलांच्या प्रगतीची चांगली बातमी मिळू शकते.\nआपण आपल्या व्यवसायात कोणतीही नवीन तंत्रज्ञान वापरू शकता, ज्याचा फायदा होईल. तुमचा व्यवसाय चांगला होईल. व्यापारातील प्रगतीची परिस्थिती कायम राहील. तुमची वागणूक बदलण्याची शक्यता आहे. आपण कर्जातून मुक्त होऊन भावी भविष्यासाठी धन बचत करण्यावर लक्ष केंद्रित कराल.\nदेवाच्या कृपेने आपल्याला जे काही मिळाले आहे त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार प्रगट करा आणि आशिर्वाद मिळावा, तुमच्या मनाला शांती मिळेल. विवाहित जीवनात येणारे समस्या संपतील, जे कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी करेल. ज्या राशींच्या सुखाचा काळ सुरु होत आहे त्या मेष, वृषभ, मिथुन, मकर, आणि मीन राशींचे लोक आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2022-07-03T12:06:15Z", "digest": "sha1:WVZXA7CEBNXWFLGK54HDC4ELY6GJ7LR7", "length": 8440, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स अँडरसन - विकिपीडिया", "raw_content": "\n(जेम्स अँन्डरसन या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव जेम्स मायकल ॲंडरसन\nउपाख्य जिमी, जिम, जिम्झा, द बर्नली एक्सप्रेस\nजन्म ३० जुलै, १९८२ (1982-07-30) (वय: ३९)\nउंची ६ फु २ इं (१.८८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nएकदिवसीय शर्ट क्र. ९ (prev. ४०)\n२००२–present लॅंकेशायर (संघ क्र. ९)\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ५९ १४७ १२२ २००\nधावा ५५२ १९९ ८७४ २९२\nफलंदाजीची सरासरी ११.७४ ६.८६ १०.०४ ८.८४\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ३४ २०* ३७* २०*\nचेंडू १२,५४२ ७,३१६ २३,२७८ ९,७२६\nबळी २१९ १९९ ४५१ २७३\nगोलंदाजीची सरासरी ३१.०४ ३०.८७ २७.७२ २९.०८\nएका डावात ५ बळी १० १ २२ १\nएका सामन्यात १० बळी १ n/a ३ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ७/४३ ५/२३ ७/४३ ५/२३\nझेल/यष्टीचीत २६/– ४१/– ५४/– ५०/–\n१० जुलै, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nजेम्स मायकेल जिमी ॲंडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n५ कॉलिंगवुड • ७ बेल • ९ अँन्डरसन • ११ फ्लिंटॉफ • १४ स्ट्रॉस • १७ प्लंकेट • १८ लुईस • १९ महमूद • २४ पीटरसन • ३४ डालरिम्पल • ३६ जॉइस • ३९ ब्रोड • ४२ बोपारा • ४६ पानेसर • ४७ निक्सन • ९९ वॉन • प्रशिक्षक: फ्लेचर\nकौटुंबिक कारणांमुळे स्पर्धेच्या मध्यात परतलेल्या जॉन लुईस ऐवजी स्टुअर्ट ब्रॉडला बोलावण्यात आले\nइ.स. १९८२ मधील जन्म\nइ.स. १९८२ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n३० जुलै रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०२२ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2013_12_15_archive.html", "date_download": "2022-07-03T12:26:07Z", "digest": "sha1:RDQYAQLDIZVWTPOWQROHTG5RSVY5TQY5", "length": 26471, "nlines": 114, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2013-12-15 ~ ॥ विश्व मराठ�� ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nप्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग १]\nFriday, December 20, 2013 श्री.अभिजीत पाटील प्रतिशिवराय शिवाजी काशिद 7 प्रतिक्रिया Edit\nस्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव म्हणजे नरवीर शिवाजी काशिद. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लढवणारे गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं.\nछत्रपती शिवरायांनी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर अफ़जलखानास व अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णीस कापल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जानेवारी १६६० मध्ये आदिलशाहाच्या ताब्यातील मिरजेला वेढा देण्यासाठी आले.आदिलशाहाने कुर्नलचा सिद्धी जौहर याला सलामतखान हा किताब देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी पाठविले.मिरजेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा दिल्यानंतर आजच्या सांगली जिल्ह्यातील तासागांव तालुक्यातील धुळगांव या छोट्याशा गावांत छत्रपती शिवाजी महाराज आल्याची व येथील रहिवाश्यांना शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्याची ऐतिहासिक नोंद आजही धुळगांवातील लोकांच्या घरी ताम्रपटाच्या स्वरुपात सापडते.आजही तेथील लोकांकडे छत्रपती शिवरायांनी दिलेले ताम्रपट उपलब्ध आहेत.\nसिद्धी जौहरचा पन्हाळगडचा वेढा\nछत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.जोव��� शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती छत्रपती शिवाजी महाराज आखणार होते.कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत.त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.\nसिद्धी जौहर मुत्सद्दी सेनानी होता,मुत्सद्दी राजकारणी नव्हता,विचार न करता सरळ रेषेत धडक देणार्या रेड्यासारखे त्याचे वागणे होते.म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू शकला नाही.जौहरला छत्रपती शिवरायांची रणनीती ओळखणे जमले नाही.या पन्हाळगडाच्या वेढ्याचा चार महिन्याचा काळ ओलांडला होता.नेमके याच वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जौहरला पत्र पाठविल्यामुळे जौहर सुखावला होता.छत्रपती शिवाजी महाराजांकडून जौहरला निरोप गेला.उद्या आम्ही भेट घेण्यासाठी तळावर येऊ.छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा निरोप गेल्याने जौहरचा वेढा ढिला पडल.सैनिक बेहोश झाले.अवघ्या एका रात्रीचा प्रश्न होता.\nगुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद\n या योजनेची तयारी चालू झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज या विचारात असतानाच गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले.शिवाजी काशिद हे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावचे होते.ते दिसायला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारखेच होते.\nपन्हाळगडावर बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नव्हता व आतील माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता.जौहरने छत्रपती शिवाजी महाराजांना वेढ्यामध्ये अडकून ठेवल्याने स्वत: जौहरला देखील येथून हालता येत नव्हते.छत्रपती शिवाजी महाराजांनी याठिकाणची अडचण लक्षात घॆऊन नेताजी पालकरांनी विजापूरला मुबलक सैन्यासह धडका देण्यास सुरुवार केली खरी पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.\nसिद्धी जौहरने विशाळगडासही वेढा दिला.वेढा अत्यंत कडक होता.नेमक्या त्याच वेळी नेताजी पालकर विजापूरला धडक देऊन जिजाऊंच्या मार्गदर्शनासाठी राजगडावर आले होते.नेताजी पालकर समोर आलेले पाहून आई जिजाऊंना संताप आला व त्या म्हणाल्या तुमचा राजा तिकडे कैद होऊन पडला आहे आणि तुम्ही दुरवर जाऊन बसलात राजांची सुटका कोण करणार राजांची सुटका कोण करण��र तेंव्हा राजमाता जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी हाती तलवार घेतली व राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या.हे पाहत असलेल्या नेताजी पालकरांनी जिजाऊंना विनंती केली व जिजाऊंकडील तलवार हातात घेत म्हंटले जौहरला हिसका दाखवितो आणि राजांना सोडवून आणतो आणि आई जिजाऊंचा आशिर्वाद घेऊन नेताजी पन्हाळगडाच्या मोहिमेकडे निघाले.विजापूरहून आलेले नेताजी पालकर क्षणाची देखील विश्रांती न घेता तातडीने पन्हाळगडाकडे निघाले.\nछत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणार्या समकालीन दोन व्यक्ती होत्या, हिरोजी फ़र्जंद आणि शिवाजी काशिद\nछत्रपती शिवाजी महाराजांची व गुप्तहेरांची बैठक झाली.यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती आखली.पन्हाळगडावरून २४ मैल दूर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने या योजनेची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती.जाण्याचा मार्ग निवडला होता,केंव्हा निघायचं कसे निघायचं सोबत कोण कोण असणार शत्रूने अडविले तर कसा प्रतिकार करायचा शत्रूने अडविले तर कसा प्रतिकार करायचा शत्रूच्या गोटात कसा गोंधळ निर्माण करायचा शत्रूच्या गोटात कसा गोंधळ निर्माण करायचा सगळा तपशील या अगोदरच ठरला होता.या अनुषंगाने शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले,राजे तुम्ही सिद्धी जौहरला तहासाठी निरोप द्या.जौहरच्या भेटीला मी जातो.तुम्ही गडाबाहेर पडा,यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तुम्हाला दगा फ़टका झाला तर सगळा तपशील या अगोदरच ठरला होता.या अनुषंगाने शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले,राजे तुम्ही सिद्धी जौहरला तहासाठी निरोप द्या.जौहरच्या भेटीला मी जातो.तुम्ही गडाबाहेर पडा,यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तुम्हाला दगा फ़टका झाला तर त्यावर शिवाजी काशिद म्हणाले होणार नाही आणि झालाच तर माझ्यासारखे अनेक शिवाजी काशिद निर्माण होतील पण तुमच्यासारखे शिवराय स्वराज्याला नितांत आवश्यक आहेत.शिवाजी काशिदांच्या या प्रामाणिक व निष्ठापूर्वक आवेशाच्या बोलण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना गहिवरून आले.\nशिवाजी काशिद यांना कोण ओळखेल काय याची खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा पेहराव देऊन दुपारी गडावरील अधिकारी कर्मचारी यांचे सत्कार शिवाजी काशिद यांच्या हाती पार पाडले.गुप्तहेर ��ात्यातील शिवाजी काशिद यांना कोणीही ओळखले नाही.जिथे आपले कर्मचारी ओळखू शकले नाहीत तिथे शत्रू तर अजिबातच ओळखू नाही शकणार अशी खात्री पटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या वाटाघाटीसाठी येत आहोत असा निरोप सिद्धी जौहरला पाठविला.\n१२ जुलै १६६० चा दिवस उजाडला.छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या तयार ठेवण्यास संगितल्या.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समान पेहराव,समान सैनिक रात्री १० वाजता किल्ल्यातून दोन पालख्या खाली उतरू लागल्या.शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडला.वेढ्याच्या एका बाजूतून ते वेढ्याबाहेर पडले.सोबत वाट दाखविणारे वाटाडे होते.त्यांनी विशाळगडाचा रस्ता धरला,मार्गात राजांची माणसे अगोदर ठरल्यानुसार त्यांना येवून मिळत होती.वेढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ४ ते ५ मैल दूर पोहचले.विशाळगडावर पोहचण्यासाठी १९ ते २० मैल अंतर अद्याप बाकी होते.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत १००० मावळे होते.त्यातच शिवाजी काशिद होते.यावेळी त्यांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पेहराव होता.जणू प्रतिशिवराय राजेच.\nसिद्धी जौहरला चकवा दिला\nशिवाजी काशिद यांना पालखीत बसविण्यात आले.पालखीसोबत १० ते १२ हत्यारबंद मावळे होते.राजांचा निरोप घेऊन शिवाजी काशिद यांची पालखी लगबगीने मलकापूरच्या दिशेने गेली व छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने रस्त्याने निघाली.ते पन्हाळगडापासून आणखी दूर जात असताना जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले.आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले.काही वेळातच सगळा तळ जागा झाला.जौहर रागाने लालेलाल झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली.\nसिद्धी जौहरने घोडदळाच्या तुकड्या छत्रपती शिवरायांना शोधण्यासाठी पाठविल्या.एक तुकडी मलकापूरच्या दिशेने गेली होती.या तुकडीला मलकापूरच्या रस्त्यात शिवरायांची पालखी दिसली.या पालखीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज (प्रति शिवाजी राजे: गुप्तहेर शिवाजी काशिद) दिसले.या जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.त्यांची पालखी सिद्धी जौहरच्या तंबूकडे नेली.छत्रपती शिवाजी मह���राज आल्याची बातमी जौहरला समजताच तो राजांच्या स्वागताला आला.त्याने छत्रपतींच्या पेहराव्यातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांची भेट घेतली.छत्रपती शिवाजी महाराज तहासाठी गडाखाली तंबूत आलेले आहेत ही बातमी वार्यासारखी पसरली व गडाभोवती डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या सैनिकांना समजताच त्यांना आनंद झाला.पालखीत बसलेल्या शिवाजी महाराजांना(गुप्तहेर शिवाजी काशिद) जौहरच्या समोर नेण्यात आले.इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता.क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते.म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nप्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग १]\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/shiva-period/", "date_download": "2022-07-03T12:19:02Z", "digest": "sha1:JGXS4CD6LWGHCBZWAUUQBUDLLFTIG74M", "length": 4632, "nlines": 82, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "Shiva period Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nताज्या बातम्या पूर्व उपनगर मोठी बातमी शहर\nजाणून घ्या : शिवकालीन इतिहासात वापरली जाणारी लिपी\nमुंबई : शिवकालीन इतिहासात वापरली जाणारी लिपी म्हणजे मोडी लिपी, ऐतिहासिक दस्तऐवजांचे लिप्यांतर करणं हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र शासनासमोर आहे. या उपक्रमाला आपला हातभार\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/garden-plant-available/", "date_download": "2022-07-03T11:12:21Z", "digest": "sha1:SP6X62XQZN7VRYWLU7BLSRUXYEJNDQMA", "length": 5327, "nlines": 118, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "बागेची झाडे मिळतील - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nजाहिराती, नर्सरी, पंढरपूर, महाराष्ट्र, विक्री, सोलापूर\nओवा पान, कृष्णकमळ, जट्रोफा रेड, पेट्रा क्रोटॉन, पेपरमिंट, बागेची झाडे, सायप्रस\nकृष्णकमळ, पेपरमिंट ओवा पान, मनीप्लँट, पेट्रा क्रोटॉन, सायप्रस, जट्रोफा रेड ई. रोपे होलसेल दरात मिळतील\nअधिक माहितीसाठी संपर्क : 9890936832\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: सिद्धनाथ नर्सरी अनवली, पंढरपूर, सोलापूर\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/11/kartik-tripuri-purnima-dev-diwali-importance-and-naivedya-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T12:12:48Z", "digest": "sha1:C7MR2ZFBD7AQVUGWOCYSFAEIHE5SVQCP", "length": 14110, "nlines": 78, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Kartik Tripuri Purnima Dev Diwali Importance and Naivedya in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nकार्तिक त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी शंकर भगवान विष्णु भगवान उपवास महत्व फळ व नेवेद्यसाठी बेसनचा हलवा रेसीपी\nकार्तिक पूर्णिमा 2019 ह्या वर्षी 12 नोव्हेंबर मंगळवार ह्या दिवशी आहे. कार्तिक पोर्णिमा ह्या दिवशी तुलसी विवाह समाप्ती त्रिपुरी पोर्णिमा व गुरु नानक जयंती सुद्धा आहे. 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार हा दिवस खूप शुभ आहे. कार्तिक महिना हा फार शुभ मानला जातो. ह्या महिन्या मध्ये पुजा अर्चाचे खूप महत्व आहे. तसेच ह्या महिन्यात तुळशीचे खूप महत्व आहे.\nकार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी उपवास करून पुजा अर्चा करून दान धर्म केल्यास पुण्य मिळते. शंकर भगवान विष्णु भगवान तुलसी माता श्री कृष्ण ह्याची पुजा अर्चा करावी. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करणे, दीप दान करणे, हवन करणे, किवा यज्ञ करणे हे चांगले असते त्यामुळे आपली पापे निघून जातात. ह्या दिवशी अन्न, धन व वस्त्र दान करण्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी दान केल्याने त्याचा डबल लाभ मिळतो. तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी दान केल्याने स्वर्ग मध्ये जागा मिळते. ह्या दिवशी बीना स्नानचे राहू नये.\nमहाराष्ट्रात कार्तिक महिन्यात रोज पहाटे प्रतेक देवळात काकड आरती म्हणतात म्हणजेच आरती म्हणून देवाला उठवतात. त्यानंतर संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत रामदास ह्याचे अभंग म्हटले जातात. ह्या दिवशी विठ्ठल मंदीरात मोठा उत्सव असतो. विठ्ठल राखूमाई ची भजने म्हणतात.\nकार्तिक पूर्णिमा प्रारंभ 11 नोव्हेंबर 2019 सोमवार संध्याकाळी 06:01\nसमाप्ती 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार रात्री 07:03\nआपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा ह्या दिवशीच्या उपवासाचे महत्व आहे. प्रतेक वर्षी 12 पोर्णिमा येतात. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा 13 पोर्णिमा येतात. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाला त्रिपुरी पूर्णिमा किवा गंगा स्नान असे सुद्धा म्हणतात. ह्या पोर्णिमेला त्रिपुरी पूर्णिमा असे का म्हणतात कारण की ह्या दिवशी भगवान भोलेनाथ ह्यांनी त्रिपुरासुर ह्या नावाचा महाभयानक राक्षसाचा वध केला होता. म्हणून ह्या दिवशी श्री भोलेनाथ शंकर भगवान ह्याचे दर्शन घेतलेतर सात जन्म व्यक्ति ज्ञानी व धनवान होतो. ह्या दिवशी चंद्रोदय होत असताना त्या वेळी शिवा, संभूति, संतति, प्रीति, अनुसूया व क्षमा ह्या सहा गोष्टींचे पूजन केले असता शंकर भगवान ह्याची प्रसन्नता प्राप्त होते. ह्या दिवशी गंगा नदिमध्ये स्नान केले तर संपूर्ण वर्ष स्नान केल्याचे पुण्य मिळते. जर आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे.\nकार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी ह्या दिवशी श्री भगवान विष्णु ह्यांनी प्रलय काळमध्ये वेदांचे रक्षण करून सृष्टिला वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता.\nकार्तिक पूर्णिमा त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा तसेच असे म्हणतात की रात्री एक बछड़ा दान करावा पण हे आता शक्य नाही तर आपण अन्न करावे. जे कोणी ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून भगवान भोलेनाथचे भजन कीर्तन करतील त्यांना अग्निष्टोम यज्ञचे फळ प्राप्त होईल.\nकार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी देवी तुलसी ने पृथ्वीवर जन्म घेतला होता असे म्हणतात. कार्तिक महिन्यामध्ये विशेषतः श्री राधा व श्री कृष्ण ह्यांचे पूजन करायला पाहीजे. कार्तिक महिन्या मध्ये अन्न दान अवश्य करायला पाहीजे. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवसाला खूप महत्व प्राप्त आहे. ह्या पूर्णिमेला महाकार्तिकी पण म्हणतात. जर ह्या दिवशी भरणी नक्षत्र असेल तर त्याचे महत्व अजून वाढते. व जर रोहिणी नक्षत्र असेल तर त्याचे महत्व अजून काही पटीने वाढते. ह्या दिवशी जर कृतिका नक्षत्र वर चंद्र व गुरु असेल तर महापूर्णिमा म्हणतात.\nकार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करणे, दीप दान करणे, हवन करणे, किवा यज्ञ करणे हे चांगले असते त्यामुळे आपली पापे निघून जातात. ह्या दिवशी अन्न, धन व वस्त्र दान करण्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी दान केल्याने त्याचा डबल लाभ मिळतो. तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी दान केल्याने स्वर्ग मध्ये जागा मिळते. ह्या दिवशी बीना स्नानचे राहू नये.\nसिख लोकनमध्ये कार्तिक पूर्णिमा हा दिवस प्रकाशोत्सव म्हणून साजरा करतात. कारण ह्या दिवशी गुरु नानक ह्याचा जन्म दिवस आहे. गुरुनानक जयंती च्या दिवशी सिख लोक सकाळी लवकर उठून स्नान करून गुरूद्वारा मध्ये जावून गुरूवाणी आईकतात व त्यांच्या दाखवलेल्या रस्त्यावर चालतता.\nस्वीट डिलिशीयस बेसनाचा हलवा\nबेसनाचा शिरा बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\n२ कप बेसन (चणाडाळ पीठ)\n१/२ कप ओला नारळ (खोवून)\n१ टी स्पून वेलचीपूड\nएका नॉनस्टिक कढईमधे निम्मे तूप गरम करून त्यामध्ये बेसन घालून चांगले खरपूस भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून परत थोडे परतून घ्या.\nदुध गरम करून घ्या. मग भाजलेल्या बेसनामध्ये हळूहळू घालून ढवळत रहा. घट्ट व्हायला आले की कढईवर दोन मिनिट झाकण ठेवा. दोन मिनिट झाली की झाकण काढा व साखर, ड्रायफ्रुट व वेलचीपूड घालून हलवत रहा घट्ट झाले की शिरा तयार झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/03/wheat-flour-masala-lachha-paratha-layered-masala-paratha-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T10:48:42Z", "digest": "sha1:6ZN5JNNFYUE6BFNV6Q7BKYF6UDA4VLC2", "length": 7657, "nlines": 72, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Wheat Flour Masala Lachha Paratha | Layered Masala Paratha In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआपण ह्या अगोदर प्लेन लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहिले आता आपण मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहू या. मसाला लच्छा पराठा बनवायला अगदी सोपा आहे त्यालाच लेयर पराठा सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारचा पराठा बनवताना त्यावर मसाला घालून बनवायचा आहे. टेस्टी लागतो आपण ब्रेकफास्ट किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो.\nमसाला लच्छा पराठा आता सर्व ठिकाणी लोकप्रिय आहे. मैदा वापरुन सुद्धा पराठा बनवता येत पण फक्त मैदा वापरण्या पेक्षा आपण गव्हाचे पीठ व मैदा वापरुन तो पौस्टिक होईल. तसेच त्यामध्ये कसूरी मेथी वापरली आहे त्यामुळे टेस्टी लागते. मसाला घालून खूप छान लागतो.\nबनवण्यासाठो वेळ: 30 मिनिट\nवाढणी: 6 पराठे बनतात\n1 ½ कप गव्हाचे पीठ\n1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)\n1 टे स्पून तूप\n1 टी स्पून मीठ\n1 कप पाणी पीठ मळण्यासाठी\n1 टी स्पून चिली फ्लेस्क\n1 टी स्पून कसूरी मेथी\n1 टी स्पून धने-जिरे पावडर\n¼ टी स्पून चाट मसाला\n1 टे स्पून काळे तीळ\nकृती: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, कोथिंबीर चिरून व तूप घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मग मळलेले पीठ झाकून 15-20 मिनिट बाजूला ठेवा.\nमसाला बनवण्यासाठी: चिली फ्लेस्क, कसूरी मेथी, धने-जिरे पावडर, चाट मसाला मिक्स करून बाजूला ठेवा.\nलच्छा पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचे एकसारखे 6 गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन मोठ्या आकारात लाटून घ्या. मग त्यामध्ये 1 टी स्पून तेल घालून पसरवून घ्या. त्यावर एक टी स्पून बनवलेला मसाला घालून एकसारखा पसरवून घ्या. आता आपल्याला ही पोळी फोल्ड करून म्हणजेच मुडपून घ्यायची आहे. प्रथम एका बाजूला थोडेशी फोल्ड करा आपण लहान मुलांचा पेपरचा पंखा कसा बनवतो तसा फोल्ड करायचा आहे. म्हणजेच झेड z सारखे पूर्ण फोल्ड करत जायचे आहे. पूर्ण फोल्ड झाल्यावर गोल वळवून घ्या शेवटचे टोक मध्ये थोडे दाबून घ्या. वरतून पीठ लावून लाटून घ्या. वरतून थोडे काळे तीळ घालून हळुवारपणे एक लाटणे फिरवा.\nतवा गरम करून घ्या. तवा गरम झाल्यावर त्यावर बनवलेला पराठा घालून तूप घालून दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व लच्छा पराठा बनवून घ्या.\nगरम गरम लच्छा पराठा सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.skcounselling.in/blog/lack-of-confidence/", "date_download": "2022-07-03T10:56:13Z", "digest": "sha1:TE2BYXU6TJN7FQGHUCZACZOQK5WN43WI", "length": 12022, "nlines": 158, "source_domain": "www.skcounselling.in", "title": "विश्वासाची कमी - Sk Psychological Counselling Hub", "raw_content": "\nआत्मविश्वास कसा वाढवायचा यावर एक चर्चा सत्र घेतले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्यावर समाज प्रबोधन होणं हितावह आहे.\nआत्मविश्वास म्हणजे तुमची कौशल्ये, गुण आणि यशस्वी होण्याच्या क्षमतेवर तुमचा विश्वास. स्वत:वर आत्मविश्वास असणे हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच महत्त्वाचे नाही तर इतरांद्वारे तुम्हाला कसे समजले जाते यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.\nदुर्दैवाने, प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेवर विश्वास वाटत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किंवा सेटिंग्जमध्ये अधिक असुरक्षित वाटू शकते. इतर प्रकरणांमध्ये, चिंता किंवा कमी आत्मसन्मानाची भावना तुमच्या खात्रीपूर्वक कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते.\nतुम्हाला 100% वाटत नसतानाही, कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. कित्येकदा फक्त आत्मविश्वासाने वागण्याचा दिखावा करून सुद्धा आपल्यात आत्मविश्वास येऊ शकतो.\nआपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबाबत माहिती असूनही आपण या साध्या सोप्या गोष्टी करत नाहीत. काय कारणे असू शकतात\n२. माहितीचा अभाव किंवा चुकीची माहिती.\n३. शिस्त नसणे. बेशिस्त वृत्ती. आळशीपणा.\n४. दुसऱ्यावर अवलंबून राहणे किंवा तशी सवय.\n५. स्वतःची अयोग्य वाढ.\n६. लहानपणीच्या वाईट घटना किंवा दुःखी बालपण.\n७. घरातील अयोग्य, कमी पोषक वातावरण.\n८. इतरांशी तुलना करण्याची सवय.\n९. चुकीचे गोल सेटिंग.\n१०. पटकन नाराज होण्याची सवय.\n११. चिंता, तणाव, नैराश्य ज्यांना व्यवस्थित हाताळता येत नाहीत, त्यांना आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी त्रास होतो.\n१३. नकारात्मक विचार आणि आजूबाजूचा परिसर.\nआत्मविश्र्वास वाढवण्यासाठी प्रयत्न लहानपणापासून व्हायला हवेत. शाळा कॉलेज मध्ये विविध कार्यक्रम याचसाठी घेतले जातात परंतु पालकांना मुलांच्या मार्कांच्या चिंता जास्त असते म्हणून अशा कार्यक्रमात ते सहभागी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तरीही कुठल्याही वयात थोडे प्रयत्न केले तर नक्कीच आपण सुधारणा करून आत्मविश्वास परत आणू शकतो. मग काय करावं\n१. आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता जिथे तुम्हाला आत्मविश्वास दर्शवण्याची गरज असते, तेव्हा तुम्हाला ज्या कौशल्यांवर आणि क्षमतांवर अधिक विश्वास वाटतो त्यावर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरू शकते.\n२. स्वतःशी सकारात्मक संवाद. नेहमी स्वतः बाबत चांगला विचार करणं, बोलणं आणि कृती करणं हा एक सुदृढ पर्याय आहे.\n३. यशासाठी उत्तेजन देणे अत्यंत गरजेचे. छोट्या छोट्या गोष्टीबाबत सतर्क राहून स्वतःला प्रोत्साहन दिले पाहिजे.\n४. प्रेरणेला शोधणे. आत्मविश्वासी लोकांकडे पाहणे, प्रेरणादायी विधाने वाचणे हा देखील तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक मार्ग असू शकतो.\n५. तुलना करणे टाळा. स्वतःची तुलना कुणाशीही नाही होऊ शकत आणि तसा प्रयत्नही करू नये.\n६. नवीन आव्हाने स्वीकारा. नाविन्याचा ध्यास घेतल्यास मन आणि शरीर दोन्ही त्यादृष्टीने काम करू लागतात. आत्मविश्वास दुनावतो.\n७. नित्य व्यायाम, योगा, मेडीटेशन आपल्या शारिरीक हालचाली योग्य ठेवतात. पोक काढून चालण्याची ढब ��दलता येते. उभे राहणे, बसने, बोलणे, हातवारे करणं या सर्व गोष्टी तुमचा आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी मदत करतात.\n८. आपण आहोत तसे स्वीकारणे. त्यात हवा तसा बदल करणे.\n९. योग्य आहार घेणे. शिस्तबद्ध पद्धतीने जीवनचर्या चालू ठेवल्याने खूप फरक पडतो.\n१०. वाचन, लेखन हे मुद्देसुद बोलण्यासाठी मदत करतात.\n११. मदत घ्या. चांगला कोच आयुष्यात असलाच पाहिजे.\nबाह्य आत्मविश्वास दिसण्यासाठी तुमच्या आंतरिक आत्मविश्वासाची पातळी वाढली पाहिजे. मन चंगा तो कठोती में गंगा अस म्हणतात ते उगीच नाही. यास थोडा वेळ आणि सराव लागू शकतो, परंतु शेवटी, आपण बाहेरून आत्मविश्वास कसा वाढवायचा हे शिकू शकता आणि आतून तो अधिक दृढपणे अनुभवू शकता. आत्मविश्वासाने टाकत चाललेले पाऊल हे तुम्हाला विकासाकडे नेणारे आहे. जरूर प्रयत्न करा.\nव्यक्त होताय, जरा सांभाळून\naher mangesh on मैत्री आणि आपले भवितव्य\nSohel on नाविन्याचा ध्यास आणि अपयश\nArchana Deshpande on मानसिक आरोग्य आणि कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/sanjay-raut-may-have-been-happy-to-end-shiv-sena-union-minister-narayan-ranes-scathing-remarks/", "date_download": "2022-07-03T10:58:49Z", "digest": "sha1:LKLU3IUUYSEHEEYOX7ZBUULQKJ47AGVR", "length": 7040, "nlines": 67, "source_domain": "analysernews.com", "title": "शिवसेनेला संपवल्याचा संजय राऊतांना आनंद झाला असेल : राणे", "raw_content": "\nशिवसेनेला संपवल्याचा संजय राऊतांना आनंद झाला असेल; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची बोचरी टीका\nमुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास ४२ हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.\n कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने,” अशा आशयाचे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. त्या���चे हे ट्विट सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nकाल शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत हे प्रत्यक्षात एक आणि माध्यमांसमोर दुसरे बोलत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. याच मुद्द्यावरून आज नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.\nकारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.\nदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे आमदार किसन कथोरे यांचे साईबाबांना साकडे\nराष्ट्रीय युवा शक्तीच्या प्रदेश सचिवपदी उदय शेवतेकर यांची निवड\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\nदेवेंद्र फडणवीसच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार : आ. संजय कुटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/nehami-rahil-lakshmi-krupa-1002/", "date_download": "2022-07-03T11:15:22Z", "digest": "sha1:OAABZJKAZ3DLV7XF3ITIC2AWHV52HMMD", "length": 9968, "nlines": 48, "source_domain": "live65media.com", "title": "दिवाळी काळातील लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे उपाय करा, नेहमी राहील लक्ष्मीमातेची कृपा - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/दिवाळी काळातील लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे उपाय करा, नेहमी राहील लक्ष्मीमातेची कृपा\nदिवाळी काळातील लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे उपाय करा, नेहमी राहील लक्ष्मीमातेची कृपा\nदीपावलीचा सण म्हणजे देवी लक्ष्मीच्या पूजेचा खास दिवस मानला जातो. यावेळी दिवाळी 14 नोव्हेंबरला साजरी केली जाईल. या दिवशी प्रत्येकजण श्रीमंत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करतात. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीजींची भक्तिभावाने पूजा केली तर तिला आशीर्वाद मिळतो आणि घरातील व कुटुंबातील त्रास दूर होतो.\nदेवी लक्ष्मीच्या कृपेने धन, वैभव तसेच संपन्नता प्राप्त होते. अशी आस्था आहे कि, जर माता लक्ष्मी जी एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाली तर त्याला धन, धान्य, संपत्ती आणि सर्व प्रकारचे सुख उपलब्ध होतात.\nअशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्राचीन काळातील उपायां विषयी सांगत आहोत. आपण हे उपाय करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करून श्रीमंत होऊ शकता.\n१. जर आपणास आर्थिक संकट ओढवले असेल तर दिवाळीच्या दिवशी कमलगट्टीच्या पुष्पहारांसह १०८ वेळा ‘‘ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद् श्रीं ह्रीं श्रीं ऊं महालक्ष्मयै नम:’ चा जप करावा. आपल्याकडे कधीही निधीची कमतरता भासणार नाही.\n२. दिवाळीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मागे वळून न जाता तेथून निघून जा. या उपायामुळे शनीशी संबंधित दोष दूर होतात. या उपायाने कालसर्प दोष देखील दूर होतो. यानंतर, आपल्याला पैसे मिळविण्यास कोणतीही अडचण नाही.\n३. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर घराच्या सर्व खोल्यांमध्ये शंख व घंटा वाजवा. यामुळे घराची नकारात्मक उर्जा आणि गरीबी दोन्ही दूर होतील. संपत्तीत वृद्धी होईल.\n४. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या आधी श्रीगणेशाची पूजा करा. त्यांना 21 दुर्वा अर्पण करा. यामुळे आपल्या घराशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.\n५. दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणा. प्रथम या झाडूची पूजा करा आणि नंतर त्याद्वारे संपूर्ण घर स्वच्छ करा. शेवटी ही झाडू लपवा. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. हा उपाय खूप प्राचीन आहे आणि शतका नु शतके केला जात आहे.\n६. दि��ाळीच्या वेळी जेव्हा लक्ष्मीची पूजा केली जाते तेव्हा पूजेमध्ये एक दोन हळदी गाठ ठेवा. पूजा संपल्यावर ह्या हळद गाठी आपल्या पैसे ठेवण्याच्या जागेमध्ये ठेवा. यातून पैशांचा आवक वाढण्यास सुरुवात होईल.\n७. दिवाळीच्या वेळी आई लक्ष्मीबरोबरच तुम्ही कुळदेवतेचीही उपासना केली पाहिजे. यावेळी, पिवळ्या कौड्या वापरणे फायदेशीर आहे. ह्यामुळे आई लक्ष्मी प्रसन्न होते. ही प्रक्रिया करण्यासाठी लक्ष्मीपूजनामध्ये पिवळ्या रंगाच्या कौड्या ठेवा. असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. ह्या उपायामुळे अडकलेले पैसे सुद्धा परत मिळतात.\nटीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1420", "date_download": "2022-07-03T12:01:37Z", "digest": "sha1:R4TCVWSF5PJRJWV4QFBMRJ5EDVRZFFIZ", "length": 10042, "nlines": 118, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "देशांतर्गत विमान सेवा / उद्या 1050 फ्लाइट्स: तमिळनाडुनंतर महाराष्ट्राने उड्डाणांना दिली परवानगी, | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome नवी दिल्ली देशांतर्गत विमान सेवा / उद्या 1050 फ्लाइट्स: तमिळनाडुनंतर महाराष्ट्राने उड्डाणांना दिली परवानगी,\nदेशांतर्गत विमान सेवा / उद्या 1050 फ्लाइट्स: तमिळनाडुनंतर महाराष्ट्राने उड्डाणांना दिली परवानगी,\nनवी दिल्ली. लॉकडाउन फेज-4 दरम्यान सोमवारपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत. उड्डयन मंत्रालयाने सांगितल्यानुसार उद्या 1050 फ्लाइट्स ऑपरेट होतील. राज्यातंरग्त उड्डाणे, क्वारंटाइन पीरियड आणि प्रवाशांच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरबाबत परिस्थिती स्पष्ट होत नव्हती. महाराष्ट्र, बंगाल आणि तमिळनाडू देशांतर्गत उड्डाणे करण्याच्या बाजुने नव्हते.\nपहिले तमिळनाडुने उड्डाणांना परवानगी दिली आणि रविवारी प्रवाशांसाठी गाइडलाइन जारी केल्या. आता महाराष्ट्रानेही 50 फ्लाइट्सच्या ऑपरेशन���ा मंजुरी दिली आहे. गाइडलाइनदेखील लवकरच जारी होईल.\nयादरम्यान, नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की- उड्डयन मंत्रालयाकडून उडान योजनेंअंतर्गत विमान सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात उत्तर-पूर्व क्षेत्राला जोडणाऱ्या उड्डाणांना प्राथमिकता दिली जाईल.\nयापूर्वी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने उड्डाणांवर चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,’ रेड झोनमधल्या विमानतळांना आता उघडणे मुर्खपणाचे ठरेल. प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे आणि लाळेचे सँपल घेणे पुरेसे नाही.’ पश्चिम बंगालनेही उड्डाणे सुरू करण्यावर चिंता व्यक्त केली हे.\nहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सांगितले की, आज त्यांनी एविएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांच्याशी चर्चा केली. ठाकरे म्हणाले की, ‘मी पुरी यांना म्हणालो की, विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय.’ यापूर्वी महाराष्ट्र सरकारने शनिवारी केंद्र सरकारसोबत चर्चा केली होती. यात म्हटले की, मुंबई आणि पुण्यासारखे शहर रेड झोनमध्ये आहेत. एअर ट्रॅफिकच्या बाबतीत दोन्ही शहर महत्वाचे आहेत. या दोन शहरात नागरिकांना फिरण्यास पूर्णपणे बंदी आहे. यामुळे सध्या विमानसेवा सुरू केली जाऊ शकत नाही.\nममता बॅनर्जींनी अम्फान वादळाचे कारण दिले\nबंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, अम्फान वादळानंतर राज्यात मोठे नुकसान झाले आहे. आम्ही हे सर्व ठीक करण्यात व्यस्त आहोत. त्यामुळे आम्ही नागरी उड्ड्यान मंत्रालयाला 30 मे पर्यंत कोलकाता आणि 28 मे पर्यंत बागडोगरा एअरपोर्टवर उड्डाणे स्थगित करण्यास सांगितले होते.\nPrevious articleदेशात कोरोना / संक्रमितांचा आकडा 1 लाख 32 हजार 753 वर\nNext articleजिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले\nडॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.\nस्कूलों में योग कक्षाएं शुरू की जाएं\nकेंद्रीय स्वास्थ्य मंत्री ने पीएचसी, वाईएसआर हेल्थ क्लिनिक का दौरा किया\nआरोग्यश्री कार्ड पर पीएम की तस्वीर क्यों नहीं, एमओएस से पूछता है\nस्मिता विजय ब्राम्हणे इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित💐💐💐\n“डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियम�� संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून MB NEWS 24TAAS मान्यता देण्यात आली\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T11:46:17Z", "digest": "sha1:F2PT232C7IKXVJSW3IWU4S6MJCEELPWB", "length": 5736, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांची राज्यपालांची सदिच्छा भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nस्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांची राज्यपालांची सदिच्छा भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nस्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांची राज्यपालांची सदिच्छा भेट\nप्रकाशित तारीख: December 4, 2019\nस्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांची राज्यपालांची सदिच्छा भेट\nस्वीडनचे राजे कार्ल (सोळावे) गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.\nयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, अशोक हिंदूजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत मोनिका मोहता आदि उपस्थित होते.\nयावेळी उभय देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव श्री. मेहता यांनी राज्यातील औद्योगिक परिस्थिती संदर्भात माहिती दिली. उपस्थित उद्योगपतींसोबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://nirgunmathyogidham.org/AboutUs", "date_download": "2022-07-03T11:20:16Z", "digest": "sha1:BL7R5DRZ3GDGDK232EQZL4SOVZQHOABX", "length": 7491, "nlines": 21, "source_domain": "nirgunmathyogidham.org", "title": "निर्गुण मठ योगीधाम", "raw_content": "\nपुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\nॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय\nआपण सर्व भक्तगण श्रद्धेने, भक्तीपूर्वक अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा करत असतो. त्यामुळे आपल्याला हे तर माहिती आहेच कि प्रत्येक तिर्थक्षेत्रांची तेथे स्थापित असणाऱ्या देवतेमुळे वेगवेगळी महती झालेली आहे. त्याचप्रमाणे योगीधाम शिवमंदिराचीही वेगळी महती आहे. या मंदिरात संपूर्ण त्रिभुवनाचे नाथ असणाऱ्या श्री महादेवांची \"श्री पशुपतीनाथ रुपी मूर्ती\" स्थापित आहे कि ज्या मूर्तीमध्ये आजपर्यंत अनेक भक्तगणांना साक्षात श्री महादेवांच्या वास्तव्याची जाणीव झालेली आहे. आपणही भक्तिपूर्वक पाहिल्यास आपणालाही होईल. कारण भक्तीचे तत्वच सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. त्याचप्रमाणे या क्षेत्री मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात आदिगुरू श्री दत्तप्रभूंच्या औदुंबराचे उगम गुरुस्थानी झालेला आहे. या औदुंबर वृक्षाद्वारे साक्षात श्री दत्तप्रभू अनेक भक्तगणांना आपली साक्ष दाखवत असतात. या स्थानी जे विविध उत्सव संपन्न होत असतात त्यावेळी प्रति गाणगापूर स्वरूपी पालखी निघत असते त्या पालखीत साक्षात श्री दत्तप्रभूंच्या उत्सवमूर्ती तसेच साक्षात श्री महादेवांची शिवपिंड विराजमान असतात. या पालखीद्वारेही श्री दत्तप्रभू व श्री महादेव भक्तगणांना त्यांच्या अस्तित्वाची साक्ष दाखवत असतात. या पालखीची सेवा घेण्यासाठी सोवळे परिधान करण्याचा नियम आहे. जी पुरुषमंडळी सोवळे परिधान करून पालखीची सेवा घेतात त्यांना परिक्रमा जशी पुढे जाते तसे पालखीचे वजन पेलवत नाही हीच तर साक्षात परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होणे आहे. त्याचप्रमाणे या मंदिरात गुरुस्थानी श्री नवनाथांपैकी आठवे नाथ श्री रेवणसिध्दनाथांची मूर्तीही स्थापित आहे व दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व उत्सवाच्या दिवशी नाथांचा दरबारही या क्षेत्री होत असतो. या नाथांच्या दरबाराच्या दिवशी साक्षात श्री रेवणसिध्दनाथांच्या काठीचीही परिक्रमा मंदिराला होत असते. या काठीमध्येही साक्षात श्री रेवणसिध्दनाथांच्या अस्तित्वाची जाणीव काठी उच���णाऱ्या मुलांना होत असते. अशा प्रकारे हे तीर्थक्षेत्र परमेश्वराच्या आशीर्वादाने पावन झाले आहे. प. पु. शिवभक्त योगीजी (बाप्पा) हे या योगीधाम तीर्थक्षेत्राचे प्रमुख आहेत व त्यांच्याद्वारे अनेक भक्तगणांना भक्ती कशी करावी व भक्तीचे महत्व आपल्या जीवनात किती अनन्य साधारण आहे याची माहिती व मार्गदर्शन लाभत असते.\nमंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.\nयोगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मुंबई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%81%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%81/", "date_download": "2022-07-03T11:58:14Z", "digest": "sha1:PRGRASYQ5J2US4GRE3Q2BFXJEUORTHYX", "length": 4330, "nlines": 41, "source_domain": "live65media.com", "title": "सुन किन्ने सोँचमा हुनुहुन्छ ? यस्तो छ आजको सुनचाँदीको बजार भाउ - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/समाचार/सुन किन्ने सोँचमा हुनुहुन्छ यस्तो छ आजको सुनचाँदीको बजार भाउ\nसुन किन्ने सोँचमा हुनुहुन्छ यस्तो छ आजको सुनचाँदीको बजार भाउ\n डेढ महिना अघिदेखि लगातार उकालो लागि रहेको सुनको मूल्य केही दिनयता यथावत् छ बुधबार प्रतितोला ७६ हजार रुपैयाँमा कारोबार भएको छापावाल सुनको मूल्य आज बिहीबार ७६ हजार वरीपरी कारोबार भइरहेको हाे बुधबार प्रतितोला ७६ हजार रुपैयाँमा कारोबार भएको छापावाल सुनको मूल्य आज बिहीबार ७६ हजार वरीपरी कारोबार भइरहेको हाे त्यसैगरी, तेजाबि सुनको मूल्य ७६ हजार कै हाराहारीमा रहेको सुनचाँदी व्यवसायी महासंघले जनाएको छ\nयस्तै, आज चाँदीको मूल्य भने स्थिर रहेको छ बिहीबार चाँदी प्रतितोला ७ सय २० रुपैयाँमा कारोबार भइरहेको महासंघले जनाएको छ \n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/cristiano-ronaldo-s-car-accident-a-car-worth-16-25-crores-was-shattered-122062100024_1.html", "date_download": "2022-07-03T12:27:12Z", "digest": "sha1:KA7MQUPQFE6FBJYWMW5262I2ASRWRHGI", "length": 12270, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारला अपघात, 16.25 कोटींच्या कारचा चक्काचूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nक्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारला अपघात, 16.25 कोटींच्या कारचा चक्काचूर\nफुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची कार रस्ता अपघातात बळी पडली आहे. सोमवारी सकाळी रोनाल्डोचा एक अंगरक्षक ही कार घेऊन माजोर्काला जात होता. यादरम्यान अंगरक्षकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार भिंतीला जाऊन धडकली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात इतर कोणत्याही वाहनाचा समावेश नव्हता.\nरोनाल्डोची कार ज्या घराला धडकली त्या घराच्या दरवाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून चालकाने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हरनेही संपूर्ण अपघाताची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे.\nयाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचा उद्देश फक्त पोलिसांना अपघाताची माहिती देणे एवढाच होता, जेणेकरून गाडीच्या मालकाला विमा कंपनीकडून पैसे मिळू शकतील आणि विम्याच्या पैशांवरून कोणताही वाद झाल्यास पोलिस अहवाल साक्षीदार म्हणून वापरता येईल. मात्र, अपघाताच्या वेळी रोनाल्डोचा बॉडीगार्ड जो गाडी चालवत होता, त्याचे नाव काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही कार रोनाल्डोच्या नावावर रजिस्टर्ड आहे.\nChess Olympiad: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू मशाल रिलेमध्ये सामील\nNeeraj Chopra wins Gold Medal: नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले, नवा विश्वविक्रम केला\nभारतीय महिला फुटबॉल संघ 17 वर्षांखालील जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी इटली नॉर्वेला जाणार\nIndonesia Open 2022: एचएस प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरी गाठली, हाँगकाँगच्या खेळाडूला पराभूत केले\nKhelo India Games:खेलो इंडियाच्या खेळाडूंना ही साई देणार पॉकेटमनी\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nपीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...\nदोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nपंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू\nयंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्��ात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2022-07-03T12:30:38Z", "digest": "sha1:5FOQLXFZ5SPAALOUZ4QN7HWS3XUHPLYC", "length": 17095, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात – संजय राऊत | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदव���र राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात – संजय राऊत\nशिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात – संजय राऊत\nमुंबई, दि. २३ (पीसीबी) : शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मी भाजपा हाच शब्द वापरत आहे. त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपाशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवलं जाऊ शकत नाही असंही संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहे. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.\n“ईडीच्या किंवा अन्य काही अमिषाला बळी पडून आमदार पळाले असतील. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही. आपण काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील हा पक्ष अद्याप मजबूत आहे. चार आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असा होत नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.\nसोडून का गेलेत याची कारणं लवकरच समोर येतील. तरीही त्यांच्याशी चर्चा सुरु आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं. काहीजण संपर्कात असून कशा पद्धतीने जबरदस्तीने नेलं हे सांगत आहेत. दोन आमदार पत्रकार परिषद घेणार असून सगळी गोष्ट सांगतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.\n“मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नाहीत. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करायची असल्याने आमदार वर्षावर जातील. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख पत्रकार परिषद घेतील. यावेळ��� पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित असतील,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही. या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं एवढंच सांगायचं आहे”.\n“आजही आमचा पक्ष मजबूत आहे. उद्धव ठाकरे वर्षावरुन मातोश्रीला जात असताना रस्त्यावर जे चित्र होतं ती शिवसेना आहे,” असं राऊतांनी सांगितलं.\n“२० आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसत आहे, पण त्याने पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार,” असं संजय राऊत म्हणाले.\nPrevious articleशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nNext articleमहापालिका वायसीएम रुग्णालयात 206 कर्मचाऱ्यांची नेमणूक\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री केले असते\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nआयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन\nएकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी\nएकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार \nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शक��ो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/09/04/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F/", "date_download": "2022-07-03T11:46:48Z", "digest": "sha1:H3APJOF2HTFJWSU6ZA6OOEW74L6LAWVX", "length": 5935, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जिओनीचा फॅशन सिरीजमधला एफ १०३ आला - Majha Paper", "raw_content": "\nजिओनीचा फॅशन सिरीजमधला एफ १०३ आला\nतंत्र - विज्ञान, मुख्य, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / जीओनी, स्मार्ट फोन / September 4, 2015 March 30, 2016\nस्मार्टफोन उत्पादक कंपनी जिओनीने तयांचा फॅशन सिरीजमधला एफ १०३ स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविला असून या फोनला श्याओमीच्या रेडमी ४जी, लेनेवोच्या के ३, मोटोरोलाच्या मोटो जी थर्ड जन. यांना टक्कर द्यावी लागणार आहे. हा फोन कंपनीने ९९९९ रूपयांत विक्रसाठी उपलब्ध करून दिला आहे.\nया फोनसाठी ग्लास बॅक पॅनल, मेटल फ्रेम, ड्युल सिम व ड्युल स्टॅडबाय सपोर्ट करणारा आहे. ड्रॅगनट्रेल ग्लास प्रोटेक्शनसह ५ इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड लॉलिपॉप ५.० ओएस, त्यात अमिगो ३.० स्क्रीनचा वापर,२ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने ३२ पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ८ एमपी ऑटोफोकस रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोरजी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यूटूथ सह अनेक कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स आहेत. हा फोन पर्ल व्हाईट, डॉन व्हाईट व ब्लॅक कलारमध्ये उपलब्ध आहे.\nजिओनी इंडियाचे जनरल मॅनेजर तिमिर बरण म्हणाले एफ सिरीजमध्ये एकाच उपकरणात डिझाईन आणि परफॉर्मन्सचा उत्तम ताळमेळ घातला गेला आहे. एफ १०३ त्याला अपवाद नाही. हा फोन पॉवरफुल व आकर्षक आहेच तसेच तो युजरची स्टाईल वाढविणाराही आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/17/the-curse-on-the-readers-is-good-but/", "date_download": "2022-07-03T12:07:35Z", "digest": "sha1:VEFEXO3NWI75PX3DE5HGWKJNYWVG7DHX", "length": 13096, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वाचाळवीरांवर अंकुश उत्तम, पण... - Majha Paper", "raw_content": "\nवाचाळवीरांवर अंकुश उत्तम, पण…\nराजकारण, विशेष / By Majha Paper / आझम खान, मनेका गांधी, मायावती, योगी आदित्यनाथ, लोकसभा निवडणूक, वाचाळ / April 17, 2019 April 17, 2019\nदेशातील तीन महत्त्वाच्या पक्षांच्या चार प्रमुख नेत्यांना काही काळापुरते का होईना, पण प्रचारबंदी करून निवडणूक आयोगाने एक उत्तम पाऊल टाकले आहे. मात्र या कारवाईनंतरही नेत्यांचे बरळणे काही थांबत नाही. त्यामुळे ही कारवाई कितपत फायदेशीर ठरते, हा एक प्रश्नच आहे.\nभारतीय जनता पक्षाच्या मनेका गांधी व योगी आदित्यनाथ, बहुजन समाज पक्षाच्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे आझम खान यांना 48 ते 72 तास भाषण करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. आपल्या बेताल विधानांमुळे या नेत्यांनी ही वेळ ओढवून घेतली आहे. यातील योगी आदित्यनाथ व खान यांच्यावर 72 तासांची तर मायावती आणि मनेका गांधी यांच्यावर 48 तासांची भाषण बंदी घालण्यात आली आहे. मनेका गांधी यांच्या रूपाने पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर देशव्यापी प्रचार अभियानात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर आझम खान यांना प्रचारात भाग घेण्यास मनाई करण्याची ही दुसरी वेळ आहे.\nआयोगाने सोमवारी या संदर्भातील आदेश जारी केला. अर्थात त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची कान उघाडणी करून प्रचाराच्या काळात जीभ मोकळी सोडणाऱ्या नेत्यांवर अंकुश लावण्यास सांगितले होते. त्यानंतर घटनेतील कलम 324 अंतर्तग मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आयोगाने ही कारवाई केली. यापूर्वी एप्रिल 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या काळातच आयोगाने भाजप नेते (सध्या केंद्रीय मंत्री) गिरिराज सिंह यांना झारखंड आणि बिहारमध्ये प्रचार करण्यास मनाई केली होती. तसेच भाजपाध्यक्ष अमित शाह आणि आझम खान यांना उत्तर प्रदेशात प्रचार करण्यास बंदी घातली होती.\nअर्थात या कारवाईचा कितपत उपयोग होतो,हे संदिग्धच आहे. कारण हे नेते कुत्र्याच्या शेपटीसारखे असतात. त्यांच्याकडून सुधारण्याची आशा करणे व्यर्थ आहे. बेताल विधानांमुळे ही मंडळी कायम विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होतात. किंबहुना त्यातच त्यांना आनंद वाटतो की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. अन्यथा या लोकांनी वारंवार हे उद्योग केले नसते.\nउदाहरणार्थ आझम खान यांना घ्या. उत्तर प्रदेशात तर त्यांची हाडे नसलेली जीभ चालतेच परंतु इतरत्रही ती अनाठायी चालते. मध्य प्रदेशात आले असताना सोमवारी त्यांनी हाच उद्योग केला. यावेळी त्यांनी चक्क पत्रकारांसाठीच खालची भाषा वापरली.राज्यसभेचे माजी खासदार मुनव्वर सलीम यांच्या अंतिम संस्कारात भाग घेणासाठी खान हे विदिशाला आले होते. यावेळी अनेक पत्रकारही अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी भाजप नेत्या आणि रामपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार यांच्याबद्दल खान यांना प्रश्न विचारला. याच जयाप्रदा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे खान यांच्यावर कारवाई झाली आहे. या प्रश्नावर खान कमालीचे संतप्त झाले. पत्रकारांना उत्तर देण्याऐवजी ते एकदम भडकले. “तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणून येथे आलो होतो,” असे ते म्हणाले. यामुळे सगळे पत्रकार अवाकच झाले.\nसर्वच पक्षांकडे अशा वाचाळ नेत्यांची फौज आहे. भाजपकडे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा, आमदार संगीत सोम आणि साक्षी महाराज ही काही नावे आहेत. त्यांना तर बोलताना तारतम्य बाळगा, स्वत:च्या तोंडाला आवर घाला, अशी तंबीच अमित शहा यांनी मागे दिली होती. मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद,कपिल सिब्बल आणि दिग्विजय सिंह ही काँग्रेसची मंडळीही त्यातलीच. शिवेसेनेकडून संजय राऊत एकटेच सर्वांना पुरतात.\nत्यांचे सोडा, आयोगाच्या ताज्या कारवाईची बातमी जुनी व्हायच्या आत आणखी एका नेत्याने तोंडाचा पट्टा चालवला.उत्त.र प्रदेशातील बसपचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आपले प्रतिस्पर्धी राज बब्बलर यांच्यावर पातळी सोडून टीका केली.फतेहपूर सिकरी येथील प्रचारा���रम्यान गुड्डू पंडित यांनी राज बब्बसर आणि त्यांाच्या समर्थकांना एकप्रकारे धमकी दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओही गाजत आहे.\nथोडक्यात म्हणजे निवडणूक आयोगाने आपली सुस्ती झटकून अशा नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पाऊल सरसावले आहे, ही कौतुकाचीच गोष्ट आहे. परंतु त्यातून ही मंडळी सुधारतील अशी आशा करण्यात फारसा अर्थ नाही. निवडणूक ही या नेत्यांसाठी एक युद्ध आहे आणि युद्धात नैतिकता पाळण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे निवडणूक संपेपर्यंत अशा प्रकारच्या बत्तीशी वाजविण्याच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_21.html", "date_download": "2022-07-03T11:04:35Z", "digest": "sha1:EUECQPWXPCAVZ236DGMKKP575JBJY7NY", "length": 9363, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अखेर लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ अखेर लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात\nअखेर लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात\nजून शेवटपर्यंत पाडकाम पूर्णत्वास; लगेचच होणार नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात\nएप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार नवीन पादचारी पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण\nकल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्रामचा पादचारी पुलाच्या कामाला गती आली असून सदर पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी काही कालावधीपासून बंद ठेवण्यात आला होता. कल्याण लोकग्राम पादचारी पूल कधी सेवेत येणार असा प्रश्न देखील प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. आता प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून पादचारी पुलाच्या पाडकामास ��ज पासून सुरुवात झालेली आहे.\nरेल्वेने जुन्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती; त्यास अखेर सुरुवात झाली आहे. दि. ०५ मार्च रोजी लोकग्राम येथील पादचारी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असून जून शेवटपर्यंत पाडकाम पूर्णत्वास; व लगेचच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवार होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सदर पुलाचे पाडकाम व नवीन पुलाचे काम हैदराबाद मधील कंपनीला मिळाले असून त्यांनी मुंबई मधील नावेद इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला करार पद्धतीने (Sub-Contract) काम करण्याचे सोपवले असल्याचे समजते. त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा देखील रेल्वेकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार; त्यामुळे पाडकाम संपताच नव्या पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करून लगेच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात कोणताही अडथला व विलंब होणार नाही\nया पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका घेऊन सदर पुलाचे काम युद्ध पातळीवर होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष देत असल्याचे हि आपल्याला दिसते. तसेच सदर पुलासाठी लागणारे प्राकलन रक्कम ७८ कोटींची आवश्यकता होती परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हते; व सदर पूलासाठी कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांअंतर्गत निधीची उपलब्धता होणेस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नेहमीच आग्रही होते, त्यासाठी स्वतः पाठपुरावा करून शासनाकडून क.डों.म. पालिकेस निधी उपलब्ध करून देऊन, रेल्वे प्रशासनाकडे वर्ग करण्याकरिता खासदार डॉ. शिंदे यांना यश प्राप्त झाले.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ता��िकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/our-group-is-the-real-shiv-sena-eknath-shinde", "date_download": "2022-07-03T12:11:53Z", "digest": "sha1:P4LIUOMGQPPVWAFCMRZUQKB2KNQ43JSW", "length": 3123, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "आपला गट हीच खरी शिवसेना-एकनाथ शिंदे", "raw_content": "\nआपला गट हीच खरी शिवसेना-एकनाथ शिंदे\nएकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून हा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे\nशिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३५ हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही उर्वरित आमदार देखील गुवाहाटीला पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना आता एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.\nयाबाबत एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून हा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यासाठी कायदेशीर लढा देण्याची तयारीदेखील सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना नेमकी कोणती हा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाणही आपल्याला मिळावे यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला भविष्यात मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2016_01_31_archive.html", "date_download": "2022-07-03T12:13:56Z", "digest": "sha1:ADRDVFJWXB2PN4H2ZZBNVZRPFH33XKJ7", "length": 19443, "nlines": 98, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2016-01-31 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nस्त्री अस्मिता आणि विषमता\nThursday, February 04, 2016 श्री.अभिजीत पाटील धार्मिक, सामाजिक, स्त्रीवाद 9 प्रतिक्रिया Edit\nभारत देश हा पुरुष प्रधान संस्क्रुतीवर आधारलेला आहे त्यामुळे इथे स्त्रीला कमी लेखणे म्हणजे सामान्य बाब आहे. याचा प्रत्यय रोज आपल्याला पहायला मिळतो. पहिल्यापासून स्त्री ही पुरुषी अहंकारामध्ये भरडली गेली आहे तीच परिस्थिती आजतागात आहे. त्यामुळे स्त्रीने कोणते निर्णय घ्यावेत आणि कोणते नाही हे पुरुषच ठरवणार. त्यांच्या आवडी कोणत्या असाव्यात आणि नसाव्यात हेही पुरुषच ठरवणार. एवढेच नाही तर त्यांनी मंदिरात प्रवेश करावा की नाही आणि करावा तर कधी करावा हेही पुरुष वर्गच ठरवणार याला काही स्त्रीयाही बळी पडल्या आहेत. स्त्रीयांची दुर्बलता यासाठी कारणीभुत आहे. आजपर्यंत स्त्रीयांनी धर्माची आज्ञा मानून अन्याय सहन केला. महिलांना या धर्माने शुद्र मानले, गुलामापेक्षाही हीन वागवले तरीही तो आपल्या वाड - वडीलांचा धर्म म्हणून येथील महिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाटपणे सहन केला. आजही तेच चालू आहे मग भारत महासत्ता होण्याच्या बाजारगप्पा मारनार्यां लोकांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट नाही का \nकाही दिवसापुर्वी शनी शिंगणापुरच्या मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सामान्य हिंदु स्त्रीयांनी आंदोलन सुरु केले. शनीचे दर्शन घ्यावे की नाही असे दोन मतप्रवाह पडले. त्यानंतर लगेच मुंबईच्या हाजी - अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश मिळावा म्हणून मुस्लिम स्त्रीयायी पुढे आल्या. अशा पुरोगामी कार्यासाठी ही वाटचाल खरच स्वागतार्ह आहे.पण सनातनी हिंदु व्यवस्थेमध्ये ती वाटचाल कितपत यशस्वी होईल ते सांगणे कठीण आहे. कारण आजपर्यंतचा इतिहास बघता कोणतेही पुरोगामी पाऊल सहजासहजी पुढे पडलेले नाही आणि यापुढेही पडू नये अशी सनातनी मानसिकता हिंदुधर्माइतकिच इतर धर्मानेही पोसलेली आहे. हि सनातनी मानसिकता आपल्या जुन्या परंपरेला घट्ट धरून असल्यामुळे त्यापरंपरा पुरोगामींच्या प्रत्येक अव्हानाला थोपवणार्या आहेत. या आधी या सनातनी प्रव्रुत्तीविरोधात अनेक समाजसुधारक दत्त म्हणून उभे ठाकले होते. आपल्या समाजातील स्त्रीयांना शैक्षणिक तसेच सामाजिक अधिकार मिळावेत यासाठी हमिद दलवाई यांनी आयुष्यभर लढा दिला आहे. सर्व धर्माची हीच परिस्थिती आहे.सर्वच धर्म परंपरानिष्ठ आणि जुन्या रुढींनी बांधलेले आहेत. स्त्री सती जाण्याची परंपरा मोडण्यासाठी राजा राममोहनराय यांनी खुप कष्ट घेतले.तसेच बालविवाह, दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट घेतले.\nआज चाललेले आंदोलन शनिशिंगनापुरचे आव्हानही तसेच आहे मंदिर प्रवेश हा स्त्रीयांच्या अधिकारांशी संबंधित प्रगतशील विचार आहे. शनी मंदिरात प्रवेश करणार्या त्या स्त्रीया हिंदुच होत्या आणि प्रवेशाला विरोध करणार्या सर्व संघटना सनातनी हिंदुच होत्या.मुळात पुरुष प्रधान आणि जातीवर आधारीत असलेल्या समाजामध्ये महिलांसाठी प्रतिष्ठा नावाची गोष्टच नाही तिथे आहे फ़क्त तिला कमी लेखने एवढंच. तीला विचार स्वातंत्र्य आहे का ती सुरक्षित आहेत का ती सुरक्षित आहेत का एकिकडे स्त्रीयांनाच पुजायचे आणि दुसरीकडे स्त्रीयांना मंदिरात प्रवेश नाकारायचा हे फ़क्त आपल्याच संस्क्रुतीत होऊ शकते. शनि बाबत द्वारकापीठाच्या शंकराचार्याने काढलेला फ़तवाही विचार करण्यासारखाच आहे की, \"शनी हा देव नाही तो ग्रह आहे स्त्रीयांना येथे प्रवेश देण्याऐवजी त्यालाच पळवून लावा\".\nआपल्या संस्क्रुतीचे पालन करतात देव - देश आणि धर्म याचा विचार केला जातो. पण सध्या सर्व निष्ठा देव आणि धर्मापुरतीच मर्यादित केली आहे. करं तर देव आणि धर्मापेक्षा \"राष्ट्र\" ही संकल्पना श्रेष्ठ आहे आणि माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आणि याविरोधात जाणारेच खरे समाजद्रोही, धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहेत. या पार्श्वभुमीवर शनीशिंगनापुरच्या मंदिरातील प्रवेशाचे हिंदु तथा हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणुन आंदोलन केलेल्या मुस्लिम स्त्रीयांचे सर्व भारतीय समाजाने स्वागत केले पाहिजे. सनातनी लोकं इतिहासातुनच हटवादी असतात त्यांना परिवर्तन मान्य नसते, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे जो माननार नाही तो नष्ट होईल. स्त्रीया मंदिरात आल्या तर शनी देवाचं पावित्र्य अडचणीत येते असे त्यांचे म्हणने आहे. पण चांगल्या परिवर्तनवादी पावलं थाबविणारा देव हा देव म्हणन्याच्या लायक असेल का हा विचार भक्तांनी नक्कीच केला पाहिजे. मग स्त्रीयांना प्रवेश नाकारणारा देव आहे की त्याच्या नावाने आपली हिंदुतील पुरोहित आणि मुस्लिमातील मौलवी असले उद्योग करत असतात . खरं तर आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे असं भासवणार्यांनी स्त्री-स्वातंत्र्याचे निव्वळ ग्रंथिक दाखले देऊ नयेत. प्���त्येक्षात पाऊल उचलन्याची वेळ आली आहे.\nआपल्या धार्मिक आणि सामाजिक आधिकारांसाठी आजपर्यंत बर्याच वेळा आंदोलन झाली आहेत. आजपर्यंतचा इतिहास बघता स्त्रीयांच्या सबलीकरणाच्या आणि हक्काधिकाराच्या प्रस्थापनेसाठी लढणार्या संघटना मुख्यत: हिंदु धर्मामध्येच आहेत. पण सध्या सुरु असलेले आंदोलन, आपल्या धार्मिक आणि सामाजिक आधिकारांसाठी मुस्लिम स्त्रीयांनी उचललेले पाऊल म्हणजे भारतीय समाजातील पहिलीच घटना आहे. हमिद दलवाईनी उभारलेल्या लढ्याला कमी प्रतिसाद मिळाला पण विरोधच जास्त झाला, धर्मगुरुंनी मोर्चे संघटित केले. हमिद दलवाईं विरोधात केलेले आंदोलन खुप मोठे होते त्यांना मुस्लिम कब्रस्थानात जागा मिळु न देण्याइतपत मोठे, याचाच स्वच्छ अर्थ असा की सनातनी मानसिकता कोणत्या एका धर्माची मक्तेदारी नव्हतीच कधी. जशी हमिद दलवाईंना इस्लिमी धर्मगुरुंच्या विरोधात संघर्ष करावा लागला तसेच हिंदु धर्मामध्ये सुद्धा संत तुकोबां पासून दोभॊळकर - पानसरे यांनाही सनातन्यां विरोधात संघर्ष करावा लागला. मात्र सर्वच धर्मातील सनातन्यांनी एक गोष्ट मात्र कायमस्वरुपी लक्षात ठेवली पाहिजे. त्यांचे विजय कायमच दिवास्वप्नासारखेच अल्पजीवी असतात.\nसध्या चाललेल्या शनीमंदिर प्रवेशबंदिच्या वादावर पडता टाकताना आपण कोणत्या प्रवाहात समिल व्हायचे ते ठरवावे लागेल.खरं तर मुख्य मुद्दा स्त्री स्वातंत्र्याचा राहिलेला नाही. हे मुद्दे राजकारणाचे केंद्रे बनलेले आहेत. म्हणजे निव्वळ विरोधाला विरोध म्हणून विरोध केला जातो.सनातनी व्यवस्थेला विरोध म्हणून या आंदोलनाला पाठिंबा बाकी आम्हाला त्यांच्या असलेल्या-नसलेल्या श्रद्धेशी देणंघेणं नाही त्याचप्रमाणे निव्वळ पुरोगामी चळवळीला विरोध म्हणून स्त्री-प्रवेश बंदीला समर्थन असे प्रवाह रुजु झालेले आहेत अशा घटना राष्ट्रीय ऐक्यास बाधकच अशाच आहेत.हे सर्व थांबवणे गरजेचे आहे श्रद्धेमध्ये राजकारणाने प्रवेश करता कामा नये. पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांचे स्वातंत्र्य फ़क्त मंदिरापुरतेच मर्यादितही असू नये. म्हणूनच आज या सर्व विषमतावादी सनातनी मानसिकतेतून बाहेर पडून स्त्रीयांना समाजात समतेचे आणि समानतेचे स्थान बहाल करून देणे आवश्यक आहे.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्ल���मिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nस्त्री अस्मिता आणि विषमता\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/narayan-rane-was-charged-with-kidnapping-in-the-wake-of-resort-politics/", "date_download": "2022-07-03T11:12:14Z", "digest": "sha1:EBHYSBUHTGQL3UKQ3KJW2MO47VR6SBCI", "length": 20893, "nlines": 114, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आमदार पळवून नेणाऱ्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो का, राणेंना विचारा...", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nआमदार पळवून नेणाऱ्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो का, राणेंना विचारा…\nएकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करुन गेलेले आमदार नितीन देशमुख आज सकाळी नागपूर विमानतळावर परतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘माझ्यावर एखाद्या अतिरेक्याप्रमाणं पहारा देण्यात आला. मला हृदयविकाराचा झटका आला असा बनाव रचण्यात आला. रुग्णालयात मला २० ते २५ जणांनी पकडून जबरदस्ती इंजेक्शन दिलं. मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे.’\nमंगळवारी जेव्हा एकनाथ शिंदेंच्या बंडाची चर्चा सुरू झाली, त्या दरम्यान एक तक्रार देखील दाखल करण्यात आलेली,\nही तक्रार दाखल केली शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने. त्यांनी अकोला पोलीस ठाण्यात आपले पती नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.\nआत्ता लोकं म्हणतील यात काय विशेष. तर विशेष असतंय भिडू. राजकारणाच्या राड्यात आणि आमदार पळवापळवीच्या राड्यात अशा केसेस दाखल होतात पण त्याचा पुढे जाऊन त्रास सहन करावा लागतो. भले तुम्ही असे आमदार उचलून मुख्यमंत्री झाला तरीही..\nअन् याच खास उदाहरण आहेत ते म्हणजे नारायण राणे…\nही गोष्ट आहे, २००२ ची.\nतेव्हा महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेत होतं. 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर लहानमोठ्या पक्षांनी दिलेल्या पाठींब्यामुळे अगदी काठावरच्या बहुमतावर सरकार टिकलं होतं.\nजून 2002 च्या काळात शेतकरी कामगार पक्षाच्या पाच आमदारांनी राज्यपालांना पत्र पाठवून आपण आघाडी सरकारचा पाठींबा मागे घेत आहे अस कळवलं. झालं.. पहिली ठिणगी पडली..\nत्याला कारण ठरले होते सुनिल तटकरे. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाच्या सुप्रिया पाटील यांच्या पराभवासाठी सुनिल तटकरे कारणीभूत ठरले होते. त्यामुळेच सुनिल तटकरे यांना कॅबिनेट पदावरून दूर करण्यात याव अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केली होती. याच रागातून पाठींबा काढत असल्याचं पत्र राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं..\nही अचूक संधी साधली ती नारायण राणे यांनी.\nविलासराव देशमुखांच सरकार अल्पमतात आल्यामुळे राज्यपालांनी विलासरावांना १० दिवसात बहुमत सिद्ध करण्याची सुचना दिली.\nसत्तेचा खेळ सुरू झाला आणि नारायण राणे यांनी आमदारांची कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा एक गट आपल्याकडे वळवला. ५ जून २००२ रोजी या आमदारांना घेवून नारायण राणेंनी मातोश्री स्पोर्ट्स क्लब गाठलं..\nमातोश्री स्पोर्ट्स क्लब हाऊसच्या बाहेर शिवसैनिकांचा खडा पहारा देण्यास सुरवात झाली. नारायण राणे इथे स्वत: तळ ठोकून होते. पत्रकार, कॅमेरामन, पोलीस कोणीच ना आत जावू शकत होतं ना बाहेर येवू शकत होतं.\nया आमदारांमध्ये एक नाव होतं पद्माकर वळवी. वळवी हे नंदुरबारचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार होते. त्यांना देखील मातोश्री स्पोर्टस् क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण या राड्यात वळवींनी कॉंग्रेसच्या दूसऱ्या एका आमदाराला फोन करून आपल्याला डांबून ठेवल्य��ची तक्रार केली.\nआघाडीला हीच गोष्ट हवी होती. त्यावेळी पिक्चरमध्ये आले ते छगन भुजबळ. भुजबळ तेव्हा गृहमंत्री होते. त्यांनी आमदारांना घेवून येण्याची जबाबदारी दिली ती एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप सावंत यांना.\nसावंत मातोश्री स्पोर्टस् क्लब वर गेले, मात्र त्यापूर्वीच नारायण राणेंनी संमती असल्याचं शपथपत्र सर्व आमदारांकडून लिहून घेतलं होतं. वळवी यांनी देखील शपथपत्र लिहून दिलं होतं. त्यामुळे पोलीसांना रिकाम्या हाताने परतावं लागलं..\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\n२०१४ पासून एक गोष्ट फिक्स झालेय, महाराष्ट्रासाठी सबकुछ अमित…\nविश्वास ठरावानंतर पद्माकर वळवी यांनी आरोप केला की, विरोधी पक्षनेते नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, बाळा नांदगावकर आणि राणे यांचे पीए रवींद्र शेंडगे यांनी आपल्या मातोश्री स्पोर्टस् क्लब ५ जून ते १२ जून दरम्यान डांबुन ठेवले होते. आपण इथून रिक्षाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.\nराणे, मुंडे यांनी हे आपल्या कार्यकत्यांसह मला अडवलं आणि जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता.\nत्यामुळे राणे, मुंडे, नांदगावकर आणि शेंडगे यांच्यावर आयपीसी ३६५, ३४१, ३२३, ५०६, १२० (बी), आणि ऍट्रोसिटी कलमाअंतर्गत कफ परेड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.\nनोव्हेंबर २००२ मध्ये त्यांच्या विरोधात मुंबईतील मेट्रोपॉलिटन कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. राणे, मुंडे, नांदगावकर यांच्या अ‍ॅट्रॉसिटी संदर्भात कुठलाही पुरावा आढळून आले असल्याचे न्यायालयात सांगितले होते.\nत्यावेळी पोलिसांनी कोर्टात सांगितले की, राणे, मुंडे, नांदगावकर हे राज्यातील मोठे नेते असून त्यांना जर अटक केली तर राज्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उभा राहू शकला असता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे चार्जशीट दाखल करण्यापूर्वी त्यांना न्यायालयात हजर केल्याचे सांगितले. न्यायालयाने राणे, मुंडे, नांदगावकर यांना त्याच दिवशी जामिनावर सोडले.\nउपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास न केल्याने या प्रकरणात पोलिसांना अ‍ॅट्रॉसिटी संदर्भात पुरावे मिळाले नसल्याचा दावा पद्माकर वळवी यांच्या वकिलाने न्यायालयात केला होता. याविरोधात वळवी यांच्या वकिलाने पोलिसांनी योग्य तपास न केल्याचे सांगत न्यायालयात अपील केलं होतं. मात्र, विशेष न्यायाधीश जी. ओ अग्रवाल यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.\nतर अ‍ॅट्रॉसिटी वगळता इतर कलमा अंतर्गत राणे, मुंडे आणि नांदगावकर यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली मात्र, चार्ज फ्रेम केले नाहीत. त्यामुळे ही केस खूप दिवस कोर्टात पेंडिंग होती.\nयानंतर वर्षभरातनंतर म्हणजेच २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडत काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. नारायण राणे आणि पद्माकर वळवी हे दोघेही एकाच सरकार मध्ये मंत्री होते.\n२०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांना हा गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. २०१७ मध्ये नारायण राणे, बाळा नांदगावर यांनी आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावी म्हणून अपील केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली.\nत्यानंतर राणे आणि नांदगावकर यांनी, पद्माकर वळवी यांनी केलेले एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने वळवी यांचे लेखी म्हणणे मागून घेतले होते. वळवी यांनी केस मागे घेण्याबाबत आपली हरकत नसल्याचे सांगितले.\nयानंतर २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे आणि इतर दोघांना ५० हजारांची मदत टाटा मेमोरियल हॉस्पिटलला करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तुमच्यावरील एफआयआर रद्द करण्यात येईल असा आदेश न्यायालयाने दिला.\nही केस तब्बल १५ वर्ष चालली.\nपद्माकर वळवी यांनी उच्च न्यायालायत एक शपथपत्र दिले होते. ज्यात लिहिलं होतं,\n‘ती घटना घडून खूप वर्ष झाली आहेत. मध्ये बराच काळ लोटला आहे. या घडीला आमच्यातले मतभेद विसरलो आहे. सध्या आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही एका सरकारमध्ये काम केले असून मतभेद संपवण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेत मला कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यामुळे या केसची कारवाई थांबवण्यात आली तर माझी त्याला काही हरकत नाही.’\nयानंतर राणे आणि इतर दोघांनी ५० हजारांची मदत टाटा मेमोरियला करून ती पावती ४ आठवड्याच्या आत न्यायालयात दाखल करण्याचा आदेश पाळला आणि त्यानंतरच राणे, नांदगावकर आणि शेंडगे यांच्या विरोधातली केस मागे घेण्यात आली.\nहे ही वाच भिडू\nनारायण राणे यांनी डोकं लढवलं आणि सिंधुदुर्ग अक्षरशः सेनेच्या हातातून हिसकावून नेला…\nत्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली\nया गोष्टींमुळे नारायण राणे यांना कें���्रात मंत्रिपद देऊन ताकद दिली आहे….\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\n२०१४ पासून एक गोष्ट फिक्स झालेय, महाराष्ट्रासाठी सबकुछ अमित शहाच आहेत..\nसरकार अन् आघाडी कुठलीही असो, मुख्यमंत्री आणि सातारकर हे नातं चौथ्यांदा जमून…\n पण राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता कोण होईल यावर खेळ कळणार आहे..\nया प्रमुख २१ जणांनी उद्धव ठाकरेंची अखेरपर्यंत साथ दिली…\nतीन पक्षांना झुकवून सिद्ध केलं…पुढच्या २० वर्षांचं राजकारण आपल्याभोवतीच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/milnar-paisa-sampati-aani-kirti/", "date_download": "2022-07-03T12:24:31Z", "digest": "sha1:MGTQODZBBLNAQJEZDW4KGCZTBNRKZIHI", "length": 8475, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "ह्या 4 राशीचे लोकांचे जीवन नवीन वळण घेणार आहे, मिळणार धन दौलत आणि कीर्ती - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/ह्या 4 राशीचे लोकांचे जीवन नवीन वळण घेणार आहे, मिळणार धन दौलत आणि कीर्ती\nह्या 4 राशीचे लोकांचे जीवन नवीन वळण घेणार आहे, मिळणार धन दौलत आणि कीर्ती\nआपण बोलत आहेत त्या राशींच्या लोकांनी देखील खूप कष्ट, त्रास सहन केले आहेत. त्याच्या वर अनेक संकट आली पण ज्यांनी भगवंता वर श्रद्धा ठेवून पूर्ण मेहनतीने कष्ट केले त्यांचे आता नशीब बदलणार आहे. त्यांच्या कष्टाला आता फळ मिळेल.\nआता तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे, तुमच्या अडकलेल्या कामात नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला मोठ्या धन प्राप्तीचे योग आहेत. तुम्हाला व्यापारा मध्ये मोठा फायदा होऊ शकतो.\nजर पण कोणाला पैसे दिले असतील आणि बऱ्याच काळा पासून अडकले असतील ते आता तुम्हाला व्याज सोबत परत मिळणार आहे. तुमच्या व्यवसाय पैसे उधारी कोणाकडे असेल ती आता वसूल होईल. तुमची चिंता मिटेल. समाजात तुमचा आदर वाढेल.\nतुमचे आर्थिक प्रश्न आता मार्गी लागणार आहेत, तुमच्या वरती जे कर्ज झाले होते ते आता परत करण्यास तुम्ही समर्थ होणार आहात आणि भविष्यात उत्तम धन संचय करू शकाल. कोणत्या ही अनावश्यक वादा पासून दूर रहा आणि आपल्या कामात लक्ष केंद्रित करा.\nतुमचे नशीब तुम्हाला बर्‍याच प्रमाणात पाठिंबा देणार आहे. आपले आयुष्य अचानक नवीन वळण घेणार आहे. पण काळजी करण्याची काही गरज नाही कारण सकारात्मक बदलाची परिस्थिती येत आहे. आर्थिक दृष्टीकोनातून खूप चांगले चिन्हे दर्शवित आहेत.\nनोकरी शोधणाऱ्या लोकांना आता उत्तम नोकरी भेटेल. जे लोक नोकरी करत त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात मोठी संधी मिळू शकते, आपल्या वरिष्ठाचा आपल्या वर जो विश्वास आहे तो पूर्ण करून दाखवाल. आपल्या कामाचे कौतुक होईल आणि सोबत त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे.\nआपण बोलत आहोत त्या भाग्यवंत राशी कुंभ, तुला, मेष आणि मकर आहेत. त्यांच्या सर्व आर्थिक आणि शारिरीक चिंता दूर होणार आहेत. त्यांच्या जीवनात त्यांना भरपूर पैसे, समाजात मान सन्मान प्राप्त होणार आहे.\nभगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व चिंता, दुःख हरण करून त्यांच्या मुख वर आनंद आणि सुख देतो. आपल्या वर देखील लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद राहावे आणि आपल्याला उत्तम धन प्राप्ती व्हावी हि प्रार्थना करून लक्ष्मीनारायणाचे स्मरण कर व लिहा “ओम नमो भागवते वासुदेवाय नमः”\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_160.html", "date_download": "2022-07-03T10:55:57Z", "digest": "sha1:CAHNHE6ABH5NK22QXMDESXPI5ICFHBJP", "length": 7035, "nlines": 103, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मनपाच्या सावेडी येथील लसीकरण केंद्रास दिली अचानक भेट", "raw_content": "\nमुख्यपृष्ठA' Nagar cityमहापौर बाबासाहेब वाकळे यांनी मनपाच्या सावेडी येथील लसीकरण केंद्रास दिली अचानक भेट\nमहापौर बाबासाहेब वाकळे यांनी मनपाच्या सावेडी येथील लसीकरण केंद्रास दिली अचानक भेट\nLokneta News एप्रिल १२, २०२१\nकर्मचार्‍यांना केल्या सूचना तर नागरिकांना शासनाच्‍या नियमाचे पालन करण्‍याची विनंती.\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nनगर :- महानगरपालिकेच्‍या सावेडी येथील आरोग्‍य केंद्रास महापौर.बाबासाहेब वाकळे यांनी अचा नक भेट देवून पाहणी केली असता त्‍या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी मनपाच्‍या कर्मचा-यांना खडे बोल सुनावले. तसेच नागरिकांना देखील शिस्‍तीचे पालन करावे, सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे रहावे. आपल्‍यामुळे दुस-यांना त्रास होवू नये असे ते म्‍हणाले.\nकोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्‍णांची संख्‍या दिवसें दिवस वाढत आहे. 45 वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्‍यासाठी मनपाच्‍या आरोग्‍य केंद्रावर गर्दी करित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्‍कचा वापर करावा , वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. रूग्‍णांची संख्‍या वाढल्‍यामुळे रूग्‍णांना आवश्‍यक असणारा रेमडेसिवीर इंजेक्‍शनची मागणी वाढली. इजेक्‍शनच्‍या तुटवडयामुळे मुख्‍यमंत्री ना..उध्‍दवजी ठाकरे, आरोग्‍यमंत्री ना..राजेशजी टोपे,पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांना इंजेक्शन पुरवठा तातडीने करणे बाबत पत्र देण्‍यात आले. शासनाने देखील दखल घेवून रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा शहर व जिल्‍हयासाठी केला आहे. मनपाच्‍या वतीने रूग्‍णांना दिलासा देण्‍याकरिता सर्वतोपरी प्रयत्‍न सुरू आहेत. नागरिकांनी देखील स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची दक्षता घ्‍यावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अत्‍यंत आवश्‍यकता असल्‍यासच घराच्‍या बाहेर पडावे.\nलसीकरण करण्‍यासाठी सुचनांचे पालन केल्‍यास सर्वांना लस मिळणार. मनपाच्‍या तोफखाना, केडगांव, सावेडी, मुकुंदनगर, नागापूर आरोग्‍य केंद्रावर लसीकरण करण्‍यात येत आहे. या ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करू नये. शिस्‍तीचे पालन करून लस घ्‍यावी अशी विनंती केली. कोरोना रूग्‍णांनी घाबरून न जाता कोवीड सेंटर मध्‍ये दाखल होवून योग्‍य ते उपचार घ्‍यावेत असे त्‍य���ंनी दिलेल्‍या प्रसिध्‍दीपत्रकात म्‍हटले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=253692:2012-10-03-22-40-34&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60", "date_download": "2022-07-03T12:14:24Z", "digest": "sha1:LS6PSVD3G62CQREB4TOGISVLCX6HCMMA", "length": 16036, "nlines": 233, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आमगाव तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> आमगाव तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nआमगाव तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद\nनागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ\nआमगाव तालुक्यातील ४८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील १९ गावांचा पाणीपुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आला आहे. पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांनी अलीकडेच दिले आहेत.\nपाणीपुरवठा योजना बंद करण्यामागील कारण देताना पाणी टंचाईचा कालावधी संपला असल्याचे सांगण्यात आले आहे. आमगाव तालुक्यातील ज्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे त्यात घाटटेमनी, बोदा, गिरोला, मोहगाव, मुंडीपार, बंजारीटोला, नंगपुरा, मरारटोला, ननसरी, सरकाटोला, धामगाव, भजेपार, किकरीपार, जामखारी, आसोली, फुक्कीमेटा, वळद, तिगाव, पानगाव आदींचा समावेश आहे. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आमगाव तालुक्यातील ४८ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र आता १९ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याने या गावातील नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे एक प्रकारे आजारांना निमंत्रण दिल्यासारखाच प्रकार प्रशासनाच्या भूमिकेमुळे ओढवला आहे. विशेष म्हणजे, ज्या गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यातील जवळपास अध्र्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून देखील उन्हं चांगलेच तापत असताना पाणीपुरवठा बंद केल्याने या १९ गावातील जवळपास हजारावर नागरिकांवर संकट ओढवले आहे.\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणीपुरवठा योजना बंद करण्याचे आदेश त्वरित मागे घेऊन\nपूर्ववत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा कृती समितीचे संयोजक जगदीश शर्मा, बनगावचे सरपंच राजकुमार फुंडे, विश्वनाथ मानकर, ज्योती खोटेले व रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उ���ट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/734369", "date_download": "2022-07-03T11:45:12Z", "digest": "sha1:L52T3UUSCERPVG5RZPZMFWYPRS3RI56D", "length": 2199, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पीटर द ग्रेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पीटर द ग्रेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपीटर द ग्रेट (संपादन)\n१८:०९, ४ मे २०११ ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: sa:पीटर महान (रूस)\n२३:३९, ११ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१८:०९, ४ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: sa:पीटर महान (रूस))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/05/02/robert-downey-jr-is-the-worlds-highest-paid-actor/", "date_download": "2022-07-03T10:59:31Z", "digest": "sha1:UGPG5IQPUJO2AORSEH6UEZGIJBE3JVHM", "length": 7457, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अॅव्हेंजर्ससाठी आयर्नमॅनने घेतलेल्या मानधनात तयार होतील अनेक हिंदी चित्रपट - Majha Paper", "raw_content": "\nअॅव्हेंजर्ससाठी आयर्नमॅनने घेतलेल्या मानधनात तयार होतील अनेक हिंदी चित्रपट\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अॅव्हेंजर्स एंडगेम, रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, हॉलीवूड / May 2, 2019 May 2, 2019\nअॅव्हेंजर्स एंडगेम या सुपरहिरोपटाने पहिल्या पाच दिवसांत १ हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करत जगभरात सध्या धुमाकूळ घातला आहे. आयर्नमॅन या सुपरहिरोपटापासून २००७ साली सुरू झालेली अॅव्हेंजर्स मालिका आज जगातील सर्वात मोठी चित्रपटमालिका म्हणून ओळखली जाते. आयर्नमॅन व��यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याचा मार्व्हल कंपनीने मिळवलेल्या या भव्यदिव्य यशामागे सिंहाचा वाटा आहे आणि आयर्नमॅनला या कामगिरीचे बक्षीस म्हणून तब्बल ५२४ कोटी रूपयांचे मानधन दिले गेले आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाहूबलीपेक्षाही ही रक्कम अधिक आहे. ४३० कोटी रूपये बाहूबलीच्या दोन्ही भागांच्या निर्मितीसाठी खर्च केले गेले होते. परंतु एवढी मोठी रक्कम मार्व्हलने एका कलाकाराला देऊन सर्वांनाच अचंबित केले आहे.\nमार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्ससाठी अभिनेता रॉबर्ट डाऊनी हा हुकुमाचा एक्का असल्याचे म्हटले जाते. त्याच्याच लोकप्रियतेचा वापर करून आजवर मार्व्हलने सलग २२ सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच मार्व्हल कंपनी कधीकाळी कर्जबाजारी झालेली असताना ही कंपनी वाचवण्यासाठी त्याने कोट्यावधींची गुंतवणूक केली होती. या मदतीची परतफेड म्हणून २००७ ते २०१९ दरम्यान आलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या नफ्याचा एक हिस्सा रॉबर्ट डाऊनीला दिला जातो. अॅव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरसाठी त्याला मानधन म्हणून २१६ कोटी रूपये देण्यात आले होते. शिवाय चित्रपटाच्या एकूण नफ्यामधून ७३६ कोटी रूपये देण्यात आले होते. त्यामुळे आजच्या तारखेला रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हा जगातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259355:2012-11-02-17-44-47&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56", "date_download": "2022-07-03T11:17:31Z", "digest": "sha1:LD7I3IGEUI3JLPQQWZDCJ3Y2SNYW5SFY", "length": 15726, "nlines": 230, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गोविज्ञान संशोधन केंद्रातर्फे आजपासून राष्ट्रीय चर्चासत्र", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> ��ोविज्ञान संशोधन केंद्रातर्फे आजपासून राष्ट्रीय चर्चासत्र\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nगोविज्ञान संशोधन केंद्रातर्फे आजपासून राष्ट्रीय चर्चासत्र\nआयुर्वेदामध्ये गोमातेचे स्थान मोठे आहे. गोमूत्र आणि शेणावर गोविज्ञान संशोधन केंद्राने संशोधन करून त्यापासून अनेक आयुर्वेदिक उत्पादने निर्माण केली असून त्यातील अनेक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळाले आहे. या चिकित्सेबद्दल देशभरातील आयुर्वेदिक तज्ज्ञांना माहिती व्हावी आणि ही चिकित्सापद्धती अंमलात आणावी या उद्देशाने ३ व ४ नोव्हेंबरला देवलापारमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्राचे प्रभारी सुनील मानसिंहका यांनी दिली.\nदेशभरातील गोशाळांच्या माध्यमातून गोमुत्रावर विविध प्रकारे संशोधन सुरू असले तरी देवलापारमध्ये गेल्या १७ वर्षांपासून गोविज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून पंचगव्य चिकित्सा पद्धती आणि गोमुत्रावर संशोधन सुरू आहे. त्यापासून विविध व्याधींवरील औषधांचे उत्पादन करण्यात आले असून आज देशभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुर्वेद चिकित्सामध्ये पंचगव्याचे महत्त्व वैद्यांना पटवून देणे व त्या चिकित्सेसाठी प्रवृत्त करणे या उद्देशाने देवलापारमध्ये दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात हैदराबादमधील आयआयसीएचे प्रमुख डॉ. विजय कुमार, गुजरातचे दिनेश जानी, राजस्थानचे डॉ. कलवार, डॉ. जयकृष्णा, डॉ. वाते, डॉ. हरदास आणि ‘नीरी’चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांची व्याख्याने होणार आहेत. या चर्चासत्रात देशभरातील ३०० पेक्षा अधिक आयुर्वेद विषयातील तज्ज्ञ, वैद्य आणि गोशाळेचे प्रमुख, शंशोधक सहभागी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या हस्ते होणार आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://cocolyrics.com/badma-lyrics-vishvajeet-choudhary/", "date_download": "2022-07-03T11:23:48Z", "digest": "sha1:46HBDKNYRVXOMQVC4Q7DL5XG4CIL7WIG", "length": 3343, "nlines": 68, "source_domain": "cocolyrics.com", "title": "Badma Lyrics - Vishvajeet Choudhary - Haryanvi Songs Lyrics", "raw_content": "\nबणी कितणा का तू अरमान नखरों\nमरै कितणे तेरे पै ना ग्यान नखरों\nहो गात तेरा घणा लचीला गात तेरे अळबेडे खावै\nहेरै चीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nचीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nहां चीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nचांद पै होवै ज्यूकर दाग न्यू तेरै सै तील काळा रै\nना लागै टोक ना नजर लगै तो बैरी जिगरे आळा रै\nचांद पै होवै ज्यूकर दाग न्यू तेरै सै तील काळा रै\nना लागै टोक ना नजर लगै तो बैरी जिगरे आळा रै\nजो होवै क्राउड चोखा रै जब तू गाळ मैं आवै\nहेरै चीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nचीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nहां चीज तू देखण की बडमा तनै पूरी दुनिंया चावै\nतू लोडेड इन बरगी सै रै कत्ल करैली चोख्या का\nतेरी फिल मैं घुट ये मारैं छोरे धुम्मा स्त्री होक्या का\nतू लोडेड इन बरगी सै रै कत्ल करैली चोख्या का\nतेरी फिल मैं घुट ये मारैं छोरे धुम्मा स्त्री होक्या का\nमुकेश जाजी आळे कि या नजर तेरे पै जावै\nहेरै चीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nचीज तू देखण की बडमा तनै पूरी दूनियां चावै\nहां चीज तू देखण की बडमा तनै पूरी दुनिंया चावै\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/lagaan-completes-21-years-aamir-khan-organise-party-for-the-team-video-photo-viral-129946901.html", "date_download": "2022-07-03T10:50:41Z", "digest": "sha1:H4HOAR33EL4VQUBY6IISUXIPF2D62YKE", "length": 7135, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'लगान'ला 21 वर्षे पूर्ण, आमिर खानने टीमसाठी घरी ठेवली जंगी पार्टी, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल | 'Lagaan' completes 21 years, Aamir Khan organise party for the team, video-photo viral - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइट्स पार्टी टाइम:'लगान'ला 21 वर्षे पूर्ण, आमिर खानने टीमसाठी घरी ठेवली जंगी पार्टी, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल\nया पार्टीला या चित्रपटाची टीम उपस्थित होती.\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या लगान या चित्रपटाच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपट 15 जून 2001 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एवढ्या वर्षांनंतर आजही हा चित्रपट लोक आवडीने बघतात. 2001 मध्ये या चित्रपटाने 53 कोटींची कमाई केली होती. विविध पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कार आपल्या ना���ी करणा-या या चित्रपटाने त्यावेळी ऑस्करवारीदेखील केली होती. आता चित्रपटाला 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतीच आमिरच्या घरी एक जंगी पार्टी झाली. या पार्टीला या चित्रपटाची टीम उपस्थित होती. आता पार्टीचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.\nआमिर खानच्या प्रॉडक्शनने 'लगान' टीमच्या इंटिमेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील 'चले चलो' हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसत आहे.\n2021 मध्ये महामारीच्या काळात, चित्रपटाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्टारने व्हर्च्युअल गॅदरिंग केले होते. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.\nदरम्यान, लगानला आतापर्यंत यश मिळत आहे. उद्योग वृत्तांनुसार, यूकेच्या अनेक आघाडीच्या निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शनला चित्रपटाच्या हक्कांसाठी विनंती केली आहे आणि वेस्ट एंड थिएटरबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.\nया चित्रपटाने 8 राष्ट्रीय पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार, 8 स्क्रीन पुरस्कार आणि 10 आयफा पुरस्कार जिंकले होते.आमिरच्या व्हॉट्सअॅपवर 'लगान 11' नावाचा एक ग्रुप आहे, ज्यामध्ये अजूनही चित्रपटाशी संबंधित लोक कनेक्ट आहेत.\nआमिर खानचा आगमी चित्रपट\nआमिर खान लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंह, नागा चैतन्य हे देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.\nइंग्लंड 243 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/5187-2-20210714-02/", "date_download": "2022-07-03T11:44:31Z", "digest": "sha1:XGWIWH7ZDEHRRV6B6EXWK2TSQVJGVD5B", "length": 7706, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "१५ ते १७ जुलै मध्ये ह्या 6 राशींच्या लोकांचे व्यवसायात होतील फायद्याचे करार, होईल मोठी आर्थिक प्रगती - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/१५ ते १७ जुलै मध्ये ह्या 6 राशींच्या लोकांचे व्यवसायात होतील फायद्याचे करार, होईल मोठी आर्थिक प्रगती\n१५ ते १७ जुलै मध्ये ह्या 6 राशींच्या लोकांचे व्यवसायात होतील फायद्याचे करार, होईल मोठी आर्थिक प्रगती\nआजचा दिवस पूर्वीच्या दिवसांपेक्षा चांगला जाईल. कुटुंबातील समस्या दूर होतील. आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. आपण पैसे मिळवू शकता. कामात शुभ फल मिळण्याची शक्यता आहे.\nआपण ज्या ज्या कामावर हात ठेवता त्यात यश मिळण्याची शक्यता असते. कोणत्याही जुन्या नुकसानाची भरपाई केली जाऊ शकते. व्यवसायात सतत प्रगती होईल. गुप्त शत्रूंबद्दल सावधगिरी बाळगा कारण ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.\nआपल्या हुशारीच्या बळावर आज तुम्हाला कामात चांगला नफा मिळेल. आपण व्यवसायात कोणतीही नवीन तंत्रज्ञान वापरू शकता, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल.\nनशिबाचे तारे उंच राहतील. बर्‍याच भागात नशिबाच्या मदतीने प्रचंड नफा मिळवता येतो. विशेष लोकांच्या मदतीने तुम्ही करिअरच्या क्षेत्रात पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल.\nआपला चांगला स्वभाव आसपासच्या लोकांना प्रभावित करू शकतो. आपण मित्रांसह नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. व्यवसायात तुम्हाला फायद्याचे करार मिळतील.\nनोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. सरकारी क्षेत्रात काम करणा-या लोकांना थोडी मेहनत घ्यावी लागेल, परंतु आपल्या कष्टाचे योग्य परिणाम तुम्हाला मिळतील.\nवडिलोपार्जित मालमत्तेपासून लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेष मित्र किंवा नातेवाईकांकडून एक उत्तम भेट मिळू शकते. व्यवसाया�� तुम्हाला स्थिर प्रगती मिळेल.\nजवळच्या नातेवाईकाकडून चांगली भेट मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला पालकांचा आशीर्वाद मिळेल. बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. आपण आपल्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nआपण ज्या संधी शोधत होता त्या आपल्याला मिळतील. कारकीर्दीतील वाढीसाठी नवीन मार्ग शोधू शकतो. नोकरीत बढती दिली जात आहे. मेष, वृषभ, धनु, कुंभ, सिंह, आणि कन्या ह्या त्या भाग्यवान राशी आहेत त्यांचे भाग्य उच्च स्थानावर आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/dainik-rashibhavishya-third-may/", "date_download": "2022-07-03T12:44:42Z", "digest": "sha1:M5QWOWG7SWV2FCWWQDNKCPIZAJANL3MN", "length": 15075, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "03 मे 2021 : आज महादेवाच्या आशीर्वादामुळे प्रत्येक क्षेत्रात 5 राशींचा लाभ होईल, आनंदी क्षण - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/03 मे 2021 : आज महादेवाच्या आशीर्वादामुळे प्रत्येक क्षेत्रात 5 राशींचा लाभ होईल, आनंदी क्षण\n03 मे 2021 : आज महादेवाच्या आशीर्वादामुळे प्रत्येक क्षेत्रात 5 राशींचा लाभ होईल, आनंदी क्षण\nमेष : आज नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या मनावर अधिराज्य गाजवू शकेल. अचानक झालेल्या फायद्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. आपल्यापैकी एखाद्यास आपल्या मदतीची आवश्यकता असेल. आपण पुढे जाऊन त्याला मदत केली पाहिजे. हे केवळ आपल्यालाच चांगले वाटत नाही तर दुसर्‍या कोणालाही फायदा होईल. राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात आपले स्थान टिकवून ठेवण्याच्या जबरदस्त प्रयत्नांमध्ये यश मिळेल.\nवृषभ : जमीन व इमारतीशी संबंधित अडथळे दूर केले जातील. प्रगतीचा रस्ता मोकळा होईल. कार्यक्षेत्रात काम करण्यास वेळ लागू शकतो. घराची दुरुस्ती होऊ शकते. तुमच्यातील काही नवीन कौशल्ये शिकू शकतात. आज काही लोकांची वागणूक तुमच्या समजण्यापलीकडे असेल. इच्छित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यां मधील मतभेद दूर करून आपण सहजपणे आपली उद्दीष्टे पूर्ण करू शकता.\nमिथुन : संशयास्पद आर्थिक व्यवहारामध्ये अडकण्या पासून सावध रहा. जोडीदारा बरोबर एकत्र काम करणे घरगुती आघाडीवर उपयुक्त ठरेल. आज आपण जे काही कराल त्या सोबत काही अतिरिक्त जबाबदारी असेल. आपल्याला हे समजले पाहिजे की कोणत्या मार्गावर आपल्याला चांगले परिणाम मिळतील आणि या क्षणी आपण आपल्या महत्त्वपूर्ण मार्गावर चालत आहात. मैदाना वर काही तरी मिळवून आपण समाधानी आहात.\nकर्क : संपत्ती हे नफ्याचे योग बनत आहे. आज आपल्यालाही वाहन काळजीपूर्वक चालविण्याची आवश्यकता आहे. आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने होईल. पैशाच्या क्षेत्रात तुम्ही काही नवीन उपक्रम देखील करु शकता. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक सदस्य काळजीचे कारण असू शकते. संतापजनक बोलणे इतर व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.\nसिंह : नोकरीतील लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रश्न सुटतील. आपण एखाद्या वैयक्तिक समस्येमुळे अडचणीत असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी आपण काही महत्वाची माहिती मिळवू शकता. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून पहा आणि कागदाची कामे मजबूत ठेवा. पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीत, थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. ताणतणाव वाढू शकतात.\nकन्या : शारीरिक सुविधांवर आपला खर्च वाढू शकतो. फालतू खर्च कमी केल्यास खर्च नियंत्रित होऊ शकतो. मुलां समवेत दिवस घालवल्या नंतर तुम्हाला बरे वाटेल. विद्यार्थ्यांना काहीतरी चांगले शिकायला मिळेल, जे आपल्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरेल. प्रॉपर्टी आघाडीवर काही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. आपली सर्जनशीलता आपल्याला इतर सरदारांपेक्षा पुढे नेईल. खर्चाचा अतिरिक्त खर्च राहील.\nतुला : आज तुमचा आत्मविश्वास वेगाने कमी होऊ शकतो. आपणास वादा बद्दल सावध रहावे लागू शकते. तेथे संपत्तीची विशेष बेरीज आहेत. बर्‍याच दिवसां पासून सुरू असलेल्या व्यवहारांची कोणतीही मोठी समस्या सोडविली जाऊ शकते. हातात पुरेसे पैसे असण्याचा आनंद मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक सोपा दिवस असू शकेल. आपले सहकारी इतर दिवसांपेक्षा आपल्याला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतील.\nवृश्चिक : आपण आपल्या कार्यासह उच्च अधिकाऱ्यांना प्रभावित करण्यास सक्षम राहाल. वडिलांच्या बाजूने फायदा होईल. आज तुमच्या जोडीदाराची मन स्थिती खूप रोमँटिक असेल. घर किंवा ऑफिसची जागा बदलण्याची शक्यता आहे. आज, त्याच्या उदार स्वभावाने, तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सक्षम असेल. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला नेता म्हणून पाहतील. आम्ही मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित कामे अगदी सहजपणे पूर्ण करू. त्याच्या कामांमध्ये खूप व्यस्त असेल.\nधनु : आज आपण आपल्या भाऊ, बहिणी आणि मित्रांच्या सहकार्याने आणि मदतीने प्रगती कराल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. राज्याची प्रतिष्ठा वाढेल. मुलाची जबाबदारी पार पाडता येते. आपणास प्रियजनांची सुवार्ता व सुवार्ता मिळेल. कोणाच्याही भावना दुखावणारे असे काहीही बोलू नका. आपण आपल्या जोडीदारासह गैरसमजांना बळी पडू शकता.\nमकर : आज काही अडकलेले पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. घाईत मालमत्तेशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नका. आज तुमच्या आधीच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. या राशींच्या व्यावसायिकाला थोडे अधिक काम करावे लागेल. भागीदारीत केलेली कामे शेवटी फायदेशीर ठरतील पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात.\nकुंभ : आज शारीरिक सुविधांमध्ये वाढ होईल. लव्ह लाइफशी संबंधित स्वप्ने साकार होऊ शकतात. आज आपण आनंदोत्सव पार करण्याचा आणि काहीतरी चांगले करण्याच्या मन स्थितीत असाल. आपल्या समोर काही चांगल्या संधी येतील, आपण त्याचा पुरेपूर फायदा घेण्यास तयार असले पाहिजे. अचानक एखादी चांगली बातमी किंवा अडकलेले पैसे मिळेल, तुम्हाला शहाणपणाने यश मिळेल. मुलां कडून चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे ���्रोत वाढतील.\nमीन : आज आपल्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका, अन्यथा आपण त्यांना घेऊ शकता. जोडीदाराची साथ व सहकार्य मिळेल आज आईच्या तब्येतीची चिंता होऊ शकते. त्यांच्या खाण्याची काळजी ठेवा. घरात आणि आपल्या कार्यक्षेत्रात तडजोड करण्याची वृत्ती बाळगणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्य सामान्य राहील.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2022-07-03T11:17:18Z", "digest": "sha1:4LFBF75BF54G4JFS36N3XNBWS7STG7P6", "length": 21919, "nlines": 126, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मास्टर कृष्णराव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(कृष्णराव फुलंब्रीकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित) (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.\nमास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर\nशास्त्रीय गायक, संगीत नाटक गायक नट, चित्रपट नट, संगीतकार, बंदीशकार\nपुणे भारत गायन समाज\nपुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन,सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते,स्वतंत्र संगीतरचना,अनवट राग,जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते, राष्ट्रगीताकरिता सांगीतिक लढा. बुद्ध वंदना भारतात प्रथम संगीतबद्ध केली.\nसन १९११ ते १९७४\nसाहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णूदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक\n३ सन्मान व पुरस्कार\nमास्तर कृष्णरावांचा जन्म पु��े जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत लहानग्या कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते इ.स. १९११ मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाईगंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते .\nगुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.\nगुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'नंदकुमार', 'विधीलिखित','अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.\nनंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.\nमास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटां��ा संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.\nसंगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी/झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.\nअखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे.\n'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूंनी आधीच 'जन गण मन ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक स��स्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन पाली भाषेचा अभ्यास केला होता.\nआकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली.\nपुणे येथे ऑक्टोबर २०, इ.स. १९७४ रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.\nवीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात.\nमधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, रामभाऊ भावे,सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैकी काही शिष्य होत.\nसन्मान व पुरस्कारसंपादन करा\nकरवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचे हस्ते 'संगीत कलानिधि' ही पदवी प्रदान\nपद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप\nविष्णूदास भावे सुवर्ण पदक\nपुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे.\nजालना येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.\nपुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.\nमसाप तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला.\nमास्टर कृष्णराव (इंग्रजी मजकूर) विदागारातील आवृत्ती\nइंडिया नेट झोन संस्थळ(इंग्रजी म��कूर)\n७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०२२ रोजी १८:१५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/10447", "date_download": "2022-07-03T10:57:45Z", "digest": "sha1:WXYW4FAFGGASKCWMMTXMMS5C6T2QT46M", "length": 36127, "nlines": 435, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेन�� कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10447*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nबॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार\nमहापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर : बाबूपेठ येथील स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह येत्या दोन दिवसांत सर्व जाती-धर्मासाठी खुले करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिका तर नागरिकांना सभागृह उपलब्ध होईल\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मगावात त्यांच्या स्मृतीत चंद्रपूर महानगर पालिकेने स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउ��्देशीय सभागृह बांधले. या सभागृहाचे लोकार्पण १७ जुलै २०१७ रोजी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. चंद्रपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष ते राज्यसभेचे उपसभापती असा भव्य वारसा असणाऱ्या बॅ. खोब्रागडे यांच्या ज्ञान वर्धनाचा व समाज सेवेची महती सामान्य जनतेला कळावी, यासाठी तळमजल्यावर अभ्यासिका सुरु करण्यात आली. त्याचे लोकार्पण दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी झाले. यातून बाबूपेठ परिसरात विद्यार्थांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळाली होती. मात्र, मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सभागृह व अभ्यासिका बंद करण्यात आली होती.\nया परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी याच सभागृहात केंद्र सुरु करण्यात आले. सध्या राज्य शासनाने निर्बंध उठवल्यामुळे सभागृह व अभ्यासिका खुले करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड (क्रमांक अ) चे नगरसेवक अनिल रामटेके, बाबूपेठ प्रभागाचे नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेवक प्रदीप किरमे यांनी केली होती. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका आणि नागरिकांना काही कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह सुरु करण्याची सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली. नागरिकांना कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह देताना कोरोना नियमांचे पालन करणे, शासनाने ठरवून दिलेले निर्बंध पाळणे बंधनकारक राहणार आहे. तसेच सभागृहात कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी झोनच्या सहायक आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, असे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले.\nPrevious articleआंबेडकर भवन बचाओ मार्च काढू\nNext articleपीकविमा कंपनी द्वारा शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी “आप”चे नागपुरतील आमदारांना निवेदन\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्���ेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=45%3A2009-07-15-04-01-33&id=258686%3A2012-10-30-19-22-48&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=56", "date_download": "2022-07-03T12:20:08Z", "digest": "sha1:SVI3K6AFR6SLXVMEFM4J4DGGKMABFKAX", "length": 9125, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कोरडवाहू शेतीसाठी १० हजार कोटींचे अभियान", "raw_content": "कोरडवाहू शेतीसाठी १० हजार कोटींचे अभियान\nकृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकोरडवाहू शेतीत शाश्वत सिंचनासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असून त्याची रूपरेषा तयार झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ६९ शेतकऱ्यांना येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी कृषी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nराज्यपाल के. शंकरनारायणन हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी नागपूरच्या अधिवेशनात कापूस, सोयाबीन आणि धानासाठी २ हजार कोटी रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले होते. अशा प्रकारचे अनुदान खर्च होऊन जाते, पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजेत. त्यासाठी सूक्ष्म सिंचनावर अधिक भर दिला जाणार आहे. कोरडवाहू शेतीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार १० हजार कोटी रुपयांचे विशेष अभियान राबवणार आहे. शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी शाश्वत शेती नाही. शेतकऱ्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या हाती काही पडत नाही. सिंचनाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या भागात सुरक्षित सिंचनासाठी उपाययोजना कराव्या लागतील. ठिबक व तुषार सिंचनासाठी पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. सिंचनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात उपलब्ध असलेल्या निधीतून सिंचन प्रकल्प कशा पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ज्या धरणांची कामे ७५ ते ८० टक्के पूर्ण झाली आहेत त्यांना प्राथमिकता देण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, अवर्षणप्रवण भागासह विदर्भातील खारपाणपट्टा, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये एका वर्षांत पूर्ण होऊ शकणाऱ्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडे बावीसशे कोटी रुपयांचे पॅकेज मागण्यात आले आहे. पंतप्रधानांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी आपली चर्चा झाली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचे समर्थन केले. एफडीआयचा लाभ थेट शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहे. लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे. देशासमोर अन्न सुरक्षेचे मोठे आव्हान आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार आहे. शेतीमध्ये ज्ञान व व्यवस्थापन यांची सांगड घालून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक सजगपणे काम करावे लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी पुरस्कारांच्या संदर्भातील भूमिका मांडली. शेतीत नवनवीन प्रयोग राबवून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली यशोगाथा सिद्ध केली आहे. इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, शेती अधिक विकसित व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार अनेक उपक्रम राबवित आहे, असे विखे पाटील म्हणाले. गुलाबराव देवकर यांनी आभार मानले.\nकृषी क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भरवनाथ ठोंबरे आणि सोलापूर जिल्ह्य़ातील आनंद कोठाडिया यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह राज्यातील ६९ प्रयोगशील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, डॉ. अनिल बोंडे, रवी राणा, केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, कृषी आयुक्त उमाकांत दांगड, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/cape-horn-a-mysterious-place-on-earth-article-by-jaiprakash-pradhan/", "date_download": "2022-07-03T11:15:49Z", "digest": "sha1:GVPSWC45QGR273Y2US6YUX5MLANLCXKW", "length": 48335, "nlines": 207, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "केप हॉर्न...पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ) - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » केप हॉर्न…पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ)\nकेप हॉर्न…पृथ्वीवरील एक गुढ ठिकाण (व्हिडिओ)\nकेप हॉर्न पृथ्वीचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच्यापुढे महाभयानक असा हा ड्रेक पॅसेज आहे. खलाश्यांचे कबरस्थान म्हणूनही ते ओळखले जाते. फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित आहे. या जागेला असे नाव का मिळाले येथे प्रवास करणे मोठे जिकिरिचे असते. ४० फुट प्रचंड लाटा, १२५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अन् त्यात हिमवृष्टी असा हा चित्तथरारक प्रवास व या पृथ्वीवरील गुढ ठिकाणांबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांच्याकडून या व्हिडिओमधून.\nदक्षिण चिलीतल्या टिआरा देल फ्युगोच्या छोट्या छोट्या बेटांच्या समूहाचं हे अगदी दक्षिणेकडचं टोक. हॉर्नोस या लहानशा बेटावर ते वसलेलं आहे. जगभरातल्या अस्सल पर्यटकांना केप हॉर्न नेहमीच खुणावतं. ‘खलाश्यांना जलसमाधी मिळणारं सर्वांत मोठं ठिकाण’ म्हणूनही ते तसं ओळखलं जातं. या ठिकाणी क्रूझ जाणं हे सर्वस्वी हवामानावर अवलंबून असतं. या ठिकाणाला भेट देऊन, तिथं काही काळ घालवून टिपलेली तिथली ही निरीक्षणं…\n‘केप हॉर्न’ हे पृथ्वीचं दक्षिणेकडील अखेरचं टोक. त्याच्या पुढं महाभयानक असा ‘ड्रेक पॅसेज’ आणि मग मनुष्यव��्ती नसलेला ‘अंटार्क्टिका’ हा सातवा खंड. केप हॉर्न फार पूर्वीपासून ‘मृत्यूचा सापळा’ म्हणूनच परिचित आहे. चाळीस-पन्नास फूट उंचीच्या लाटा…दीडशे-दोनशे किलोमीटर वेगानं वाहणारे वारे…प्रचंड हिमवृष्टी…यांमुळे प्रवास करणाऱ्या खलाश्यांना जिवाची जोखीम घेऊनच उतरावं लागतं. त्यामुळे ‘खलाश्यांच्या जलसमाधीचं सर्वांत मोठं ठिकाण’ (Greatest Graveyard) म्हणूनच ते ओळखलं जातं. पृथ्वीवरील गूढ ठिकाणांच्या यादीत केप हॉर्नचा क्रमांक खूप वरचा लागतो.\nजाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव…\nअशा या केप हॉर्नचा अप्रत्यक्ष परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला. मध्य अमेरिकेतला पनामा कालवा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. पनामा कालवा हे जगातलं एक मोठं आश्र्चर्य. मानवानं निसर्गावर केलेली मात सन १९१४ मध्ये पनामा कालवा बांधून पूर्ण झाला व मालवाहू जहाजांची वाहतूक त्यातून सुरू झाली; पण त्याआधी काय परिस्थिती होती सन १९१४ मध्ये पनामा कालवा बांधून पूर्ण झाला व मालवाहू जहाजांची वाहतूक त्यातून सुरू झाली; पण त्याआधी काय परिस्थिती होती अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीवरचं सॅनफ्रॅन्सिस्को किंवा होनोलुलू इथून निघालेल्या जहाजाला पूर्वेकडच्या न्यूयॉर्कला जायचं असलं तरी फार मोठा फेरा पडत असे. म्हणजे प्रशांत महासागरातून निघाल्यानंतर दक्षिण अमेरिका खंडामधल्या चिली या देशातल्या ‘केप हॉर्न’ला वळसा घालायचा आणि मग अटलांटिक महासागरातून परत तेवढंच अंतर कापून न्यूयॉर्कचा किनारा गाठायचा अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीवरचं सॅनफ्रॅन्सिस्को किंवा होनोलुलू इथून निघालेल्या जहाजाला पूर्वेकडच्या न्यूयॉर्कला जायचं असलं तरी फार मोठा फेरा पडत असे. म्हणजे प्रशांत महासागरातून निघाल्यानंतर दक्षिण अमेरिका खंडामधल्या चिली या देशातल्या ‘केप हॉर्न’ला वळसा घालायचा आणि मग अटलांटिक महासागरातून परत तेवढंच अंतर कापून न्यूयॉर्कचा किनारा गाठायचा याचा अर्थ असा की सॅनफ्रॅन्सिस्को ते न्यूयॉर्क हा सागरी मार्ग पार करण्यासाठी जहाजांना तब्बल २२ हजार ५०० किलोमीटरचं अंतर कापावं लागत असे. त्यात प्रचंड वेळ जायचा व ते फार खर्चिकही असे. मुख्य म्हणजे, ‘केप हॉर्न’ इथून प्रवास करणं अतिशय धोकादायक ठरत असे. तिथलं क्षणाक्षणाला बदलणारं हवामान खलाश्यांना जीवघेणं ठरायचं. त्यामुळे पनामा ��ालव्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रामुख्यानं या खलाशीवर्गानं सुटकेचा मोठा निःश्‍वास टाकला. ही सगळी पार्श्वभूमी पाहता, केप हॉर्नबद्दल कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं होतं. केप हॉर्नला जाता येईल का, निदान केप हॉर्नच्या मार्गानं प्रवास करता येईल का अशा विविध प्रश्‍नांचं द्वंद्व मनात सुरू झालं. अंटार्क्टिकाला जाताना केप हॉर्नवरून जावं लागतं याची माहिती होती. त्यामुळे अंटार्क्टिकाला जाऊन आलेल्या पर्यटकांकडे त्याबाबत चौकशी केली; पण भारतातून अंटार्क्टिकाला जाणारे बरेचसे पर्यटक अंटार्क्टिकाची बेसिक टूर करतात. म्हणजे उश्‍वायाहून क्रूझनं निघायचं, दोन दिवसांचा भयानक ड्रेक पॅसेज, मग अंटार्क्टिका पेनिन्सुलात चार-पाच दिवस, येताना पुन्हा ड्रेक पॅसेज व उश्‍वायाला परत. त्यात ते केप हॉर्नवरून जातात; पण तिथं थांबत नाहीत. एक-दोन जण केप हॉर्नला थांबणार्‍या क्रूझनं गेले होते; पण प्रतिकूल हवामानामुळे ते केप हॉर्नला उतरू शकले नाहीत. चिलियन फिओर्ड्‌सच्या तीन-चार दिवसांच्या काही सहलीही केप हॉर्नवरून जातात;पण तिथं उतरता येणं म्हणजे खरोखरच नशीब. कारण, सारं निसर्गाच्या हाती असतं.\nअंटार्क्टिकाला जायचं नक्की झालं, तेव्हा केप हॉर्नला लँडिंग असलेल्या क्रूझेसचा शोध घ्यायला पत्नी जयंतीनं सुरुवात केली. त्यांची संख्या खूपच कमी होती; पण हुर्टिग्रुटन कंपनीची The legendary Magellan chilean fiords and Antarctic ही १८ दिवसांची क्रूझसहल यादृष्टीनं उपयुक्त ठरणारी होती. याच कंपनीतर्फे ग्रीनलँडची क्रूझसहल आम्ही केली होती. तिचा अनुभव अतिशय चांगला होता. त्या लक्झुरिअस सफरी नसून, ‘एक्स्पिडिशन क्रूझ’ असतात, त्यामुळे जास्तीत जास्त स्थळदर्शनावर त्यांचा भर असतो, म्हणून अंटार्क्टिकासाठी ही १८ दिवसांची सहल आम्ही निवडली. त्यात ‘एंड ऑफ द वर्ल्ड’ असलेलं प्युर्टो विल्यम्स हे गाव व केप हॉर्न इथं उतरण्याचा कार्यक्रम समाविष्ट होता. अर्थात हे सर्व हवामानावर अवलंबून राहील असं कार्यक्रमपत्रिकेत स्पष्ट करण्यात आलं होतं. केप हॉर्नला समुद्र खवळलेला असतो. अत्यंत आव्हानात्मक स्थिती असते. ‘आपण जर तिथं उतरू शकलो तर फार मोठी कामगिरी आपल्याकडून पार पडली असं समजण्यास हरकत नाही,’ हे त्यांच्या पुस्तिकेत सुरुवातीलाच ठळकपणे लिहिलं होतं. (If the weather is good, we will go ashore on Cape Horn. This area is known for high seas challenging conditions and if we make it ashore this will be a great achievement). याविषयी थोडी अधिक माहिती मिळवली.\nआदल्या वर्षी एकूण सहा सहलींपैकी दोन वेळाच अनुकूल हवामानामुळे क्रूझ केप हॉर्नला लागली. आम्ही गेलो त्याच्या आधी तिन्ही वेळेस केप हॉर्नला ४० फुटी लाटांच्या तांडवामुळे बोट थांबण्याचा प्रश्‍नच आला नाही. त्यामुळे आमचं भविष्यही टांगलेलंच होतं. प्युर्टो विल्यम्स या ‘एंड ऑफ द वर्ल्ड’च्या छोट्या गावातून रात्री दहाच्या सुमारास आमची ‘मिडनॅटसोल’ क्रूझ निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत ती केप हॉर्नला पोचेल अशी अपेक्षा होती. वस्तुत: प्युर्टो विल्यम्स ते केप हॉर्न हे अंतर फार नाही. स्पीड बोटनं तर सहा-सात तासांत हे अंतर कापता येतं आणि मोठ्या क्रूझनं आठ ते दहा तासांत. मात्र, सारंच हवामानाच्या लहरीवर अवलंबून. कधी कधी १२-१४ ताससुद्धा लागतात. ही सगळी माहिती आमच्या क्रूझवरच्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी आम्हाला दिली. पहाटेच जाग आली. खिडकीतून बाहेर फक्त पाणीच पाणी दिसत होतं. त्यातल्या त्यात एक बरं की लाटा फार उंच नव्हत्या. कॅप्टनच्या सकाळच्या घोषणेकडे आता आमचे कान लागले होते. बरोबर आठच्या सुमाराला कॅप्टननं जाहीर केलं : ‘आता आपली क्रूझ केप हॉर्नला लागत आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता, दोन-तीन तास इथं आपण सहज थांबू शकू. हवामान अगदी अनुकूल आहे. अर्थात्, क्षणाक्षणाला हवामान बदलूही शकतं. तसं काही जाणवलं तर लगेच तशी घोषणा करण्यात येईल. आता पंधरा मिनिटांत केप हॉर्नला प्रवाशांनी गटागटानं उतरण्याच्या सूचना देण्यात येतील.’\nमला व पत्नी जयंतीला झालेला आनंद शब्दांत सांगणं अशक्य. आम्ही लँडिंगच्या तयारीला लागलो. पुंटा ऐरेनासहून क्रूझ निघाली त्या दिवशीच आम्हाला, आपापल्या मापाचे गुडघ्यापर्यंतचे रबरी बूट व वॉटरप्रूफ जॅकेट्स देण्यात आली होती. लाईफ जॅकेट्स प्रत्येकाच्या खोलीतच होती. क्रूझ थांबली की बाहेर पडण्यासाठीचा सर्व पेहेराव अंगावर चढवणं म्हणजे जणू एक समारंभच म्हणावा लागेल ग्रीनलँडच्या सफरीतही आम्ही तो चढवला होता; पण या वेळी एक बदल चांगला होता व तो म्हणजे, आपापल्या खोलीत बसून हे सर्व ‘अलंकार’ परिधान करायचे होते, त्यामुळे तशी गडबड उडत नव्हती. मात्र, निदान अर्ध्या तासाचा कालावधी त्यासाठी लागायचा. केप हॉर्नचं तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस असल्याचं कप्तानानं सांगितलं. वारं प्रचंड नव्हतं; पण बऱ्यायाप���की वाहत होतं. त्यादृष्टीनं सर्व गरम कपडे घालणं आवश्यक होतं. वारा असला तर पायाला चांगलीच थंडी जाणवते. यासाठी पायांत थर्मल, जाड जॅकेट व हुर्टिग्रुटेन कंपनीनं दिलेलं वॉटरप्रूफ जॅकेट थंडी, वारा, पाऊस यांच्याशी सामना करण्याच्या दृष्टीनं योग्य होतं. काही वर्षांपूर्वी नॉर्वेला आम्ही हिवाळ्यात आइस हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेलो होतो.त्यासाठी – ४० अंश सेल्सिअसपर्यंत थंडी सहन करू शकतील असे पायांतले सॉक्स कॅनडातून घेतले होते, ते या वेळीही उपयोगी पडले. ते घालून त्यावर रबरबूट चढवले. आता शेवटी लाईफ जॅकेट्स. त्यांचा पट्टा दोन पायांच्या मधून पुढं आणून जॅकेटला अडकवावा लागतो. असं हे सर्व वेशांतर झालं की क्रूझच्या खोलीत कमालीचं गरम व्हायला लागतं. कधी एकदा क्रूझबाहेर पडून उघड्या थंडगार हवेत येतोय असं होऊन जातं.\nक्रूझवर प्रवाशांचे गट पाडण्यात आले व त्यांना नावं देण्यात आली होती. आमची क्रूझ केप हॉर्नच्या बंदरापासून साधारणत: ५०० मीटर्स लांब उभी राहिली. तिथून छोट्या छोट्या बोटीतून – ज्यांना ‘झोडियाक’ असं म्हणतात – केप हॉर्नच्या बेटावर जायचं होतं. एका बोटीत १४-१५ प्रवासी. या रबराच्या ‘झोडियाक’मध्ये कसं चढायचं, बसायचं, उतरायचं याचं प्रशिक्षण आम्हाला सुरुवातीलाच क्रूझमधल्या सेमिनारमध्ये देण्यात आलं होतं.\nवाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान\nकेप हॉर्नला उतरण्याआधी त्याची भौगोलिक रचना आम्ही मुद्दाम समजावून घेतली. केप हॉर्न हे दक्षिण चिलीतल्या टिआरा देल फ्युगोच्या छोट्या छोट्या बेटांच्या समूहाचं अगदी दक्षिणेकडचं टोक आहे व ते लहानशा हॉर्नोस (hornos) बेटावर वसलं आहे, तसंच केप हॉर्न ही ड्रेक पॅसेजची उत्तरेकडची सीमारेषा असून, अटलांटिक व प्रशांत महासागर हे तिथंच एकमेकांना मिळतात.\nयोगायोग असा की, केप हॉर्नचा शोध लागल्याला ता. २९ जानेवारी २०१६ रोजी ४०० वर्षं पूर्ण झाली आणि आम्ही सहा जानेवारी २०१८ ला केप हॉर्नवर पाय ठेवत होतो. जून १६१५ च्या सुरुवातीला हॉलंडहून दोन बोटी निघाल्या. Endracht ही ३६० टन वजनाची बोट विल्यम स्कॉटन (Schouten) व ले मायरे (Le Maire) हे दोनजण चालवत होते, तर दुसऱ्या ११० टन वजनाच्या ‘हॉर्न’चं कप्तानपद स्कॉटनचा भाऊ जोहान (Johan) याच्याकडे होतं. मात्र, यांतली हॉर्न बोट लाटांच्या तडाख्यानं बर्फात मोडली, फुटली आणि जळाली.\nत्यानंतर हॉर्नच्या खलाश्यांच्या साह्यानं, विल्यम व ले यांनी Endracht या बोटीतून अत्यंत अरुंद अशा Le Maire भागातून प्रवास करून फार मोठा शोध लावला. त्या खलाश्यांनी लिहून ठेवलं आहे : ‘ता २५ जानेवारी १६१६ रोजी संध्याकाळी वारं नैर्ऋत्य दिशेनं वाहत होतं. आम्हाला काहीतरी नवीन मार्ग सापडत असल्याची जाणीव सतत होत होती. ता. २९ जानेवारी १६१६ रोजी एका उंच डोंगरावर जमीन दिसली. ती संपूर्ण बर्फाच्छादित व अगदी टोकाला होती.’\nविल्यमनं, अपघातात सापडलेल्या, त्यांच्याबरोबरच्या ‘हॉर्न’ बोटीची आठवण म्हणून त्या भागाचं नाव ‘केप हॉर्न’ असं ठेवलं; पण त्या वेळी निसर्गाचं अक्षरश: तांडवनृत्य तिथं सुरू होतं. ड्रेक पॅसेजमधल्या ५० – ५० फूट उंच लाटा, हिमवृष्टी, पाऊस यांमुळे त्या जागेचा अधिक शोध घेणं त्यांना शक्य झालं नाही, त्यामळे सन १६२४ मध्येच हॉर्न हे बेट असल्याचा शोध खऱ्या अर्थानं लागला असं म्हणावं लागेल. हे बेट साधारणत: आठ किलोमीटर (पाच मैल) लांब व त्याची जास्तीत जास्त उंची ४२४ मीटर असून, तो संपूर्ण भाग काळ्याभोर कड्यांनी व्यापलेला आहे.\nअशा या केप हॉर्नवर उतरण्याची वेळ आता आली होती. आमची ‘मिडनॅटसोल’ क्रूझ जिथं उभी होती तिथून छोट्या झोडियाक बोटीतून केप हॉर्न बेटावर जायचं होतं. आमच्या गटाचं नाव जाहीर झालं, मग आम्ही टेंडरपिटमध्ये (बोटीचा अगदी खालचा मजला) गेलो आणि झोडियाकमधून केप हॉर्नच्या दिशेनं निघालो. तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस व त्याला जोरदार वाऱ्याची साथ. अर्थात निसर्गाच्या तिथल्या रौद्र रूपाचं जे वर्णन वाचलं-ऐकलं होतं (आणि पुढं ड्रेक पॅसेजमधून येताना जे थोडं अनुभवायला मिळालं) त्या तुलनेत सारंच शांत वाटत होतं. केप हॉर्न बेटावर उतरणं ही मात्र\nएक मोठी करामतच होती. कारण, झोडियाक ही किनाऱ्याजवळ पाण्यातच उभी राहिली. त्यानंतर रबराच्या बोटीवर, बोट चालवणाऱ्याच्या दिशेनं पाय ठेवून, मग पाण्यात उतरावं लागत होतं.\nतिथं सर्वत्र पाणीच पाणी. अर्थात्, लाटा उंच नव्हत्या व पाण्याची खोलीही फार नव्हती.\nपायांत गडघ्यापर्यंत रबराचे बूट, त्यामुळे झोडियाकमधून पाण्यात उतरल्यानंतर, पाण्यातून चालत केप हॉर्न बेटावर आलो. बेटावर उतरल्यानंतर आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या बेटावर अगदी उंचावर एक भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. ते आगळंवेगळंच म्हणावं लागेल. ‘अल्बाट्रॉस’ पक्षी आकाशात भरारी घेत आ���े असं ते शिल्प आहे; पण ते पाहण्यासाठी १७५ पायऱ्या चढून डोंगरावर जावं लागतं. सहलसंयोजकांनी सांगितलं, ‘ज्यांना एक तासात पायऱ्या चढून परत खाली येणं शक्य असेल त्यांनीच स्मारक बघण्यासाठी जाणं योग्य ठरेल. कारण, आपल्याला इथं फार वेळ थांबता येणार नाही.’ मला पायऱ्या‍या चढायला काहीच अडचण नव्हती; पण गुडघ्याच्या थोड्या त्रासामुळे वेळेचं बंधन पाळता येईल की नाही याबद्दल साशंक असल्यामुळे मी खालीच थांबलो व जयंती मात्र सगळ्या पायऱ्या चढून गेली. १७५ पायऱ्यांची रचना अगदी व्यवस्थित आहे. जवळजवळ ७० -८० पायऱ्या सरळ एकावर एक आहेत. त्या चढताना थोडा वेळ लागतो; पण पुढच्या निम्म्या पायऱ्या बऱ्याचशा आरामशीर आहेत. दोन पायऱ्या‍ चढायच्या, थोडं अंतर चालायचं आणि मग आपण त्या स्मारकाच्या पायथ्याशी पोचतो. केप हॉर्नच्या अथांग, खवळलेल्या महासागरात ज्या अनेकांना जलसमाधी मिळाली त्यांना आदरांजली म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं आहे. उडणाऱ्या‍या अल्बाट्रॉस पक्ष्याची प्रतिकृती अप्रतिमच आहे. या पक्ष्याची सारी कहाणीच थक्क करून सोडणारी. पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अल्बाट्रॉस पक्ष्याचे पंख १०-११ फूट रुंद असतात आणि तो एका दमात निदान १० हजार किलोमीटरची भरारी सहज मारू शकतो. जयंती या स्मारकाच्या पायथ्याशी उभी राहिली. सहप्रवाशांची गर्दी असूनही छान फोटो काढता आले. कारण, प्रत्येकजण एकमेकाला साह्य करत होता. ‘तुम्ही केप हॉर्नवर आलात,’ याचं प्रमाणपत्र इथं पैसे भरून मिळू शकतं (चिलियन सरकारतर्फे हे प्रमाणपत्र दिलं जातं) किंवा पासपोर्टवरही तसं स्टम्पिंग होतं. स्मारकाच्या परिसरात वाऱ्याचा जोर जबरदस्त होता; पण तरीही आज सर्व हवामान जणू आमच्यासाठी अनुकूल होतं. या स्मारकाच्या जवळ कवितेच्या काही समर्पक ओळी लिहिल्या आहेत. त्या मुद्दाम जशाच्या तशा इंग्लिशमध्ये देत आहे.\nस्मारकाच्या शेजारीच चिली देशाचा ध्वज मोठ्या डौलानं फडकत होता. शेजारीच एक चॅपेल आहे. अत्यंत धीरगंभीर, कमालीच्या शांत वातावरणात त्या चॅपेलसमोर उभं राहिल्यानंतर, केप हॉर्नच्या परिसरात घडलेल्या सर्व बऱ्याया-वाईट घटनांचा जणू इतिहासच आठवू लागलो. केप हॉर्नवर किंवा त्याच्या जवळ एकूण दोन दीपगृहं (लाईट हाऊस) दिसतात. त्यांपैकी एक चिलियन नाविक दलाच्या केंद्रात आहे. ‘केप हॉर्न लाईट हाऊस’ म्हणून ते ओळखलं जातं व तिथं सहज जाता येतं. विशेष म्हणजे चिलियन नाविक दलाचं केंद्र, त्यांचं दीपगृह व अल्बाट्रॉसचं स्मारक ही प्रत्यक्षात केप हॉर्न बेटावर नाहीत; तर ती सुमारे एक मैल लांब, ईशान्येला दुसऱ्या जमिनीवर आहेत. कारण, केप हॉर्नला जमिनीवरून किंवा समुद्रातून जाणं तसं फारच अवघड आहे. केप हॉर्न बेटावर अगदी छोटा म्हणजे चार मीटर (१३ फूट) उंचीचा फायबर ग्लासचा एक हलका टॉवर असून, त्याच्या अंतराची पातळी चाळीस मीटर (१३० फूट) व टप्पा सुमारे २१ किलोमीटरचा (१३ मैल) आहे. हे केप हॉर्नचं अगदी अधिकृत व जगाच्या नकाशावरचं दक्षिणेकडील शेवटचं पारंपरिक दीपगृह मानलं जातं. केप हॉर्न इथं मोठ्या जहाजांतून प्रवास करणं आता तसं सुरक्षित वाटत असलं, तरी आजही तिथं अगदी छोट्या शिडाच्या बोटीतून जलप्रवास करण्याचं धाडस दर्यावर्दी दाखवतात; किंबहुना इथं शिडाच्या बोटींच्या स्पर्धाही आयोजिण्यात येतात. त्यात खूपदा केवळ एक स्पर्धक ती नाव वल्हवत असतो. या स्पर्धांत संपूर्ण प्रदक्षिणा कुठंही न थांबता करावी लागते, तर काही स्पर्धांमध्ये एक-दोन थांबे घेतले जातात. ही स्पर्धा साधारणत: दर चार वर्षांनी होते. उत्साही, साहसी, निर्भय दर्यावर्दींसाठी हॉर्न हे नेहमीच जबरदस्त आव्हान असतं. त्यांना प्रोत्साहनाकरता माईल्स व बेरिल स्मिटोनची कहाणी आवर्जून सांगितली जाते. हे दोघंही वीर त्यांच्या Tzu Hang या शिडाच्या नावेतून हॉर्नला प्रदक्षिणा घालण्यास निघाले होते. हॉर्नच्या जवळ ते आले आणि त्यांची बोट तुफानी वाऱ्यामुळे हेलकावे खाऊ लागली. तिनं दोन-तीन जबरदस्त गटांगळ्या खाल्ल्या. बोटीचं नुकसान झालं; पण ते दोघं मात्र बचावले. चिलीमधल्या एका गावात त्यांनी नाव दुरुस्त करून घेतली व पुन्हा त्याच मार्गानं प्रवास सुरू केला. खराब हवामानामुळे बोट परत उलटीपालटी होऊ लागली, शीड फाटलं व बोट तुटली; पण या वेळीही ते दोघं या संकटातून आश्‍चर्यकारकरीत्या वाचले. केप हॉर्न बेटावर पाय ठेवल्याचा ‘पराक्रम’ बजावल्यानंतर आम्हीही आमच्या क्रूझवर सुखरूप परतलो आणि दुपारी बाराच्या सुमाराला ‘मिडनॅटसोल’नं भयंकर अशा ‘ड्रेक पॅसेज’च्या दिशेनं कूच केलं.\nCape HorneDreak PassageInternational TouristJaiprakash Pradhanआंतरराष्ट्रीय पर्यटकखलाश्यांचे कबरस्थानजयप्रकाश प्रधानमृत्यूचा सापळा\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सुंदर रांगोळी (व्हिडिओ)\nमराठी पाऊल पडते पुढे…(व्हिडिओ)\nट��म इये मराठीचिये नगरी\nमहाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी\nपेशव्यांच्या डुबेरगडापासून गाळणपर्यंतची भ्रमंती\n‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/eat-sooji-halwa-as-immunity-booster-recommended-bollywood-nutritionist-rujuta-diwekar-tp-549615.html", "date_download": "2022-07-03T12:00:33Z", "digest": "sha1:DXUP2LBAGOUN57E7ALKASHB7X3FVK6CR", "length": 10316, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घराघरात बनणार एक खास पदार्थ आहे Immunity Booster;ऋजुता दिवेकरच्या टीप्स – News18 लोकमत", "raw_content": "\nघराघरात बनणारा मराठमोळा खास पदार्थ आहे Immunity Booster; ऋजुता दिवेकर यांच्या सोप्या टिप्स\nघराघरात बनणारा मराठमोळा खास पदार्थ आहे Immunity Booster; ऋजुता दिवेकर यांच्या सोप्या टिप्स\nसेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकरचा फिटनेस मंत्रा\nबॉलिवूड सेलिब्रटींची फिटनेस ट्रेनर फेमस न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) ऋजुता दिवेकर यांनी इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी घराघरात होणारा एक खास आणि सोपा पदार्थ फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.\nकेस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर\nफॅटी लिव्हर होऊ नये म्हणून आजपासूनच अशी घ्या काळजी; गंभीर आजाराचा धोका टळेल\nसिंगल यूज प्लास्टिकबाबत या चुका आपण दररोज करतोय; गंभीर आजारांचा धोका\nवजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताय या कुकिंग टिप्स करतील मदत\nदिल्ली, 10 मे: कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी काय खावं असा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे. कोणती औषधं, फळ, भाज्या किंवा कोणते पदार्थ फायदेशीर ठरतील असा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे. कोणती औषधं, फळ, भाज्या किंवा कोणते पदार्थ फायदेशीर ठरतील याचा विचार आपण करतो. इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणतंही औषध घेण्याची गरज नाहीये. घरातच बनणारे असे पदार्थ आहेत जे इम्युनिटी वाढवतात. बॉलिवूड सेलिब्रटींची फिटनेस ट्रेनर फेमस न्युट्रिशनिस्ट (Nutritionist) ऋजुता दिवेकर यांनी इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी घराघरात बनणारा एक खास आणि सोपा पदार्थ फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणजे शिरा. हा पदार्थ पूजेचा प्रसाद म्हणून हमखास बनवला जातो. साजूक तुपातला शिरा करतानाच घरभर घमघमाट सुटतो. शिरा बनतानाच तो कधी खायला मिळतो याची वाट सगळेचं पाहतात. शिऱ्याची चव तर अप्रतिम असतेच, पण शिरा परफेक्ट इम्युनिटी बूस्टर असल्याचं ऋजुता दिवेकर सांगतात. (भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच याचा विचार आपण करतो. इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणतंही औषध घेण्याची गरज नाहीये. घरातच बनणारे असे पदार्थ आहेत जे इम्युनिटी वाढवतात. बॉलिवूड सेलिब्रटींची फिटनेस ट्रेनर फेमस न्युट्रिशनिस्ट (Nutritionist) ऋजुता दिवेकर यांनी इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी घराघरात बनणारा एक खास आणि सोपा पदार्थ फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणजे शिरा. हा पदार्थ पूजेचा प्रसाद म्हणून हमखास बनवला जातो. साजूक तुपातला शिरा करतानाच घरभर घमघमाट सुटतो. शिरा बनतानाच तो कधी खायला मिळतो याची वाट सगळेचं पाहतात. शिऱ्याची चव तर अप्रतिम असतेच, पण शिरा परफेक्ट इम्युनिटी बूस्टर असल्याचं ऋजुता दिवेकर सांगतात. (भारतात दिसतंय त्यापेक्षा कोरोनाचं वास्तव वेगळंच WHO नेसुद्धा व्यक्त केली चिंता) ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram Account)वर शिऱ्याचा फोटो शेअर केलेला आहे. (Gadchiroli: तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 2 महिलांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू) त्या म्हणतात नेहमीच आजारी माणसासाठी घरात बनणारा शीरा इम्युनिटी बुस्टर (Immunity Booster) असतो. यामधून न्युट्रीशनही मिळतात.शिरा बनवताना तो लोखंडाच्या कढईत बनवावा म्हणजे लोह (Iron) मिळते. शिवाय शिऱ्यामध्ये तूप, ड्रायफ्रुट,केसर,साखर यामुळे त्याची पौष्टिकता वाढते. त्यामुळे आजारी माणसाची भूक वाढते.\nऋजुता दिवेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पूजेचा प्रसाद म्हणून घराघरात शिरा बनवला जातो. वातावरणात होणाऱ्या बदलानुसारच पूजेचं आयोजन केलं जातं. जसं श्रावण, मार्गशीर्ष महिन्यात पूजा घातली जाते. त्यासाठी प्रसाद म्हणून शिरा केला जातो. तो या बदलेल्या वातावरणात रोग प्रतिकारशक्ती वाढवतो. परफेक्ट शिरा कसा करायचा.. पाहा कृती - (शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत; गावातील 10 गायींचा मृत्यू, तर 30 हून अधिक बेपत्ता) 1 कप रवा, 1 कप साखर, 4 कप पाणी, एक चिमूट केशर, 5 वेलची, 1 कप तूप हे साहित्य शिरा बनवण्यसाठी लागतं. शीरा बनवण्याची कृती लोखंडाची कढई घ्या. ती गरम झाल्यावर त्यात तूप घाला. तूप वितळल्यावर त्यात रवा घाला. मंद आचेवर भाजा. त्याचवेळी दुसऱ्या भांड्यात पाणी आणि साखर उकळायला ठेवा. रवा चांगल्या गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजा. त्यानंतर भाजलेल्या रव्यामध्ये हा गरम पाक घाला. त्याचवेळी वेलची आणि केशरही घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर पाणी आटेपर्यंत शिजवा. सर्व करताना ड्रायफ्रुट घाला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/sri-lanka-beat-australia-in-thrilling-match", "date_download": "2022-07-03T12:18:44Z", "digest": "sha1:IFDNNGACXYYYD5RWQCEJUWOCAYWFR6S6", "length": 5578, "nlines": 33, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "चित्तथरारक सामन्यात श्रीलंकेने मिळवला ऑस्ट्रेलियावर विजय", "raw_content": "\nचित्तथरारक सामन्यात श्रीलंकेने मिळवला ऑस्ट्रेलियावर विजय\nप्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९ षटकांत २५८ धावा केल्या\nपाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात ऑस्ट्रेलियावर चार धावांनी विजय मिळवत मालिकेवर ३-१ ने कब्जा केला. ३० वर्षांनी कांगारूंवर मायदेशात विजय मिळविला. या सामन्यात फिरकीपटूंनी चक्क ५० पैकी ४३ षटके गोलंदाजी केली. मालिकेतील शेवटचा सामना २४ जून रोजी होणार आहे.\nप्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९ षटकांत २५८ धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला केवळ २५४ धावाच करता आल्या. धावाच करू शकले. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने आगळ्यावेगळ्या रणनीतीचा अवलंब केला. त्याने आपल्या फिरकीपटूंना डावातील ५० षटकांपैकी ४३ षटके टाकली. वेगवान गोलंदाजांनी केवळ सात षटके टाकली. एका डावात ४३ षटके फिरकीपटूंनी टाकण्याची एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील ही आठवी वेळ ठरली. अशी कामगिरी करणारा श्रीलंका हा एकमेव संघ ठरला. शनाकाची ही रणनीती यशस्वीही झाली. यजमानांनी हा सामना जिंकला.\nश्रीलंकेने ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला मायदेशात वनडे मालिकेत पराभूत केले. याआधी त्यांनी ऑगस्ट १९९२ मध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर त्याने घरच्या मैदानावर सलग तीन एकदिवसीय मालिका गमावली आहे. कांगारू संघाने लंकेच्या भूमीवर २००४, २०११ आणि २०१६ मध्ये विजय मिळविला होता.\nचरिथ असलंकाने सर्वाधिक ११० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धनंजय डी सिल्वाने ६० आणि वानिंदू हसरंगाने २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, पॅट कमिन्स, मॅथ्यू कुहेनमन यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. ग्लेन मॅक्सवेलने एक फलंदाज बाद केला.\nऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ९९ धावा केल्या. वॉर्नरने ११२ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार लगावले. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३५, ट्रॅव्हिस हेडने २७ आणि मिचेल मार्शने २६ धावा केल्या. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/vhenlenttaain-dde-ek-vicaarmnthn/qm2r1jzv", "date_download": "2022-07-03T12:19:20Z", "digest": "sha1:HQK6MB4JEB5A4DJJ2OM2JZYWW7JEKRZU", "length": 5636, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "व्हॅलेंटाइन डे : एक विचारमंथन | Marathi Others Story | Bharati Sawant", "raw_content": "\nव्हॅलेंटाइन डे : एक विचारमंथन\nव्हॅलेंटाइन डे : एक विचारम��थन\nआज जगाच्या नकाशात भारतीय संस्कृती आदर्श गणली जाते. युवावर्गाला पाश्चात्य संस्कृतीचे वारे लागले नि घराघरात त्या संस्कृतीचा अवलंब होऊ लागला. तरूण पिढी इंग्रजाळू लागली नि त्यालाच उच्च सोसायटी असे नामांकन झाले.सहाजिकच भारतीय संस्कृती खेडवळ,गावंढळ वाटू लागली.वाढदिवसाला औक्षण करते दूरच पण केक कापून शॅंपेनच्या बाटल्या उघडणे स्टेटस सिंम्बल झाले. झोपताना दूध पिऊन झोपणारा तरूण वर्ग रात्री उशीरापर्यंत पार्ट्या जोडू लागला नि बिअर ,सिगारची फॅशन करू लागला.म्हणजे बाळबोध अशी भारतीय संस्कृती लोप पावत चालली.पॅकेजेस वाढल्याने हॉटेल्स,मॉल्स,शॉपिंग यातच वेळ व्यतित करू लागला.आज भारतात दसरा दिवाळीपेक्षा नाताळ नि न्यू इअर जास्त प्रमाणात साजरे होतात.याच गोड गैरसमजातून व्हॅलेन्टाईन डे हा दिवस(कोणालाही या दिवसाचे खरे कारण किंवा खरी कथा माहित नाही) साजरा होऊ लागला.\nनवीन पिढी चित्रपटसृष्टीचे जास्त अनुकरण करताना दिसते.त्या आभासी जगाला सत्य समजून तसेच वागण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे आज घरांघरातुन व्हॅलेंटाईन डे साजरे होतात.घरातील आई,आजीचे संस्कार आउटडेटेड होऊन त्यांची चेष्टा केली जाते. हे खुप चुकीचे आहे हे कळत असुनही मागणी पिढी असहाय झाली आहे.पाश्चात्य संस्कृतीचे भूत नव्या पिढीच्या डोक्यावरून उतरवायला आता चित्रपटसृष्टी पुढे सरसवायला हवी. परंतू पैसे कमविण्यासाठी ते असे करत नाहीत त्यामुळे आपल्या आदर्श संस्कृतीचा ऱ्हास ' याचि देही याचि डोळा' पाहण्यावाचून गत्यंतर नाही.\nविषय - एकत्र ...\nविषय - एकत्र ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2012_06_24_archive.html", "date_download": "2022-07-03T12:20:10Z", "digest": "sha1:5IAOMNUK5VEAMW3MJS66CBR66WBBLIZD", "length": 18688, "nlines": 105, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2012-06-24 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nरयतेचा राजा शाहू छत्रपती \nTuesday, June 26, 2012 श्री.अभिजीत पाटील बहुजन, बहुजन प्रबोधन, बहुजन महापुरुष 10 प्रतिक्रिया Edit\n२६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जन्म झाला.त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता.तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या ���गिनी बाळाबाई यांचे पुत्र.असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता.शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.३जानेवारी १८७६ रोजी आबासाहेबांना दुसरे पुत्ररत्न झाले.त्यांचे नाव पिराजीराव. दोन्ही देखण्या मुलांच्या कौतुकात रमलेल्या राधाबाईंना आकाश पण ठेंगणे झाले होते.१८७७ रोजी त्या निधन पावल्या आणि दोन्ही मुले आईविना पोरकी झाली.त्यानंतर आबासाहेबांवर १८७८ मध्ये कागल जहागीर सांभाळण्याची जबाबदारी आली. मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी १८८४ साली शाळा काढली.१८८० मध्ये त्यांनी \"नेटिव्ह लायब्ररी\" सुरु केली होती.रयतेच्या आरोग्यासाठी दवाखाने सडका व झाडे लावलीत. कागलचा कायापालट केला त्यामुळे कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणुन इंग्रजांनी त्यांची नेमनुक केली २० मार्च १८८६ रोजी आबासाहेबांचे निधन झाले.\nशिवरायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले.स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले.औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत.कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत.इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता.अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर छ.शाहू यांची नेमणूक झाली.कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांनाच पुढे शाहू हे नाव मिळाले.दि.१७ मार्च १८८४ रोजी \"शाहू छत्रपती \" या नावाने दत्तकविधान झाले.त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं.\nराज्यकारभारात सर्वच जाती-धर्माच्या लोकांची नेमणुक करून समतोल साधला जावा ही शाहू छत्रपतींची इच्छा होती.कोल्हापूरचे संस्थान हाती घेतल्यावर शाहू छत्रपतींच्या लक्षात एक गोष्ट आली ती अशी की त्यावेळी प्रशासनात गोरे साहेब, पारशी आणि ब्राह्मण जातीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते. मोक्याच्या जागा विशेषत: चित्पावण ब्राह्मणांनी बळकावल्या होत्या त्यांच्या जागी हुशार व होतकरु ब्राह्मणेत्तरांना योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नोकरशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसला इ.स.१७७८ मध्ये पेशव्यांनी \"शिवशक\" बंद पाडुन फ़सलीशक सुरु केला होता. तो \"शिवशक\" छ.शाहू महाराजांनी पुन्हा सुरु केला आणि राज्यकारभारात राज्याभिषेक शकाचा वापर सुरु झाला.\nत्याचशिवाय त्यांनी अनेक शाळा , वसतीग्रुहे बांधली त्यातील पहिले वसतीग्रुह हे कोल्हापूर मध्ये बांधन्यात आले त्यामुळे कोल्हापूरला वसतीग्रुहाची जननी हा मान मिळाला.अशा अनेक पद्धतीने ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात आणले व संभाजीपुत्र शाहूंनी पेशव्यांच्या हातात कारभार देऊन जी चुक केली होती ती कोल्हापूरच्या राजाने सुधारली आणि पुन्हा उभारल स्वराज्य.\nवेदोक्त प्रकरणामुळे टिळक, शि.म.परंजपे, न.चि.केळकर, दादासाहेब खापार्डे इ. राष्ट्रीय चळवळीतील ब्राह्मण नेत्यांचे पितळ उघडे पडले.गोपाळक्रुष्ण गोखले आणि न्या.रानडे यांनीही जातीसाठी माती खान्याचा वसा घेतला.\nसातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभास शाहू महाराज इंग्लंड ला गेले होते. तेथे असतानाच त्यांनी एक क्रांतीकारक घोषणा केली.२६ जुन १९०२ रोजी महाराजांच्या आदेशानुसार कोल्हापूर ग्याजेट मध्ये आरक्षणाची घोषणा करणारे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले.तो जाहीरनामा असा \"अलीकडे कोल्हापूर संस्थानामधील सर्व वर्गाच्या प्रजाजनांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतू विशेष मागासलेल्या जातींत हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फ़लद्रुप झाले नाहीत.या गोष्टीचा उल्लेख करताना महाराजांना मोठा विषाद वाटत आहे.या गोष्टीचा पुर्ण विचार करून महाराजांचे असे मत झाले आहे की , या निराशेचे कारण उच्च शिक्षणाची पारीतोषके विस्त्रुतरितीने विभागली जात नाहीत. ही परिस्थिती काही अंशी दुर करण्यासाठी व संस्थानमध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्चशिक्षण संपादण्यास उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्त्रुत प्रमाणात संस्थानच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा क्रुतनिश्चय झाला आहे.\"\n\" या धोरणाला अनुसरुन या हुकुमाच्या तारखेपासून ज्या मोकळ्या पडतील त्यापैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील,अशी महाराजांची अनुद्न्या झाली आहे. ज्या ज्या ओफ़िसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली शेकडा ५० पेक्षा कमी आहे, त्या त्या ओफ़िसातील इत:पर मोकळी पडणारी जागा मागासलेल्या वर्गातील इसमाला देण्यात येईल. प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी व हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे.\"\nअसे आरक्षण म्हणजे ब्राह्मणी वर्चस्वाला चपराक होती.या आरक्षणानंतरच ब्राह्मण वर्गाला हादरा बसला व त्यांनी असंतोषाचा निरर्थक उद्रेक केला.त्यामध्ये टिळक आघाडीवर होते.\"मागासवर्गीयांना संस्थानच्या नोकर्यात ५०% जागा राखुन ठेवण्याबाबत शाहू छत्रपतींचा निर्णय, आदेश म्हणजे भारतातील आरक्षण धोरणाचा प्रारंभ होय.\"\nछ.शाहूंनी बरीच समाजसुधारक कार्य केलेली आहेत. ती इथे मांडता येत नाहीत पण महाराजांचे चरित्र सविस्तर आपण वाचावे व त्यापासून काही बोध घ्यावा म्हणुन ही त्याची ओळख. आज फ़ुले-शाहू-आंबेडकर ही त्रिमुर्ती परीवर्तनाची प्रतिके आहेत.शाहू महाराज म्हणजे फ़ुले व आंबेडकर यांना जोडणारा सांधा होतातो सांधा अचानक निखळला.६ मे१९२२ रोजी सकाळी सहा वाजता त्यांना म्रुत्यु ने कवटाळले. छ.शाहू गेले पण त्यांच्या कार्याची प्रेरणा मात्र कायम आहे. त्यांच्या स्म्रुतीला कोटी कोटी प्रणाम...\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nरयतेचा राजा शाहू छत्रपती \nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/book-review-of-bolividnyn-by-nandkumar-more/", "date_download": "2022-07-03T12:03:03Z", "digest": "sha1:DWQBMYQ34DBKOJMMUXVFHTXDQ5JUK5ZD", "length": 14483, "nlines": 187, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक\nबोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक\nबोली अभ्यासाला सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. जगभरात झालेल्या बोली अभ्यासामुळे आणि या अभ्यासातून पुढे येत गेलेल्या निष्कर्षांमुळे भाषा अभ्यासाचा विकास झालेला दिसतो. तथापि, बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक मराठीत अद्याप नव्हते. ही उणीव ‘बोलीविज्ञान’ या पुस्तकाने भरून काढली आहे.\nबोली अभ्यासाच्या प्रारंभापासून आजपर्यंतची सारी स्थित्यंतरे या पुस्तकातून सांगितलेली आहेत. काळानुसार बोली अभ्यासात परिवर्तन झाले. हे परिवर्तन बोली अभ्यासाची बदलत गेलेली उद्दिष्टे अधोरेखित करते. या उद्दिष्टांनुसार झालेला अभ्यास प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर येतो. बोलींच्या मराठीतील अभ्यासाची स्थिती पाहता, बोलीविज्ञानातील स्थित्यंतरे अभ्यासकांना अपरिचित आहेत असे दिसते. त्यासाठी अभ्यासकांनी ‘बोलीविज्ञान’ समजून घेणे महत्त्वाचे आहे.\nबोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक\nहे समजून घेणे समग���र भाषाविज्ञानाच्या आकलनासाठीही आवश्यक आहे. कारण, भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञानाचा विकास परस्पर समन्वयाने झाला असून तो एकत्रित अभ्यासणे उद्बोधक ठरेल. हा विकास येथे नेमकेपणाने सांगितला गेला आहे. या पुस्तकामुळे मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना नवी दिशा मिळेल. अभ्यासकांमध्ये नवी दृष्टी रुजेल आणि त्यातून नव्या अभ्यासाला गती मिळेल, असा विश्वास वाटतो.\nप्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ\nBolividnyanNandkumar Moreनंदकुमार मोरेबोलीविज्ञानमराठी भाषामराठी साहित्य\nकोरोनाला हरवण्यासाठी मुलभूत गरजांचा सप्तकोन\nटीम इये मराठीचिये नगरी\nइंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहण्याची संधी…\nपंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सफरंचदाची आरास…\nदुधाच्या एफआरपीसाठी आता राष्ट्रीय स्तरावर संघर्ष\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विका��\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1428", "date_download": "2022-07-03T11:54:04Z", "digest": "sha1:DKJ636RU2EAXZIUUNVUKV5TGANL462RM", "length": 8992, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "अर्थसहाय्य योजनेच्या १२ लाभार्थीनींना–आ. अनिलदादांच्याहस्ते प्रत्येकी २० हजाराचे चेक वाटप | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome खान्देश अर्थसहाय्य योजनेच्या १२ लाभार्थीनींना–आ. अनिलदादांच्याहस्ते प्रत्येकी २० हजाराचे चेक वाटप\nअर्थसहाय्य योजनेच्या १२ लाभार्थीनींना–आ. अनिलदादांच्याहस्ते प्रत्येकी २० हजाराचे चेक वाटप\nअमळनेर- राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अमळनेर शहरासह तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील १२ विधवा लाभार्थी भगिनींना प्रत्येकी २० वीस हजाराचे धनादेश तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या दालनात आमदार अनिल दादांच्याहस्ते आज वितरित करण्यात आले. निराधारांना आधार देणे हाच आपला शुद्ध हेतू यामागे असल्याचे यावेळी बोलताना आमदार अनिल दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.\nयेथील तहसील कार्यालयात तालुक्यातील राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेचे 12 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर संजय गांधी 147 श्रावणबाळ 387 व इंदिरा गांधी 91 अशा योजनांचे 625 प्रकरणे मंजूर करण्यात आली.\nयावेळी आमदार अनिल पाटील यांनी गोरगरिबांना आधार देणारा हा विषय असल्याने अपघाती अथवा नैसर्गिकरित्या कुटुंबप्रमुख मृत झालेल्या लाभार्थी असलेल्याना आधार मिळावा हाच आपला प्रामाणिक हेतू असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ व इतर उपस्थित होते.\nराष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेत कुटुंबप्रमुख मृत झालेल्या 12 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 2 लाख 40 हजारांची रक्कमेचे धनादेश वितरण झाले. त्यात शालुबाई गोविंदा वानखेडे लताबाई अर्जुन धनगर सुरेखा नाना शेटे, सर्व अमळनेर तुळसाबाई साहेबराव महाले जुनोने, मनीषा बापू पारधी जानवे, शांताबाई जंगलु भील बोरगाव मायाबाई मंगा भिल बोरगाव, मंगलबाई सुक्राम भिल पळासदळे, प्रमिला अशोक चौधरी अमळनेर, आशाबाई अनिल मस्के पिंपळे, भुराबाई अशोक साळुंखे अमळनेर, साधना चंद्रकांत गीते अमळनेर या सर्व लाभार्थ्यांना हे धनादेश वितरण झाले.\nPrevious articleजिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले\nNext articleदेशा�� कोरोना / सुप्रीम कोर्ट म्हणाले – प्रवासी मजुरांबाबत त्रुटी आहेत, केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जंयती माक्स व सेनेटाइजर वाटप करुन साजरी\nमहाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते पत्रकार सतीश परदेशी यांना सन्मान चिन्ह देण्यात आले\nचाळीसगांव तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा उपचारा दरम्यान मृत्यु\nमहाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपच्या वतीने एरंडोल येथील स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले\nशाळा बंद शिक्षण चालु\nअंभई येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक दुरुस्तीसाठी सर्व समाजातील लोकांकडून लोकवर्गणी जमा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://meaninginfo.com/vulnerability-meaning-in-marathi/", "date_download": "2022-07-03T12:46:14Z", "digest": "sha1:RGABA7OGRTUB7S7PTPXQNDXLG2A4VSHI", "length": 6392, "nlines": 102, "source_domain": "meaninginfo.com", "title": "Vulnerability Meaning In Marathi With Example Sentences", "raw_content": "\nMeaning Of Vulnerability In Marathi: येथे तुम्हाला अर्थ, व्याख्या, स्पष्टीकरण, उदाहरण वाक्य, शब्द रूपे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि बरेच काही “Vulnerability” शब्दाचा शोध घेता येईल\nअसुरक्षितता म्हणजे राज्य किंवा संरक्षित नसल्याची अट याशिवाय काहीही नाही. कोणत्याही हल्ल्यासाठी खुली असण्याची ही अट आहे. ही एक वैद्यकीय शब्दावली आहे जी जेव्हा कोणी व्हायरस किंवा बॅक्टेरियाने संक्रमित होण्याची शक्यता असते तेव्हा वापरली जाते. जेव्हा आपण रोगांच्या हल्ल्याला बळी पडता तेव्हा याचा वापर केला जातो.\nशारीरिक किंवा मानसिकरित्या हल्ला किंवा हानी होण्याची शक्यता समोर येण्याची अट.\nहल्ला करण्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी प्रवण\nअसुरक्षितता ही अशी काहीतरी आहे जी टीका, मन वळवणे आणि प्रलोभनास प्रवृत्त करते.\nजेव्हा तुम्हाला व्हायरस किंवा बॅक्टेरियाची लागण होण्याची शक्यता असते.\nतणावामुळे शारीरिक, भावनिक आणि मानसिक हल्ले होण्याची शक्यता.\nजेव्हा एखाद्या व्यक्तीला विशेष काळजी, संरक्षण आणि प्रतिबंध आवश्यक असत��� विशेषत: वृद्ध आणि आजारी व्यक्ती.\nजखमी किंवा प्रभावित होण्याची क्षमता.\nChildren Are More Vulnerable To Cold Than Adult People. प्रौढांपेक्षा मुले थंड होण्यास अधिक असुरक्षित असतात.\nOne Day Your Job Will Make You A Vulnerable Adult. एक दिवस तुमची नोकरी तुम्हाला एक असुरक्षित प्रौढ बनवेल.\nHe Is So Vulnerable And Ineffective At Doing Anything. तो इतका असुरक्षित आणि काहीही करण्यास अकार्यक्षम आहे.\nShe Was Most Vulnerable Among Us. ती आमच्यामध्ये सर्वात असुरक्षित होती.\nWe Are Committed To Helping All The Vulnerable People Of These Villages. या गावांमधील सर्व असुरक्षित लोकांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.\nThe Town Is Fully Protected From Its Vulnerable Side. शहर त्याच्या असुरक्षित बाजूपासून पूर्णपणे संरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/power-tiller-available-for-sale/", "date_download": "2022-07-03T11:40:49Z", "digest": "sha1:E3R6LDJFVAUMMRAWX4ZVM4WDZZLSF2Z3", "length": 6622, "nlines": 130, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nपॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध\nअवजारे, जाहिराती, महाराष्ट्र, विक्री\nपॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध\nअग्रीमेट 9 HP डिझेल मल्टिपर्पस पॉवर टिलर\nआमच्याकडे 9HP डिझेल, बॅटरी स्टार्ट टर्निंग गिअर असलेला, पीटीओ वर चालणारा,\nपिक अनुसार रोटावेटर ॲडजस्टमेंट,\nदोन्ही दिशांनी फिरणारे रोटावेटर ( Forward + Reverse )\nसेंट्रल रोटरी व बँक रोटरी\nरिपर कापणी यंत्र जोडता येणारा.\nऊस, केळी, हळद, अद्रक, भाजीपाले इत्यादी सर्व प्रकारच्या पिकामध्ये तन काढणे, आंतरमशागत, भर लावणे, सरी काढणे, नांगरट करण्यासाठी, चाळणी भरणी ,फळबाग मशागत ,पेरणी, फवारणी, रोटावेटर, चिखलनी, वाहतूक, पाणी पंप ,कोळपणी इतर विविध शेती मशागती साठी उपयुक्त पॉवर विडर/टिलर.\nअनुदानासाठी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध\nअधिक माहितीसाठी संपर्क करावा\nमोबाइल क्रमांक :- 7378780745\nव्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा\nName : अग्रीमेट महाराष्ट्र\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousउन्हाळी कांदा बियाणे मिळेल\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभू�� रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/sri-ram-in-dnyneshwari-rajendra-ghorpade-article/", "date_download": "2022-07-03T11:49:54Z", "digest": "sha1:IXNXFVO42XQRK423GS56FFQBFEM3DZL4", "length": 21566, "nlines": 191, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "संत ज्ञानेश्वरांनी प्रभू श्रीराम यांचा ज्ञानेश्वरीत असा केला आहे उल्लेख...(एक तरी ओवी अनुभवावी) - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » संत ज्ञानेश्वरांनी प्रभू श्रीराम यांचा ज्ञानेश्वरीत असा केला आहे उल्लेख…(एक तरी ओवी अनुभवावी)\nसंत ज्ञानेश्वरांनी प्रभू श्रीराम यांचा ज्ञानेश्वरीत असा केला आहे उल्लेख…(एक तरी ओवी अनुभवावी)\nदेव, देव म्हणजे काय देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे. सर्व जीवमात्रांत देव आहे. हे देवाचे अस्तित्व जाणणे हा खरा स्वधर्म आहे.\nराजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406\nजेणे देवांचा मानु गिवसिला धर्मासि जीर्णोद्वार केला ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा\nओवीचा अर्थ – ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला.\nश्री रामचंद्र हे सूर्यवंशात प्रतिसूर्यच म्हणून उदयास आले. यावर चिंतन, मनन केले तर असे लक्षात येते की देवांचा सुद्धा उद्धार राजाला करावा लागतो. यासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. दे��ांचे म्हणजेच धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. हा त्याचा राजधर्म आहे. पण देव म्हणजे कोण सर्व सामान्य जनता सुद्धा देवासमान आहे बरं का सर्व सामान्य जनता सुद्धा देवासमान आहे बरं का देव म्हणजे देवळात असणारा देव. देव म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात पुजला जाणारा दगड. मानला तर देव नाहीतर दगड असे म्हटले जाते. दगडाची प्रतिष्ठापणा केल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त होते. नाहीतर तो दगडच असतो. म्हणजे देवत्व प्रतिष्ठापणेनंतर येते. म्हणजेच त्यात शक्ती निर्माण होते. ती संकल्पना रुजवावी लागते. हे सर्व कशासाठी केले जाते. आपल्या मनाची तयारी करण्यासाठी केले जाते. मनात तो विचार भरावा लागतो. म्हणजेच मनाच्या शांती, सुख समाधानासाठी, मनाच्या स्थिरतेसाठी हे सर्व आहे. मनाची स्थिरता प्राप्त झाली तरच अध्यात्मिक प्रगती होते.दगडात देव आणणे. मंदिरात देव आणणे. म्हणजेच मनाच्या मंदिरात देवाचे स्थान निर्माण करणे.\nमनावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे करावे लागते. हे प्रथम विचारात घ्यायला हवे. मगच कृती करायला हवी. म्हणजेच दगडाची पुजा करायला हवी. त्यामुळे त्या दगडाला देवत्व प्राप्त होईल. या देवावर कोणी शिंतोडे उडवले तर मनाच्या भावना निश्तिचत दुखावल्या जातात. मनाच्या भावना भडकतात. इतके सामर्थ या कृतीत आहे.दगडात देवत्व निर्माण करण्यासाठी, धर्माच्या जीर्णोद्धारासाठी प्रभुरामचंद्रांना जन्म घ्यावा लागतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीसाठी खांबातून नृसिंहाला प्रकट व्हावे लागते. धर्म रक्षणासाठी भगवान कृष्णाला जन्म घ्यावा लागतो. दुष्टांचा नाश करण्यासाठी देवीला अवतार घ्यावा लागतो. ही सर्व या देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांचा उद्देश काय आहे हे समजून घ्यायला हवे. तरच त्या मंदिरात देव नांदेल. देवाचे अस्तित्व राहील.\nत्यानुसार या मंदिरांचे पावित्र्य जपायला हवे.या मंदिरातील देवांना काय लागते ते कशाचा स्विकार करतात ते कशाचा स्विकार करतात हे प्रथम भक्तांनी विचारात घ्यायला हवे. देव फक्त पान, फुल अन् फळ यांचाच स्वीकार करतो. म्हणून देवाला नारळ फुले वाहीली जातात. धनाचा लोभ त्या देवाला नाही. याचा विचार प्रथम भक्तांनी करून कृती करायला हवी. लाच घेणारा व लाच देणारे हे जसे दोघे दोषी असतात. हाच नियम मंदिरातील पुजाऱ्यांना सुद्धा आहे. मुळाच देणाऱ्याने लाचच दिली नाही तर घेण��ऱ्याचे अस्तित्वच राहणार नाही. म्हणून भक्तांनी प्रथम आपल्या मनाची तयारी करायला हवी. मी देवाला काय देणार हे त्यानेच प्रथम विचारात घ्यायला हवे. देव जे स्वीकारतो त्या व्यतिरिक्त अन्य देणे व्यर्थ आहे. ते देवापर्यंत पोहोचतच नाही. हा विचार समजून घ्यायला हवा.देव, देव म्हणजे काय हे प्रथम भक्तांनी विचारात घ्यायला हवे. देव फक्त पान, फुल अन् फळ यांचाच स्वीकार करतो. म्हणून देवाला नारळ फुले वाहीली जातात. धनाचा लोभ त्या देवाला नाही. याचा विचार प्रथम भक्तांनी करून कृती करायला हवी. लाच घेणारा व लाच देणारे हे जसे दोघे दोषी असतात. हाच नियम मंदिरातील पुजाऱ्यांना सुद्धा आहे. मुळाच देणाऱ्याने लाचच दिली नाही तर घेणाऱ्याचे अस्तित्वच राहणार नाही. म्हणून भक्तांनी प्रथम आपल्या मनाची तयारी करायला हवी. मी देवाला काय देणार हे त्यानेच प्रथम विचारात घ्यायला हवे. देव जे स्वीकारतो त्या व्यतिरिक्त अन्य देणे व्यर्थ आहे. ते देवापर्यंत पोहोचतच नाही. हा विचार समजून घ्यायला हवा.देव, देव म्हणजे काय देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे.\nसर्व जीवमात्रांत देव आहे. हे देवाचे अस्तित्व जाणणे हा खरा स्वधर्म आहे. त्याचे पालन प्रथम करायला हवे. या स्वधर्माचा उद्धार करण्यासाठीच सदगुरुंच्या रुपाने ते प्रकटले आहेत. अशा या धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. तो त्याचा राजधर्म आहे. जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणे हा त्याचा राजधर्म आहे. यासाठी युगे युगे धर्म रक्षणासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. मग तो कृष्णाच्या रुपात असेल किंवा प्रभुरामचंद्रांच्या रुपात असेल. स्वधर्माच्या पालनासाठी, रक्षणासाठी, अध्यात्मिक परंपरा, गुरु-शिष्य परंपरा जीवंत ठेवण्यासाठी तसेच ती पुन्हा जागृत करण्यासाठी तीचा उद्धार करण्यासाठी राजाला जन्म घ्यावा लागतो. म्हणून तो संन्यासी असतो. श्रीमान योगी असतो. जाणता राजा असतो. स्वयंभू असतो. सूर्यवंशाचा तो प्रतिसूर्यच होऊन प्रकट होत असतो.\nकोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर\nDnyneshwarirajendra ghorpadeSant DnyneshwarShri Ramज्ञानेश्वरीराजेंद्र घोरपडेश्री रामसंत ज्ञानेश्वर\nकरवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्���ांची गरज\nआई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…\nटीम इये मराठीचिये नगरी\nलोकराजा राजर्षी शाहू यांना आदरांजली\nटीम इये मराठीचिये नगरी May 6, 2022 May 6, 2022\nआत्मज्ञानी होण्यासाठी मनाशी युद्ध\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2022-07-03T12:15:21Z", "digest": "sha1:UONBTK2FKUCFJOHOK6K2B2ZU6UZDRABN", "length": 4903, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्लेनवूड स्प्रिंग्ज, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\nग्लेनवूड स्प्रिंग्ज अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव गारफील्ड काउंटीचे प्रशाकीय केंद्र आहे. २००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या अंदाजे ८,५६४ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा��ा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A/", "date_download": "2022-07-03T12:33:25Z", "digest": "sha1:2W2PFIRXNYD3R3RNVU6444CEXEJ4AWQD", "length": 17790, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महापालिकेबाबत काँग्रेसचा “हा” फॉर्म्युला ठरला | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीच��� मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra महापालिकेबाबत काँग्रेसचा “हा” फॉर्म्युला ठरला\nमहापालिकेबाबत काँग्रेसचा “हा” फॉर्म्युला ठरला\nनागपूर, दि. १६ (पीसीबी) : काँग्रेसचे उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबीर पार पडले. यामध्ये ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. हाच नियम आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये लागू करण्यात येईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.\nकाँग्रेससकडून देशात जनजागरण मोहीम केली जाणार आहे. त्याद्वारे काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या निवडणुकांमध्ये तरुणांना ५० टक्के जागा देण्यात येणार आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू करणार आहोत. स्वातंत्र्या���नंतरचे ५० वर्ष काँग्रेसने देशाला महासत्ता बनविण्याचं काम केलं आहे. पण, मोदी सरकारने ८ वर्षात देशाला मागे आणले आहे. देश श्रीलंकेच्या वाटेवर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. संविधान सुरक्षित राहिलेलं नाही. याबाबत गेल्या ३ दिवसांच्या चिंतना शिबारात चर्चा केली, असं नाना पटोले म्हणाले.\n”भाजपने सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण केलंय” –\nकाँग्रेस हा एक विचार आहे. आम्ही सत्तेसाठी नको ते काम करत नाही. त्यामुळे आम्ही मोठे झालो आहोत. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो, तसा गैरवापर काँग्रेस करणार नाही. आम्ही विचाराने लढाई जिंकतो. देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांसोबत बोलायला तयार नाही. महागाई वाढत चालली आहे. भाजपच्या काळात नोकऱ्या गेल्या आहेत. भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. माझ्या हिंदू धर्माचं राजकीयकरण करणं बरोबर नाही. माझा धर्म हे शिकवत नाही. भाजप सत्तेसाठी धर्माचं बाजारीकरण करत आहे, असा आरोप देखील पटोलेंनी केला.\nनाना पटोले भाजपमधून आले आहेत. त्यामुळे आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका भाजपने करावी का असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यालाच आता पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ”नाना पटोलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी सत्तेसाठी लढणारा कार्यकर्ता नाही. माझ्या पार्श्वभूमीची चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे”, असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी अजित पवारांना दिलं आहे.\nपक्षाच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावे, अशी आमची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.\nPrevious articleशरद पवार यांच्या बेळगाव दौऱ्याने भाजपा प्रचंड अस्वस्थ\nNext articleसर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या जनसंवाद सभा\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री केले असते\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nअजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nबंडखोर मंत्र्यांना दणका, मंत्र्यांची खातीच काढून घेतली ..\nअनधिकृत फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तात्काळ कारवाई करा; आयुक्तांचे निर्देश\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/pm-kisan-farmers", "date_download": "2022-07-03T10:51:34Z", "digest": "sha1:QP3HOYUNHRNMG7CH5FWT4LYZNXDHMNKT", "length": 18549, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो ‘ई-केवायसी’ची मुदत वाढली, प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा 12 व्या हप्त्याला मुकावे लागणार..\n'पीएम किसान योजना' ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. गेल्या 4 वर्षापासून योजनेमध्ये सातत्य राहिले असून देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. ...\nPM Kisan Scheme : अपात्र असताना योजनेचा लाभ, आता सातबारा उताऱ्यावरच बोजा, काय आहे नेमके प्रकरण \nगरीब शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेचा गैरफायदा अनेक बड्या शेतकऱ्यांनी घेतल्याने ही कारवाई सुरु झाली आहे. येवला तालुक्यातील थकीत शेतकऱ्यांना तर ला���ाची रक्कम शासन जमा ...\nCentral Government : ‘पीएम किसान’ चे लाभार्थी आहात मग चिंता सोडा, ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेचाही घेता येणार लाभ\nसध्या देशभरात किसान क्रेडीट कार्डमध्ये शेतकऱ्यांचा सहाभाग हा वाढवून घेतला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी उपक्रम राबवले जात असून क्रेडिट कार्ड योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी ...\nCentral Government : आता घर बसल्या मिळतील पीएम किसान योजनेतील पैसे, बॅंकेत जाण्याच्या त्रासातूनही मुक्तता\nस्पाइस मनी पोर्टल हे देशभरातील विशेषत: ग्रामीण भागातील बॅंकिंग आणि वित्तीय सेवा बाबतच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबत कंपनीचे स्पाइस मनीचे सहसंस्थापक व मुख्य ...\nPM kisan Yojna : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. 11 वा हप्ताही खात्यावर जमा, देशभरातील 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना लाभ\nपीएम किसान योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे. योजनेतील अनियमितता लक्षात येताच यामधील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.देशभरातील तब्बल 54 लाख शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेचा ...\nPM Kisan Yojna: प्रतिक्षा संपली, चालू आठवड्यातच पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर\nपीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्याअनुशंगाने आतापर्यंत 11 कोटी ...\nPM kisan Yojna : शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता\nपीएम किसान योजनेच्या 11 हप्त्याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे. 10 हप्ता जमा होऊन चार महिने झाले आहेत त्यामुळे 11 हप्ता आता कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांचा ...\n‘पीएम किसान’ योजनेतील हे बदल माहिती आहेत का… जाणून घ्या आवश्‍यक बाबी…\nपीएम किसान सन्मान निधीच्या 2,000 रुपयांचा अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग ...\nKisan Credit Card : कार्डमुळे वाढणार शेतकऱ्यांचे Credit, कार्ड नेमके मिळवायचे कसे \nशेती व्यवसयात वाढत्या उत्पानदनाबरोबर शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे.यामध्येच निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दरात होत असलेली चढ-उतार शेतकऱ्यांसाठी नुकानीचा ठरत आहे. शेती हा केवळ कष्टाचा विषय ...\nPM kisan Yojna : बॅंक खात्याला आधारकार्ड संलग्न त���च मिळणार योजनेचा ‘आधार’, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय\nपीएम किसान योदनेत नियमितता साधण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन नियम लागू केले जात आहेत. e-KYC साठी मुदतवाढ करण्यात आली असली तरी आता ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बॅंक ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी1 hour ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी5 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nTina Dabi : टीना डाबींच्या पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको, ट���ना महाराष्ट्राची सून तर अतहर आमिर खान यांना काश्मीरातच प्रेम मिळालं\nPune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nGlobal Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील\nअन्य जिल्हे18 mins ago\nMaharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ\nVideo : अन् दाजींनी स्वत:च धरला अंतरपाट, पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने रावसाहेब दानवेंची लगीनघाई\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nEknath Shinde : ‘…तर चार्टर्ड विमानाने आमदारांना परत पाठवलं असतं’ थेट सभागृहातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं\nGulabrao Gawande : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहन थांबवणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले\nअन्य जिल्हे48 mins ago\nAsim Sarode : ‘ही तर गंभीर न्यायिक चूक’; निर्णय प्रलंबित असताना फ्लोअर टेस्ट घेण्याच्या कोर्टाच्या आदेशावर असीम सरोदेंकडून आश्चर्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/13618", "date_download": "2022-07-03T10:54:52Z", "digest": "sha1:2XETM4AEQOZJ447YY6SBUXOZJDN5B24K", "length": 33649, "nlines": 427, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "आमगाव तालुका राकापा व्दारे संविधान दिवस साजरा | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या ने���ृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome गोंदिया आमगाव तालुका राकापा व्दारे संविधान दिवस साजरा\nआमगाव तालुका राकापा व्दारे संविधान दिवस साजरा\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर\nगोंदिय��/आमगाव – भारतीय संविधान दिवसाचे औचित्य साधून आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा़ नरेशकुमार माहेश्र्वरी माजी म्हाडा सभापती यांचे अध्यक्षते खाली विविधतेने नटलेल्या देशाच्या एकतेचा आधार आणि जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे आत्मा असलेल्या संविधानाचे शिल्पकार शिल्पकार विश्र्वरत्न डाँ़ बाबासाहेब आंबेडकर यांना आंबडेकर चौक आमगाव येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व पुष्पहार अर्पण करुन भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले व संविधान दिवस साजरा करण्यात आले़\nयावेळी प्रामुख्याने कमलबापू बहेकार, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे, यादव मेश्राम, कविता रहांगडाले, जयश्री पुंडलकर, लक्ष्मीताई येडे, संतोष श्रीखंडे, सुभाष यावलकर, विनोद कन्नमवार, तुलेन्द्र कटरे, प्रमोद शिवणकर, संजय रावत, संतोष रंहागडाले, बबलू बिसेन, रमण डेकाटे, प्रल्हाद गाते, भारत पागोटे, सुमित कन्नमवार, स्वप्नील कावडे, पुरुषोत्तम चुटे, राकापाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते\nकार्यक्रमाचे संचालन व आभार तालुका सचिव संतोष श्रीखंडे यांनी केले.\nPrevious articleसंविधान दिनी आशा वर्कर्सचे धरणे आंदोलन\nNext articleकेंद्र सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा – महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/offensive-post-about-shivlinga-aimim-spokesperson-arrested/", "date_download": "2022-07-03T11:53:39Z", "digest": "sha1:W2AHRLUWLQNTYSJ2AELO5TR55FVSPEG4", "length": 7092, "nlines": 64, "source_domain": "analysernews.com", "title": "शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एमआयएमच्या प्रवक्त्याला अटक", "raw_content": "\nशिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; एआयएमआयएमच्या प्रवक्त्याला अटक\nअहमदाबाद : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाच्या प्रवक्त्यांना शिवलिंगावर भाष्य करणे चांगलेच महागात पडले आहे. शिवलिंगाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याच्या कारणावरून एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि नेते दानिश कुरेशी यांना अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रँचने अटक केली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतेच वाराणसी सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी हिंदू पक्षाने ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता. यानंतर न्यायालयाने ही जागा सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा मुस्लिम पक्ष सातत्याने फेटाळत आहे. ते शिवलिंग नसून कारंजे आहे. जे जवळपास प्रत्येक मशिदीत बसवले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे हिंदू पक्षाने ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ अनेक लोक पोस्ट लिहित आहेत. दुसरीकडे या दाव्यालाही अनेक जण विरोध करत आहेत. यावेळी आक्षेपार्ह कमेंटही केल्या जात आहेत. अशीच कमेंट एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी लिहिली होती. दानिश कुरेशी यांनी सोशल मीडियावर शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दानिश कुरेशी यांना अटक केली आहे.\nदिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा तडकाफडकी राजीनामा\nराहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट; हार्दिक पटेलचा निशाणा\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आम���ाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/obstacles-in-yoga-and-meditation-samadhipad-sutra/", "date_download": "2022-07-03T11:47:30Z", "digest": "sha1:6GRNZTON44CZ7WJ5HCFEFXBK32HSFSZS", "length": 14582, "nlines": 197, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "समाधिपाद - योग साधनेतील विघ्ने कोणती ? - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » समाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती \nसमाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती \nसमाधिपाद सूत्र – २९.तत:प्रत्यक्चेतनाधिगमोअपिअंतरायाभावश्च.\nईश्वरप्रणिधानामुळे जीवात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अनेक विघ्ने नाहीशी होतात. प्रणवाच्या उपासनेमुळे जीवात्म्याचा, अंत:सामर्थ्याचा साक्षात्कार तर होतोच; पण त्याबरोबर जी विघ्ने योगाभ्यासात संकटे निर्माण करू शकतात, ती विघ्ने ही आपोआप नाहीशी होऊ लागतात.\nसमाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण \nसूत्र – ३० व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रांतिदर्शनालब्धभूमिकानवस्थितत्वानि चित्त विक्षेपास्ते अंतराया:|\nया आधीच्या सूत्रात विघ्ने नाहीशी होतात हे सांगितले. पण ती विघ्ने कोणती \nव्याधी – शारीरिक त्रास.\nस्त्यान – काहीच करू नये असे वाटणे. (अंगचोरपणा)\nसंशय – मी योगाभ्यास करू शकेन की नाही, केला तर योगप्राप्ती होईल की नाही \n(इथे संशयात्मा विनश्यति हे लक्ष्यात ठेवावे.)\nप्रमाद – समाधीच्या साधनांचे अनुष्ठान करण्यात कंटाळा करणे. आलस्य – शरीराला व मनाला जाड्य आल्यामुळे ध्यानात मन रमत नाही.\nअविरती – विषयांबद्दल आसक्ती वाढलेली असते, विकारांच्या प्रभावाखाली असल्याने आसक्तीत वाढ होऊन योगाबद्दल कंटाळा येऊ लागतो.\nभ्रांतिदर्शन – योगाभ्यास आणि त्याचे फायदे हे सारे खोटे आहे असे वाटणे.\nअलब्धभूमिकत्व – समाधी अवस्थेपर्यंत पोचता न येणे.\nअनवस्थित्व – समाधीपर्यंत पोचून सुद्धा तिथे चित्तस्थैर्य न झाल्याने ध्येयपूर्तीच्या आधीच समाधीतून बाहेर येणे.\nव्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आपल्या कार्यसिद्धीत शारीरिक, मानसिक आणि वैचारिक अडथळे येतच असतात. त्या सर्वांवर मात केल्याशिवाय ध्येयप्राप्ती, संकल्पपूर्ती होत नाही.\nलेखन – अ. रा. यार्दी, धारवाड\nmeditationProf A R YardisamadhipadYogaप्रा. अ. रा. यार्दीयोगासमाधीपादसाधनासाधनेतील विघ्ने\nटीम इये मराठीचिये नगरी\nमानापमान, निंदा-स्तुतीतही राखा समभाव\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/vijay-wadettiwar-comment-on-devendra-fadnavis-and-cyclon-relief-work-245683.html", "date_download": "2022-07-03T11:12:10Z", "digest": "sha1:45SH262IDFRLETYQM2OBESX3Q4SHJCRK", "length": 10032, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Vijay wadettiwar comment on devendra fadnavis and cyclon relief work", "raw_content": "देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार\nफडणवीसांनी त्यांचं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis).\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |\nमुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी हे वजन वापरुन निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या निमित्ताने महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis and Cyclon relief work). यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचं काम आरोप करणं असतं. त्याचा खुलासा करण्याची आम्हाला संधी मिळते असं म्हणत फडणवीसांच्या आरोपांना फेटाळलं.\nविजय वडेट्टीवार म्हणाले, “आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्यांचं काम आहे. त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. 18 जुलै रोजी फडणवीस यांनी संध्याकाळी आरोप केलाय, आमचा प्रस्ताव सकाळी गेला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. 18 जुलै रोजी प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे.”\n“एनडीआरएफमधून 1 हजार 65 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. NDRF च्या नियमानुसार ही प्राथमिक मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी.”\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\n‘4 ऑगस्टपासून गडचिरोली-चंद्रपूरमधील शाळा सुरु होणार’\nविजय वड्डेट्टीवार यांनी यावेळी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरु करणार असल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, “गडचिरोली, ��ंद्रपूरमध्ये गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यांमध्ये 90 टक्के पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यासाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत सॅनिटायझर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना एकमेकांपासून अंतरावर बसवले जाईल आणि शाळा सॅनिटायईज केल्या जातील”\n“जिथे कंटेनमेंट झोन आहे, तिथे मात्र शाळा सुरु होणार नाहीत. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात रुग्ण कमी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील,” असं वडेट्टीवार म्हणाले.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\n“निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. MMR क्षेत्रातील महापालिका वगळून राज्यातील इतर भागातील निर्यातक्षम उद्योग सुरू होणार आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.\nजनतेने आमदारांना, तर आमदारांनी मला निवडून दिलंय, जयंत पाटलांनी धारिष्ट्य दाखवावं : गोपीचंद पडळकर\nTejas Thackeray | मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना\nपुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/book-review-of-khanjari-bandopant-bodekar-book/", "date_download": "2022-07-03T11:50:33Z", "digest": "sha1:3VMPNJ4ZQBX3MH3F4JROYPLOYFSYV5AM", "length": 22480, "nlines": 235, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "सत्याचा ठाव घेत उमटलेला विद्रोहनाद - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसं�� ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » सत्याचा ठाव घेत उमटलेला विद्रोहनाद\nसत्याचा ठाव घेत उमटलेला विद्रोहनाद\nझाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दिलेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे.\nजुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर\nमहात्मा फुलेंचा ताईत होता\n‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ’ माती शुद्ध असल्यावर येणारे पीक अस्सल असणारच. कथनी नव्हे तर करणीतून ग्रामविकासाचा रथ ढकलण्याचा प्रण हाती घेतलेले गडचिरोली येथील ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर. जिथे कोणालाही खंजिरीच्या चामड्यात उठणाऱ्या आवाजाच्या वेदना उलगडता आल्या नाही , तिथे कवी म्हणून नितळ पावन मनाने लोकजागृतीचा विद्रोहनाद आसमंती गुंजवला. त्यासाठी सत्याचा ठाव घेणारा छत्तीस गुणांच्या मधुर मिलनाचा काव्यसंग्रह जन्मास घातला.\nप्रस्थापितांच्या बुद्धिभेदात न्यूनगंडाची जळमटे पसरत गेली तरी स्वयंप्रकाशित सूर्याची किरणे अडविण्याची ताकत त्यात नसते . कुजक्या प्रवृत्तीच्या कोळ्याने विणलेले जाळे भेदून सुर्यतेज प्रकाशाची महान परंपरा अजरामर करीत असते . या इतिहासाला उजागर करण्यासाठी झाडीपट्टीचा चमकता तारा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी लिहिलेल्या “खंजरी” काव्यसंग्रहाला झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या प्रस्तावनेतून उत्तम मोजमाप केले आहे .\nझाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दि���ेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे.\nसंभाषण रुपात अभिव्यक्त होताना काव्यसंग्रहात प्रत्येक शब्दागणिक विद्रोहाचा सकारात्मक वारा वाहताना दिसतो . आजवरी सुधारणेच्या नावाखाली केलेली आदळआपट पाहता कवीने मांडलेला रचनात्मक आविष्कार संथ वाहणाऱ्या नदीत पापक्षालनासाठी डोहात डुबकी मारणाऱ्याला अलगद धारेवर पोहायला शिकवत असल्याचा भास उत्पन्न करीत जाते .\n“गाईढोराइच्या मांग मांग रावून\nजो सब्द न सब्द लिवतो \nग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी कविता लिहिणे म्हणजे लोकांना जादू घडले असे वाटते. पण कवी हा स्वयंप्रकाशित प्रतिभेचा लकलकता अंगार आहे, हे कबूल करावेच लागेल.\nराष्ट्रसंताचा विचार घराघरात पोहचवताना पावलागणिक आलेले अनुभव कवीने जेवढ्या ताकतीने शब्दबद्ध केले , तेवढ्या ताकतीच्या कविता दुर्लभ.\nया देसात कसाईल काइ कमी नाइ\nते गाईल करतील बकरी अना\nयेती सर्वच चालते उलटा-पुलटा\nन पेढे खाइ कुलटा \nकवी वाऱ्यावर काठ्या मारत नाही. त्यांनी प्रत्यक्ष थोर कर्मयोगी गीताचार्य तुकारामदादा यांच्याबरोबर काम केल्याने सात्विकतेची झोळीच आपल्या काव्यातून मोकळी केली आहे. राष्ट्रनिर्माणाची धुरा गावखेड्याशी जोडणारे कवी गावातील लोकांचा मोठेपणा अलगद उलगडताना दिसतात.\n“त्याइन भलाइ नसतील केल्या\n‌ पर मारल्याइ नाइ\nशेताचे धुरे फोडण्याची झेप भारत पाकिस्तान सीमेवर नेण्याची कल्पकता कवीचा प्रगल्भ चिंतन किती मोठा असेल याची प्रचिती देते. व्यसनात बुडालेला समाज कवीला मरणप्राय यातना देऊन जातात, असे तादात्म्य थोडकेच पावतात.\n” दुनिया झाली नकटी\nघरोघरी वाढल्या बहु कटकटी \nसायकलच्या जागी आल्या फटफटी\nअना दुनिया झाली चटपटी \nबदलत्या दुनियेच्या प्रवाहात माणुसकी हरवत चालली. देश नोटांसारखा फाटला. साहेबी पोशाखात टेस मिरवणारे जन्मदात्याची विटंबना करायला लाजत नाहीत. स्वर्ग असो की नरक या धरणीवर सर्वांच्या बुडाखाली अंधार असून जो तो स्वार्थात बुडालेला आहे. याचे शल्य कवीच्या कोमल अंतरंगातील निष्पाप भाव दर्शवतात.\n“असा कसा रे पोरफेसर तू भुललास माजी वरक\nमाय आहे घरी मी आलू आशा धरत \nलायन्याचा मोटा केला मुखी भरवलु दाना\nसायब बनवलु तुल इकलु दारचा सोना-नाना\nकवी हातचे काही लावत नाही . ग्रामगीतेची शिकवण असल्याने खरेपणाची अनुभूती काव्यागणिक प्रसवत गेली आहे. विहिरीत नसले तरी बादलीला साजशृंगाराने नटवून तोरा मिरवणारी लबाड टोळी वेगळी आणि खऱ्याच्या कसोटीवर चटक्यात भाजूनही अस्तित्वाच्या शिखरावर शोभेल असे बावनकशी हिरे विरळेच.\n“पुन्या मुंबईच्या नट्या आल्या\nझाडीतले कलावंत आहेतच खरे\nत्याइचाच दिसे चांगला थाट \nआजवरी झाडीबोलीत अभिव्यक्त होणारे वाचले . पण आशयाचा मजबूत गाभा पकडून नव्या धाटणीतील सर्जनशील काव्यात्मकता या काव्यसंग्रहातून पाहायला मिळाली. बंडोपंत बोढेकर यांच्या खंजिरी पासून प्रेरणा घेत इतर झाडीच्या नवसाहित्यिकांची लेखन प्रवासाची गाडी सुसाट पळेल , हे त्रिवार सत्य .\nकवी : बंडोपंत बोढेकर\nपुस्तकासाठी मोबाईल – 9975321682\nप्रकाशक : झाडीबोली साहित्य मंडळ , चंद्रपूर\nकिमंत : ७० रुपये\nBandopant BodekarIye Marathichiye NagariLaxman Khobragadeइये मराठीचिये नगरीखंजरीग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकरबंडोपंत बोढेकरमराठी साहित्यलक्ष्मण खोब्रागडे\nभाषेचे खरे सौंदर्य बोलीमध्ये दडलेले – डॉ. वले\nनैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी\nटीम इये मराठीचिये नगरी\nSaloni Art : असे रेखाटा थ्रीडी कार्ड…\nPhotos : भूतकाळातले रमणे…\nभगवद् गीता काळाची गरज…\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आ��े. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/need-for-maha-tree-conservation-for-sahyadri-bhushan-dhanesha/", "date_download": "2022-07-03T11:38:42Z", "digest": "sha1:CN3E7WC62F5J64LQWABAZHCMQ7SWXNEX", "length": 36623, "nlines": 206, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज\nफोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nPhotos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज\nआंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे नष्ट होणे या प्रजातींच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे देवराई संवर्धन, वृक्ष लागवड आणि असणारे महावृक्ष तोडीपासून सुरक्षित करणे हे उपाय तत्परतेने अमलात आणणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे.\nसह्याद्रीच्या जंगलात मनसोक्त भटकंती करत असताना या पर्वतरांगांची जैवविविधता नुसती नजरेस भुरळच घालत नाही, तर संपूर्णतः मंत्रमुग्ध करून सोडते. येथील जंगलं अने��� प्रकारच्या वृक्षवल्ली, निरनिराळे प्राणी, फुलपाखरे आणि सरपटणार्‍या प्राण्यांचे माहेरघर आहेत. मात्र, जे सर्वाधिक मनाला भावते ते म्हणजे येथील पक्षीजीवन. ना ना आकाराचे, रंगांचे आणि अनेक दुर्मीळ पक्षी इथे वास्तव्य करतात. त्यातील काहींचे रंग मन मोहून टाकणारे, तर काहींची वागणूक विलोभनीय. काही जमिनीवर राहणारे, तर काही दाट झाडांच्या पालवी आड लपून वावरणारे, प्रत्येक पाखराची तर्‍हाच निराळी. त्यात कितीतरी रंग, आकार, जाती याची गणनाच नाही. परंतु, मनाच्या कोपर्‍यात कायमचे घर करून राहणारे जे ठरावीक पक्षी आहेत त्यात ’हॉर्नबिल’चा (धनेश) समावेश अगदी सहजतेने होतो.\nछायाचित्रे सौजन्य – शार्दुल केळकर\nधनेशाच्या भारतात आढळणाऱ्या जाती\nधनेश हा पक्षी केवळ दिसायलाच वेगळा नाही, तर त्याची वागणूकदेखील इतर पाखरांपासून अलहिदा आहे. भारतात या पक्ष्याच्या नऊ जाती आढळतात. श्रीलंकेत सापडणारा ’श्रीलंका राखी धनेश’ जोडला, तर त्यांची संख्या दोन आकडी होते. या नऊ जातींमध्ये राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल), मलबार राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल), तपकिरी धनेश (ब्राउन हॉर्नबिल), मलबार धनेश (मलबार पाईड हॉर्नबिल), शबल धनेश (ओरिएंटल पाईड हॉर्नबिल), मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल), विटकरी गळ्याचा धनेश (रुफस नेकेड हॉर्नबिल), नार्कोंडम धनेश (नार्कोंडम हॉर्नबिल) आणि गळपी धनेश (व्रियेथेड हॉर्नबील) यांचा समावेश आहे. ’राखी धनेश’ आपल्याकडे कुठेही दिसतो.\nPhotos : महाधनेश सह्याद्रीचे भूषण\nअंगाने राखाडी आणि पहारीसारखी वाकडी चोच ही याची ओळख खूण. एखाद्या बागेत किंवा रस्त्याकडेच्या वड वा पिंपळाच्या झाडावर फळे पिकली की, हा हमखास तिथे हजेरी लावतो. याचाच भाऊ शोभावा असा ’मलबार राखी धनेश’ रंगाने करडाच असला तरी, जरासा गडद असतो. चोच चांगली जाडजूड असते. हा धनेश सह्याद्री पर्वतरांगेत अगदी केरळपर्यंत दिसून येतो. असाच दिसणारा आणखी एक धनेश म्हणजे ’शबल धनेश.’ याचा वावर उत्तर आणि उत्तर-पूर्व भारतातील हरियाणा, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम आदी राज्यांत आहे. पूर्व घाटातील अरण्यातही हा दिसतो.\nभारतातील सगळ्यात मोठा ’मोठा धनेश’ हा अत्यंत देखणा असतो. आकाराने जवळपास गिधाडांएवढा असणारा हा काळ्या आणि पांढर्‍या रंगाने नटलेला असतो. मान आणि डोक्याचा थोडा भाग भडक पिवळा असतो. चोचीच्या वरचा शिंग चापट आणि जाड असतो. या शिंगाच्या आमिषाने उत्तर-पूर्व भारतात याची अतोनात शिकार झाली. नागालँडमधील आदिवासी या धनेशाचे शिंग पारंपरिक उत्सवामध्ये शिरस्त्राणावर वापरतात. आता अनेक वन्यजीव संस्थांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करून प्लास्टिकचे शिंग तयार करून दिले आहेत. उत्तर-पूर्व भारतातील अरण्ये ही अनेक धनेशच्या प्रजातीचे वसतिस्थान आहेत. यात ‘तपकिरी धनेश’, ‘व्रियेथेड धनेश’ आणि ‘विटकरी’ मानेचा धनेशाचा समावेश आहे. इथल्या जाड पानांमुळे अत्यंत घनदाट अरण्यातील उंच वृक्ष हे या धनेशांच्या घरट्यांसाठी आदर्श ठरतात. ‘नार्कोंडम धनेश’ हा दुर्मीळ धनेश केवळ अंदमान-निकोबार बेटांच्या ‘नार्कोंडम’ आणि अंदमान बेटांवरच आढळतो.\nहेलिकॉप्टरसारखा आवाज अन् गोंगाट\nधनेश कूळ बर्‍यापैकी मोठे, तर आहेच परंतु अतिशय लोकप्रियसुद्धा. यांच्या पंखांचा उडताना येणारा आवाज, झाडावर बसलेले असताना गोंगाट करण्याची सवय, देवराया, फळबागा इथे असणारा वावर आणि वड, पिंपळ, उंबर अशा देववृक्षांची फळे खाण्यासाठी यांची चाललेली अहमहमिका यामुळे बहुतांशी सामान्य लोकांनासुद्धा धनेश पक्षी बर्‍यापैकी माहीत असतात. भेर्ली माडाचे घोस बहरले की त्यांची फळं खाण्यासाठी दूरदूरवरून हेलिकॉप्टरसारखा आवाज करत हे पक्षी दाखल होतात आणि आपल्या गोंगटाने आसमंत गाजवून सोडतात.\nबारमाही फुलांच्या बहारासाठी टिप्स…( व्हिडिओ)\n’फिग’ प्रजातींची फळे शोधणे हा दिनक्रम\nभेरली किंवा सुरमाडाशी असलेल त्यांच दृढ नातं एवढ प्रसिद्ध आहे की ‘महाधनेशा’ला तळ कोकणात ‘माडगरुड’ या नावानेच ओळखले जाते. ‘शिंगचोच्या’, ‘धनेश’, ‘ककणेर’, ’गरुड’ अशा अनेक नावांनी ’हॉर्नबिल’ पक्षी स्थानिक भाषेत ओळखले जातात. लोकजीवनातही चांगले स्थान असल्यामुळे अनेक भागात यांची हत्या आणि शिकार होऊ नये म्हणून लोक प्रयत्नशील असतात. दिवसाला काही किलोमीटर परिघात उड्डाण करून जंगलात बहरलेली ’फिग’ प्रजातींची फळे शोधणे हा यांचा दिनक्रम. अगदी पहाटेची किरणे पृथ्वीस स्पर्श करत असताना धनेशांचा दिवस सुरू होतो. विश्रांती स्थान असणार्‍या झाडावरून पंख आणि चोची साफ करत झुंजूमुंजू होत असताना धनेश उड्डाण करतात. मग दिवसभर रसिल्या फळांचा आनंद घेणं, कदाचित छोटे पक्षी, सरडे, साप यांचासुद्धा आस्वाद धनेश घेतात. ‘महाधनेश’ हा बहुतांशी फलाहारी आहे, तर ‘मलबारी धनेश’ मात्र संधीसाधू शिकारी. अगदी लहान पक्ष्यांची अंडी, उंदीरसुद्धा यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. जंगली उंबर, धेंड उंबर, पिंपळ अशी फळे खाऊन त्यांच्या बिया विष्ठेतून सर्वदूर पोहोचवण्याचे काम या धनेश प्रजाती इमानइतबारे वर्षानुवर्षे पार पाडत आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या जंगलांचे हे निर्माते खर्‍या अर्थाने जंगलांचे शेतकरी आहेत यात शंका नाही.\nविणीच्या हंगामात कळपांचे एकत्रीकरण\n‘हॉर्नबिल’ सर्व पक्ष्यापासून विलोभनीय आणि विस्मयकारी बनवणारी गोष्ट मात्र वेगळीच आहे, ती म्हणजे यांचे पुनरुत्पादन. विणीचा हंगाम जवळ आला की, ‘महाधनेश’, ‘मलबारी धनेश’ आणि ‘मलबार राखी धनेश’ यांचे कळप काही ठरावीक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित आलेले दिसतात. या अशा एकत्र जमण्याला ‘एकत्रीकरण’ असे म्हणतात. यामध्ये अनेक तरुण धनेश नर-मादी एकमेकाला भेटतात आणि पसंत करतात. काही वेळा नरांमध्ये शिंग एकमेकांवर आपटत होणारे हवाई युद्धसुद्धा अनुभवायला मिळते. जोडी जमल्यानंतर ‘महाधनेश’ नर-मादी काही वेळा हवाई कसरतीसुद्धा करत असल्याचे निदर्शनाला आले आहे. एखाद्या दरीतून उंच झेपावत उंची गाठत तेवढ्याच वेगाने कसरती करत खाली येणे असे हे नृत्य पाहण्यासाठी नशीब बलवत्तर असायला हवे. नंतर जमलेली जोडी प्रणयाराधनाच्या तयारीला लागते. यात महत्त्वाची पायरी म्हणजे झाडांचा शोध. नेहमीच्या विश्रांतीस्थानापेक्षा घरटे तयार करण्यायोग्य ढोली मिळणे हे खूप अवघड काम. नर-मादी जोडीने झाडं, राया फिरत अशी झाडे एकदा नजरेखालून घालतात आणि त्यातील एखादे ढोली असणारे झाड पसंत करतात. अनेकदा ही झाडे मानवी वस्तींपासून अगदी जवळ, काही तर अगदी घराशेजारी किंवा देवळाशेजारी असल्याची दिसून येतात. कदाचित मानवी हस्तक्षेपामुळे घटणारी नैसर्गिक शत्रूंची संख्या आणि फळे देणारी झाडे जवळ असणे या कारणाने मानवी शेजार धनेश पक्षी जवळ करत असावेत, असा अंदाज आहे.\n‘महाधनेश’ मुख्यतः बेहडा, काटेसावर किंवा शेवर, आंबा, सप्तपर्णी आणि जंगली भेंडी अशी झाडे ढोलीसाठी निवडतो, तर ‘मलबारी धनेश’सुद्धा प्रामुख्याने बेहडा, आंबा अशा झाडांना प्राथमिकता देतो, असे आढळले आहे. त्यामानाने ’ग्रे हॉर्नबिल’ यांना लागणारी ढोली आकाराने खूप छोटी असते. त्यामुळे ’ग्रे हॉर्नबिल’ची घरटी अगदी रस्त्याकडेलासुद्धा दिसून आली आह���त. ढोली असणारे झाड पसंतीस पडले की, मग नर आणि मादी एकमेकांच्या सहवासात त्या झाडावर वस्ती करतात. नर दूरवरून अगदी प्रेमाने रंगीत आणि रसरशीत फळे शोधून आणतो आणि आपल्या गळ्यातून एक एक फळ बाहेर काढत मादीला भरवतो. या दोघांमध्ये उत्कट प्रेमाने चालणारी ही ’कोर्टशिप’ जोरजोराने पंख फडफडवत मिलनामध्ये रूपांतरित होते. काहीच क्षण चालणारे हे मिलन झाले की, मग मात्र सुरुवात होते ती एका त्यागपर्वाची. मादी निवडलेल्या झाडाच्या ढोलीत जाते आणि स्वतःला बंद करून घेते. नर ठिकठिकाणाहून मातीची ढेकळे गोळा करून आणतो आणि ढोलीमध्ये टाकतो. त्याची माती लाळेत भिजवून, फळांचे रस आणि विष्ठा यांच्या एकत्रित मिश्रणाने ढोलीचे तोंड मादी फक्त आपली चोच बाहेर येईल एवढी जागा ठेऊन लिंपून टाकते. या बंदिवासाच्या काळात मादीला अन्न पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी ही नर उचलतो. मादी स्वत:ला पूर्णतः बंदिस्त करून घेते. अगदी विष्ठासुद्धा ढोलीतून बाहेर उडवते.\nसह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना\n‘महाधनेश’ मादी एक ते दोन अंडी देते, तर ‘मलबारी धनेश’ मादी चारपर्यंत अंडी देते. ‘मलबारी धनेशा’चा अंडी उबवण्याचा कालावधी हा 30 दिवस, तर ‘महाधनेशा’चा कालावधी 45 दिवसांपर्यंत असतो. ‘मलबारी धनेशा’चा विणीचा हंगाम हा मार्च एप्रिल ते जुलै, तर ‘महाधनेशा’चा जानेवारी ते मेपर्यंत असतो. अंडी उबवून पिल्ले बाहेर आली की मात्र नराची धावपळ उडते. मादी आणि पिल्लू या दोघांच्याही पालनपोषण करण्याची जबाबदारी नर अगदी इमानइतबारे पार पाडतो. विणीच्या हंगामात त्याला चढलेला सोनेरी साज आता गळून गेलेला असतो. मादीसुद्धा बंदीवासात मिळणार्‍या अपुर्‍या खाण्यामुळे अगदी कृश झालेली असते. पिल्लू जरा मोठे झाले की, मग मातीचे लिंपण फोडून मादी बाहेर येते आणि पिल्लू आणि मादी मिळून पुन्हा ढोलीचे तोंड लिंपून टाकतात. अशाप्रकारे स्वतःला बंदिस्त करून घेऊन भक्षकापासून संरक्षण मिळवण्याची ही पद्धती उत्क्रांती पर्वातील एक महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. यानंतर मात्र नर आणि मादी दोघे मिळून पिल्लाला भरवतात, या काळात पिल्लाची झटपट होणारी वाढ आणि प्रथिनयुक्त आहाराची असणारी गरज लक्षात घेऊन मांसाहारसुद्धा यांच्या आहारात समाविष्ट होतो. लहान पक्षी, त्यांची पिल्ले, अंडी, सरडे, उंदीर हे प्रामुख्याने या आहारात समाविष्ट असतात. साधारण महिना भराच्या कालावधी नंतर पंखांची वाढ झालेले आणि डोक्यावर शिंग नसणारे पिल्लू ढोलीतून बाहेर येते. मात्र साधारण वर्षभर नर आणि मादी दोघेजण आपल्या संरक्षणामध्ये या पिल्लाचे पालनपोषण करतात. असे अतिशय वेगळ्या आणि अविस्मरणीय प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारे धनेशांचे जीवनचक्र अगदी आपल्या शेजारी वर्षानुवर्षे सुरू आहे.\nअलीकडच्या काळात मात्र देवरायांची होणारी तोड, विकासाच्या भक्ष्यस्थानी पडलेले पुरातन महावृक्ष, फळबागा आणि शेतीसाठी होणारी वृक्षतोड, रस्त्यांसाठी तोडले जाणारे वड,पिंपळ अशा अनेक कारणांनी ’हॉर्नबिल’चे अस्तित्व धोक्यात आले आहे. बेहडा, शेवर इत्यादी वृक्ष लाकडासाठी मोठ्या प्रमाणात तोडले जातात. त्यामुळे ढोली असणार्‍या वृक्षांची घटणारी संख्या ही धनेश प्रजाती समोर उभे ठाकलेले आताचे सर्वात मोठे संकट आहे. याचबरोबर आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती कर ण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे नष्ट होणे या प्रजातींच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे देवराई संवर्धन, वृक्ष लागवड आणि असणारे महावृक्ष तोडीपासून सुरक्षित करणे हे उपाय तत्परतेने अमलात आणणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे.\nCape HorneEnvironmentEnvironment ConservationGreat HornbillPratik MoreTree Conservationपर्यावरण जैवविविधता संवर्धनपर्यावरण संवर्धनप्रतिक मोरेमहाधनेशमहाधनेश फोटो साैजन्य शार्दुल केळकरशार्दुल केळकरसह्याद्री भूषण\nपहिल्या पावसातलं पहिलं प्रेम…\nध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन\nटीम इये मराठीचिये नगरी\nबेहडा ( ओळख औषधी वनस्पतींची)\nशेटफळ येथील सिद्धेश्वराची यात्रा…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृ���्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/tokyo-olympics-2020-mary-kom-controversy-slams-ioc-boxing-task-force-for-poor-judging-od-585959.html", "date_download": "2022-07-03T11:37:13Z", "digest": "sha1:TJHG3AZYDKUON7M4GAWGPGFVJSOIWIYE", "length": 8008, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tokyo Olympics : धक्कादायक! मेरी कोमला 2 तासांनी समजला निकाल, म्हणाली... – News18 लोकमत", "raw_content": "\n मेरी कोमला 2 तासांनी समजला निकाल, म्हणाली...\n मेरी कोमला 2 तासांनी समजला निकाल, म्हणाली...\nभारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमचं (Mary Kom) टोकयो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र तिच्या पराभवानंतर नवा वाद (Mary Kom Controversy) सुरु झाला आहे.\nअग्निपथ ; पंतप्रधान तिन्ही सैन्यदल प्रमुखांची घेणार भेट, पुन्हा भारत बंदची घोषणा\nदेशात ऑलिम्पिक चळवळ मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील : नीता अंबानी\nRR vs GT:गुजरातकडून पदार्पणाची संधी मिळणारा Yash Dayal आहे तरी कोण\nIPL दरम्यान 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश\nटोकयो, 30 जुलै: भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमचं (Mary Kom) टोकयो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र तिच्या पराभवानंतर (Mary Kom Controversy) नवा वाद सुरु झाला आहे. आपल्याला मॅचनंततर तब्बल दोन तासांनी पराभवाबद्दल समजलं, असा धक्कादायक खुलासा मेरीनं केला आहे. मेरी कोमनं यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (IOC) खराब रेफ्रींची नियुक्ती केल्याचा आरोप केला आहे. मेरीचा कोलंबियाच्या इनग्रिट वेलेंसिाया��डून 2-3 असा पराभव झाला. या मॅचमध्ये मेरीनं शेवटचे दोन राऊंड जिंकल्यानंतरही ती पराभूत झाली. 'मी बॉक्सिंग रिंगमध्ये आनंदी होते. मी जिंकले अशी माझी समजूत झाली होती. ते मला डोपिंग टेस्टसाठी घेऊन गेले त्यावेळी देखील मला तसेच वाटत होते. मॅचनंतर मी सोशल मीडियावर पाहिलं. त्यामंतर माझ्या कोचला विचारले त्यावेळी मी पराभूत झाल्याचं मला समजलं. मी त्या मुलीला दोनदा पराभूत केले आहे. मॅच संपल्यानंतर रेफ्रींनी माझा हात उंचावला होता. त्यानंतरही मी हरले, यावर माझा विश्वास बसत नाही.' अशी भावना मेरी कोमनं व्यक्त केली आहे. लगेच निवृत्ती नाही 'रेफ्रींच्या निर्णयाला विरोध करण्याचा किंवा त्या विरोधात दाद मागण्याची कोणतीही संधी नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये माझ्या बाजूने 5-0 असा निकाल लागयला हवा होता. तरीही तो 3-2 असा लागला. हे जे काही घडलं आहे, ते धक्कादायक आहे. एका मिनिटात किंवा अगदी एका सेकंदामध्ये खेळाडूला सर्व काही माहिती होते. लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला 'रेफ्रींच्या निर्णयाला विरोध करण्याचा किंवा त्या विरोधात दाद मागण्याची कोणतीही संधी नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये माझ्या बाजूने 5-0 असा निकाल लागयला हवा होता. तरीही तो 3-2 असा लागला. हे जे काही घडलं आहे, ते धक्कादायक आहे. एका मिनिटात किंवा अगदी एका सेकंदामध्ये खेळाडूला सर्व काही माहिती होते. लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला 6 महिन्यात बनली दुसरी मेरी कोम मी आता ब्रेक घेणार आहे. काही वेळ कुटुंबासोबत घालवणार आहे. मात्र खेळ सोडणार नाही. यापूढील काळात कोणती स्पर्धा झाली तर मी त्यामध्ये उतरेल,' असं मेरीनं सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/good-news-for-lic-investors-shares-are-likely-to-rise-soon/", "date_download": "2022-07-03T11:36:23Z", "digest": "sha1:6Y4JD274D6CJI25QWZ5QSYRIA5X7VGMQ", "length": 11020, "nlines": 96, "source_domain": "mhlive24.com", "title": "Good news for LIC investors Shares are likely to rise soon । LIC च्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी लवकरच शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता । Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : LIC च्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बा��मी लवकरच शेअर्समध्ये तेजी येण्याची...\nShare Market : LIC च्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी लवकरच शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. वास्तविक एलआयसीच्या शेअर्सची लिस्टिंग झाल्यापासून त्यांची कामगिरी खूपच खराब आहे.\nLIC च्या IPO मध्ये पैसे टाकणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांचे बरेच पैसे बुडाले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने एलआयसी पॉलिसीधारकांचा समावेश आहे. सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉक 30 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. दरम्यान, जेपी मॉर्गनचा अहवाल अंधारात प्रकाशाच्या किरणांसारखा दिसतो.\nजेपी मॉर्गनने एलआयसीच्या समभागांची हालचाल पूर्ववत होण्याची आशा व्यक्त केली आहे. एलआयसीच्या शेअर्सचे मूल्यांकन सध्या आकर्षक असल्याचे त्यांचे विश्लेषक सांगतात. त्यांनी एलआयसीच्या शेअरसाठी 840 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. हे लक्ष्य मार्च 2023 साठी आहे.\nजेपी मॉर्गनने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये अंदाजे 0.75x एंटरप्राइझ व्हॅल्यू (EV) सह विमामधील हा सर्वात स्वस्त स्टॉक आहे. खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांचे शेअर्स 2-3 पटीने व्यवहार करत आहेत.\nतथापि, त्यांची वाढ वेगाने झाली आहे. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, एलआयसीचे शेअर्स सुमारे 200 रुपयांनी वाढू शकतात. सोमवारी एलआयसीचे शेअर्स कमजोर झाले.\nपण, थोड्या वेळाने हिरवी खूण आली. 11:06 वाजता शेअर 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 655.45 रुपयांवर व्यवहार करत होता. शुक्रवारी एलआयसीचे बाजार भांडवल 4.13 लाख कोटी रुपयांवर घसरले. देशातील सर्वाधिक मूल्यांकन असलेल्या टॉप कंपन्यांच्या यादीतून ती वगळण्यात आली आहे.\nतो सहाव्या क्रमांकावर आला आहे. सूचीबद्ध झाल्यापासून या समभागातील गुंतवणूकदारांचे 1.87 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 17 मे रोजी सूचीकरणाच्या दिवशी त्याचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपये होते. त्यानंतर ती देशातील पाचव्या क्रमांकाची कंपनी होती.\nLIC चा IPO 3 मे रोजी उघडला. ते 9 मे रोजी बंद झाले. कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकून सरकारने 21,000 कोटी रुपये कमावले होते. अँकर गुंतवणूकदारांनी एलआयसीचे ५.��३ कोटी शेअर्स खरेदी केले होते. कंपनीने गुंतवणूकदारांना ९४९ रुपयांना शेअर्स जारी केले होते.\nअँकर गुंतवणूकदारांकडे देशांतर्गत निधी जास्त होता. देश-विदेशातील अंकर गुतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते. यामध्ये सिंगापूर सरकार, एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि अॅक्सिस म्युच्युअल फंड यांचा समावेश होता.\nपण, देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी अधिक गुंतवणूक केली. या इश्यूमध्ये म्युच्युअल फंडांच्या 99 योजनांमध्ये 4000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्यात आले.\nएलआयसीच्या पॉलिसीधारकांनी या इश्यूवर खूप रस दाखवला होता. पॉलिसीधारकांचा कोटा सहा वेळा सबस्क्राइब झाला. याला कारण होते सूट.\nकंपनीने आपल्या पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूट दिली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 45 रुपये सूट मिळाली. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनीही या मुद्दय़ात चांगलाच रस दाखवला आहे.\nPrevious articleRakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांचा फेवरेट स्टॉक तब्बल 30% घसरला; ठेवायचा की विकायचा \nNext articlePost office Scheme : ह्या योजनेत गुंतवणूक करून मिळवा जबरदस्त रिटर्न; योजनेबद्दल अधिक माहिती घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2022-07-03T12:01:18Z", "digest": "sha1:IRCR4UK724C554S2F65GOACMTNOKQSLA", "length": 7464, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे‎ (१ क, ५ प)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे परदेशी दौरे‎ (५ क, ७३ प)\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू‎ (१९० प)\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४२१ प)\nऑस्ट्रेलियाचे क्रिके��� खेळाडू‎ (१ क, ४७० प)\nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट खेळाडू‎ (१८४ प)\nऑस्ट्रेलियातील क्रिकेट संघ‎ (२ प)\nऑस्ट्रेलियातील क्रिकेट स्पर्धा‎ (१ क, २ प)\nकेएफसी २०-२० बिग बॅश‎ (२ प)\nट्रान्स-टास्मान चषक‎ (४ प)\nबिग बॅश लीग‎ (११ प)\nभारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे‎ (२३ प)\nशेफील्ड शील्ड‎ (२ प)\n\"ऑस्ट्रेलिया क्रिकेट\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघ\nऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\nऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९\nश्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८\nऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील क्रिकेट संघ\nसाचा:ऑस्ट्रेलिया संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक\n२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका\n\"ऑस्ट्रेलिया क्रिकेट\" वर्गातील माध्यमे\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2022-07-03T11:56:00Z", "digest": "sha1:3A6F3CZF5DP4JG7OJJNXUAO4PTCCNIAN", "length": 14589, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नाशिकफाटा, कासारवाडीत दोन दिवसांत अतिक्रमण कारवाई | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉट���ी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri नाशिकफाटा, कासारवाडीत दोन दिवसांत अतिक्रमण कारवाई\nनाशिकफाटा, कासारवाडीत दोन दिवसांत अतिक्रमण कारवाई\nपिंपरी, दि. ११ (पीसीबी) – नाशिकफाटा आणि कासारवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांत उभे राहिलेल्या अनधिकृत पत्राशेडस तसेच बांधकामावर अतिक्रमण कारवाई होणार आहे. दोन दिवसांत पोलिस बंदोबस्तात कारवाई करणार असल्याचे महापालिकेतील प्रशासकिय सुत्रांनी सांगितले.\nनाशिकफाटा उड्डाण पुलाच्या खाली रेल्वे मार्गाला समांतर महामार्गापर्यंत सर्व मोकळी जागा होता. त्या ठिकाणी पत्र्याचे मोठ मोठे शेडस् बांधण्यात आले. वाहनांचे सुटे भाग, रेस्टॉरंट, शोरुम, चहाचे दुकान, ट्रान्सपोर्टरचे कार्यालय अशी तब्बल २२ दुकाने त्या जागांवर उभी कऱण्यात आली. स्थानिक राजकिय मंडळींच्या आशिर्वादाने हे सर्व अतिक्रमण उभे आहे. त्यातून दरमहा लाखो रुपयांचे भाडे काही जमीनदलाल, राजकारणी लोक वसूल करतात. आता हे सगळे शेड्स काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. १३ मे रोजी पोलिस बंदोबस्तात ही सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत.\nमहापालिकेच्या ह प्रभागातर्फे ध्वनीक्षेपकावर संबंधीत अतिक्रमण मालकांना सुचना कऱण्यात आली. स्वतःहून ही सर्व अतिक्रमणे काढून घ्या अन्यथा महापालिका कारवाई कऱणार आहे, अशी सुचना देण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे.महापालिकेचे प्रभाग अधिकारी विजय थोरात यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, १३ किंवा १४ नंतर आम्ही कारवाई कऱणार आहोत. २२ ते २५ पत्रा शेडस् बांधण्यात आली आहेत, ती पाडणार आहोत.\nPrevious articleअतिक्रमण विभागात तक्रार केली आहे का, म्हणत दोघांना मारहाण\nNext articleआंध्र प्रदेशात चक्रीवादळातून आला सोनेरी रथ\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\n एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ\nकुस्तीतही राजकारण, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त..\nभारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा\nपिंपळेनिलख परिसरात अनियमित पाणीपुरवठा; महापालिकेवर हंडा मोर्चा\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6161", "date_download": "2022-07-03T11:15:27Z", "digest": "sha1:RMHCNW53P34QCT4NDBXEBGXT2ZVNPOBG", "length": 11483, "nlines": 110, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur | 4 जानेवारी पासून पूर्ण वेळ विधानमंडळ सचिवालय | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome मराठी Nagpur | 4 जानेवारी पासून पूर्ण वेळ विधानमंडळ सचिवालय\nNagpur | 4 जानेवारी पासून पूर्ण वेळ विधानमंडळ सचिवालय\nनागपूर ब्यूरो : महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे तेथील कार्यालय बंद करण्यात येऊन विधानभवन, मुंबई येथे सुरू करण्यात येते. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरीत कालावधीत तेथील कार्यालय कामकाजाकरीता बंद असते. आता सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधानभवन, नागपूर येथील कार्यालय वर्षभराकरीता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यानुसार विधानभवन, नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या कक्षाचा उद्घाटन समारंभ सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या शुभहस्ते व उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दिनांक 4 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता, राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्ष, पहिला मजला, जुनी इमारत, विधानभवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleInstagram | चैट पढ़ते ही गायब हो जाएगी, ये है आसान ट्रिक\nNext articleचंद्रपुर की एमबीबीएस स्टूडेंट कोमल ने जीता “मिस इंडिया ग्लोब 2020”\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औ���ंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/index.php/1-july-ghatana", "date_download": "2022-07-03T11:40:51Z", "digest": "sha1:SAR3JRLYRQB5EF72UVPRK45KP7LEPEI4", "length": 10761, "nlines": 94, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१ जुलै घटना - दिनविशेष", "raw_content": "\n१ जुलै घटना - दिनविशेष\n२०१५: डिजिटल इंडिया - या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.\n२००७: इंग्लंड - देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.\n२००६: किंघाई-तिबेट रेल्वे - सुरवात.\n२००३: ५ लाखाहून अधिक लोकांनी हाँगकाँगमध्ये देशद्रोहविरोधी कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निषेध केला.\n२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय - स्थापना झाली.\n२००१: मायकेल शूमाकर - यांनी फॉर्मुला वन रेसमधले ५०वे विजेतेपद पटकावले.\n१९९७: चीन - हाँगकाँग शहर-राज्यावर पुन्हा सार्वभौमत्व सुरू केले आणि १५६ वर्षांच्या ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अंत केला.\n१९९७: कुंजराणी देवी - भारतीय वेट लिफ्टर यांना सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत स्थान मिळाले.\n१९९१: वॉर्सा करार - अधिकृतपणे संपुष्टात आला.\n१९८०: ओ कॅनडा - हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.\n१९७९: वॉल्कमन - सोनी कंपनीने हा मुसिक प्लेअर प्रकाशित केला.\n१९७२: गे प्राइड मोर्चा - पहिला मोर्चा इंग्लंडमध्ये झाला.\n१९६८: वॉशिंग्टन, डी.सी., लंडन आणि मॉस्को येथे ६२ देशांनी अण्वस्त्रांचा प्रसार न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.\n१९६६: कॅनडा - देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.\n१९६४: न. वि. गाडगीळ - यांनी पुणे विद्यापीठाचे ५थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.\n१९६३: झिप कोड - अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.\n१९६२: सोमालिया - देश स्वतंत्र झाला.\n१९६२: घाना - देश स्वतंत्र झाला.\n१९६१: दत्तो वामन पोतदार - यांनी पुणे विद्यापीठाचे ४थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.\n१९६०: रवांडा - देश स्वतंत्र झाला.\n१९६०: बुरुंडी - देश स्वतंत्र झाला.\n१९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया - स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.\n१९४९: थिरुकोची संस्थान - त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.\n१९४८: स्टेट बँक ऑफ पाकिस्तान - पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँके सुरु.\n१९४७: फिलिपाइन्स - फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.\n१९४२: दुसरे महायुद्ध - एल अलामीनची पहिली लढाई.\n१९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.\n१९३३: आंधळ्यांची शाळा - या नाटकाचा १ला प्रयोग झाला.\n१९३२: ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन - सुरवात.\n१९३१: युनायटेड एअरलाइन्स - सुरवात.\n१९३१: विली पोस्ट आणि हॅरोल्ड गॅटी हे सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती बनले.\n१९२३: कॅनडा - देशाने सर्व चीनी नागरिकांचे इमिग्रेशन निलंबित केले.\n१९२१: चिनी कम्युनिस्ट पक्ष - स्थापना.\n१९१९: तरुणभारत - या वृत्तपत्राची बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात केली.\n१९१६: पहिले महायुद्ध - सोम्मेची लढाई: पहिल्या दिवशी ब्रिटिश सैन्याचे किमान १९हजार सैनिकांचे निधन तर ४० हजार सैनिक जखमी.\n१९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.\n१९०८: एसओएस (SOS) - हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.\n१९०३: टूर दी फ्रान्स - पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.\n१८८१: टेलेफोन कॉल - जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.\n१८७४: टंकलेखक (टाईपरायटर) - पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.\n१८३७: इंग्लंड - जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस सुरूवात झाली.\n१६९३: मराठा साम्राज्य - संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेव��री फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=49%3A2009-07-15-04-02-32&id=256714%3A2012-10-19-20-34-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=60", "date_download": "2022-07-03T12:13:22Z", "digest": "sha1:BHI3QAJW5ARFZJJ7RR2P7LEWM4NOR7BT", "length": 8014, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ऐतिहासिक देवीमंदिरासह सार्वजनिक मंडळेही उत्साहात", "raw_content": "ऐतिहासिक देवीमंदिरासह सार्वजनिक मंडळेही उत्साहात\nगेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ात गणेश मंडळांचा उत्साह ओसरून दुर्गा मंडळांची संख्या वाढल्याचे चित्र असून ऐतिहासिक देवीमंदिराच्या नवरात्रोत्सवासोबतच या सार्वजनिक मंडळांचाही उत्सव लोकप्रिय ठरला आहे.\nजिल्ह्य़ात या वर्षी ९२० मंडळांनी सार्वजनिक दुर्गादेवीची स्थापना केली आहे. सर्व तालुक्यात नवरात्रीचा जोर असून हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३०० मंडळांतर्फे नवरात्रीचा जागर सुरू झाला आहे. मंडळाचा नवरात्री उत्सव गर्दी खेचत असतानाच प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांच्या वाटेवर देवीभक्तांची गर्दी उसळत आहे. वर्धा-आर्वी रस्त्यावर महाकाली देवस्थान आहे. भस्मासूराला वर दिल्यानंतर त्याने डोक्यावर हात ठेवल्यावर भस्म करण्याचा प्रयोग प्रथम शिवावरच केला तेव्हा शिवाने पळ काढत याच महाकालीच्या परिसरात आश्रय घेतल्याची आख्यायिका आहे. त्यावेळी सतीने बाणाचे रूप धारण करून शिवाची रक्षा केली. तेव्हापासून हे देवीचे पीठ अस्तित्वात आल्याचे भक्त मानतात. त्यानंतर रुक्मिणीने इच्छित वर मिळावा म्हणून याच ठिकाणी देवीला वर मागितल्याचे सांगितले जाते. रामराज्याभिषेक सोहळा आटोपून परतणाऱ्या वानरसेनेला तहान लागल्यावर याच परिसरात आश्रम स्थापन करून राहणाऱ्या धौम्य ऋषीकडे ही सेना गेली. ऋषीने दिव्यशक्तीने जलकुंभ निर्माण केला. सवार्ंची तहान भागली. हा कुंड आजही अस्तित्वात असून त्यास वानरकुंड म्हणून ओळखला जातो.\nशंभर वर्षांंपूर्वी गावातील आदिवासी महिलांचे विळ्याचे पाते गवत कापत असतांना रक्तरंजित झाले. हा एक चमत्कार म्हणून गावातील गोसाव्याने महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. देवीभक्तांचा ओघ वाढू लागला. मंदिराची स्थापना झाली, पण पुढे या ठिकाणी धाम सिंचन प्रकल्प उभा झाल्याने मंदिरास जलसमाधी मिळाली. आजही पाण्याचा भर ओसरला की, मंदिराचे कळस दिसू लागतात, पण प्राचीन मंदिरास जलसमाधी मिळाल्याने गावकऱ्यांच्या मागणीस्तव शासनाने खर्च करून नवे मंदिर उभारले. यासोबतच जय महाकाली सेवा मंडळाची पूर्वीपासूनच त्रिदेवी मंदिरात पूजाअर्चा सुरू आहे. दक्षिणेकडील वैष्णोदेवी म्हणून भक्तांमध्ये या मंदिराबाबत श्रद्धा आहे. घटस्थापना व महाप्रसादासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिली. पौराणिक, प्राचीन व ऐतिहासिक संदर्भ या मंदिरास आहेत. अत्यंत मोठा असा वारसा या देवीपीठाला लाभला आहे. त्यामुळे पिढय़ान्पिढय़ांपासून या देवीची आराधना परिसरात होते. सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य जंगलात मंदिर वसले असून खरांगण्यापासून त्या ठिकाणी रस्ता जातो. नवरात्र उत्सवात विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांतील देवीभक्तांची या ठिकाणी वाट वळते. कारंजा तालुक्यात ठाणेगाव येथे हेमाडपंथी शैलीचे देवीमंदिर आहे. नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव भरतो. ग्रामीण भागातील भक्तांसाठी हे एक जवळचे देवीपीठ ठरले आहे. आर्वीलगत अहिरवाडा येथील देवीच्या मंदिराला पौराणिक संदर्भ आहे. भीमक राजकन्या रुक्मिणीचे अपहरण करण्यास आलेल्या श्रीकृष्णाचा मुक्काम या अहिरवाडा गावात त्यावेळी होता. गावकऱ्यांनी श्रीकृष्णास त्यावेळी आहेर केला. तेव्हापासून गावाचे नाव अहिरवाडा असे पडल्याचे सांगितले जाते. मंदिर आजही चांगल्या अवस्थेत असून मोठे सभागृह आहे. घटस्थापना, भंडारा, पूजाअर्चा, महाप्रसाद असे कार्यक्रम या काळात होतात. पौराणिक आख्यायिकेमुळे दूरवरचे देवीभक्त या ठिकाणी गर्दी करतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/demand-to-the-cm-thackeray-to-get-new-liquor-licenses-for-marathi-youth-in-chandrapur-rp-561529.html", "date_download": "2022-07-03T11:30:36Z", "digest": "sha1:ZO4QW3ZFFPFZ5JIBUVVXBFS6MKK3XBGX", "length": 14231, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मराठी मुलांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी एवढं करा', मुख्यमंत्री ठाकरेंकडे अजब मागणी – News18 लोकमत", "raw_content": "\n'मराठी मुलांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी एवढं करा', मुख्यमंत्री ठाकरेंकडे अजब मागणी\n'मराठी मुलांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी एवढं करा', मुख्यमंत्री ठाकरेंकडे अजब मागणी\nचंद्रपूरच्या मराठी बेरोजगार संघटनेने एक अजब मागणी केली आहे. जिल्ह्यात दारू पुन्हा सुरू होत असल्याने हे परवाने मराठी मुलांना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.\nबाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\nउद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष\n'बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली'\n'मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा तैणात'\nचंद्रपूर, 06 जून : येथील मराठी बेरोजगार संघटनेने एक अजब मागणी केली आहे. जिल्ह्यात दारू पुन्हा सुरू होत असल्याने हे परवाने मराठी मुलांना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. दारूचे परवाने या आधी जिल्ह्यातील परप्रांतीय दुकानदारांकडे असल्याने ते श्रीमंत झाल्याचा दावा निवेदनात केला गेलाय. आता मराठी मुलांना पायावर उभे करण्यासाठी सर्व जुने परवाने रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मराठी युवकांना यासाठी मुद्रा (Mudra) योजनेतून कर्ज देण्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटली, ही या जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेकरीता चांगले पाऊल समजले तरी याचा खूप मोठा फायदा हा स्थानिक मराठी माणसांना होईल, असे समजणे बरोबर होणार नाही. जिल्ह्यात दारुबंदी जरी उठली असली तरी मोठा फायदा हा अमराठी भाषिकांनाच होणार आहे. कारण जिल्ह्यात 80 टक्के मद्यव्यवसाय हे बाहेर राज्यातून येथे स्थायिक झालेल्या परप्रांतीय लोकांचेच आहेत. ���क्त त्या दारू दुकानात नोकर इत्यादी कामांसाठी मराठी माणसं राहतात. दारू दुकानाबाहेर छोटे-मोठे व्यवसाय मराठी माणसांचे असतील, अवैध दारुविक्री संपेल व जिल्ह्यातील ईकॉनॉमीमधे रेलचेल असेल. फक्त तेवढाच या जिल्ह्यात दारूबंदी हटण्याचा फायदा होईल, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दारू विकून आबाद होणारे राज्याबाहेरून आलेले अधिक आर्थिक गब्बर होतील, जे नंतर आपल्याच विचारहीन व दूरदृष्टीहीन राज्यकर्त्यांना पैसा पुरवून येथे दादागिरी करतील. तर दारू पिऊन बरबाद होणारे आपली मराठी माणसं अधिक असतील. बरबाद जरी नाही झाले तरी वेळ, पैसा, शांतता नक्कीच खर्ची घालतील. जुन्या सर्व दारू व्यावसायिकांचे परवाने रद्द करून नव्याने दारू व्यवसायाचे परवाने देण्यास अर्ज मागवावे आणि शिक्षित बेरोजगार, गरजू, होतकरू स्थानिक मराठी तरुणांना फ्रेश परवाने दयावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे वाचा - महाराष्ट्राची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल; आजची रुग्णसंख्याही दिलासादायक त्यासाठी सदर व्यवसायाला लागणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीकरीता मुद्रा योजनेतून बँकांमार्फत कर्ज मिळवून देण्यास सहकार्य करावे. तुम्ही शिक्षणाची अट ठेवू शकता. आम्ही सदर व्यवसाय करण्याकरीता अर्ज करण्यास इच्छुक आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे म्हणून आपण स्थानिक मराठी तरुणांकरीता याबाबतीत सहानुभुतीपूर्वक विचार कराल, ही अपेक्षा असे निवेदनात म्हटले आहे.\nJayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला\nSanjay Raut : मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा तैणात संजय राऊतांचा हल्लाबोल\n पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर\nNagpur Crime : 'ते' 12 तास, भंडारा पोलिसांनी हार्डवेयर व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या\nRahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास\nBalasaheb Thorat : शिरगणती होताच बाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nCongress Nana Patole : बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली : नाना पटोले\n...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती\nSudhir Munguntiwar & Ajit Pawar : 'अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या कानात सांगा, जयंत पाटलांच्या नको धोका आहे', सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी\nAssembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1266060", "date_download": "2022-07-03T11:11:03Z", "digest": "sha1:OMPOT5GHSJ72L2FNPMUIJNNP65YIF2I7", "length": 3039, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेलसिंकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेलसिंकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:५६, ३० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ७ वर्षांपूर्वी\n१८:५५, ३० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती (संपादन)\n१८:५६, ३० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''हेलसिंकी''' ({{lang-fi|Helsingin kaupunki}}; {{lang-sv|Helsingfors stad}}) ही [[फिनलंड]]ची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हेलसिंकी शहर फिनलंडच्या दक्षिण टोकाला [[फिनलंडचे आखात|फिनलंच्या आखाताच्या]] किनार्‍यावर वसले आहे.न्यूयॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरीकांचा प्रामाणिकपणात प्रथम क्रमांक लागतो.[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspxlang=3&spage=Mpage&NB=2013-09-27#Mpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.२७/०९/२०१३ पान क्र.१ ] १९९२१९५२ सालाचे [[उन्हाळी आॅलिम्पिक]] हेलसिंकी येथे आयोजीत केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/242038", "date_download": "2022-07-03T12:33:58Z", "digest": "sha1:QVNIK53Z5652V4ISLKUOLJY743CFRGCH", "length": 1940, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १४७१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १४७१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:१२, २४ मे २००८ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१५:५१, २२ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या काढले: vo:1471)\n१८:१२, २४ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nds:1471)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/352126", "date_download": "2022-07-03T12:02:42Z", "digest": "sha1:S3MOOCDWYF7MBGAY2HV7BAC64EKVO6GB", "length": 1941, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मिलान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मिलान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:१८, २२ मार्च २००९ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n००:१५, १० मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ug:Milan)\n१५:१८, २२ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSynthebot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: nah:Milano)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/dajiba-desai-election/", "date_download": "2022-07-03T10:53:29Z", "digest": "sha1:6SP44Z5ZMUBZ6EA5ZJJUVPNI7435XKBI", "length": 16877, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कोल्हापुरात घोषणा झाली, 'गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं'", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nकोल्हापुरात घोषणा झाली, ‘गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं’\n१९७७ सालच्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थाने भारतीय लोकशाहीसाठी महत्वाच्या होत्या. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणिबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं असं त्यांचं म्हणणं होतं.\nया लोकसभा निवडणुकामध्ये इंदिरा गांधींचा गर्व ठेचून काढायचा असं म्हणत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले.\nमहाराष्ट्रातही या निवडणूक चुरशीच्या झाल्या. सर्वात गाजली ती कोल्हापूरची लोकसभा निवडणूक.\nकोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. गेल्या सलग तीन निवडणूक काँग्रेसने एकहाती जिंकल्या होत्या. पण या भागात शेतकरी कामगार पक्षाचं देखील मोठं अस्तित्व होतं. भाई बागल यांच्या पासून चालत आलेली पुरोगामी बहुजनवादी विचारांची चळवळ इथे चांगलीच रुजली होती. काँग्रेसने लोकसभेला शंकरराव माने या दिग्गज नेत्याला तिकीट दिलं होतं तर शेकाप कडून भाई दाजीबा देसाई उभे होते.\nदाजीबा देसाई मूळचे बेळगाव जिल्ह्यातल्या उचगावचे. त्यांचं शिक्षण बेळगांवच्या मराठा मंडळ हायस्कूलमध्ये झालं. विद्यार्थी दशेतच त्यांच्यात देशभक्ती जागी झाली. महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकून ते १९४२ च्या चलेजाव आंदोलनात उतरले.\nतत्कालीन इंग्रज सरकारने त्यांच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलं. शेवटी पोलिसांना हुलकावणी देऊन लिंगराज कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी कोल्हापूर गाठले. तिथेच त्यांना आश्रय मिळाला. भूमिगत राहून स्वातंत्र्याची चळवळ तेवत ठेवली. पुढे स्वातंत्र्य आवाक्यात आले तेव्हा त्यांनी कोल्हापुरात राहून आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं.\nअत्यंत लहान वयात एक स्वातंत्र्यलढ्यातील लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांना चांगली ओळख मिळाली.\n१५ ऑगस्ट १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन राज्यातील नेतेमंडळींशी मतभेद झाल्याने डाव्या विचारांच्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून शेकापची स्थापना केली. यात दाजीबा देसाई देखील होते. चंदगड येथे भरलेल्या पहिल्या शेकापच्या पहिल्या विराट सभेचे आयोजन त्यांनी केलं होतं.\nशेकापचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जात असणाऱ्या साप्ताहिक राष्ट्रवीरचे संपादकपण त्यांच्या कडे आले. सीमाप्रश्न , गोवा मुक्ती लढा, चीनचे आक्रमण , अशा महत्वाच्या राजकीय प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात , कुळ कायदा , पाटबंधारे योजना, शेती मालाच्या किंमती , सहकारी संस्था अशा प्रश्नांशी संबंधित विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केली.\nसीमाभागात मराठीचे जतन व्हावे म्हणून शिक्षण संस्था काढल्या आणि चांगल्या चालवून दाखवल्या.\nआपल्या देशात अधिक प्रमाणात शेतकरी आणि कामगार यांची संख्या मोठी असतानाही त्यांच्या प्रश्नाकडे अधिक प्रामाणिकपणे लक्ष दिले जात नाही याबद्दल त्यांनी आवाज उठवला होता.\nबाबासाहेब भोसले मुख्यमंत्री कसे झाले हे कोडं लोकांना अजून…\nधर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात\nकोल्हापूर बेळगाव सीमा भागात भाई दाजीबा देसाई यांच्याबद्दल जनमानसात आदराची भावना होती. त्यांचा प्रचार देखील जोरात झाला होता. वरूण तीर्थ येथे झालेल्या जंगी सभेत पु��ं देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यासारखे मोठे साहित्यिक आले होते. कोल्हापुरातील ती आजवरची सर्वात मोठी प्रचारसभा मानली जाते.\nकॉंग्रेसचाही जोर मोठा होता. राज्यातील आणि देशातील मोठे नेते प्रचाराला येऊन गेले होते. निवडणूक चुरशीची ठरली.\nनिकालाच्या दिवशी सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. मतमोजणीच्या वेळी कल एकदा शंकरराव मानेंच्या बाजूने तर कधी दाजीबा देसाईंच्या बाजूने झुकत होता. रात्रभर मतमोजणी चालली. दुसऱ्या दिवशी अवघ्या १६५ मतांनी दाजीबा देसाई निवडून आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा मतमोजणी झाली मात्र त्यातही दाजिबांच्या विजयावर शिक्का मोर्तब करण्यात आला.\nसंपूर्ण देशात सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार म्हणून दाजीबा देसाई यांना ओळखले गेले. अशी अभूतपूर्व निवडणूक कोल्हापुरात परत कधीच पाहायला मिळाली नाही.\nनिकालाच्या दिवशी विराट विजयी मिरवणूक निघाली. गुलाल उधळले, हलगी कडाडू लागली. शिट्ट्यांच्या गजरात बिंदू चौकापासून निघालेल्या या मिरवणुकीत अख्ख गाव सहभागी झालं होतं. कोल्हापुरात तर काँग्रेसला हरवले पण देशात काय झालं याचे वेध सगळ्यांना लागले होते.\nमिरवणूक कशीबशी भाऊसिंगजी रोडवर येऊन पोहचली. गुजरीच्या कोपऱ्यावर असलेल्या एका कट्ट्यावर जेष्ठ नेते एन.डी.पाटील उभे राहिले आणि त्यांनी घोषणा केली,\nगाय बी गेली आणि वासरू बी\nया एका वाक्यात संपूर्ण मिरवणुकीमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट झाला. त्याकाळी काँग्रेसचं चिन्ह गाय वासरू होतं. त्या घोषणेचा अर्थ कोल्हापूरकरांनी समजावून घेतला की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव तर झालाच पण खुद्द इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी हे देखील पडले होते.\nलोक आणीबाणीच्या निर्बंधांना आणि अत्याचारांना इतके वैतागले होते की देशाच्या एका कोपऱ्यात असलेल्या कोल्हापूर सारख्या छोट्याशा गावात देखील इंदिराजींचा पराभव जल्लोषात साजरा केला जात होता. हुकुमशाहीच्या पर्वाचा अंत झाला होता. विरोधकांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली होती.\nसंदर्भ- सुधाकर काशीद दैनिक सकाळ कोल्हापूर\nहे हि वाच भिडू.\nकोल्हापूरकर म्हणाले, इंदिराजी वो काळम्मावाडी का धोंडा बिठाया है उसका क्या हुवा \nया कारणामुळे कोल्हापूरच्या छत्रपतींची इटलीमध्ये समाधी आह���..\nकिडनॅप करायला आलेल्या अतिरेक्यांना कोल्हापूरच्या खासदारांनी साफ गंडवलं.\nअस काय आहे ‘गोकुळ’ मध्ये की, कोल्हापुरकरांना आमदारकी नको पण संचालक पद पाहीजे\nएका पठ्ठ्याने फक्त १०० रुपये खर्च करून विधानपरिषदेची आमदारकी जिंकली होती\nनाराज झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला अन् दिल्ली…\nसंपादकांना नागडं करून चौकात मारलं तर अत्रेंवर चप्पलफेक : शिवसैनिकांचे ४ प्रसिद्ध राडे\nसंपसम्राट जॉर्ज फर्नांडिसना सुद्धा गुंडाळू शकणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव…\nबाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका\nमुस्लिम मुख्यमंत्री म्हणून हिणवलं पण त्यांच्यामुळेच उत्तरेत शिवदर्शनाचा कार्यक्रम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/itr-refund-cbdt-issues-rs-88652-crore-to-more-than-24-lakh-taxpayers-mhak-473996.html", "date_download": "2022-07-03T11:36:37Z", "digest": "sha1:ACHBOTU57SHILJBFC4SXM2ZZ32PBFWD3", "length": 7021, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CBDT ने 88,652 कोटींचा टॅक्स केला रिफंड, तुम्हाला मिळाला नसेल तर असा प्रयत्न करा! – News18 लोकमत", "raw_content": "\nCBDT ने 88,652 कोटींचा टॅक्स केला रिफंड, तुम्हाला मिळाला नसेल तर असा प्रयत्न करा\nCBDT ने 88,652 कोटींचा टॅक्स केला रिफंड, तुम्हाला मिळाला नसेल तर असा प्रयत्न करा\n1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत सीबीडीटीने 24,66 लाख करदात्यांना 88,652 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे.\nशरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस\nआजपासून नवीन आर्थिक बदल लागू; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल\n भारतातील 'या' राज्यांमध्ये Income Tax मध्ये आहे सूट\nTDS स्टेटस तपासण्यासाठी पॅनकार्डचा वापर करा, काय फायदे होईल\nनवी दिल्ली 21 ऑगस्ट: इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) या वर्षात आत्तापर्यंत करधारकांना 88 हजार 652 कोटींचा कर परतावा दिला आहे. त्यात 23.05 लाख कर धारकांना 28,180 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 1.58 लाख कॉर्पोरेट टॅक्स धारकांना 60,472 कोटी रुपये रिफंड मिळाले आहेत. आयकर विभागाने शुक्रवारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत सीबीडीटीने 24,66 लाख करदात्यांना 88,652 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. 23,05,726 प्रकरणांमध्ये 28,180 कोटी रुपयांचा आयकर परतावा देण्यात आला आहे. 1,58,280 प्रकरणात 60,472 कोटी रुपयांचा कर परतावा देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. काही गोष्टींची काळजी घेतली ���र सगळ्यांनाच आपल्याला परतावा मिळाला किंवा नाही याची माहिती कळू शकणार आहे. आपले पोर्टल प्रोफाइल उघडताच आपल्याला View returns/forms’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून Income Tax Returnsवर क्लिक करून सबमिट करा. हायपरलिंक एनरोलमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल. त्यावर आपल्याला फाइल रिटर्न भरण्याची वेळ प्रक्रिया, कर परताव्याची माहिती मिळेल. यात दाखल करण्याच्या तारखेची माहिती, परताव्याची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, परतावा मिळण्याची तारीख आणि देय परतावा याविषयी माहिती असेल. जर आपला रिफंड मिळाला नसेल तर त्याचं कारणही यावर आपल्याला कळणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/indian-stock-market-rises-for-second-day-in-a-row-2", "date_download": "2022-07-03T11:43:17Z", "digest": "sha1:6PAL52X2ST2XGG4YOEQ5D7NYKUY7RHCL", "length": 4482, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी", "raw_content": "\nभारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी\nरिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली\nजागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. मंगळवारी सेन्सेक्स ९३४ अंकांनी उसळी घेतली तर दोन दिवसात दोन्ही निर्देशांकामध्ये दोन टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.\nदि बीएसई सेन्सेक्स ९३४.२३ अंक किंवा १.८१ टक्के उसळी घेऊन ५२,५३२.०७ वर बंद झाला. दिवसभरात त्याने १,२०१.५६ अंकांनी वधारुन १५,७९९.४० ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २८८.६५ अंक किंवा १.८८ टक्के वधारुन १५,६३८.८० वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत टायटन, एसबीआय, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डॉ. रेड्डीज,टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस, आयटीसी आणि टेक महिंद्रा यांच्या समभागात वाढ झाली. फक्त नेस्ले इंडियाच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात टोकियो आणि सेऊलमध्ये वाढ तर शांघायमध्ये घसरण झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक व्यवहार सुरु होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चे तेल १.५७ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ११५.९ अमेरिकन डॉलर्स झाले. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारात १,२१७.१२ कोटींच्या समभागांची विक्री केली.\nरुपया पुन्हा १२ पैशांनी कमकुवत\nभारतीय चलन बाजारात रुपया पुन्हा कमकुवत झाला. मंगळवारी झालेल्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी कमजोर झाला. क्रूड तेलदरात वाढ आणि विदेशी गुंतवणूक संस्थांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा या पार्श्वभूमीवर रुपया घसरला. त्यामुळे सोमवारच्या ७८.१० बंदच्या तुलनेत १२ पैशांनी रुपयात घट झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/veteran-tennis-player-rafael-nadal-won-the-title", "date_download": "2022-07-03T11:50:57Z", "digest": "sha1:OYEPKPHI7KL2D6QY7OPFNHKVB5NFKWML", "length": 3926, "nlines": 24, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Veteran tennis player Rafael Nadal won the title", "raw_content": "\nदिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पटकाविले विजेतेपद\nफ्रान्समधील रोलँड गॅरोस स्टेडियममध्ये फ्रेंच ओपन टेनिस २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने नॉर्वेजियन खेळाडू कॅस्पर रूडला सरळ सेट‌्समध्ये ६-३, ६-३, ६-० असे नमवून विजेतेपद पटकाविले.कॅस्पर हा नदालला आपला गुरू मानून सरावदेखील नदालच्या अकादमीमध्येच करीत असल्याने गुरू-शिष्याच्या या लढाईत अखेर गुरूने बाजी मारली. नदालने आपल्या २२ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. फ्रेंच ओपन टेनिसचे त्याचे हे १४ वे विजेतेपद ठरले.\nनदालने दोन तास आणि १८ मिनिटांत विजयावर शिक्कामोतर्ब केले. छत्तीस वर्षीय नदालने पहिला सेट ६-३ ने जिंकून सुरुवातीपासूनच वर्चस्व निर्माण करीत तेवीस वर्षीय रूडवर दबाव आणला. त्यातून रूड मग सावरू शकला नाही. नदालचा ‌खेळ उंचावत राहिला. नदालच्या दर्जात्कम खेळापुढे रूडचा प्रतिकार निष्प्रभ ठरला.\nदुसऱ्या सेटच्या सुरुवातीला रूड ३-१ ने आघाडीवर होता; परंतु लागोपाठ पाच गेम जिंकून नदालने हा सेट आपल्या नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये रूडला एकही गेम जिंकता आला नाही. ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा रूड पहिला नॉर्वेजियन खेळाडू ठरला होता.\nनदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विक्रमी १४ व्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सेटदरम्यान नदालचा जर्मन प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्हने ��जव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे माघार घेतल्यामुळे नदाल आपोआपच अंतिम फेरीत पाहोचला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/money/share-market-this-share-may-go-up-to-1150-rupees/", "date_download": "2022-07-03T11:08:41Z", "digest": "sha1:2PA2T5YW6U7G5UMSGSJIY6LWFBC4ULDI", "length": 8631, "nlines": 103, "source_domain": "mhlive24.com", "title": "Share Market : हा ऑटो स्टॉक गाठू शकतो 1150 रुपयांपर्यंतचा टप्पा; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का ? - Mhlive24.com", "raw_content": "\nHome आर्थिक Share Market : हा ऑटो स्टॉक गाठू शकतो 1150 रुपयांपर्यंतचा टप्पा; तुमच्या...\nShare Market : हा ऑटो स्टॉक गाठू शकतो 1150 रुपयांपर्यंतचा टप्पा; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का \nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.\nअशातच महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या शेअर्समध्ये मंगळवारीही प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स 3.55% च्या वाढीसह Rs 1,033.30 वर व्यवहार करत आहेत. किंबहुना, कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे मजबूत तिमाही निकाल आहेत.\nऑटोमेकरने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत स्टँडअलोन नफ्यात ₹1,192 कोटी पाच पटीने वाढ नोंदवली. महिंद्रा ग्रुप कंपनीचा महसूल 28% वाढून ₹17,124 कोटी झाला आहे. तर मार्च 2020-21 च्या तिमाहीच्या तुलनेत ते ₹ 13,356 कोटी होते.\nपाच दिवसांत शेअर 10% वाढला आहे\nमोतीलाल ओसवाल यांनी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सवर आपले मत व्यक्त केले आहे आणि ते म्हणाले, “ट्रॅक्टर्सचा दृष्टीकोन सुधारला आहे, आम्हाला आशा आहे की ऑटो व्यवसाय पुढील काही वर्षांमध्ये वाढीचा प्रमुख चालक असेल.”\nब्रोकरेज हाऊसने ₹1,150 च्या लक्ष्य किंमतीसह M&M शेअर्सवर खरेदीचा टॅग कायम ठेवला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये ऑटो स्टॉकमध्ये जवळपास 10% वाढ झाली आहे. तर, फिलिप्स कॅपिटलच्या तज्ञाने स्टॉकचे रेटिंग ₹1,140 पर्यंत वाढवले ​​आहे.\nकंपनीची योजना काय आहे\nदरम्यान, देशांतर्गत ऑटो प्रमुख कंपनीने सोमवारी सांगितले की पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यांची XUV300 SUV ची पूर्णपणे इलेक्ट्रिक आवृत्ती लॉन्च करण्याची त्यांची योजना आहे.\nकंपनीने असेही घोषित केले आहे की ती आपली इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय धोरण, ईव्ही संक���्पनेची ‘बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन’ या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च करेल. कंपनीने 2027 पर्यंत 13 SUV लाँच करण्याची योजना आखली आहे, त्यापैकी आठ इलेक्ट्रिक SUV असतील.\nमहिंद्रा एंड महिंद्रा कंपनी\nमहिंद्रा एंड महिंद्रा शेयर प्राइस\nमहिंद्रा एंड महिंद्रा स्टाॅक\nPrevious articleRakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांच्या आवडीचा हा स्टॉक देऊ शकतो 60% रिटर्न; नाव घ्या जाणून\nNext articleMultibagger Stock : हा स्टॉक ठरला गुंतवणूकदरांसाठी फायद्याचा; एक्सपर्ट देखील म्हणताय, करा खरेदी\nLIC Shares : 15 जुलैपर्यंत LIC च्या शेअरबाबत होऊ शकते महत्वाची घडामोड; काय ते घ्या जाणून\nPetrol Diesel Prices : पेट्रोल डिझेलचे नविन दर झाले जारी; तुमच्या शहरातील किमती घ्या जाणून\n सरकारने एक्सपोर्ट ड्युटी वाढवल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार असा परिणाम\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2022-07-03T12:28:11Z", "digest": "sha1:NEN3OXJCUZ5XAW6OVCN2AIIDHVA7EQD4", "length": 4973, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी संकेतस्थळे - विकिपीडिया", "raw_content": "\nमुख्य लेख मराठी संकेतस्थळे\nप्रकल्प पान विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nमराठी ब्लॉगर‎ (५ प)\n\"मराठी संकेतस्थळे\" वर्गातील लेख\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१० रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/zakia-jafri/", "date_download": "2022-07-03T12:43:44Z", "digest": "sha1:XEN7ZUOKSI6L7LUQWQ6ZBV7VTQPT7OJH", "length": 2746, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Zakia Jafri - Analyser News", "raw_content": "\nगुजरात दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘क्लीन चिट’\nनवी दिल्ली : २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चिट’…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/gadkari-is-preparing-to-announce-the-5th-world-record-in-road-construction/", "date_download": "2022-07-03T11:04:19Z", "digest": "sha1:AS23KO2BMGJ7GV63LIERUBN6PCM5QRGA", "length": 19352, "nlines": 114, "source_domain": "bolbhidu.com", "title": "रस्ते बांधणीत ५ व्या विश्वविक्रमाची घोषणा करण्याचा तयारीला गडकरी लागलेत...", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nरस्ते बांधणीत ५ व्या विश्वविक्रमाची घोषणा करण्याचा तयारीला गडकरी लागलेत…\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. आपल्या नावाने नाही तर कामाने ओळखला जाणारा हा नेता. जेव्हापासून त्यांच्याकडे हे खातं आलं तसं त्यांनी देशात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं टार्गेटच हाती घेतलं.\nकदाचित त्यांच्या याच कामगिरीमुळे गडकरींना ‘रोडकरी’ नाव पडलं.\nआत्ता त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लोणी ते मुर्तीजापूरपर्यन्त एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम चालू आहे. हा महामार्ग ३ ते ७ जून अशा पाच दिवसात बांधला जाणार आहे. बिटुमिनस कॉंक्रिटच्या माध्यमातून सर्वात कमी कालावधीत बांधला जाणाऱ्या या रस्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.\nहे काम राजपथ इन्फ्राकॉनमार्फत करण्यात य���त असून या कामासाठी सलग पाच दिवस ७०० हून अधिक व्यक्ती काम करत आहेत. याच कंपनीमार्फत पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता सलग २४ तासात पुर्ण करून विक्रम करण्यात आलेला होत. तर या कंपनीने अश्गुल ते दोहा-कतार असा २५ किलोमीटरचा रस्ता १० दिवसात पुर्ण केला होता. हीच कंपनी आत्ता लोणी ते मुर्तीजापूर रस्ता विक्रमी काळात पुर्ण करून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे..\nअन् हे सगळं होतय ते, केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली..\nगडकरींनी काही महिन्यापूर्वी राज्यसभेत विधान केलेलं कि,\n‘२०२४ पर्यंत भारतातलं रस्त्यांचं जाळं आणि पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचं प्लॅनिंग केंद्र सरकारनं केलं आहे. २०२४ च्या शेवटपर्यंत भारतातील रस्ते आणि येथील पायाभूत सुविधा अमेरिकेएवढ्याच प्रगत असतील. कमी खर्चात चांगल्या क्वालिटीचे रस्ते बनवणे हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं होतं.\nयाच दरम्यान लोकसभेत बोलतांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते,\nआमच्या रस्ते वाहतूक विभागाने रस्तेनिर्मितीमध्ये ४ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत आणि त्याची यादी देखील त्यांनी वाचून दाखवली.\nकोणते आहेत ते रेकॉर्ड ते थोडक्यात बघूया….\n१) दररोज ३८ किमी च रस्त्याचं बांधकाम पूर्ण करणे.\nदेशात रस्तेनिर्मितीचं काम प्रचंड गतीने सुरु आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते वाहतूक विभागाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं ये म्हणजे दररोज ३८ किलोमीटर रस्त्याचं बांधकाम दरदिवशी पूर्ण करणे. ३८ किमी चं बांधकाम करणं काय साधारण गोष्ट नाही. तेच आधी दिवसाकाठी २ किमी च बांधकाम पूर्ण होत असे तेच सद्याच्या घडीला ३८ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण होतायेत आणि हा जागतिक विक्रम आहे असं गडकरी यांनी सांगितलं.\n२ ) १०० तासांमध्ये ५० किमी रस्त्याचं बांधकाम पूर्ण करणे.\nगडकरींनी सांगितल्याप्रमाणे, मागील आठवड्यातच बांधकाम विभागाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं ते म्हणजे ५० किलोमीटर एकपदरी रस्त्याचं काम अवघ्या १०० तासांमध्ये पूर्ण केलं. हे वर्ल्ड रेकॉर्ड दिल्ली-वडोदरा मार्गावर पूर्ण पडलं.\nया रेकॉर्डची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती.\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे…\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या…\nया कामगिरीची जबाबदारी नितीन गडकरी यांनी पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेडला दिली होती. पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेडने याआधी देखील अनेक विक्रम केलेत त्यात १०० तासांमध्ये रस्ता बांधण्याच्या रेकॉर्डचाही समावेश झालाय.\nतर या रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात NH-४७ च्या जंक्शनपासून सुरु होऊन पंचमहाल जिल्ह्यातील बलेटीया गावापर्यंत SH-१७५ जंक्शनपर्यंत हे बांधकाम चाललं.\n३) फक्त २४ तासांमध्ये अडीच किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचा विक्रम.\nदिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वडोदराजवळ २.५ किलोमीटर लांब असा चार पदरी सिमेंट काँक्रीट रोड बांधला गेला तोही फक्त २४ तासांमध्ये बांधून पूर्ण झाला आणि या रेकॉर्ड ने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एंट्री मारल्याचं देखील नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.\nही कामगिरी २०२१ च्या फेब्रुवारीमध्ये पार पडलेली आहे. या रस्त्याचं बांधकाम १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सुरु केलं ते दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत २,५८० मीटर लांब चारपदरी रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलं. त्या रस्त्याची रुंदी १८.७५ मीटर होती. हा ग्रीनफिल्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवे प्रकल्पाचा भाग होता.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बांधकामाची जबाबदारी पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिली होती. तर या कॉन्ट्रॅक्टरने २४ तासांमध्ये अडीच किलोमीटर लांबीचा चौपदरी महामार्ग बांधून जागतिक विक्रम केलाय.\n४) फक्त २१ तासांमध्ये २६ किमी लांब रोडचं बांधकाम पूर्ण केलं.\nसोलापूर-विजापूर विभागात NH५२ या २६ किलोमीटर रस्त्याचं बांधकाम चालू असतांना, यातील २६ किमीच्या रस्त्याच्या चौपदरी पट्ट्यातील सिंगल-लेन रोड फक्त २१ तासांमध्ये बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं गडकरी यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बांधकामाची जबाबदारी हैदराबाद च्या आयजेएम इंडिया या कंपनीकडे सोपवली होती अशी माहिती मिळतेय.\nयाशिवाय आणखी एका रेकॉर्ड चा उल्लेख करणं आवश्यक ठरतं ते म्हणजे,\nगडकरींच्या नेतृत्वात आसाम मधील जोरहाट ते माजुली असा ७ किलोमीटर अंतर असलेला ६००० हजार कोटींचा पूल फक्त ६८० कोटी रुपयांमध्ये बांधला जातोय.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत बोलतांना म्हणाले कि, सर्बानंद सोनोवाल जेंव्हा मुख्यमंत्री होते. तेंव्हा गडकरी त्यां��्या प्रचाराला गेले होते. त्यांनी गडकरींच्या मागे लागून माजुली पूल बांधण्याची घोषणा करवली. गडकरी यांनी त्यांच्या हट्टापायी हा पूल बांधण्याची घोषणा तर केली पण ते नंतर दिल्लीला परतल्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, ज्या पुलाची तुम्ही घोषणा केली तो पूल बांधण्यासाठी ६००० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.\nहे माहिती झाल्यानंतर मात्र गडकरी निराश झाले कि,\nएकाच पुलासाठी एवढ्या मोठ्या पैशांची तरतूद कशी काय होणार पण त्यावर त्यांनी सिंगापूर आणि मलेशयाच्या टेक्नोलॉजीचा वापर करत ६००० हजार कोटींचा पूल फक्त ६८० कोटी रुपयांमध्ये बांधला जाणार आणि त्याच काम एका वर्षात पूर्ण होण्याचा दावा देखील त्यांनी यावेळेस केला आहे.\nथोडक्यात गडकरी म्हणतात तसे कि देशाचा विकास तेंव्हाच होतो जेंव्हा देशात रस्ते चांगले असतील. आता गडकरींने केलेले विश्वविक्रम पाहता ते खरंच २०२४ पर्यंत देशात अमेरिकेएवढ्याच प्रगत रस्त्यांचं जाळं निर्माण करतील अशी अपेक्षा तुम्हा-आम्हाला लागलीये..\nहे हि वाच भिडू :\nआता इथेनॉलवर गाड्या चालवायच्या असं नितीन गडकरी म्हणतायत.\nअमेरिकेच्या विकासाचं गणित गडकरींनी मांडलंय…\nबाकीचे युट्युबर सोडा खुद्द दळणवळण मंत्री नितीन गडकरीसुद्धा युट्युब वापरून ४ लाख कमावतायत…\nआदित्य ठाकरेंचे जीवलग ते भाजपकडून विधानसभा अध्यक्ष असा आहे राहुल नार्वेकरांचा प्रवास\nभाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या तयारीला लागलं आहे..\nगेल्या १८ महिन्यांपासून भारतात अमेरिकेचा राजदूत नसणं हे भारतालाच नडू शकतंय…\nकोट्यावधींच्या घोषणा करून शेतकरी आत्महत्या थांबल्यात का \nदोन अध्यक्षांच्या लढाईत, ब्रिजभूषण सिंग यांनी शरद पवारांना धोबीपछाड दिल्याची चर्चा…\nदेवेंद्र फडणवीस : २०२२, शंकराव चव्हाण : १९७८ दिल्लीचा आदेश आला आणि दोघांचा सेम गेम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/a-book-that-tells-the-story-behind-the-creation-of-literature/", "date_download": "2022-07-03T11:55:15Z", "digest": "sha1:CJMXHMOQ4DTJHTXRLBME6QST4OPDTFKS", "length": 15665, "nlines": 191, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ\nसाहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ\nराखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका वेगळ्या जगात नेते. एक वेगळा आनंद देते.\n– डॉ. द. ता. भोसले\nसंस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला प्रतिभावंताचं गाव’ हा ग्रंथ लेखकाच्या साहित्याची प्रेरणा, त्याने केलेली साहित्यनिर्मिती, त्या निर्मितीतून आपणाला भेटणारं जग आणि त्यातील भेटणारी सदाचारी – दुराचारी, सजन – दुर्जन, प्रेमळ आणि प्रेरणादायी माणसं या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. मराठीतील मान्यवर लेखकांनी आपलं गाव आणि आपलं बालपण यावर भरभरून लिहिलेला हा एकमेव लेखक प्रयोग असावा.\nगावाच्या अंगाखांद्यावर खेळणारा बालपणीचा लेखक आणि लेखकाच्या अंत:करणाच्या तळाशी नांदणारं गाव यांचा सुरेख आणि सुरस आविष्कार या ग्रंथात झालेला आहे. कोवळ्या आणि निरागस अशा बालपणीच्या आठवणींमध्ये आयुष्याला दिशा देणारी, आयुष्याला श्रीमंत करणारी खूप मोठी सर्जक शक्ती सामावलेली असते. त्यातून आपल्या व्यक्तित्वाची जडण-घडण होत असते. त्यातून आपल्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. लेखकाच्या व्यक्तित्वाचा झालेला विकास त्यातून पाहावयास मिळतो.\nकाळाशी अन् काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती\nलेखकाच्या साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा समजतात आणि ‘वर्तमान’ समजण्यासाठीही तेरा-चौदा वर्षापर्यंतचा कोवळा ‘भूतकाळ’ उपयोगी पडतो. म्हणून या प्रकारचे आत्मकथनपर लेखन फार महत्त्वाचे असते. त्यात स्वप्नरंजन नसते. आत्मगौरव नसतो; पण आत्मप्रत्ययाची ओळख मात्र त्यातूनच होत असते. राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका वेगळ्या जगात नेते. एक वेगळा आनंद देते.\nपुस्तकाचे नाव – प्रतिभावंताचं गाव\nलेखिका – सुनिताराजे पवार\nकिंमत – ₹ ५००\nप्रकाशन – संस्कृती प्रकाशन \nPratibhavantanch GaonSanskruti PublicationSunitaraje Pawarप्रतिभावंताचं गावसंस्कृती प्रकाशनसुनीताराजे पवार\nबंजारा समाजातील म्हणींचे सौंदर्य…\nटीम इये मराठीचिये नगरी\nकृष्णेच्या काठावर दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन…\nबहिणाबाई चौधरी यांच्या निर्मितीचा ‘सृजनगंध’\nदोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स���पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/love-and-sex/", "date_download": "2022-07-03T11:07:05Z", "digest": "sha1:34X7HF3RDYMGY2UQGPI2OCGRRSKAI752", "length": 10580, "nlines": 150, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "love and sex – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nकबीर सिंग बाबत तुम्ही काय विचार करत आहात\nप्रिय मित्र मैत्रिणींनो, कबीर सिंग हा चित्रपट, चित्रपटाच्या दिग्दर्शकाची मतं आणि त्यावर सोशल मिडीयावर चाललेली चर्चा तुम्ही पाहत, ऐकत असालच. हा चित्रपट प्रेमाबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे सांगू पाहत आहे ते अनेक विचारी, संवेदनशील…\nवरील विषयाला अनुसरून आज 19 जून 2019 रोजी जॉगर्स पार्क, लोकमान्य नगर, पुणे येथे छान चर्चा झाली. पुण्याच्या विविध भागातून व पुण्याच्या बाहेरून देखील 32 ते 35 मुलं- मुली उपस्थित होती. जे लोक येऊ नाही शकले त्यांनी त्यांची…\nलग्नानंतर चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती, शाळेकडून हकालपट्टी\nलग्नानंतर अवघ्या चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती झाल्यामुळे शाळेने तिला नोकरीवरुन काढून टाकले आहे. केरळच्या कोट्टाक्कल येथील पूर्व प्राथमिक शाळेत ही शिक्षिका नोकरीला होती. प्रसुती रजा संपल्यानंतर शाळेचे प्रशासन आणि पालक-शिक्षक संघटना कामावर…\nतू नहीं तो और सही….\nएका नात्यातून बाहेर निघून दुसऱ्या नात्यात जाण्याचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येतात, म्हणूनच याविषयी चर्चा घडवून आणणारा ‘एका नात्यात असताना दुसरं कुणी आवडलं तर जुनं नातं तोडायला काहीच हरकत नाही.’ हा पोल आपण वेबसाईटवर काही दिवसांपूर्वी…\nप्रॅक्टिकल आणि रॅशनल होत प्रेम ‘जबाबदारी’ घेतं, तेव्हा……. प्रणव सखदेव\n तिला माझा ‘हाय’ सांग. काल तू मला व्हॉट्सअ‍ॅपवर v4 karte असा मेसेज पाठवला. नंतर मी अर्धा तास v4 म्हणजे काय असेल, याचा ‘विचार’ करत डोकं खाजवत बसलो होतो. मग शेवटी माझी टय़ूब पेटली. ‘विचार करते’…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/yuvraj-singh-said-i-was-12th-man-for-seven-years-in-test-mhsd-554526.html", "date_download": "2022-07-03T11:05:56Z", "digest": "sha1:TFWXNLI6RD4ESN6VQLXQW7X26NQWU2CO", "length": 7650, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "7 वर्ष 12 वा खेळाडू राहिलो, पण... युवराजने सांगितलं पुढच्या जन्मी काय करायचंय – News18 लोकमत", "raw_content": "\n7 वर्ष 12 वा खेळाडू राहिलो, पण... युवराजने सांगितलं पुढच्या जन्मी काय करायचंय\n7 वर्ष 12 वा खेळाडू राहिलो, पण... युवराजने सांगितलं पुढच्या जन्मी काय करायचंय\nभारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) भारतासाठी 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, पण टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याला फार संधी मिळाली नाही. याबाबत निवृत्तीनंतर वारंवार युवराजने दु:ख बोलून दाखवलं.\nराज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा : जयंत पाटील\nआम्ही कदाचित मेलोपण असतो, बांगलादेशी खेळाडूने सांगितला प्रवासातील थरारक अनुभव\nVIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन\nविराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल\nमुंबई, 22 मे : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) भारतासाठी 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, पण टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याला फार संधी मिळाली नाही. याबाबत निवृत्तीनंतर वारंवार युवराजने दु:ख बोलून दाखवलं. आता सोशल मीडियावरही युवराजने त्याची खंत व्यक्त केली आहे. भारताला 2011 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराजला फक्त 40 टेस्ट खेळायला मिळाल्या. 7 वर्ष मी टेस्ट टीममध्ये 12 वा खेळाडू म्हणून राहिलो, असं युवराज म्हणाला. विसडन इंडियाने युवराज सिंगचा फोटो शेयर करत चाहत्यांना प्रश्न विचारला, की त्या खेळाडूचं नाव सांगा जो जास्त टेस्ट खेळू शकला नाही. या प्रश्नावर युवराज सिंगनेही उत्तर दिलं. कदाचित पुढच्या जन्मी मी 7 वर्ष 12 वा खेळाडू बनणार नाही, असं युवराज म्हणाला. 39 वर्षांच्या युवराजने आपल्या करियरमध्ये 304 वनडे आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. त्याच्या नावावर वनडेमध्ये 8,701 रन आणि 111 विकेट तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1,177 रन आणि 28 विकेट आहेत. 2000 साली युवराजने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, पण टेस्ट टीममध्ये स्थान मिळवायला त्याला जवळपास तीन वर्ष लागली. 2003 साली न्यूझीलंडविरुद्ध युवराज मोहालीमध्ये पहिली टेस्ट खेळला. 2012 साली तो शेवटची टेस्ट खेळला, या 9 वर्षात त्याला फक्त 40 टेस्ट खेळण्याचीच संधी मिळाली होती. टेस्ट करियरमध्ये युवराजने 1900 रन आणि 9 विकेट घेतल्या.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/life-imprisonment-fine-of-rs-10-lakh-read-what-exactly-was-sentenced-to-yasin-malik/", "date_download": "2022-07-03T12:32:43Z", "digest": "sha1:C3BOTPQJTF2BPDWZCFNJPIF3ZSKVKU5P", "length": 12482, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली… – Dainik Prabhat", "raw_content": "\nजन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…\nनवी दिल्ली – काश्‍मिरातील फुटिरतावादी नेता आणि जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने “टेरर फंडिंग’च्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबरोबर, टेरर फंडिंग, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतूदींखाली यासिन मलिक याला यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले होते. तसेच दंडाची रक्‍कम निश्‍चित करण्यासाठी यासिन मलिकच्या मालमत्तेची सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देशही न्यायालयाने 19 मे रोजी “एनआयए’ला दिले होते.\nया आरोपात त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी “एनआयए’ने न्यायालयाकडे केली होती.\nयासिन मलिकने 10 मे रोजी न्यायालयात दिलेल्या निवेदनात आपल्यावरील कोणत्याह�� आरोपांचे खंडन करणार नसल्याचे म्हटले होते. त्याच्यावर दहशतवादी कारवाया, दहशतवादी कारवायांसाठी निधी संकलन, बेकायदेशीर कृत्ये, दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी असणे आणि देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवतानाच न्यायालयाने यासिन मलिकला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.\nदरम्यान, फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मो. अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शाबीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह काश्‍मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्‍चित केले.\nअग्रलेख : अलगतावादी राजकारणाचा अंत\nYasin Malik: 20 वर्षांनी लहान मुलीसोबत प्रेम, पाकिस्तानमध्ये विवाह, फोटोंमध्ये पहा यासिन मलिकची प्रेमकहाणी\nYasin Malik: यासिन मलिकची रवानगी तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात, एकदाही मिळणार नाही पॅरोल\n“टेरर फंडींग’ प्रकरणी नेता यासिन मलिक दोषी; दहशतवादी कारवायांना पुरवला पैसा\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/ashwin-rekha-take-to-the-hospital-on-a-two-wheeler-like-three-idiots-to-save-the-patient-mhmg-548565.html", "date_download": "2022-07-03T12:18:12Z", "digest": "sha1:ADW5JUK2NVHQOIPFGQGJ52OFZGGECODI", "length": 9089, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Covid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे टू व्हिलरवर रुग्णालयात घेऊन गेले अश्विन-रेखा – News18 लोकमत", "raw_content": "\nCovid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे टू व्हिलरवर रुग्णालयात घेऊन गेले अश्विन-रेखा\nCovid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे टू व्हिलरवर रुग्णालयात घेऊन गेले अश्विन-रेखा\nरुग्णवाहिकेची वाट न पाहता अश्विन व रेखा या रुग्णाला बाईकवर बसवून रुग्णालयात घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांकडूनही या दोघांचं कौतुक होत आहे.\nएकाच कुटुंबातील पाचजणं राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ\n कोरोनानंतर आता Anthrax ची दहशत; कित्येक बळी घेतल्याने खळबळ\nदेशात कोरोना वाढतोय, केंद्र सरकारने केली 'ही' सक्त मार्गदर्शक सूचना जाहीर\nचीनमध्ये पसरला इन्फ्लूएंझा अन् कोरोनाचा दुहेरी धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा\nकेरळ, 8 मे : केरळमध्ये माणुसकीचं दर्शन घडविणारी एक घटना समोर आली आहे. येथे कोरोना केअर सेंटरमध्ये तैनात दोन स्वयंसेवकांनी कोरोना रुग्णांची प्रकृती खालावत असल्या कारणाने बाइकवर बसून रुग्णालयात नेलं. स्वयंसेवकांनी उचलेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्री पिनराई विजयनही त्यांचं कौतुक करीत आहेत. ही घटना केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील पुन्नापारा गावातील आहे. येथे कोविड केअर सेंटरमध्ये तैनात दोन स्वयंसेवक गंभीर कोरोना रुग्णांना बाइकवर बसवून रुग्णालयापर्यंत घेऊन गेले. सीएम विजयन यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या दोघांनी चांगलं काम केलं आहे. त्यांचं कौतुक आहे. चांगली बाब म्हणजे त्या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. हेे ही वाचा-आता कोरोना रुग्णांसाठी मोबाइलवर बुक होणार खाटा; मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं APP अश्विन कुंजुंमोन आणि रेखा पुन्नापारा डोमेसाइल केअर सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. शुक्रवारी जेव्हा अश्विन आणि रेखा रुग्णांना जेवणासाठी गेले, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, एका रुग्णाची प्रकृती खराब होत आहे. त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. ज्यानंतर दोघांनी इतर रुग्णांच्या मदतीने त्यांना खाली आणलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आधी रुग्णवाहिकेसाठी फोन केला होता, मात्र त्यांना येण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागणार होते. शेवटी रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून दोघांनी त्या रुग्णाला बाईकवरुन नेण्याचं ठरवलं. कोविड केअर सेंटरपासून रुग्णालयापर्यंतचं अंतर 100 मीटरच्या जवळपास आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केरळमध्ये संसर्गाच्या गतीवर नियंत्रण आणण्यासाठी शनिवारी संपूर्ण लॉकडाऊन केला आहे. हा लॉकडाऊन 16 मेपर्यंत असणार आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 38,460 नवीन रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय 54 मृत्यू झाले आहेत. आतापर्यत या राज्यात 18,24,856 कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 5682 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 4,02,650 इतकी आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/special/give-your-wife-this-wonderful-gift/", "date_download": "2022-07-03T11:25:44Z", "digest": "sha1:CSPNDNKNYVW76P3QZANGU67JXM45K7AN", "length": 10591, "nlines": 99, "source_domain": "mhlive24.com", "title": "Give your wife this wonderful gift उद्या आहे करवा चौथ ! तुमच्या पत्नीला द्या 'हे' अप्रतिम गिफ्ट; दरमहा होईल बंपर कमाई", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या उद्या आहे करवा चौथ तुमच्या पत्नीला द्या ‘हे’ अप्रतिम गिफ्ट; दरमहा...\nउद्या आहे करवा चौथ तुमच्या पत्नीला द्या ‘हे’ अप्रतिम गिफ्ट; दरमहा होईल बंपर कमाई\nMHLive24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- करवा चौथचा सण उद्या अर्थात रविवार 24 ऑक्टोबर रोजी आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात. अशा परिस्थितीत, ही जबाबदारी बनते की या दिवशी पती आपल्या पत्नीसाठी काहीतरी खास आणि आजीवन भेट देखील द्यावी. या विशेष दिवशी पतीकडून पत्नीला भेटवस्तू देण्याची प्रथा देखील आहे.(Gift for wife)\nयावेळी तुमच्या पत्नीला काहीतरी खास द्या\nयावेळी तुम्ही तुमच्या पत्नीला काहीतरी वेगळं आणि अशी भेट देऊ शकता जी तिला आयुष्यभर आर्थिक सुरक्षा देईल आणि वाईट काळात तिच्यासाठी उपयुक्त ठरेल. या करवा चौथला तुम्ही तुमच्या पत्नीसाठी काही खास योजना करू शकता. यामुळे तुमच्या पत्नीचे जीवन सुरक्षित राहील.\nमहिलांमध्ये आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बचत करण्याची भावना असते. अशा परिस्थितीत ते स्वतःसाठी फारसे काही करू शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी ही करवा चौथ काही बचत किंवा गुंतवणूक योजना का बनवू नये चला अशा काही कल्पना जाणून घेऊया, ज्या त्यांना मदत करू शकतात.\nआरोग्य विमा ही अत्यंत महत्वाची गुंतवणूक आहे. भेटवस्तू म्हणून आरोग्यविम्याचे फायदे देणे हे सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक आहे. विशेषत: कोरोनाच्या कालावधीनंतर, आरोग्य विमा ही सर्वात मोठी आणि प्रमुख प्राथमिकता आहे.\nजर तुम्ही ते लवकर घेतले तर जास्त फायदे होतील. तुमचे वैद्यकीय आणि आरोग्यसेवा खर्च कव्हर जे तुमचे वय वाढते म्हणून उपयुक्त आहेत. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी टर्म प्लॅन, पेन्शन योजना, आरोग्य विमा योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकतो.\nपत्नीच्या नावावर एफडी किंवा आरडी\nया करवा चौथला तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीसाठी मुदत ठेव (FD) किंवा आवर्ती ठेव (RD) मध्ये गुंतवणूक करू शकता. या दोन्ही गुंतवणुकीत तुम्हाला जवळपास समान व्याज मिळते. खरं तर, FD आणि RD दोन्ही निश्चित-उत्पन्न गुंतवणूक आहेत, त्या दोन्ही त्यांच्या परिपक्वतावर गॅरंटीड परतावा देतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीमध्ये तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. ही दोन्ही गुंतवणूक कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये करता येते.\nसॉवरेन गोल्ड बाँड (SGB)\nजर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी वेगळी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सॉवरेन गोल्ड बाँड हा एक उत्तम पर्याय आहे. सॉवरेन गोल्ड बाँड हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सरकारच्या वतीने जारी करते. यामध्ये जोखीम घटक देखील कमी आहे.\nहे भौतिक सोन्यापेक्षा चांगले आहे. कारण सॉवरेन गोल्ड बाँड असल्याने, त्यात शुद्धतेची हमी आहे. सोन्याच्या मूल्यावर सरकार दरवर्षी २.५ टक्के कूपन दर देते. या व्यतिरिक्त, एसजीबी तीन वर्षानंतर दीर्घकालीन भांडवली नफा आणि परिपक्वतावर रिडीमवर कर सूट देखील देते.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nPrevious articleमोदी सरकारच्या ‘ह्या’ योजनेत आता तिप्पट रक्कम मिळणार जाणून घ्या कसा मिळेल फायदा\nNext articleइलेक्ट्रॉनिक ‘लिपस्टिक’ बाजारात दाखल, 22 तास चालेल बॅटरी अन ऐकवेल तुमच्या आवडीची गाणी\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्य��� जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1427334", "date_download": "2022-07-03T10:52:52Z", "digest": "sha1:WVXX3MZHT3SFAMMP5XEA6OWZ5RGPMTPW", "length": 2098, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"चाफा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चाफा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:५४, १२ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , ५ वर्षांपूर्वी\n२३:५३, १२ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n२३:५४, १२ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n'''चाफा''' ही एक सुगंधी फुले देणारी वनस्पती आहे. वेगवेगळे सुगंध देणारे चाफ्याचे वेगवेगळे प्रकार निसर्गात असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/corona-covishield", "date_download": "2022-07-03T11:30:27Z", "digest": "sha1:UZ2QQXY4X5DU3JKM2EVFUBQRTW2FO7U6", "length": 12667, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nCovishield लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता, नेमकं NTAGIने काय सुचवलं\nCorona Vaccination: कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. ...\nव्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो; अदर पूनावाला यांनी दिलं ‘हे’ कारण\nव्हॅक्सीन टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. (Adar Poonawalla explanation on Oxford-AstraZeneca vaccine) ...\nसीरमची आग अपघात की घातपात, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य\nसीरमच्या आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला. ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावय���ने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nAmit Shaha: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/minister-ravindra-waikar", "date_download": "2022-07-03T10:57:28Z", "digest": "sha1:BAOYHEWU76RZFR2AGKOO6YJQQQQ673FZ", "length": 11788, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nमुंबई मेट्रो लाईन-7ला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या; रवींद्र वायकर मुख्यमंत्र्यांना भेटले\nअंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक 7 ला (Metro Live Number 7) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाईन क्रमांक 7’ असे नाव ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी5 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nMadhya Pradesh : जमिनीच्या वादाने केलं बाद, महिलेला थेट डिझेल टाकून पेटवलं, मध्य प्रदेशातील अमानुष प्रकरणातचं नेमकं रहस्य काय\nCM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा\nBanana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय\nTina Dabi : टीना डाबींच्या पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको, टीना महाराष्ट्राची सून तर अतहर आमिर खान यांना काश्मीरातच प्रेम मिळालं\nPune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nGlobal Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील\nअन्य जिल्हे24 mins ago\nMaharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ\nVideo : अन् दाजींनी स्वत:च धरला अंतरपाट, पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने रावसाहेब दानवेंची लगीनघाई\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/special-expedition-to-search-for-child-laborers-in-ahmednagar-district-from-today-information-of-labor-commissioner-129925491.html", "date_download": "2022-07-03T10:48:55Z", "digest": "sha1:U5D5W44CYYOWZGRO5Y3BKSD4GWBGIKH3", "length": 6496, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अहमदन���र जिल्ह्यात बाल कामगारांच्या शोधासाठी आजपासून विशेष मोहीम - कामगार आयुक्तांची माहिती | Special expedition to search for child laborers in Ahmednagar district from today - Information of Labor Commissioner - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबालकामगार प्रथेविरुद्ध फेरी:अहमदनगर जिल्ह्यात बाल कामगारांच्या शोधासाठी आजपासून विशेष मोहीम - कामगार आयुक्तांची माहिती\nअहमदनगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालकामगारांच्या शोधासाठी रविवार (12 जून) पासून कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष पथकांमार्फत शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आस्थापना आणि दुकानांची तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती रविवारी कामगार सहाय्यक आयुक्त नितीन कवले यांनी दिली. दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त रविवारी अहमदनगर शहरात कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय व अहमदनगर चाईल्ड लाईनच्या वतीने बालकामगार प्रथेविरुद्ध फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली.\nशहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आस्थापना आणि दुकानांमध्ये असलेल्या बालकामगारांच्या शोधासाठी कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयाने रविवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.\nआस्थापना, कारखाने, हॉटेल्स, गॅरेजेस, विटभट्या या ठिकाणी बाल कामगार आढळल्यास कामगार विभागाकडे तक्रारी करण्याचे आवाहन कवले यांनी यावेळी केले. बालकामगार विरोधी दिनानिमित्त स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवले बोलत होते.सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख,तुषार बोरसे, अंबादास केदार, प्रकाश भोसले, अमोल गायकवाड तसेच ऍड. अनुराधा येवले , महेश सूर्यवंशी, वैभव देशमुख आदी उपस्थित यावेळी होते.\nजिल्हा बालकामगार मुक्त करणार\nजिल्ह्यात बालमजुरीचे प्रमाण खूप वाढले आहे. हॉटेल व उदयोग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बालमजूर ठेवण्याचे प्रमाण वाढते आहे. बालमजूर कमी मजुरीत कितीही तास राबवून घेतले जातात. शेतात मजूर मिळत नसल्याने लहान मुलांचा वापर वाढला आहे. स्थानिक पातळीवर कोणीच वाईटपण घेत नाही. अहमदनगर जिल्हा बाल कामगार मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, असे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले ��ांनी सांगितले.\nइंग्लंड 247 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/both-the-mps-were-absent-from-the-meeting-of-the-general-manager-of-railways-at-nagpur-marathi-news-129919735.html", "date_download": "2022-07-03T12:39:10Z", "digest": "sha1:VTV72KI7LRB7O6337O4V7XD5TANNS7T6", "length": 6744, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नागपूर येथील रेल्वे महाव्यवस्थापकांच्या बैठकीत दोन्ही खासदार होते अनुपस्थित | Both the MPs were absent from the meeting of the General Manager of Railways at Nagpur | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेल्वे महाव्यवस्थापक:नागपूर येथील रेल्वे महाव्यवस्थापकांच्या बैठकीत दोन्ही खासदार होते अनुपस्थित\nमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नागपूर येथे, ६ जूनला भुसावळ व नागपूर विभागातील खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. विभागातील रेल्वेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. मात्र या बैठकीला जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची गैरहजेरी होती. त्यामुळे विभागातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर आलेच नाहीत. नागपूर येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील ठराव सभागृहात ही बैठक झाली होती. प्रवाशांच्या सुविधा आणि बोर्डावरील प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थित खासदारांचे स्वागत केले. मध्य रेल्वेने भुसावळ आणि नागपूर विभागात गेल्या काही महिन्यांत केलेल्या विकासकामांची यावेळी माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून खासदारांना दिली. बैठकीत नागपूर, भुसावळ येथील डीआरएम, उपमहाव्यवस्थापक (मुंबई), प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, मुख्य अभियंता, मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, प्रधान मुख्य अभियंता, प्रधान मुख्य विद्युत अभियंता उपस्थित होते.\nबैठकीत धुळे येथील खासदार सुभाष भामरे यांनी मालेगाव रोडवरील गेट क्र. २२ येथे आरआेबी बांधून धुळे ते मुंबई १८ डब्यांची ट्रेन सुरू करण्याची सूचना केली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नागपूर भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस (२२११२) पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. छत्तीसगड एक्स्प्रेस (१८२३७) आणि संघमित्रा एक्स्प्रेस (१२२९६) यांचा पांढुर्णा स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. उपस्थित सर्व ��ासदारांनी आपापल्या मतदार संघातील प्रवासी सुविधांशी संबंधित सूचना मांडल्या. मात्र, भुसावळ विभागाच्या समस्या बैठकीत मांडल्याच गेल्या नाहीत.\nखासदारांकडून प्रतिसाद नाही... ‘दिव्य मराठी’ने खासदार रक्षा खडसे आणि खासदार उन्मेश पाटील यांची अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला; मात्र दाेन्ही खासदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही.\nइंग्लंड 199 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/corona-reports-that-the-match-started-live-the-player-was-quarantined-in-the-first-half-mhmg-496227.html", "date_download": "2022-07-03T11:33:35Z", "digest": "sha1:IEANH3PKAKA4HCBVABEELQUHQFABIALZ", "length": 7725, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Live सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडूला केलं क्वारंटाईन – News18 लोकमत", "raw_content": "\nLive सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडूला केलं क्वारंटाईन\nLive सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडूला केलं क्वारंटाईन\nएकामुळे तब्बल 22 खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे\nइस्तानबुल, 12 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाचा प्रसार होत असताना क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रोएशियाचा कॅप्टन (Croatia captain Domagoj Vida) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Possitve) असताना तुर्कस्तानच्या (Turkey Team) संघासोबत पहिल्या हाफपर्यंत सामना खेळत होता अशी माहिती समोर आली आहे. क्रोएशियाचा कर्णधार डोमागोज विदा बुधवारी रात्री तुर्कस्तानविरुद्ध फूटबॉलचा मैत्रीपूर्ण सामना खेळत होता. डोमागोज विदा हा कोरोना पॉझिटिव्ह होता आणि त्यातही तो पहिल्या 45 मिनिटांचा सामना खेळल्याची बातमी समोर आली आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्याला टीमकडून आयसोलेट करण्यात आलं. सोमवारी विदा आणि टीममधील इतर खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण Besiktas centre कडून बुधवारी सकाळी सामन्याचा पहिला हाफ संपल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. क्रोएशियाकडून सांगितलेल्या माहितीनुसार, क्रोएशिया राष्ट्रीय टीमच्या वैद्यकीय टीमने दोन हाफच्या मधील ब्रेकमध्ये एकाची कोरोना चाचणी संभाव्य पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. हे ही वाचा-भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चाल, कसोटी संघात 'या' युवा खेळाडूंना संधी त्यावेळी प्रशिक्षक झ्लाटको डॅलिक य���ंनी यापूर्वीच विदाला बदलण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय संघाच्या वैद्यकीय सेवेने चाचणी निकालाची पुष्टी होईपर्यंत सर्व साथीच्या उपाययोजनांनुसार विदाला आयसोलेट केलं. त्यामुळे पुढील काही दिवस विदा इस्टानबुलमध्ये आयोलेस होईल. \"नकारात्मक चाचणी आलेले इतर सर्व राष्ट्रीय संघाचे सदस्य आणि कर्मचारी सदस्य स्टॉकहोमचा प्रवास नियोजित प्लानिंगनुसार असेल. यूईएफएच्या प्ले टू प्ले प्रोटोकॉलच्या अनुषंगाने राष्ट्रीय संघाने सर्व साथीच्या उपायांचे पालन केले आहे याकडे लक्ष दिले जाते. शनिवारी स्वीडनबरोबरच्या यूईएफए नेशन्स लीगच्या सामन्याआधी विदाची पुन्हा चाचणी केली जाईल. सध्या विदा पुढील काही दिवसांसाठी आयसोलेट आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/dsp-davinder-singh-removed-form-police-force-for-connection-with-terrorist-460444.html", "date_download": "2022-07-03T11:59:14Z", "digest": "sha1:DEU2TUXWKKJ2CZMJ6Y5OARYNJXI3BGNW", "length": 11518, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Dsp davinder singh removed form police force for connection with terrorist", "raw_content": "दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी\nदहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेल जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक दवेंदर सिंह याची हकालपट्टी झालीय.\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |\nश्रीनगर : दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेल जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक दवेंदर सिंह याला उपराज्यपालांनी कायमस्वरुपी नोकरीवरुन काढून टाकले आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या या आरोपी पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. याशिवाय सिन्हा यांनी कुपवाडा जिल्ह्यातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या दोन शिक्षकांनाही काढून टाकले आहे. राज्याच्या सुरक्षेसाठी ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलंय (DSP Davinder Singh removed form Police force for connection with terrorist).\nदवेंदर सिंह (Davinder Singh) याच्यावर दहशतवादी संघटना हिजबूलशी (hizbul mujahideen) संबंध असल्याचा आ���ि त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपी दवेंदर सिंहविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. दविंदर सिंहच्या व्यतिरिक्त कुपवाडाच्या दोन शिक्षकांनाही काढून टाकण्यात आलं. या सर्वांवर संविधानाच्या कलम 311 अंतर्गतच्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आलीय.\nमागीलवर्षी दवेंदर सिंहला दहशतवाद्यांसोबत अटक\nमागील वर्षीच दवेंदर सिंहला काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहिदीन संघटनेच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आली (Hizbul Mujahideen). दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे ही कारवाई करण्यात आली होती. देविंदर सिंह अतिरेक्यांसोबत एकाच गाडीमध्ये होता. देविंदर सिंह ती गाडी चालवत होता, अशी माहिती उपमहानिरीक्षक अतुल गोयल यांनी दिली होती.\nजम्मू-काश्मीर पोलिसांनी देविंदर सिंह यांच्या घरी देखील धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एक AK 47, दोन पिस्तूल आणि तीन हॅण्ड ग्रेनेड मिळाले होते. पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी 15 ऑगस्टला दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रपती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस निरिक्षक या पदवरुन त्यांची पोलीस उपअधीक्षकपदावर पदोन्नती करण्यात आली होती.\nदवेंदर सिंहचा काळा भूतकाळ\nदवेंदर सिंहचा भूतकाळ असाच राहिलाय. याआधी त्याला 1992 मध्ये ड्रग्ज प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं. 2001 साली संसद भवनावर हल्ला झाल्ला होता. या हल्ल्याचा आरोपी अफजल गुरु याला 2013 साली फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यावेळी याप्रकरणाशी दवेंदर सिंह याचा देखील संबंध असल्याचं समोर आलं होतं. अफजल गुरुने फाशीची शिक्षा होण्याआधी याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी दवेंदर सिंह स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा सदस्य होता.\nअफजल गुरुने आपल्या पत्रात काय म्हटलं होतं\nअफजल गुरुने तिहार जेलमध्ये आपल्या वकीलांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, “बडगामच्या हमहमा येथे तैनात असलेले डीएसपी दवेंदर सिंह यांनी मला मोहम्मद नावाच्या हल्लेखोराला दिल्ली घेऊन जाण्यास सांगितलं. तसेच तिथे त्याला भाड्याने घर खरेदी करुन देण्याचा आणि त्याच्यासाठी कार खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता.” 9 फेब्रुवारी 2019 ला अफजल गुरुला फाशी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी ते पत्र सार्वजनिक केले होते.\nदवेंदर सिंह जम्मू-का���्मीर पोलीसच्या अँटी हायजॅकिंग स्कॉडमध्ये होता. त्या अगोदर खंडणीप्रकरणी त्याला स्पेशल ऑपरेशन ग्रुपमधून काढण्यात आले होते. त्याला काही काळासाठी निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्याला श्रीनगर पीसीआरमध्ये तैनात करण्यात आले होते.\nदोन कुख्यात दहशतवाद्यांसह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्याला अटक\nगणिताचा शिक्षक ते हिजबुलचा टॉप कमांडर, 12 लाखांचं बक्षीस असलेला रियाज नायकू चकमकीत ठार\nपाकिस्तानचा पर्दाफाश, आयएसआयचा अधिकारीच हिजबुल दहशतवादी संघटनेचा प्रमुख\nनाकात नथ, गळ्यात नेकलेस, प्रार्थना बेहेरेचा साडीतील लूक\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला\nपारदर्शक ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लैमरस अंदाज\nश्रेया धनवंतरीचा टू-पीसमधील जलवा\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bhokar-nagar-panchayat-election", "date_download": "2022-07-03T10:48:09Z", "digest": "sha1:OCDXPUTERWM4L274HYEDG2BCNKFDB4FD", "length": 12474, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nभोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या हालचाली, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला\nअन्य जिल्हे1 year ago\n2015 साली भोकरमध्ये काँग्रेसला 12 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादी 3, भाजप 2 आणि अपक्ष दोन जागी निवडून आले होते. यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाणांची ...\nग्रामपंचायतीत धक्का, अशोक चव्हाण नांदेडमधील सर्वात महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मैदानात\nअशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरही कामाला लागले आहेत (Ashok Chavan Bhokar Nagar Panchayat) ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंद��’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी1 hour ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी3 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी5 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nTina Dabi : टीना डाबींच्या पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको, टीना महाराष्ट्राची सून तर अतहर आमिर खान यांना काश्मीरातच प्रेम मिळालं\nPune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nGlobal Leader : ॲड. दीपक चटप ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर, 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील\nअन्य जिल्हे14 mins ago\nMaharashtra Assembly Session : नार्वेकरांची जवळकी, महाजनांचं रडणं ते शिंदेना सल्ला; अजितदादांचं 1 भाषण 8 व्हिडीओ\nVideo : अन् दाजींनी स्वत:च धरला अंतरपाट, पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने रावसाहेब दानवेंची लगीनघाई\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nEknath Shinde : ‘…तर चार्टर्ड विमानाने आमदारांना परत पाठवलं असतं’ थेट सभागृहातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं\nGulabrao Gawande : सेनेचे माजी क्री��ा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहन थांबवणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले\nअन्य जिल्हे45 mins ago\nAsim Sarode : ‘ही तर गंभीर न्यायिक चूक’; निर्णय प्रलंबित असताना फ्लोअर टेस्ट घेण्याच्या कोर्टाच्या आदेशावर असीम सरोदेंकडून आश्चर्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://nirgunmathyogidham.org/Services", "date_download": "2022-07-03T10:46:17Z", "digest": "sha1:4BVVS42IFUX2QB3HHWWXJGDOJFYLEEQV", "length": 5115, "nlines": 34, "source_domain": "nirgunmathyogidham.org", "title": "निर्गुण मठ योगीधाम", "raw_content": "\nपुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)\nॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय\n♨योगी शिवशक्ती संस्थेद्वारे राबविले जाणारे उपक्रम♨\n१. संस्थेद्वारे आपत्तीकालीन धान्यवाटप केले जाते .तसेच गोरगरिबांना धान्य पुरविले जाते .\n२. मंदिराच्या ठिकाणी दर महिन्यला गोरगरिबांना प्रसाद वाटप केले जाते .\n३.संस्थेद्वारे मोफत वैद्यकीय शिबिरे ,कायदेविषयक शिबिरे राबवली जातात .\n४.संस्थेद्वारे रुजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते .\n५.संस्थेद्वारे पडीक मंदिराची सुव्यवस्था राखली जाते .\n६.आजारी प्राण्याना मोफत वैद्यकीय उपचार पुरविले जातात .\n७.दरमहा एकशे एक वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते .\n८.गोमातेचे महत्व तसेच इतर प्राण्याचे संरक्षण करण्याचे महत्व सांगण्यासाठी शिबिरे राबवली जातात .\n९.एका धनिकाने एका गरीब कुटुंबाला दत्तक घ्यावे यासाठी तसेच स्त्रीरक्षण ,स्त्रीसुरक्षा यासारखे समाजप्रबोधनात्मक शिबिरे राबवली जातात .\n१०.उन्हाळयात वाटसरूंसाठी तसेच पशुप्राण्यानसाठी पाण्याची सुविधा केली जाते .\n११.ग्रामस्वच्यता अभियान संस्थेकडून राबविली जातात .\n१२.अनाथांची अनाथालय व असहाय वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची बांधणी करण्याचा संस्थेचा मानस आहे .\n१३.गोमातेचे संवर्धन करण्यासाठी गोशाळा बांधणेचा संस्थेचा मानस आहे .\n१४.गरीब व गरजू विध्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शाळेची उभारणी करण्याचा संस्थेचा मानस आहे .\nमंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.\nयोगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मु���बई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/environmental-conservation-editorial-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-07-03T12:12:41Z", "digest": "sha1:K44UY7NXOUUY7BF227RNF47A4RS44ZUW", "length": 18068, "nlines": 186, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "पर्यावरण संवर्धन लोकचळवळ व्हावी - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » पर्यावरण संवर्धन लोकचळवळ व्हावी\nपर्यावरण संवर्धन लोकचळवळ व्हावी\nनैसर्गिकरीत्या तयार झालेल्या प्रत्येक वस्तूत काही ना काही तरी औषधी गुणधर्म असतो, असे आयुर्वेद मानतो. यासाठी प्रत्येक सजीवाचे महत्त्व अभ्यासायला हवे. त्याचे संवर्धन करण्यासाठी उपाय योजायला हवेत. दुर्मिळ होऊ घातलेल्या वनस्पती, जीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. विकास कार्यक्रम आखताना पर्यावरणाचा विचार करूनच त्याची आखणी व्हायला हवी.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी, तसेच ही लोकचळवळ व्हावी,’ असे आवाहन केले आहे. “माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. “वाहणारी नदी, हिरवागार परिसर व डोंगरातून उगवणारा सूर्य असे चित्र पूर्वी मुले रेखाटत होती; पण आताची मुले इमारतींच्या जंगलातून उगवणाऱ्या सूर्याचे चित्र रेखाटतात. हा बदल कशामुळे झाला मुलांची मानसिकता इतकी बदलली आहे. हे भीषण वास्तव त्यांनी मांडले,’ हे मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रबोधनात्मक भ��ष्य निश्‍चितच अनेकांना प्रेरणा देणारे आहे. नव्या पिढीत झालेला हा बदल निश्‍चितच विचार करायला लावणारा आहे. तसे पाहता कोणतेही सरकार पर्यावरणावर चर्चा करते; पण प्रत्यक्ष कृतीत फारसे दिसत नाही. वाढते प्रदूषण आणि त्यामुळे वाढत चाललेल्या समस्या याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी आता जीवनशैलीतच बदल घडवण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाचा वसा प्रत्येकाने उचलायला हवा. स्वच्छता अभियान जशी लोकचळवळ झाली तशी पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी.\nप्रदूषण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. यावर उपाय शोधायला हवेत. ही चळवळ का गरजेची आहे, हे विचारात घ्यायला हवे. भावी पिढीचे आरोग्य सुदृढ हवे असेल, तर प्रदूषणमुक्तीची लोकचळवळ व्हायलाच हवी. दूरदृष्टी ठेवून उपाययोजना आखायला हव्यात, तरच हे शक्‍य होणार आहे. नुसत्या ऑनलाईन शपथा घेऊन प्रदूषणमुक्ती होणार नाही. त्यासाठी तो विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवून त्याचे रूपांतर कृतीत व्हायला हवे. नव्या पिढीत हा विचार रुजवायला हवा. हे तेव्हाच शक्‍य आहे, जेव्हा आपण त्या जैवविविधतेचे महत्त्व पटवून देऊ. तसे प्रयत्न व्हायला हवेत. पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाचे महत्त्व विचारात घेऊन “जगा व जगू द्या’ या विचारातून आपण कार्य हाती घ्यायला हवे. जैवविविधतेमध्ये कोणतीही सजीव वस्तू महत्त्वाचीच आहे.\nनैसर्गिकरीत्या तयार झालेल्या प्रत्येक वस्तूत काही ना काही तरी औषधी गुणधर्म असतो, असे आयुर्वेद मानतो. यासाठी प्रत्येक सजीवाचे महत्त्व अभ्यासायला हवे. त्याचे संवर्धन करण्यासाठी उपाय योजायला हवेत. दुर्मिळ होऊ घातलेल्या वनस्पती, जीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. विकास कार्यक्रम आखताना पर्यावरणाचा विचार करूनच त्याची आखणी व्हायला हवी. राजर्षी शाहू महाराज यांनी तलाव, धरणे बांधली; पण त्यात त्यांनी पर्यावरणाचा विचार मांडला होता. धरणातील पाणी दूषित होणार नाही, गाळ साचणार नाही, यासाठी उपाययोजना सुचवल्या होत्या. पण आज धरणे, तलाव बांधताना हा विचार लक्षात घेतला जात नाही. दूरदृष्टीच्या अभावामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.\nEnvironment ConservationPeople Movementपर्यावरण जैवविविधता संवर्धनपर्यावरण संवर्धनलोकचळवळ\nखवले मांजर प्रजाती संवर्धनाची गरज\n“चांदवडचा होळकरवाड��” – रंगमहाल\nटीम इये मराठीचिये नगरी\nकोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nभाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/papani-poem-by-vilas-kulkarni/", "date_download": "2022-07-03T11:26:17Z", "digest": "sha1:ZEGBB74RVG2FGZTBWV4AJSGHEMVGOTTA", "length": 11750, "nlines": 204, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "पापणी - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपाल���चे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nसानुल्या तुझ्या स्वप्नील नयनी\nपदर होतसे अवखळ पापणी\nमम अंतरी जरा पहा डोकावूनी\nसखे कधी होशील माझी राणी \nलकाकणारे डोळे चित्तचोर भोळे\nसंवाद साधणारे आहेत निराळे\nएक नेत्रकटाक्ष दे उचलून पापणी\nसखे कधी होशील माझी राणी \nअजूनही दिसते बाहुली खेळातली\nअनमोल ठेवा त्या दिव्य स्वर्गातली\nसखे कधी होशील माझी राणी \nयेतील क्षण सुखाचे उभय जीवनी\nआता गाऊ नको दुःखद विरहणी\nये हसत पुसून टाक जुनी कहाणी\nसखे कधी होशील माझी राणी \nIye Marathichiye NagaripoemVilas Kulkarniइये मराठीचिये नगरीकवितापापणीमराठी कविताविलास कुलकर्णीसाहित्य\nSaloni Art : असे रेखाडा थ्री डी सफरचंद…\nटीम इये मराठीचिये नगरी\nसाथ दे तू मला\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_72.html", "date_download": "2022-07-03T12:47:05Z", "digest": "sha1:WU3NBPBO2VNMZZ7ULVEKPDDW2RQ7NA5F", "length": 6408, "nlines": 102, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "महाराष्ट्र सरकारसह माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च दणका ..! आव्हान याचिका फेटाळली ..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBreakingमहाराष्ट्र सरकारसह माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च दणका .. आव्हान याचिका फेटाळली ..\nमहाराष्ट्र सरकारसह माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च दणका .. आव्हान याचिका फेटाळली ..\nLokneta News एप्रिल ०८, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nनवी दिल्ली : -परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भामधील प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी ही याचिका फेटाळली आहे.\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलींचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. याप्रकरणात अनिल देशमुख यांनी आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला आहे.\nयामुळेच आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, याप्रकरणासंदर्भात जे काही आरोप झालेले आहेत ते आरोप गंभीर आहेत. गृहमंत्री यांनी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा सीबीआय चौकशीचा निर���णय अयोग्य म्हणता येणार नाही. सीबीआय चौकशीचे आदेश आल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण यापूर्वी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले तेव्हा ते पदावरच होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज आहे .\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/full-mixed-food-leads-to-nutrition-milk-growth-article-by-krushisamarpan/", "date_download": "2022-07-03T12:13:52Z", "digest": "sha1:XTLOVQ6SENWDFKOPQCUKQ2UNBMOLNJND", "length": 20309, "nlines": 215, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nपूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ\n🐮 पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ 🐮\nघटक योग्य त्या प्रमाणात काळजीपूर्वक एकत्रित करून जनावरांना खाऊ घालावेत, अशा पद्धतीने आहार खाऊ घालण्याच्या पद्धतीला पूर्ण मिश्रित आहार असे म्हणतात. पूर्ण मिश्रित आहारामुळे जनावरांना सर्व पोषकतत्त्वांचा एकाच आहारातून पुरवठा होतो.\nपारंपरिक पद्धतीनुसार जनावरांना धान्य, हिर���ा\nचारा, सुका चारा, मुरघास व पशुखाद्य हे वेगवेगळे खाऊ घातले जातात, त्यामुळे जनावरे आपल्या आवडीचे खाद्य निवडून खातात, त्यामुळे अतिशय बारीक खाद्य व चाऱ्याचे मोठे तुकडे तसेच राहतात. पूर्ण आहारातून दिलेले प्रथिने व ऊर्जेचे गुणोत्तर असमतोल होते आणि जनावरांची अन्नपचन क्रिया मंदावते. शरीराला आवश्यक असलेले पोषणतत्त्वे शोषले जात नाहीत, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतो आणि जनावर विविध आजारांना बळी पडते.\nपूर्णमिश्रित आहार (TMR) म्हणजे काय\nपूर्ण मिश्रित आहार, ही एक खाद्य पद्धत आहे, ज्यामध्ये विविध खाद्य घटक ठराविक प्रमाणात एकत्रित करून दिले जातात. या खाद्य घटकांमध्ये मुरघास, धान्य, प्रथिने, पेंड (सरकी, सोयाबीन पेंड इ.) हिरवा किंवा सुका चारा (ज्वारी, मका, बाजरी इ.), गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा (भुसा), खनिज मिश्रण, जीवनसत्व पावडर, मीठ, इस्ट, बफर, बायपास फॅट इ. खाद्य घटकांचा समावेश होतो.\nपूर्णमिश्रित आहार खाऊ घालण्याचे फायदे-\nपूर्ण मिश्रित आहारामुळे जनावराला संतुलित पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो.\nविन्याच्या २-३ आठवडे आधी आणि २-३ आठवडे नंतर जनावराचे शरीर क्षीण झालेले असते.\nपूर्ण मिश्रित आहारामुळे जनावरांची प्रतिकारक्षमता वाढते आणि चयापचयाच्या समस्या कमी करते.\nनिवडक खाद्य खाण्याच्या जनावरांच्या सवयीला आळा बसतो.\nपचनक्रिया आणि आहाराची पाचकता वाढते.\nउपलब्ध निकृष्ट चारा आणि इतर टाकाऊ खाद्याचा वापर करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो.\nजनावरांच्या पोटातील शरीराला उपयोगी असलेल्या जीवाणूंच्या वाढीसाठी लागणारे प्रथिने, ऊर्जास्रोत आणि कर्बोदकांचा दिवसभरात एकसमान प्रमाणात पुरवठा होतो.\nयोग्य पद्धतीने पूर्ण मिश्रित आहार खाऊ घातल्यास प्रती दीन दुधाचे प्रमाण १ ते २.५ लिटरने वाढते.\nसर्व घटक एकत्र असल्यामुळे जनावरे कमी रुचकर खाद्य घटकही खातात.\nया पद्धतीत यंत्राचा वापर केल्यास मजुरांवरील खर्च आणि वेळही वाचवता येऊ शकतो.\nपूर्ण मिश्रित आहार कसा बनवावा\nजनावरांची पोषणतत्त्वांची गरज ही त्याच्या वजनानुसार, रोजच्या खाद्य सेवनानुसार आणि दुधाचे प्रमाण या तीन गोष्टींवर अवलंबून असते.\nदुधाळ जनावरांसाठी पोषणतत्त्वांची गरज ही नेहमी दुधाच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त आणि पहिल्या वेताच्या गायीसाठी ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी.\nप्रथिने, हिरवा च��रा, सुका चारा, प्रथिने, ऊर्जा आणि जीवनसत्त्वे या खाद्य घटकाचा विचार करून आवश्यक तितक्या प्रमाणात मोजमाप करून योग्य त्या खाद्याचा वापर करावा.\nहिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे २ ते २.५ सेंमी आकाराचे तुकडे करून घ्यावेत. या चाऱ्यामध्ये धान्य, पेंड, खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे, इस्ट पावडर मिसळावी. मुरघास मिसळून हे मिश्रण काळजीपूर्वक एकत्रित करून जनावरांना खाऊ घालावे.\nपूर्ण मिश्रित आहार खाऊ घालण्यासाठी जनावरांचे वर्गीकरण –\nविन्यासाठी २-३ आठवडे असलेल्या गायी\nविल्यानंतर २-३ आठवड्यांनंतरच्या गायी\nविल्यापासून ३० ते १५० दिवसांपर्यंत\nविल्यापासून १५० ते २१० दिवसांपर्यंतच्या गायी\nपहिल्या वेताच्या गायींचा वेगळा गट\nपूर्ण मिश्रित आहारा संबंधी महत्त्वाचे…\nआहारातील घटकांचा आकार खूप लांब किंवा खूप लहान नसावा. त्यातील घटक हे एका विशिष्ट क्रमानेच एकत्रित करावेत. उत्तम दर्जाचे खनिज मिश्रण वापरावे.आहार दिवसातून २ ते ३ वेळेस (सकाळी व संध्याकाळी) द्यावा.आहार दिल्यानंतर दररोज जनावरांचे निरीक्षण करून त्यानुसार आहारात बदल करावा. कारण जनावर हवे असलेले खाद्य संपवतील आणि नको असलेले खाद्य शिल्लक ठेवतील. त्यामुळे जनावरांच्या पोटातील आम्लपित्त वाढू शकते.\n|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||\n🌳 सौजन्य – कृषिसमर्पण 🌳\nAnimal FodderIncrease in MilkIye Marathichiye NagariMixed FodderTMRइये मराठीचिये नगरीजनावरांचा चाराजनावरांचे वर्गीकरणपशू खाद्यपोषक दुग्धवाढहिरवा चारा\nआजूबाजूच्या घटनांवरची तिरकस शैलीतील कादंबरी\nगुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली\nटीम इये मराठीचिये नगरी\nWorld Environment Day : गाडगीळ समिती अहवाल अन् आजच कोकण\nसागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम\nकाय सांगता, गवा अन् लाजाळू…\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/find-out-in-just-10-seconds-whether-the-medicine-you-bought-is-fake-or-not/", "date_download": "2022-07-03T12:47:24Z", "digest": "sha1:JS5NHWISLSKDS5BCRRZ2YZA4SFNDCSM4", "length": 9581, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "Find out in just 10 seconds, whether the medicine you bought is fake or not Knowing how to take it । फक्त 10 सेकंदात जाणून घ्या, तुम्ही खरेदी केलेले औषध खरं की बनावट कसं ते घ्या जाणून । QR Code on Medicine", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या QR Code on Medicine :फक्त 10 सेकंदात जाणून घ्या, तुम्ही खरेदी केलेले...\nQR Code on Medicine :फक्त 10 सेकंदात जाणून घ्या, तुम्ही खरेदी केलेले औषध खरं की बनावट ; कसं ते घ्या जाणून\nQR Code on Medicine : साधारणतः आजघडीला आपण आपल्या आरोग्यसंबंधित भरपूर जागरूक झालेलो आहोत. आपण आपल्या दैनदीन आयुष्यात मेडिकल सेक्टरमध्ये आरोग्याच्या दृष्टीने खर्च करत असतो.\nदरम्यान हे करताना तुम्ही मेडिकल स्टोअर्समधून किंवा ऑनलाइन औषध खरेदी करत असाल तर ते खरे आहे की बनावट हे ओळखणे खूप सोपे होणार आहे.\nऔषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सक्रिय फार्मास्युटिकल घटकांवर (एपीआय) क्यूआर कोड टाकणे सरकारने बंधनकारक केले होते. या अंतर्गत, औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (DPA- औषध नियामक प्राधिकरण) ने 300 औषधांवर QR कोड टाकण्याची तयारी केली आहे.\nया पाऊलामुळे औषधांच्या विक्रीत आणि किमतीत पारदर्शकता येईल, असा विश्वास आहे. यासोबतच काळाबाजारालाही आळाबसणार आहे.\nया यादीमध्ये वेदना आराम, जीवनसत्व पूरक आहार, रक्तदाब, साखर आणि गर्भनिरोधक औषधांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, इकोस्प्रिन, लिम्सी, सुमो, कॅल्पोल, कोरेक्स सारख्या मोठ्या ब्रँडला मान्यता दिली आहे.\nकोरेक्स सिरप, अनवॉन्टेड 72 आणि थायरोनॉर्म सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व औषधे अतिशय लोकप्रिय आहेत आणि ताप, डोकेदुखी, विषाणूजन्य, व्हिटॅमिनची कमतरता, खोकला, थायरॉईड आणि गर्भनिरोधकांसाठी दिली जातात.\nबाजार संशोधनानुसार त्यांच्या वर्षभरातील उलाढालीच्या आधारावर या औषधांची निवड करण्यात आली आहे. या औषधांची यादी आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे.\nजेणेकरून त्यांना QR कोड अंतर्गत आणण्यासाठी आवश्यक बदल करता येतील. एपीआयमध्ये क्यूआर कोड लागू करून, औषध बनवताना फॉर्म्युलामध्ये काही छेडछाड झाली आहे की नाही हे देखील शोधणे शक्य होईल.\nयासोबतच कच्चा माल कुठून आला आणि हे उत्पादन कुठे जात आहे. अशी सर्व माहिती मिळू शकते. रुग्णाला गुणवत्तेपेक्षा दर्जेदार, बनावट किंवा खराब API पासून बनवलेल्या औषधांचा लाभ मिळत नाही.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, जून 2019 मध्ये, DTAB म्हणजेच ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.\nदुसरीकडे, फार्मा उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे की, पॅकेजिंगमध्ये हे सर्व बदल करणे छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांसाठी सोपे जाणार नाही.\nया कामासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि त्यासाठी जास्त पैसेही लागतील. फार्मा कंपनी आणि इतर लॉबी गटांचे म्हणणे आहे की विविध विभागाकडून औषधांचा मागोवा घेण्याच्या आणि ट्रेसिंगच्या नियमांमध्ये समस्या आहे. त्यामुळे सिंगल क्यूआर कोड प्रणाली अधिक सोयीची आहे.\nPrevious articleShare Market : ह्या आठवड्यात काय असेल शेअर मार्केटची हालचाल ; घ्या जाणून\nNext articleDiscount on TVS Vehicles : TVS कंपनीच्या वाहनांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या किमती\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : जून महिन्यात पडत्या काळातही हे शेअर्स ठरले तारणहार;...\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आ���वडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/technology/honda-electric-scooter-important-news/", "date_download": "2022-07-03T12:25:13Z", "digest": "sha1:IIK4OIMIUGH6W2HBJLZX42A6DNO2ELO4", "length": 10026, "nlines": 104, "source_domain": "mhlive24.com", "title": "Honda Electric scooter : होंडा इलेक्ट्रिक संबंधित महत्वाची बातमी आली समोर; जाणून घ्या काय आहे अपडेट - Mhlive24.com", "raw_content": "\nHome टेक्नोलॉजी Honda Electric scooter : होंडा इलेक्ट्रिक संबंधित महत्वाची बातमी आली समोर; जाणून...\nHonda Electric scooter : होंडा इलेक्ट्रिक संबंधित महत्वाची बातमी आली समोर; जाणून घ्या काय आहे अपडेट\nHonda Electric scooter :- पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. अशा परिस्थितीत अनेक मोठे दिग्गज आहेत जे केवळ इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यात गुंतले आहेत.\nअशातच होंडा आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. कंपनीने अलीकडेच तिच्या इलेक्ट्रिक स्कूटर U-Go (Honda U-Go E-Scoote) च्या डिझाइनचे पेटंट देखील घेतले आहे. ही स्कूटर कंपनीने गेल्या वर्षी चीनमध्ये U-Go नावाने लॉन्च केली होती. या स्कूटरने चीनमध्ये चांगली कामगिरी केली. होंडाला आशा आहे की ही स्कूटर भारतातही चांगली कामगिरी करेल. कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत जे कंपनीला ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करतील.\nकंपनीने दाखल केलेल्या पेटंटनुसार, या स्कूटरचा लूक खूपच आकर्षक आहे. नवीन पिढीला डोळ्यासमोर ठेवून कंपनीने ते बनवले आहे. त्याचा लूक कॉम्पॅक्ट स्कूटरसारखा आहे. यामध्ये कंपनीने DRL सह स्पोर्टी एलईडी हेडलॅम्प वापरला आहे. यामध्ये सिल्क एलईडी टर्न इंडिकेटर, राउंड रिअर व्ह्यू मिरर, शार्प बॉडी पॅनल आणि फ्लोटिंग-टाइप रीअर एलईडी टेल लाईट यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील. यात पुढील बाजूस 12 इंच आणि मागील बाजूस 10 इंच अलॉय व्हील्स मिळतील.\nकंपनीने ही स्कूटर 2 प्रकारांसह लॉन्च केली आहे. यामध्ये मानक मॉडेल आणि लाईट मॉडेलचा समावेश आहे. त्याच्या मानक मॉडेलमध्ये, कंपनीने 1200W हब मोटर वापरली आहे. लाइट मॉडेल 800W मोटर हबसह येण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही मॉडेल 1.44kWh क्षमतेसह 48V आणि 30Ah काढता येण्याजोग्या लिथियम-आयन बॅटरी पॅकसह ऑफर केले आहेत.\nत्याचे मानक मॉडेल 1.8kW कमाल उर्जा निर्माण करते आणि त्याच्या Lite मॉडेलमध्ये 1.2kW कमाल उर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याच्या टॉप मॉडेलला 53Km/ताचा टॉप स्पीड मिळेल आणि लाइट मॉडेलला 43Km/ताशी टॉप स्पीड मिळेल. सिंगल चार्जवर त्याची रेंज 65km असेल.\nदेईल, या स्कूटरची किंमत लॉन्च केल्यानंतरच कळेल, पण तिची किंमत जवळपास 85 हजार रुपये असू शकते. भारतीय बाजारात त्याची स्पर्धा Ola Electric च्या S1 Pro, Ather Energy आणि Okinawa इलेक्ट्रिक स्कूटरशी असेल. होंडा आपल्या स्कूटरमध्येही चांगली बॅटरी देईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे त्यात गरम होण्याची कोणतीही समस्या नाही.\nPrevious articleShare Market : 800% हून जास्त उसळी घेणारा शेअर्स पुन्हा एकदा तेजीत येण्याची शक्यता; शेअर्सच नाव घ्या जाणून\nNext articleShare Market : झुनझुनवाला ते राधाकिशन दमानी यांचे हे आहेत आवडते शेअर्स ₹ 32 च्या या शेअरने 1 लाखाचे केले 1 कोटी \nMaruti Suzuki Ertiga : 2 लाखांहून कमी किंमतीत खरेदी करा Ertiga; कुठं ते घ्या जाणून\nElectric scooter : फक्त 18 हजारात 100 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याची संधी; कसं ते घ्या जाणून\nMahindra Bolero : नवीन लूक अन् भन्नाट फिचर्स असणारी महिंद्रा बोलेरो लवकरच होणार लाँच – वाचा सविस्तर\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/akhilesh-yadavs-serious-allegations-against-bjp/", "date_download": "2022-07-03T11:40:18Z", "digest": "sha1:IMPMHD24IVS7R3OY4LTH3UDZ5EV45GB2", "length": 12375, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘…म्हणून भाजपकडून ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर’ – अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘…म्हणून भाजपकडून ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर’ – अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप\nलखनौ – माध्यमांमध्ये सध्या ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. सर्वेक्षणासाठी नेमलेली समिती सर्वेक्षणाबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे मांडणार असून यानंतर न्यायालय याबाबतचा निर्णय देणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच समाज माध्यमांवर दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. मुस्लिम शासकांनी उभारलेल्या वास्तूंवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या वास्तू मुळात हिंदूंच्या असून मुस्लिम शासकांनी त्या बळकावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेष यादव यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.\n“भाजप ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर करून बेरोजगारी, महागाई अशा मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी करत आहे. यामुळे या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होईल व चर्चा होणार नाही असं भाजपला वाटत. भाजपचे धोरण सध्या एक देश, एक व्यावसायिक असल्याचं दिसतंय.” असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.\nमुस्लिम धर्मियांना आक्षेप नोंदवण्यास दोन दिवसांची मुदत\nदरम्यान वाराणसी न्यायालयाने आज ज्ञानवापी मशिदीबाबत मुस्लिम धर्मियांचे आक्षेप नोंदवण्यास दोन दिवसांची मुदत दिली आहे. यापूर्वी न्यायालयाने एक दिवसाची मुदत दिली होती, मात्र मुस्लिम धर्मियांकडून दोन दिवसांची मुदत मागण्यात आली. न्यायालयाने याबाबत सकारात्मक निर्णय देत ही मागणी मंजूर केली.\nसर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा\nज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु असताना मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आलाय. याबाबत काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nशिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू\n“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”\nबिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली\n“पंतप्रधान मोदींची हुकुमशाही प्रवृत्ती दिवसेंदिवस अधिक वाढत चालली असून…”\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/BRr8ew.html", "date_download": "2022-07-03T11:55:35Z", "digest": "sha1:X5DRT5NLXY4RABNUMXOHGUVPUSH5HVSH", "length": 8050, "nlines": 74, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पाणी बिलांमधील घोळ दूर करण्यासाठी ठामपाची विशेष मोहिम", "raw_content": "\nमुख्यपृष्ठपाणी बिलांमधील घोळ दूर करण्यासाठी ठामपाची विशेष मोहिम\nपाणी बिलांमधील घोळ दूर करण्यासाठी ठामपाची विशेष मोहिम\nपाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष मोहिम\nनागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, महापालिका आयुक्तांच आवाहन\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने व या कामांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व्यस्त झाल्याने ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या नळ संयोजनाची देयके या आर्थिक वर्षामध्ये (सन 2020-21) ऑगस्ट अखेरपर्यत देण्यात आली आहेत. परंतु या देयकामध्ये त्रुटी क्षेत्रफळ, कुटूंब संख्या, सदनिका संख्या, थकबाकी रक्कम, प्रशासकीय आकाराची रक्कम याबाबत त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबर 2020 पासून विशेष मोहिम राबविण्यात असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.‍विपीन शर्मा यांनी केले आहे.\nया त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यत व दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मिटर रिडर यांच्याकडे प्राप्त झालेले पाणी बिल व इतर सर्व कागदपत्रांसह समक्ष जाऊन बिलामधील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्य करावे.‍बिलांमधील त्रुटी दूर करुन संबंधित ग्राहकांना सुधारीत बिल देण्यांत येणार आहे. तरी नागरिकांनी या विशेष मोहिमेतंर्गत आपल्या बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.\n| मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र |\n| जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क, |\n| जमिनीचे वा���प, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन, |\n| दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना |\n| इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन |\n| दररोज दुपारी ३ ते ५ (रविवारी बंद) |\n| गाळा क्र.५१, दादोजी कोंडदेव स्टेडियम, नागसेन नगर, |\n| सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१. |\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258628:2012-10-30-18-16-06&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60", "date_download": "2022-07-03T12:06:21Z", "digest": "sha1:G2I3R7SFVB5IJHFI5G7QEVCNNKABJPU3", "length": 14143, "nlines": 230, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पीकविम्यासाठी शेतकरी अखेर पोलीस ठाण्यात", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> पीकविम्यासाठी शेतकरी अखेर पोलीस ठाण्यात\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\nप��कविम्यासाठी शेतकरी अखेर पोलीस ठाण्यात\nइतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून मदत मिळत असल्याचे समजताच नापिकीने खचलेले व कर्जबाजारी झालेले शेतकरी बँकेत पोहोचले, पण त्यांनी बँकेत जमा केलेला पीक विम्याचा हप्ता बँकेने संबंधित विमा कंपनीकडे जमाच केला नसल्याने त्यांनी नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नाही, असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगताच हे शेतकरी चांगलेच हादरले. शेवटी त्यांनी पोलिसात धाव घेतली.\nयवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा प्रकार उघडकीस आल्यावर चौकशी करून बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी महागाव शाखेचे बँक व्यवस्थापक सी.आर. मांडवगडे, रोखपाल एन.पी. जाधवांसह व्ही.सी. जाधव, जांभुळकर, व्ही.आर. आडे या कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. महागावातील या शेतकऱ्यांना पीक विमाची नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची रक्कम बँकेने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वे��ळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE/", "date_download": "2022-07-03T11:09:58Z", "digest": "sha1:NHHS3XYLUJMNXZ2QE2SMUYBZFDVNGTGL", "length": 2868, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "शिव रूद्राष्टकम | heydeva.com", "raw_content": "\nहे स्तोत्र रामचरित मानस तुन घेतलेले आहे. हे स्तोत्र अगदी कमी कालावधीत पाठ होते. शिवला प्रसन्न ...\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=45%3A2009-07-15-04-01-33&id=259901%3A2012-11-05-20-36-27&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=56", "date_download": "2022-07-03T12:35:39Z", "digest": "sha1:MAINORDBGIIDTJP2AMSRSI6RSZQEI62F", "length": 4847, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नक्षल चळवळीत जाणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी तंत्रशिक्षणाचे उपक्रम", "raw_content": "नक्षल चळवळीत जाणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी तंत्रशिक्षणाचे उपक्रम\nनागपूर / खास प्रतिनिधी\nनक्षलग्रस्त जिल्ह्य़ांमधील आदिवासी तरुणाईला नक्षल चळवळीपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे विशेष कौशल्य विकास योजना राबविली जात आहे. मात्र, राष्ट्रीय कौशल्य व���कास विकास महामंडळाच्या मार्फत तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी आदिवासींचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.\nनक्षलग्रस्त राज्यातील कार्पोरेट क्षेत्रात या तरुणांना सामावून घेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून संगणक आणि मोबाईल दुरुस्ती, मोटार मेकॅनिक, कॅटरिंग, आतिथ्य, सुतारकाम, नर्सिग सहायक आणि ड्रायव्हिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पुढील महिन्यापासून आदिवासी तरुणांसाठी तीन महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होत आहे. आतापर्यंत देशभरातून दीड हजार तरुणांनी यासाठी नोंदणी केली आहे. यानंतरच्या तिमाहीत दोन हजार तरुणांना प्रशिक्षणात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीवर केंद्र सरकार ३० हजार रुपयांचा खर्च करीत असून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने प्रशिक्षित तरुणांना कार्पोरेट क्षेत्रात संधी देण्याची हमी घेतली आहे. नेहरू युवा केंद्राने महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातील तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड केली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने कार्पोरेट कंपन्यांशी करार करून या प्रशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याची हमी स्वीकारली आहे.\nया वर्षीच्या प्रारंभी जम्मू-काश्मिरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाच वर्षांचा अशाच प्रकारचा ‘उडान’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात दरवर्षी ८ हजार पदवीधर, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक पदवीधारक तरुणांना तंत्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘उडान’ची अंमलबजावणी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळातर्फे केली जात आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/longest-sentence-formation-success-in-such-forms-five-year-old-kyra-won-2-gold-medals-at-the-national-skating-championships-129961105.html", "date_download": "2022-07-03T11:16:18Z", "digest": "sha1:WX4RQZO3PZPKNSBJ4FHWNZJ3SLV2E3XS", "length": 4982, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लाँगेस्ट सेंटेन्स फॉर्मेशन अशा प्रकारांमध्ये यशस्वीरित्या कामगिरी; पाच वर्षीय कायराला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत 2 सुवर्णपदके | Longest Sentence Formation Success in such forms; Five-year-old Kyra won 2 gold medals at the National Skating Championships |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुवर्णपदके:लाँगेस्ट सेंटेन्स फॉर्मेशन अशा प्रकारांमध्ये यशस्वीरित्या कामगिरी; पाच वर्षीय कायराला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत 2 सुवर्णपदके\nयेथील रविवार पेठ भागातील रहिवासी महेंद्र भागचंद बुरड यांची नात कायरा मयूर बुरड या पाच वर्षीय चिमुकलीने राष्ट्रीय स्केटिंग प्रकारात दोन सुवर्णपदके मिळविली. विशेष म्हणजे, गत सात महिन्यांत कायराने अनेक राज्यांत झालेल्या स्केटिंगच्या स्पर्धेत तीन विश्व रेकॉर्डसह ३३ पदके प्राप्त केली असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.\nबेळगाव (कर्नाटक) येथे ९६ तास रिले स्केटिंग आणि लाँगेस्ट सेंटेन्स फॉर्मेशन अशा प्रकारांमध्ये यशस्वीरित्या कामगिरी करत कायरा हिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गोवा स्केटिंग फेस्टिव्हल राष्ट्रीय स्पर्धेत अंडर - ६ वयोगटात शॉर्ट रेस आणि लाँग रेसमध्ये २ सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्या यशस्वी कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय ओपन रोलर टुर्नामेंट, इंडोनेशियासाठी तिची निवड झाली आहे. स्पर्धेत ती देशाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती अमृता बुरड यांनी दिली. कायरा हिने पहिले रेकॉर्ड २६ जानेवारीला केले. या विश्वविक्रमानंतर तिने मागे वळून न बघता विविध स्पर्धेत सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदक मिळविले. तिला प्रशिक्षक विजयमल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/courses-should-not-be-closed-after-admission-till-completion-of-education-high-court-verdict-129943854.html", "date_download": "2022-07-03T11:39:58Z", "digest": "sha1:CTYGDHO5NBCMF76H5DJ4UO3T7GXH5MEZ", "length": 5044, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "प्रवेशानंतर आता शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रमाचे वर्ग बंद करू नयेत : हायकोर्टाचा निकाल | Courses should not be closed after admission till completion of education: High Court verdict - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवाडा:प्रवेशानंतर आता शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रमाचे वर्ग बंद करू नयेत : हायकोर्टाचा निकाल\nकोलकाता उच्च न्यायालयाने यूजीसीने मान्यता रद्द केलेल्या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लीगल स्टडीज विद्यापीठातील हे प्रकरण आहे. हे कोर्स २०१२ पासून सुरू होते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश घेतलेला आहे. याप्रकरणी न्यायम��र्ती शुभेंदू सामंता यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले, सध्याच्या स्थितीत मान्यता रद्द करणे आणि शुल्क परत करण्याचा आदेश देणे अन्यायकारक होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी पैशांसोबतच कष्टही केले आहेत. त्यामुळेच आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले पाहिजेत. हा खटला पश्चिम बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस (एनयूजेएस) संबंधित आहे. या विद्यापीठात २०१२ पासून विविध ऑनलाइन अभ्यासक्रम घेतले जात होते. परंतु २०१८ मध्ये यूजीसीने या अभ्यासक्रमाची मान्यता रद्द केली. त्यानंतर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एनयूजेएससारखे प्रतिष्ठित विद्यापीठ एखादा अभ्यासक्रम चालवते तेव्हा कोणताही विद्यार्थी मान्यतेची पडताळणी करत नाही. म्हणूनच २०१२ नंतर अभ्यासक्रम निवडलेल्यांना अभ्यास पूर्ण करू दिला जावा.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2022-07-03T11:51:41Z", "digest": "sha1:IAQWAP4VEQFKXGTLGT3WFZF4CJ6RZEFJ", "length": 12200, "nlines": 165, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "हिंसा – Page 2 – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nलैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२\nकरोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…\nकोण आहेत हे लोक\nमहिला हिंसा विरोधी पंधरवडा : तुम्हाला हे माहित आहे काय \nलेखांक ४ : बलात्कार /लैंगिक अत्याचार आणि त्यामागील मानसिकता\nऔंदा लग्नाचा इचार न्हाय – प्रगती बाणखेले\nशंभरातल्या ४० मुलींना जिथं १८ वर्षांपूर्वी विवाहाच्या बंधनात अडकवलं जातं, जिथं शरीर-मनाने पक्कं होऊ न देता त्यांच्यावर शरीरसंबंध आणि मातृत्व लादलं जातं... त्या आपल्या देशात ही साखळी तोडू पाहणारा ‘अकोले पॅटर्न’ कसा साकारला याची गोष्ट.…\n“ती मुलं सतत माझ्याकडे टक लावून बघतात आणि माझ्यावर शेरेबाजी करत असतात, मला खूप लाजिरवाणं वाटतं आणि टेंशन येतं.” , “ती मुलं माझी छेड काढत होती म्हणून मला कॉलेज सोडायला लागलं.” “बसमध्ये खूप गर्दी होती आणि एका माणसाने माझ्या छातीला हात…\nबाईच्या कपड्यांचा आण��� बलात्काराचा काय संबंध\nछेडछाड, विनयभंग, बलात्कार, लैंगिक छळ हे गुन्हे आहेत. आणि ते होतात कारण ते करणारे गुन्हेगार समाजात असतात. मात्र बहुतेक वेळा या गुन्ह्यांसाठी स्त्रिया किंवा मुलींनाच जबाबदार धरलं जातं. एखादी बलात्काराची घटना घडली की लगेच ती इतक्या रात्री…\nभारतीय तरुणांची लैंगिक आक्रमकता वाढत आहे का\nदिवसेंदिवस भारतातल्या तरुणांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढत आहे असा चिंताजनक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनाने काढला आहे. आयसीआरडब्ल्यू या संस्थेने इतर दोन संस्थांच्या समवेत रवांडा, मेक्सिको, क्रोएशिया, चिली आणि भारत या ५ देशात केलेल्या या…\nस्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक…\nसीडॉ करार – स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा\nस्त्रिया अजूनही समान का नाहीत सीडॉ कराराची 20 वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळालं पण समाजाचा अर्ध भाग म्हणजेच स्त्रिया अजूनही स्वतंत्र नाहीत. देशात लोकशाही आली पण घरात मात्र अजूनही हुकुमशाहीच आहे. स्त्रियांवरचे भेदभाव दूर करण्याचं वचन…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जा��ाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/successful-surgery-on-maharashtra-navnirman-sena-president-raj-thackeray-122062000046_1.html", "date_download": "2022-07-03T11:08:08Z", "digest": "sha1:FDQGYZPRIQ2FYRE2CEOYQP3OOU2LRVYP", "length": 11471, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाय आणि कंबर दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. 1 जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र त्यांच्या शरीरात कोविड डेडसेल आढळल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती.अखेर लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली आहे. पाय आणि कंबरेच्या दुखण्याच्या त्रासामुळे राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.\n4 हात-4 पायांच्या चहुमुखीवर यशस्वी शस्त्रक्रिया\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 'उत्तर सभे'साठी ठाण्याच्या दिशेने रवाना\n7 वर्षांपूर्वी फुफ्फुसात अडकलेली लवंग काढली\nरोबोटने केली यशस्वी शस्त्रक्रिया \nनदी चक्क उलट्या दिशेने वाहू लागली\nयावर अधिक वाचा :\nराज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवा���, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nपंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू\nयंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ...\nजळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य ...\nकेदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड ...\nकेदारनाथ -बद्रीनाथ देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर काळाने झडप घातली. या ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2022-07-03T12:30:15Z", "digest": "sha1:D7QIDJGUCDGHUTQK4VKF6TP547EOSZIY", "length": 5797, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निकोलाय डेव्हिडेन्को - विकिपीडिया", "raw_content": "\nसीवेरोदोनेत्स्क, युक्रेन, सोव्हिएत संघ\n१७७ से.मी. (५ फूट, १० इंच)\nउजव्या हाताने; दोन्ही हाताने बॅकहॅंड\n३ (नोव्हेंबर ६, इ.स. २००६)\n३१ (जून १३, इ.स. २००५)\nशेवटचा बदल: जून २८, इ.स. २००८.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nटेनिस खेळा���ू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२२ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/aishwarya-rai-bachchans-cannes-look-gets-social-users/", "date_download": "2022-07-03T11:52:41Z", "digest": "sha1:UHSODTOTN2DSKJJCWHVXH5HVCBYREABQ", "length": 12687, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऐश्वर्या राय बच्चनच्या कान्स लूकवर युजर्स झाले नाराज म्हणाले,’पूर्वीसारखे सौंदर्य राहिलेले नाही’ – Dainik Prabhat", "raw_content": "\nHome मनोरंजन बॉलिवुड न्यूज\nऐश्वर्या राय बच्चनच्या कान्स लूकवर युजर्स झाले नाराज म्हणाले,’पूर्वीसारखे सौंदर्य राहिलेले नाही’\nमुंबई – बॉलीवूड डीवा ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर धमाकेदारपणे अवतरली आहे. तिचा न्यूड मेकअप ब्लॅक रफल, फ्लॉवर गाउनसह ऐश्वर्या पूर्णपणे ऑन पॉइंट दिसत आहे. दीपिका पदुकोणनंतर आता ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर अवतरली.\nकान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सुरुवातीला ऐश्वर्या राय बच्चनने गुलाबी रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये तिने मॅचिंग हील्स कॅरी केली होती. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनने रेड कार्पेटसाठी ब्लॅक रफल फ्लॉवर गाउन परिधान करणे पसंत केले. यासोबत न्यूड मेकअपही केला होता. समोरून गाऊनवर प्लंज नेकलाइन दिसत होती.उजव्या हाताला बरीच रंगीबेरंगी फुलं दिसत होती. त्याच वेळी, गाऊनच्या डाव्या बाजूला संपूर्ण कळीमध्ये फुले दिसत होती.\nऐश्वर्या राय बच्चनने या गाऊनने तिचा लूक अगदी सिंपल ठेवला होता. सिम्पल लिपस्टिक आणि कमी मेकअपमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने पापाराझींना भरपूर पोज दिल्या. रेड कार्पेटवरील ऐश्वर्या राय बच्चनचा हसरा लुक चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आला. मात्र तिच्या या लूकवरून काहींनी तिला ट्रोल केले आहे. युजर्सना तिचा मेकअप आवडला नाही. एका युजर्सने म्हटले की, आता ‘ऐश्वर्याकडे पूर्वीसारखे सौंदर्य राहिलेले नाही.’\nयापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन पिंक सूटमध्ये दिसली होती. मोकळे केस, न्यूड मेकअप आणि गुलाबी हाय हिल्समध्ये ऐश्वर्या राय बच्चन खूपच सुंदर दिसत होती. ती गुलाबी पँट सूटसोबत मॅचिंग लाँग बेल्टमध्ये दिसली. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन एका शैम्पू ब्रँडच्या व्यवस्थापक इवा लॉन्गोरियासोबत दिसली.\nबाहुबली फेम प्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा रोमान्स करताना दिसणार\nआली रे आली ‘कडक लक्ष्मी’ आली ‘तमाशा लाईव्ह’चे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n“डॉक्टर जी” चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा लूक आऊट\nअभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचं नवं फोटोशूट चर्चेत, मनमोहक अदांनी चाहते घायाळ\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-bride-were-arrested-who-doing-fraud-with-lakh-of-rupees/", "date_download": "2022-07-03T10:50:03Z", "digest": "sha1:WOHRPG2QVBDUJXBORNREZC53PPIXKKSD", "length": 11149, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी लाखोंची रोकड घेऊन फरार झालेल्या वधूला साथिदारांसह अटक – Dainik Prabhat", "raw_content": "\nलग्नानंतर दुसऱ्याच दिवशी लाखोंची रोकड घेऊन फरार झालेल्या वधूला साथिदारांसह अटक\nजळगाव – लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन फरार झालेल्या नववधूला तिच्या साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. कलीता उ��्फ लक्ष्मी किराडा (रा. मोहमांडळी-खरगोन), सुरेश आर्य (रा. सोनवळ, सेंधवा), अनील धास्त (रा. मोहमांडळी-खरगोन), हाकसिंग पावरा (रा. हेद्रयापाडा-शिरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाह होत नसल्याने एका 27 वर्षीय युवकाने आपल्या परिचयातील पळसपूर (ता. शिरपूर) येथील व्यक्तीशी संपर्क साधून लग्नासाठी आरोपी सुरेश यांच्याशी बोलणे केले. दलालांमार्फत मध्यस्थी झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे वधूस 1लाख 60हजार रुपये, दागिने, साडी असा ऐवज देऊन लग्न लावण्यात आले. मात्र विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी वधून वरील सर्व ऐवज आणि नवरदेवाच्या घरातील कपाटातील 25 हजार रुपये इतर दागिने घेऊन वधू फरार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवासह कुटुंबीयांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.\nतक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वधूसह तिच्या तीन साथिदारांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.\nनववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी\n अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्टची निर्घृण हत्या\nकराडच्या जैन मंदिरामध्ये भरदिवसा दीड लाखांची चोरी\nजमीन बळकावण्याचा प्रयत्न; शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n‘ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीसांवर आली’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/jalgaon-shiv-sena-minister-gulabrao-patil-sings-bollywood-song-in-public-program-video-viral-mhas-516843.html", "date_download": "2022-07-03T11:40:34Z", "digest": "sha1:MWK3P6JP2KKXW6IXURFOB3LKAZZQ2PRG", "length": 11259, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : शिवसेनेच्या मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात गायलं 'बॉलिवूड साँग', उपस्थितांकडून भरभरून दाद jalgaon Shiv Sena minister gulabrao patil sings Bollywood song in public program VIDEO viral mhas – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO : शिवसेनेच्या मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात गायलं 'बॉलिवूड साँग', उपस्थितांकडून भरभरून दाद\nVIDEO : शिवसेनेच्या मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात गायलं 'बॉलिवूड साँग', उपस्थितांकडून भरभरून दाद\nसंधी मिळताच नेत्यांमधील सुप्त गुण बाहेर येतात आणि सर्वांना आश्चर्यचकित करून जातात.\nराजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता\nऔरंगाबादच्या नामांतरावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले\nआम्हाला मित्र म्हणून देवेंद्रजी यांचं वाईट वाटतंय, सुनील प्रभू यांचा टोला\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nजळगाव, 28 जानेवारी : राजकीय क्षेत्रातील सातत्याच्या व्यस्ततेमुळे अनेकदा नेत्यांना आपले इतर छंद पूर्ण करता येत नाहीत. मात्र संधी मिळताच नेत्यांमधील सुप्त गुण बाहेर येतात आणि सर्वांना आश्चर्यचकित करून जातात. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतही असंच काहीसं घडलं आहे. प्रजासत्ताक दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथे एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमाप्रसंगी हिंदी चित्रपटातील ''तेरी मेहरबानीया\" हे गीत सादर केले. अगदी तालासुरात त्यांनी हे गीत सादर केल्याने उपस्थितही भारावून गेले आणि त्यांनी पाटील यांच्या गायनाला भरभरून दादही दिली. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी तारुण्यात नाटकातही अभिनय केला आहे. पोवाडे सादर करणे, गाणे म्हणणे मला आवडते. मी अनेक स्टेज गाजवले आहे, असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आणखी एक मंत्री संजय राठोड यांचाही एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला होता. राठोड यांनी आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमात कपल डान्स केला होता. त्या व्हिडिओनेही सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.\nRahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास\nBalasaheb Thorat : शिरगणती होताच बाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\n पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर\nठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार\nJayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला\nSudhir Munguntiwar & Ajit Pawar : 'अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या कानात सांगा, जयंत पाटलांच्या नको धोका आहे', सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी\n...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती\nNagpur Crime : 'ते' 12 तास, भंडारा पोलिसांनी हार्डवेयर व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या\nAssembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nCongress Nana Patole : बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली : नाना पटोले\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1539706", "date_download": "2022-07-03T11:12:56Z", "digest": "sha1:RZYT3ZMDWSZ3YU4NPUVDTKV6DIH35NRA", "length": 2117, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओपनऑफिस.ऑर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओपनऑफिस.ऑर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२३, २३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n००:५१, ७ मे २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nCzeror (चर्चा | योगदान)\n१३:२३, २३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n| शीर्षकचित्रटिप्पणी = ओपनऑफिस.ऑर्ग\n| विकसक = ओरॅकल व इतर अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3261", "date_download": "2022-07-03T12:05:15Z", "digest": "sha1:DQ43PVGD6W7MTQMNJJVZ4I24UB4ZERMS", "length": 35047, "nlines": 427, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "लग्न समारंभात आलेल्या ती�� माय लेकांचा तलावात बुडून मृत्यू बोरकन्हार गावातील घटना | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भ��टिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आम��ार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome गोंदिया लग्न समारंभात आलेल्या तीन माय लेकांचा तलावात बुडून मृत्यू बोरकन्हार गावातील घटना\nलग्न समारंभात आलेल्या तीन माय लेकांचा तलावात बुडून मृत्यू बोरकन्हार गावातील घटना\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया\nराधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया\nगोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील बोरकन्हार गावात लग्न समारंभाकरिता आलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने लग्न समारंभ असलेल्या घरी शोककाळा पसरली. मृतकामध्ये ३२ वर्षीय मुक्ता पटले १३ वर्षीय मुलगा आदित्य पटले १० वर्षीय मुलगी काजल पटले याचा समावेश आहे.\nबोरकन्हार गावात एका कुटंबीयांनकडे लग्न समारंभ असून नागपुरातील पटेल कुटुंबीय या लग्नात आले असून संध्याकाळी ६ वाजे दरम्यान १३ वर्षीय आदित्य पटले याला सोच विधी लागल्याने तो आपल्या १० वर्षीय बहीण काजल पटलेला घेऊन घरा मागे असलेल्या तलावा जवळ गेला. तलावाच्या किनाऱ्यावरून पाण्यात पडताच त्याची बहीण काजल हिने आरडा ओरड करून भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र १५ मिनट होऊनही मुलगा मुलगी घरी परत न आल्याने त्याची आई हिने तलावा कडे गेली असता मुलगा पाण्यात बुडाल्याचे दिसताच तिने देखील मुलाला वाचविण्या करिता पाण्यात उतरली असून खड्यात पाय गेल्याने ती देखील पाण्यात बुडाली. आई बुडत असल्याने मुलगी देखील पाण्यात उत्तरी असून ती देखील पाण्यात बुडाली तर मुलगा मुलगी आई अर्धा तास लोटूनही घरी परत न आल्याने कुटंबीयांनी तलावात धाव घेतली असता तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे पाहून गावाऱ्याच्या मदतीने मृतद���ह पाण्या बाहेर काढून स्वविच्छेदना करिता पटविण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली तरी तालवाला लागून राज्य महामार्गाचे काम सुरु असून मागील वर्षी कंत्रादारने खोलिकरणाच्या नावावर तलावातील मुरूम खोदून तलावात मोठे खडे केले असून याच खड्यात या तिघांचा तोल गेल्याने याचा मृत्यू झल्याचे उघडकीस आले आहे.\nPrevious articleशेतकऱ्याला शेतात वाघाच्या डरकारीचे शेती रक्षक यंत्र लावणे चांगलेच महागात पडले\nNext articleजिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीसेविकांचे हल्लाबोल आंदोलन\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/miss-universe-sushmita-sen/", "date_download": "2022-07-03T11:05:48Z", "digest": "sha1:N3SPDTH5FQXCSSZXTL4T6ZWGRZIKZYQM", "length": 13635, "nlines": 95, "source_domain": "bolbhidu.com", "title": "गल्लीत कपडे शिवणाऱ्या शिंप्याकडून गाऊन बनवला, तो घालून मिस इंडिया मध्ये ऐश्वर्याला हरवलं..", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nगल्लीत कपडे शिवणाऱ्या शिंप्याकडून गाऊन बनवला, तो घालून मिस इंडिया मध्ये ऐश्वर्याला हरवलं..\n१९९४ साली मिस युनिव्हर्स स्पर्धा मोठ्या थाटात संपन्न झाली. या स्पर्धेची विजेती ठरली भारताची सुश्मिता सेन. या आधी भा��तातून कोणीही हा पुरस्कार जिंकला नव्हता तो सुश्मिता सेनने विश्वसुंदरी बनून पटकावला. मिस युनिव्हर्स स्पर्धेत उतरण्याआधीच सुश्मिता सेनपुढे अनेक अडचणी होत्या इतकेच काय तर मिस इंडियाचा ‘किताब जिंकल्यावर तो स्वीकारायला जाण्यासाठी चांगले डिझाइनर कपडेही नव्हते.\nमिस युनिव्हर्स स्पर्धेच्या आधी मिस इंडिया स्पर्धा झालेली. या स्पर्धेत भारत भरातल्या सुंदर तरुण मुलींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभाग नोंदवल्या जवळपास २५ तरुणींनी आपला अर्ज मागे घेतला होता. सुश्मिता सेनला सुद्धा अर्ज मागे घेण्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर कारण विचारलं असता या मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या रायसुद्धा सहभागी झाली होती. तिच्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून इतर स्पर्धकांकडून पटपट फॉर्म मागे घेतले जात होते.\nसुश्मिता सेनला जेव्हा कळलं कि ऐश्वर्या राय या वेळी मिस इंडिया स्पर्धेत आहे तेव्हा तिनेही आपली स्पर्धेतली एंट्री कॅन्सल केली. ऐश्वर्या राय मुळातच दिसायला सुंदर होती आणि तिच्यापुढे आपण काहीच नाही, ती जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे अशा विचाराने सुश्मिता सेनने माघार घेतली.\nघरी आल्यावर सुश्मिता सेनने तिच्या आईला हा घडलेला प्रकार सगळा सांगितला. त्यावेळी तिच्या आईने तिला चांगलंच फैलावर घेतलं, हि काय पद्धत झाली फॉर्म मागे घेण्याची. लढण्याआधीच पराभव स्वीकारणं किती वाईट आहे हे कळतं का तुला. भले ती सगळ्यात सुंदर असेल पण जर तुला हरायचंच असेल तर ऐश्वर्या रायकडून हार, एंट्री कॅन्सल करू नकोस.\nपुढच्या दिवशी लास्ट मिनिटाला सुश्मिता सेनने परत एंट्री नोंदवली आणि स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा संपन्न झाली आणि सगळ्यांना मागे टाकत सुश्मिता सेन मिस इंडिया १९९४ फेमिना स्पर्धेची विजेती ठरली. या स्पर्धेत ऐश्वर्या राय सुद्धा सहभागी होती तरीही सुश्मिता सेनने बाजी मारली होती.\nया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारे डिझायनर कपडे सुश्मिता सेनकडे नव्हते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यामुळे घरच्या आर्थिक स्थितीविषयी तिला कल्पना होती. पण सुश्मिता सेनची आई म्हणाली या स्पर्धेत कपडे बघायला लोकं येणार नाहीत ते तुला बघायला येणार आहेत. त्यांनी डिझायनर कपड्यांची तयारी सुरु केली. सरोजिनी नगर मार्केटमधून कपडे आणण्यात आले.\nपहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोल��े म्हणाले, राहुल नार्वेकर…\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा…\nसुश्मिता सेनचं कुटुंब ज्या सोसायटीत राहत होतं तिथे एका गॅरेजमध्ये एक पेटीकोट शिवणारा माणूस होता. त्याला त्यांनी सगळं मटेरियल दिलं आणि इतकंच सांगितलं कि टीव्हीवर दिसणार आहे त्यामुळे जरा व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे तयार करा.\nत्या माणसाने दिलेल्या कापडामधून मिस इंडियाचा विनिंग गाऊन तयार केला. उरलेल्या कपड्यातून सुश्मिता सेनच्या आईने त्या गाउनवर एक मोठं गुलाब तयार केलं. आणि बाजारातून नवीन सॉक्स आणून त्यात इलॅस्टिक घालून त्याला कापून हातातले ग्लव्ज तयार केले.\nमिस इंडियाचा पुरस्कार स्वीकारताना तो ड्रेस परिधान करून सुश्मिताने केला होता. केवळ परिस्थिती नाही म्हणून रडत न बसता जितकं शक्य होईल तितकं स्वतःच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. हे प्रयत्न थेट मिस इंडिया जिंकण्यापर्यंत घेऊन गेले.\nया यशानंतर मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेतही सुश्मिता सेनची वर्णी लागली. इथे मात्र तिने सगळ्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. जगभरातून आलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत सुश्मिता सेन विजयी ठरली. केवळ सौंदर्य नाही तर बुद्धिमत्तेच्या जोरावरही ती अव्वल होती.\n१९९४ साली झालेल्या ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा ‘किताब पटकावला. हा ‘किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय होती.\nहे हि वाच भिडू :\nतो सलमान आणि ऐश्वर्याचा पडद्यावरचा शेवटचा सिन ठरला\nवास्तवच्या चाळीवर खर्च केलेले पैसे वसूल व्हावेत म्हणून अजून एक सिनेमा बनवावा लागला.\nत्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.\nकापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती…\nअमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री…\nमाजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून…\nसत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय…\nआयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद…\nयुपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक ���हेत प्लॅस्टिक….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/women-day-special-interview-with-bharati-abhyankar/", "date_download": "2022-07-03T11:19:50Z", "digest": "sha1:4JA5NAR5LGMGOV3KVWV6IX5IMFI45SU5", "length": 12678, "nlines": 186, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "महिला दिन विशेषः आरोग्याची घ्यावयाची काळजी... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » महिला दिन विशेषः आरोग्याची घ्यावयाची काळजी…\nमहिला दिन विशेषः आरोग्याची घ्यावयाची काळजी…\nमहिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी प्रसुतीनंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी प्रसुतीनंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी महिलांमध्ये कॅन्सरच प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी कोणती काळजी घ्यावी महिलांमध्ये कॅन्सरच प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी कोणती काळजी घ्यावी कोणत्या तपासण्या कराव्यात आणि त्या कधी केल्या पाहिजेत कोणत्या तपासण्या कराव्यात आणि त्या कधी केल्या पाहिजेत मेनोपाॅज म्हणजे काय त्याला कसे सामोरे जावे समज आणि गैरसमज.अशा अनेक स्त्रियांशी निगडीत प्रश्नांवर महिला दिनाच्या निमित्ताने डाॅ. भारती अभ्यंकर यांच्याशी स्मिता पाटील यांनी केलेली बातचीत…\nकाकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल\nमौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा\nBharati AbhyankarHealth TipsSmita PatilSmitauraWomen Day Specialआंतरराष्ट्रीय महिला दिनभारती अभ्यंकरमहिला दिन विशेषस्मिता पाटील\nमहिला दिन विशेषः अडचणींचा सामना करत ��डवले करिअर\nNeettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…\nटीम इये मराठीचिये नगरी\nNeettu Talks : चमकदार त्वचेसाठी…\nपायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T12:08:54Z", "digest": "sha1:NKXRNJBWF2C5GQEZVMLZN53Z33UMAWWQ", "length": 5560, "nlines": 122, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "क्षिरसागर हायटेक नर्सरी - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nजाहिराती, नर्सरी, नाशिक, निफाड, महाराष्ट्र, विक्री\nकोबी रोपे, फ्लॉवर रोपे, मिरची रोपे, वांगे रोपे\nआमच्याकडे खालील प्रमाणे भाजीपाला रोपे तयार आहे पाहिजे असल्यास कृपया फोन करा.\nमिरची=सीतारा गोल्ड / नंदिता / ज्वेलरी\nवांगे=पंचगंगा सुपर गौरव/संजय निर्मल /मेघना\nअधि�� माहितीसाठी संपर्क: 9011743710 / 8459705762\nName : क्षिरसागर हायटेक नर्सरी\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: उगावं ता.निफाड .जी.नाशिक\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousकांदा बियाणे मिळेल – बुलढाणा\nNextअद्रक बियाणे विकणे आहेNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%B7-20/", "date_download": "2022-07-03T11:11:32Z", "digest": "sha1:G6LY5DGBJ4WAGUYLAULIUSLRTCQHAQIN", "length": 34790, "nlines": 213, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "यशस्वी विवाहासाठी शीर्ष 20 गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे", "raw_content": "\nयशस्वी विवाहासाठी शीर्ष 20 गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे\nतुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल सर्व काही माहित आहे असे तुम्हाला वाटते का किंवा तुमचा विश्वास आहे की एखाद्याला जाणून घेण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य आहे\nवस्तुस्थिती अशी आहे की कोणीही आपल्या जोडीदाराबद्दल एकाच वेळी सर्वकाही जाणून घेण्याचा दावा करू शकत नाही. हा एक लांबचा रस्ता आहे जिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल दररोज काहीतरी नवीन शिकता. हे लिंबूंचा तिरस्कार करण्याइतके लहान आणि मोटारगाड्यांबद्दलचे प्रेम किंवा खेळाचा आनंद घेण्यासारखे काहीतरी असू शकते. तुमच्या जोडीदाराच्या छोट्या-छोट्या सवयी शिकणे तुम्हाला खूप आवडेल कारण हा प्रवास उत्साहाने भरलेला आहे.\nतथापि, आपल्या जोडीदारास जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. तुमच्या जोडीदारासोबत जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करण्याच्या बाबतीत, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे उत्तम. अन्यथा, विवाह समुपदेशक हा तुमच्या जोडीदारासोबतच्या कोणत्याही समस्या किंवा समस्येसाठी नेहमीच पुढचा टप्पा असतो.\nहे सांगून, यशस्वी वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी माहिती असणे आवश्यक असलेल्या प्रमुख पैलू किंवा गोष्टींबद्दल आम्‍ही तुम्‍हाला सांगूया:\nख्रिसमस, थँक्सगिव्हिंग, हॅलोवीन इत्यादी वर्षभरात अनेक प्रसंग असतात. त्यामुळे, त्यांना त्यांची सुट्टी कशी घालवायची आहे याची कल्पना देण्यासाठी तुमच्या जोडीदाराची निवड जाणून घेणे अत्यावश्यक आहे आणि त्यानुसार एक दिनक्रम ठरवणे आवश्यक आहे. . हे कुटुंबातील सदस्यांना हाताळण्याचे मार्ग शोधण्यात देखील मदत करू शकते.\nजेव्हा आपण सुट्टीबद्दल बोलतो तेव्हा नातेवाईक हे सर्वात सामान्य जोडलेले असतात कारण आपल्याला काही लोकांसोबत वेळ घालवायचा असतो. यामध्ये काही कौटुंबिक नाटक देखील समाविष्ट असू शकते ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल. मानसशास्त्रीय समुपदेशकाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही सुट्टीच्या किंवा विशेष प्रसंगी आपल्या जोडीदारासोबत बसून या गोष्टी सोडवणे चांगले.\nजेव्हा लग्नाचा विचार केला जातो तेव्हा काही गोष्टींबद्दल स्पष्ट असणे आवश्यक आहे, जसे की त्यांच्या आशा आणि स्वप्ने. वैवाहिक जीवनातील तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा, जसे की त्यांच्या अपेक्षा, मागण्या, निवडी, इच्छा इ. जाणून घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही विवाहित आहात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला सीमा नाहीत. त्यामुळे अपेक्षा जाणून घेणे आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी संघ म्हणून एकत्र काम करणे उत्तम.\nप्रत्येकाला आपला जोडीदार जगण्यासाठी काय करतो याची कल्पना असते, परंतु त्यांच्या भविष्यातील करिअरच्या उद्दिष्टांचे काय जोडीदाराची दीर्घकालीन कारकीर्दीची उद्दिष्टे त्यांना दीर्घकाळात चांगल्या प्रकारे जाणून घेणे आवश्यक आहे. भागीदारांना त्यांना काय हवे आहे आणि काय नको हे स्पष्ट आहे याची खात्री करण्यासाठी स्वप्ने ही नातेसंबंधातील प्रमुख पैलूंपैकी एक आहे.\nतुमचा ऑनलाइन नातेसंबंध सल्लागार सल्ला देतील, भागीदारांनी ते कसे आराम करतात याची जाणीव ठेवली पाहिजे. जोडीदार केवळ त्यांची स्वप्नेच नव्हे तर त्यांचे संपूर्ण आयुष्य सामायिक करण्यासाठी असतात. म्हणूनच, ते घरी आपला वेळ कसा घालवतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. पुढील चांगल्या काळासाठी तुमच्या योजना त्यांच्यासोबत एकत्रित करण्यासाठी त्यांच्या शनिवार व रविवारच्या योजना जाणून घेणे सर्वोत्तम आहे.\nही एक छोटी गोष्ट अ��ू शकते, परंतु त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ते त्यांची कॉफी, चहा किंवा पेये कशी घेतात किंवा प्रथमतः त्यांचा आनंद घेत असले तरीही. त्यांना त्यांचे पेय कधी आवडते सकाळी त्यांच्या पेयाच्या परिपूर्ण कपची चव कशी आहे या अशा सामान्य गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे कारण तुम्ही त्या भविष्यात तयार करत असाल.\nप्रत्येकजण आपलं प्रेम वेगळ्या पद्धतीने दाखवतो. काहींना मनापासून किंवा फुलांनी आपलं प्रेम दाखवायला आवडतं, तर काहींना तुमचा नाश्ता अंथरुणावर शिजवून देतील, काहींना पलीकडे जायला आवडेल, तर काहींना छोट्या हातवारे करून आपलं प्रेम व्यक्त करावं लागेल. तुमच्या जोडीदाराला त्यांची आपुलकी कशी व्यक्त करायची आहे हे जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे, मग ते भेटवस्तू, पुष्टी, दर्जेदार वेळ किंवा त्यांची भक्ती दर्शवणारे काही छोटे हावभाव असो.\nत्यांचे जीवन शेअर करताना हे खूप काही बोलते. हे फोल्डिंग टायलेट पेपर असू शकते. जोडीदार आणि त्यांच्या बाथरूम शेड्यूलच्या स्वच्छतेच्या सवयींवरून तुम्हाला कल्पना येईल की तुम्ही आपापसात एक सामान्य दिनचर्या कशी विकसित करू शकता.\nसावधगिरीचे उपाय करण्यासाठी भागीदारांना त्यांच्या जोडीदाराच्या वैद्यकीय आणि ऍलर्जीच्या गरजांची जाणीव असणे आवश्यक आहे. पती/पत्नीला दीर्घकालीन आजार किंवा वैद्यकीय समस्यांबद्दल जाणून घेणे चांगले आहे जेणेकरून आवश्यक समर्थन आणि मदत देऊ शकेल.\nपुढे जोडीदाराला आवडणारे जेवण आणि जेवण. विवाह किंवा नातेसंबंध सल्लागारांच्या मते, जोडीदाराला त्यांचे जेवण कसे आवडते हे जाणून घेणे आवश्यक आहे – पेयांसह किंवा त्याशिवाय, मीठ किंवा मीठ नाही, मसालेदार किंवा साधे इ. तसेच, हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या आवडत्या जेवणाबद्दल जाणून घ्या. तुम्ही चांगले करत आहात.\nप्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही मोठ्या आणि व्यवहाराच्या काळातून जातो. हा एक जीवन बदलणारा अनुभव किंवा एक छोटासा धडा असू शकतो जो ते त्यांच्या हृदयाच्या जवळ ठेवतात. असे एक उदाहरण असू शकते की जोडीदाराला त्यांच्या वाढदिवसाबद्दल गडबड करणे आवडत नाही. म्हणून, त्यांच्या गरजा जाणून घ्या आणि स्थिर जीवन सुनिश्चित करा आणि त्यानुसार त्यांची प्राधान्ये सामावून घ्या. हे असे काहीतरी आहे जे विवाह सल्लागार नेहमी ��ोडीदारांना करण्याची शिफारस करतात.\nटीव्ही शो आणि चित्रपट\nगो-टू क्रियाकलाप ही अशी गोष्ट आहे जी लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत करायला आवडते. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ जोडप्यांना हाच सल्ला देतात आणि तुमच्या जोडीदाराला त्यांच्या फावल्या वेळात काय पाहायला आवडते हे जाणून घेण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो. हे त्यांचे आवडते किंवा त्याच शैलीतील काहीतरी नवीन वापरून पाहणे असू शकते, जे त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये जोडले जाते.\nप्रत्येकाला राजकारणात रस नसतो, पण प्रत्येकाला त्याबद्दल काही ना काही सांगायचे असते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काम करायचे असल्यास हे सत्य स्वीकारले पाहिजे. हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते कारण काहींना राजकीय भूदृश्य असू शकते, तर त्यांच्या जोडीदारास स्वारस्य नसू शकते. म्हणूनच, आपल्या आवडीनुसार एकत्र काम करण्यासाठी त्यांच्या राजकीय विश्वासांना कसे संरेखित करावे हे जाणून घ्या.\nजर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जाणून घ्यायचे असेल तर ते बोलतात त्या भाषा जाणून घ्या. लोक द्विभाषिक आहेत, तर इतरांना कदाचित दोनपेक्षा जास्त भाषा माहित असतील. त्यामुळे, जोडीदार तुमच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगळी भाषा वापरू शकतो, त्यामुळे वेगवेगळ्या भाषा जाणून घेणे उत्तम.\nअध्यात्मिक आणि वैयक्तिक विश्वास\nतुम्ही कधी विवाह समुपदेशकाकडे गेला असाल, तर तुम्हाला वैयक्तिक आणि आध्यात्मिक विश्वासांची जाणीव असेल. तुमच्या जोडीदाराच्या विश्वासांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे जे कदाचित तुमच्याशी जुळत नाहीत. या अर्थपूर्ण संभाषणांमुळे पती-पत्नींमध्‍ये खूप खोलवर असलेल्‍या बॉन्‍डिंगच्‍या नवीन स्‍तरावर प्रहार करतात. हे नातेसंबंधाचा प्रवाह बदलू शकते आणि शेवटी फरक करते.\nकौटुंबिक गतिशीलता बर्याच गोष्टींचे निराकरण करू शकते आणि भागीदारांमधील नातेसंबंध तयार करू शकते. म्हणूनच, जोडीदारासोबतच्या कौटुंबिक योजनांसह तुमच्या नात्याचे भविष्य जाणून घेणे आवश्यक आहे. बाळाचा कुटुंबात समावेश झाल्यानंतर भविष्यातील गतिशीलता बदलली जाईल. म्हणून, आधी त्याभोवती कठोर संभाषण असल्याचे सुनिश्चित करा.\nजोडीदाराच्या भूतकाळातील नातेसंबंधांचा विचार केल्यास भागीदारांना थोडेसे असुरक्षित वाटू शकते. म्हणूनच, त्यांच्या भूतकाळातील नातेसंबंधाची गतिशीलता आणि ते का वेगळे होतात हे जाणून घेणे सर्वोत्तम आहे. हे ऑनलाइन समुपदेशकांनुसार नातेसंबंधांना प्रवाह देण्यास मदत करते जे त्यांना कोणत्याही चुकांकडे दुर्लक्ष करण्यास आणि आवश्यकतेनुसार तडजोड करण्यास प्रोत्साहित करतात.\nचांगले आणि वाईट निर्णय\nप्रत्येकाचे स्वतःचे वाईट आणि चांगले निर्णय असतात, परंतु ते दोघेही त्यांच्या नात्याला नवीन जीवन देतात. आज ते कुठे उभे आहेत हे त्या सर्व निर्णयांचे कारण आहे. म्हणूनच, त्यांचा वैयक्तिक इतिहास जाणून घेणे आणि त्यांचे जीवन कसे आहे याबद्दल अंतर्दृष्टी असणे आवश्यक आहे.\nआश्चर्यकारक गुणांसह कमकुवतपणा देखील येतो. आपणास हे समजून घेणे आवश्यक आहे की कमकुवतपणा ही नकारात्मक गुणवत्ता नाही, परंतु ती अशी आहे जी आपण सर्वजण जन्माला आलो आहोत. म्हणून, लाज वाटण्यासारखे काहीही नाही आणि मजबूत नाते प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या कमकुवतपणावर एकत्र काम करा.\nनातेसंबंध समुपदेशक तुम्हाला सांगतील की आर्थिक ही एक प्रमुख पैलू आहे जी नातेसंबंध तोडू शकते. म्हणूनच, त्यांच्या भागीदारांचे बजेट, खर्च करण्याच्या सवयी, कर्ज, क्रेडिट इतिहास आणि बरेच काही कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. हे भविष्यात फलदायी जीवनासाठी एकत्रितपणे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे हे स्पष्ट करेल.\nनातेसंबंध समुपदेशक जोडप्यांना समजावून सांगणारे आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे मित्र त्यांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. तुमच्या जोडीदाराच्या मित्रांना समजून घेणे हा तुमच्या नातेसंबंधात पुढे जाण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो, कारण तुम्हाला त्यांच्या जीवनातील एक पूर्णपणे वेगळा पैलू कळेल.\nएकत्र आनंदी जीवनासाठी तुमच्या जोडीदाराला जाणून घ्या\nशारीरिक आणि भावनिक पातळीवर जवळीक वाढवण्याचा सखोल समज हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या जोडीदाराला त्या बाजूने जाणून घेण्यासाठी एखाद्याला असुरक्षित पातळीवर वैयक्तिक असणे आवश्यक आहे. हे सर्वात गडद रहस्ये, कल्पनारम्य, प्रवास निवडी आणि अशा इतर पैलू असू शकतात. हे तुमच्या जोडीदाराशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यात आणि त्यांना चांगले जाणून घेण्यास मदत करते.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री ��्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\nजून 25, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nजून 20, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nजून 18, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\nजून 17, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/mulinchya_chedchadila_mulich/", "date_download": "2022-07-03T10:58:28Z", "digest": "sha1:7VLKJTSZXTLZDAOLDDXD4YYLRC4VQTQH", "length": 14252, "nlines": 153, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का? – प्राजक्ता धुमाळ – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nमुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का\nमुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का\nमागील महिन्यात हा प्रश्न वेबसाईटवर पोल साठी टाकण्यात आला होता. महिन्याभरात ४४६ व्यक्तींनी या प्रश्नावर आपलं मत नोंदवलं. २३० व्यक्तींनी ‘हो’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं मत नोंदवलेलं आहे तर १७५ व्यक्तींनी ‘नाही’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार नसतात, असं मत नोंदवलेलं आहे.\nमत नोंदवलेल्या ४४६ व्यक्तींपैकी जास्तीत जास्त व्यक्तींना – मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं वाटत आहे, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. आपण आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या राज्यात आणि देशात घडलेल्या छेडछाडीच्या बातम्यांचा आढावा घेतला, अगदी अलीकडच्या, सध्या घडत घडलेल्या छेडछाडीच्या, बलात्काराच्या बातम्या नीट लक्षात घेतल्या तर समजू शकतं की कोणत्याही बाईला, मुलीला असं वाटत नसतं की तिची छेड काढली जावी. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरातल्या मुलींना/महिलांना विचारून बघता येईल. ‘मुलीला/महिलांना मुलांनी/पुरुषांनी छेड काढलेली आवडते’, ‘पुरुषांनी छेड काढावी यासाठीच मुली/महिला नटतात किंवा छोटे कपडे घालतात,’ ‘मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात’ असे गैरसमज आपल्या पुरुषप्रधान समाजात पसरलेले आढळतात. पण हे फक्त आणि फक्त गैरसमजच आहेत. बाईला उपभोगाची वस्तू समजणाऱ्या पुरुषी मानसिकता असलेल्यांनी ते स्वतःच्या सोयीसाठी, बचावासाठी तयार केलेले आहेत. छेडछाडीमुळे अनेकदा मुलींचं आयुष्य उध्वस्त होतं, आयुष्यभर अनेक वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. असं असताना कोणत्याही मुलीला/बाईला छेडछाड आवडण्याचा अथवा ती स्वतः या गोष्टीला कारणीभूत होण्याचा प्रश्नच येत नाnsही.\nमुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार नसतात, तर स्त्रियांना पुरुषांच्या करमणुकीचं, उपभोगाचं साधन समजणारी पुरुषी वृत्ती जबाबदार असते. मुलींना जसं सुंदर दिसावं वाटतं तसं मुलगे/पुरुषही विविध अलंकार, पोशाख करून नटलेले दिसतात, मग मुली त्यांची छेड काढतात का त्यामुळे त्यांना एखाद्या हिंसेला सामोरं जावं लागतात का त्यामुळे त्यांना एखाद्या हिंसेला सामोरं जावं लागतात का नाही. छोटे कपडे घातल्यामुळे जर मुलींची छेड काढली जात असेल तर जेव्हा एखाद्या वयस्कर महिलेची छेड काढली जाते किंवा अगदी ५-६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक हिंसा होते तेव्हा तिने कुठे छोटे कपडे घातलेले असतात नाही. छोटे कपडे घातल्यामुळे जर मुलींची छेड काढली जात असेल तर जेव्हा एखाद्या वयस्कर महिलेची छेड काढली जाते किंवा अगदी ५-६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक हिंसा होते तेव्हा तिने कुठे छोटे कपडे घातलेले असतात ह्या लहानग्यांनी कसल्या उत्तेजित हालचाली केलेल्या असतात ह्या लहानग्यांन�� कसल्या उत्तेजित हालचाली केलेल्या असतात तेव्हा मुलींच्या छेडछाडीची उत्तरं छोट्या कपड्यांमध्ये, नटण्या-मुरडण्यामध्ये शोधण्यापेक्षा स्त्रीकडे वस्तूच्या स्वरुपात पाहणाऱ्या पुरुषी मानसिकतेत शोधणं गरजेचं आहे. स्त्रीकडे एक ‘माणूस’ म्हणून पाहिलं, स्त्रीत्वाचा आदर केला तर ही मानसिकता नक्कीच बदलू शकते.\nलग्नापूर्वीचा प्रणय – भाग ३ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव\nरिव्हेंज पोर्न – वेळीच सावध होऊ या\nआज त्यानं मला फुलं दिली\nकायदा हवाच, पण केव्हा\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/mutual-fund-mutual-funds-to-invest-in-international-stocks-now/", "date_download": "2022-07-03T11:17:10Z", "digest": "sha1:JM7K5OZT4UBZ5HG5G2QX3JRO55LDHOAA", "length": 9386, "nlines": 92, "source_domain": "mhlive24.com", "title": "Mutual funds will now have the opportunity to invest in international stocks - learn more।म्युच्युअल फंडाना आता इंटरनॅशनल स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची मिळणार संधी - सविस्तर घ्या जाणून।Mutual fund", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Mutual fund : म्युच्युअल फंडाना आता इंटरनॅशनल स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची मिळणार संधी...\nMutual fund : म्युच्युअल फंडाना आता इंटरनॅशनल स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची मिळणार संधी – सविस्तर घ्या जाणून\nMutual fund : आर्थिक बाबींबद्दल जाणकार असलेला माणूस आपल्या आर्थिक भविष्याच्य�� दृष्टीने प्रयत्न करत असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याची गुंतवणूक महत्त्वाची ठरत असते.\nप्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीचे विविध पर्याय आजमावत असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे म्यूच्युल फंड. अशातच भांडवली बाजार नियामक SEBI ने म्युच्युअल फंडांना परकीय शेअर्समध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.\nही गुंतवणूक उद्योगासाठी USD 7 बिलियनच्या एकूण आवश्यक मर्यादेत केली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय समभागांच्या मूल्यांकनात झालेली घसरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.\nपीटीआयच्या वृत्तानुसार, सेबीने जानेवारीमध्ये म्युच्युअल फंड घराण्यांना परदेशी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांमध्ये नवीन ग्राहक घेणे थांबवण्यास सांगितले होते.\nका थांबवले होते :- बातम्यांनुसार, म्युच्युअल फंड उद्योगाने परदेशी गुंतवणुकीसाठी US $ 7 अब्जची आवश्यक मर्यादा ओलांडल्यामुळे ग्राहक निर्मिती थांबविण्याचे निर्देश जारी करण्यात आले.\nजागतिक समभागांमध्ये अलीकडील घसरणीमुळे सर्व म्युच्युअल फंड घराण्यांनी एकत्रितपणे केलेल्या गुंतवणुकीचे एकत्रित मूल्य कमी झाले आहे.\nSEBI ने शुक्रवारी Amfi ला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की म्युच्युअल फंड योजना म्युच्युअल फंड स्तरावरील विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेचे आणि परदेशी गुंतवणुकीचे उल्लंघन न करता 1 फेब्रुवारी 2022 रोजी सदस्यता पुन्हा सुरू करू शकतात. फंड/सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकतात.\nनियामकाने असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (Amfi) ला प्रत्येक AMC किंवा म्युच्युअल फंडातील विदेशी गुंतवणूक फेब्रुवारीच्या पातळीपर्यंत मर्यादित असल्याचे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.\nम्युच्युअल फंडासाठी नामांकन आवश्यक आहे :- सेबीने आता म्युच्युअल फंडांसाठीही नामांकन प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसेबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 1 ऑगस्ट 2022 पासून, म्युच्युअल फंडात सामील होणाऱ्या सर्व नवीन गुंतवणूकदारांसाठी नामांकन फॉर्म. किंवा तुम्हाला द्यावा लागेल.\nनिवड रद्द करण्याचा पर्याय घोषणा फॉर्म. सेबीच्या परिपत्रकानुसार, सर्व विद्यमान म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे नामांकन किंवा निवड रद्द करण्याची प्रक्रिया 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करावी लागेल. अन्यथा, म्युच्युअल फंड खाते गोठवल�� जाईल.\nPrevious articleElectric bike : लवकरच लाँच होतेय 110 किमी रेंज असणारी इलेक्ट्रिक बाइक; अधिकचे फिचर्स घ्या जाणून\nNext articleBusiness Idea : लॅपटॉप-मोबाईलचा व्यवसाय करुन दरमहा करा इतकी कमाई\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://packersmoversinmumbai.com/good-night-messages-images-marathi/", "date_download": "2022-07-03T11:17:44Z", "digest": "sha1:TZI4C36HIVS7FWBSQRV7C6E33VIKGENL", "length": 56872, "nlines": 779, "source_domain": "packersmoversinmumbai.com", "title": "450 शुभ रात्री: Good Night Messages Quotes Images Marathi", "raw_content": "\nगर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा\nआई वडील स्टेटस मराठी\nशुभ रात्री शुभेच्छा मराठी | Heart Touching GN messages\nध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात. शुभ रात्री \nस्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,\nम्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला\nतुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,\nपाहावं म्हणून नव्हे तर,\nत्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…\nपण मला मात्र माझी\nस्वप्नातली दुनियाच बरी आहे…\nशुभ रात्री शुभेच्छा मराठी\nभेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री\nतुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..\nजपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..\nतूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..\nकारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…\nउठा उठा सकाळ झाली..\nझोपा झोपा गंमत केली,\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,\nमाफी मागून ती नाती जपा,\nकारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,\nस्वप्न असं बघा, जे तुमची झोप उडवून टाकेल.. आणि, एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि, टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे… शुभ रात्री \nलोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर\nपरंतु वाईट ऐकल्यावर मात्र,\nकिंमत पैशाला कधीच नसते..\nकिंमत पैसे कमावतांना केलेल्या,\nखोट��� ऐकायला तेव्हा मजा येते,\nजेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…\nया जगात सगळ्या गोष्टी सापडतात.\nपण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…\nजर नशीब काही “चांगले” देणार असेल,\nतर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..\nआणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,\nतर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…\nस्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस, थोड्याच वेळात, मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे… तरी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे. शुभ रात्री\nकुणीही चोरू शकत नाही\nअशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..\nती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…\nजे तुमची झोप उडवून टाकेल..\nआणि, एवढं यश मिळवण्याचा\nटीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…\nरात्र नाही स्वप्नं बदलते,\nदिवा नाही वात बदलते,\nमनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,\nकारण नशीब बदलो ना बदलो,\nपण वेळ नक्कीच बदलते…\nकठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,\n“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,\nमी अजुन जिंकलेलो नाही…”\nकधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,\nदुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,\nजीवन यालाच म्हणायचे असते,\nदुःख असूनही दाखवायचे नसते,\nमात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना\nपुसत आणखी हसायचे असते…\nवाघ जखमी झाला तरी,\nतो आयुष्याला कंटाळत नाही..\nतो थांबतो, वेळ जाऊ देतो,\nअन पुन्हा एकदा बाहेर पडतो..\nघेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा\nपराभवाने माणुस संपत नाही,\nप्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..\nस्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.. शुभ रात्री\nजगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,\nपरंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,\nजी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते…\nकुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,\nसरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,\nजे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…\nशेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,\nत्यांनाच यश प्राप्त होते…\nमनाने इतके चांगले राहा की,\nआयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..\nशुभ रात्री मेसेज मराठी\nठेच तर लागतच राहिल,\nती सहन करायची हिंमत ठेवा,\nकठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या\nपरिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार\nघेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.\nइथे खोट्याला स्वीकारलं जातं,\nआणि खऱ्याला लुटलं जातं…\nमजा येत आहे मित्रांनो\nते मला जिंकू देत नाही,\nआणि मी हार मानत नाही…\nफक्त दोनच कारणं असतात…\nएकतर आपण विचार न करता कृती करतो,\nफक्त विचारच करत बसतो…\nतुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. शुभ रात्री\nपाण्यापेक्षा तहान किती आहे,\nयाला जास्त किंमत असते..\nमृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,\nया जगात नाते तर सगळेच जोडतात,\nपण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…\nशुभ रात्री स्टेटस मराठी\nआयुष्यात कितीही चांगली कर्म करा,\nपण कौतुक हे स्मशानातच होतं…\nअशक्य असं या जगात\nत्यासाठी फक्त तुमच्या ठायी\nहा तुमचा सगळ्यात मोठा\nप्लस पॉईंट ठरू शकतो…\nजर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात… शुभ रात्री \nजर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन\nजगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,\nतुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,\nतुम्ही किती असामान्य आहात…\nजेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..\nवडिलांच्या पैशावर चैन करता यायची,\nस्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…\nध्येय दूर आहे म्हणून,\nपावलो पावली येतील कठीण प्रसंग,\nफक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,\nसूचना देतात ते सामान्य\nस्वतःचा जीव धोक्यात घालून,\nत्यांना वाचवतात ते असामान्य\nकोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….\nजरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….\nदर वेळी का मीच कमी समजायचे,\nतुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.\nजेव्हा आपण लोकांना वेळ देतो,\nतेव्हा त्यांना असं वाटतं की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nपण त्यांना हे कळत नाही की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nमाझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,\nमी जो काल होतो,\nत्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.\nचंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी… गुड नाईट\nम्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष\nत्याच दिवशी संपवायचे आणि\nउगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.\nसत्य आणि स्पष्ट बोलणारा\nकडू वाटत असला तरी,\nतो धोकेबाज कधीच नसतो…\nचंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,\nचांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,\nझोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,\nशुभ रात्री मेसेज मराठी\nप्रत्येकावर विश्वास ठेवू नका,\nकारण साखर आणि मीठ\nदोघांना एकच रंग आहे…\nपाऊस यावा पण महापूरा सारखा नको.\nवारा यावा पण वादळा सारखा नको.\nआमची आठवण काढा पण\nअमावस्या – पोर्णिमा सारखी नको.\nविरोधक हा एक असा गुरु आहे,\nपरिणामा सहित दाखवुन देतो…\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटत. शुभ रात्री\nकोणालाच यश मिळत नाही कारण\nज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.\nजग गरजेच्या नियमानुसार चालत असते,\nथंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,\nउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..\nतुमची किंमत तेव्हा होईल\nजेव्हा तुमची गरज लक्षात येईल…\nहरण्याची पर्वा कधी केली नाही,\nजिकंण्याचा मोह हि केला नाही.\nनशिबात असेल ते मिळेलच..\nपण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.\nजर विश्वास देवावर असेल ना,\nतर जे नशिबात लिहलंय,\nते नक्कीच मिळणार पण,\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,\nतर देव सुद्धा तेच लिहिणार,\nजे तुम्हाला हवं आहे…\nशुभ रात्री शुभेच्छा मराठी | Heart Touching GN messages\nकठीण काळात सतत स्वतःला सांगा कि, “शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण, मी अजुन जिंकलेलो नाही…” शुभ रात्री \nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…\nस्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..\nकारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना\nस्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..\nअन ज्यांना तुम्ही आवडत नाही,\nकधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…\nया जगात अशक्य असे काहीच नाही..\nफक्त शक्य तितके, प्रयत्न करा…\nशेवटचा दिवस म्हणून जगा,\nजीवनाची नवीन सुरवात करा…\nविश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,\nकि तो परत कधीच बसत नाही…\nशुभ रात्री मराठी सुविचार\nप्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा, आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा… गुड नाईट\nसुख आहे सगळ्यांजवळ पण,\nते अनुभवायला वेळ नाही…\nइतरांकडे सोडा पण स्वतःकडे\nकोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,\nफक्त आपले विचार त्याच्याशी\nन पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…\nशुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज\nध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,\nजगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,\nकारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,\nआणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.\nकधी कोणावर जबरदस्ती करू\nन��ा की त्याने तुमच्या साठी\nजर त्या व्यक्तीला खरंच तुमची\nकाळजी असेल तर तो स्वतःहून\nइतक्या जवळ रहा की,\nइतक्याही दूर जाऊ नका की,\nसंबंध ठेवा नात्यात इतका की,\nआशा जरी संपली तरीही,\nनातं मात्र कायम राहील…\nसरडा तर नावाला बदनाम आहे,\nखरा रंग तर माणसं बदलतात…\nज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल… शुभरात्री\nखोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार\nपण मला मात्र माझी\nस्वप्नातली दुनियाच बरी आहे…\nसगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..\nती फक्त, पहायची असतात…\nआपण कोणाला फसवलं नाही,\nयाचा आनंद काही वेगळाच असतो…\nज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,\nसंपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.\nत्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.\nसंपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.\nदुःखात देवाला आठवण्याचा हक्क,\nत्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..\nलोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर\nपरंतु वाईट ऐकल्यावर मात्र,\nसंकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… शुभ रात्री \nस्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,\nमऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…\nतरी सर्वांना विनंती आहे की,\nसर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.\nजे तुम्हाला आपले समजतात…\nआनंद हा एक ‘भास’ आहे,\nज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..\nदुःख हा एक ‘अनुभव’ आहे,\nतरीही अशा जीवनात तोच जिंकतो,\nज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.\nस्वत:ला मोठे व्हायचे असेल तर\nइतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..\nपूर्वी जांभई आली की,\nआता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..\nकाळजी घ्या दातं-बीतं पडतील…\nकाल आपल्याबरोबर काय घडले,\nउद्या आपल्याला काय घडवायचे आहे,\nहरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह हि केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच.. पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.शुभ रात्री \nभेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात\nरात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.\nस्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..\n“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,\n“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”\nमाझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,\nजरी तुमच्या सोबत होत नसला,\nतरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..\nआणि म्हणून मी तुम्हा��ा,\nMessage केल्याशिवाय राहत नाही…\nमाझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,\nजरी तुमच्या सोबत होत नसला,\nतरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..\nआणि म्हणून मी तुम्हाला,\nMessage केल्याशिवाय राहत नाही…\nआपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..\nआनंद हा एक ‘भास’ आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,जो प्रत्येकाकडे आहे.. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. शुभ रात्री\nपूर्वी जांभई आली की,\nआता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..\nकाळजी घ्या दातं-बीतं पडतील…\nस्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,\nमऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…\nतरी सर्वांना विनंती आहे की,\nसर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,\nआशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…\nतुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,\nपाहावं म्हणून नव्हे तर,\nत्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.\nसुख आहे सगळ्यांजवळ पण,\nते अनुभवायला वेळ नाही…\nइतरांकडे सोडा पण स्वतःकडे\nआज जगायलाच वेळ नाही…\nसगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,\nपण चार शब्द बोलायला वेळ नाही…\nथंडीच्या दिवसात अख्खी रात्र\nएकच विचार करण्यात जाते की…..\nसाला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..\nसुख आहे सगळ्यांजवळ पण, ते अनुभवायला वेळ नाही… इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही… शुभ रात्री\nज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की\n“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ\nइतक्या जवळ रहा की,\nइतक्याही दूर जाऊ नका की,\nसंबंध ठेवा नात्यात इतका की,\nआशा जरी संपली तरीही,\nनातं मात्र कायम राहील…\nजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं\nतेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी\nत्याच्या वेदना जाणवत नाहीत…\nआनंद हा एक ‘भास’ आहे,\nज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..\nदुःख हा एक ‘अनुभव’ आहे,\nतरीही अशा जीवनात तोच जिंकतो,\nज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे…\nझोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,\nपण ती स्वप्ने खरी होतात\nज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.\nकाल आपल्याबरोबर काय घडले,\nउद्या आपल्याला काय घडवायचे आहे,\nम्हणूनच आता निवांत झोपा…\nकोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते… शुभ रात्री \nजर विश्वास देवावर असेल ना,\nतर जे नशिबात लिहलंय,\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,\nतर देव सुद्धा तेच लिहिणार,\nजे तुम्हाला ह���ं आहे…\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.\nमाणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.\nशक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.\nआयुष्य जास्त सुंदर वाटत.\nफुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं\nकवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,\nआपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..\nचांगले स्वप्न पडावे म्हणून,\nआणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,\nसंयम ठेवा, संकटाचे हे ही दिवस जातील.. आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील… शुभ रात्री \nआपण सगळेच जण छान झोपतो..\nपण कुणीच हा विचार करत नाही की,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,\nत्याला झोप लागली असेल का\nतेव्हा कुणाचेही मन न दुखवता,\nजगण्याचा प्रयत्न करा आणि\nचुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,\nमोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”\nचंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,\nचांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,\nझोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,\nचांदणं चांदणं, झाली रात,\nचादणं चांदणं, झाली रात, .\nजगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते… शुभ रात्री \nचांदण्या रात्री तुझी साथ,\nमाझ्या हाती सख्या तुझाच हात..\nअशी रात्र कधी संपूच नये,\nसूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…\nरात्र जणू एक गीत धुंद,\nप्रीतीचा वारा वाहे मंद,\nहरवावे वाटते तुझ्या कुशीत,\nकरून पापण्यांची कवाडे बंद…\nझाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो\nतो पर्यंत तो “कचरा” साफ करतो\nपण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो\nतेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.\nजगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि\nतुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.\nउष:काळ होता होता काळ रात्र झाली\nचला आता झोपू आपण फार रात्र झाली.\nरात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,\nचांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,\nकाळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,\nकारण सारे जग विश्रांती घेत असतांना,\nकुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…\nजर नशीब काही “चांगले” देणार असेल, तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल, तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होत\nआपण सगळेच जण झोपतो..\nपण कुणीच हा विचार करत नाही,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,\nत्याला झोप लागली का…\nमांजरीच्या कुशीत लप��ंय कोण\nइटुकली पिटुकली पिल्ले दोन\nछोटे छोटे डोळे, इवले इवले कान,\nपांघरून घेऊन झोपा आता छान…\nस्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,\nम्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला\nसुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला\nदिवसाची खूप आश्वासने देऊन\nरात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.\nजे तुम्हाला आपले समजतात…\nदुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,\nआणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,\nकिती दिवसाचे आयुष्य असते\nआजचे अस्तित्व उद्या नसते,\nमग जगावे ते हसुन-खेळून,\nकारण या जगात उद्या काय होईल,\nते कुणालाच माहित नसते,\nआता good night thoughts in marathi for whatsapp, instagram and facebook सर्व नवीन Good Night Images व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील गुड नाईट मराठी स्टेटस, गुड नाईट शायरी मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेजस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.\n[…] आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे good night quotes in marathi for girlfriend कलेक्शन आवडल असेल, जर शुभ […]\n[…] शुभ रात्री […]\nBirthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (20)\nGood Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)\nप्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes In Marathi\nप्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes In Marathi\nBest Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6/", "date_download": "2022-07-03T11:03:54Z", "digest": "sha1:WJ7HSUAVJ6SFPFKWERM632VDEJFAYNYI", "length": 4294, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "१५ .०८.२०२१: राज्यपालांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n१५ .०८.२०२१: राज्यपालांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n१५ .०८.२०२१: राज्यपालांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्��ालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/lonkddaauun/is0m966l", "date_download": "2022-07-03T12:10:42Z", "digest": "sha1:6LKRLL6PHRWJWYXTMRLWKYGM2SBYPM5I", "length": 11580, "nlines": 130, "source_domain": "storymirror.com", "title": "लॉकडाऊन | Marathi Others Story | नासा येवतीकर", "raw_content": "\n'आई, लई भूक लागली, काही तरी दे की खायला ... ' भुकेच्या व्याकुळेने लहान पोरं ओरडून ओरडून आईला सांगत होती. ती आई तरी काय देणार बिचारी, घरात होतं नव्हतं सर्व संपलं होतं, खायला तिचं शरीर तेवढं राहिलं होतं. ती देखील शून्य नजरेने घराच्या छताकडे पाहत होती. तिच्या पोटात देखील कावळे ओरडू लागले होते, भूक लागली म्हणून ती कोणाला सांगणार होती ' भुकेच्या व्याकुळेने लहान पोरं ओरडून ओरडून आईला सांगत होती. ती आई तरी काय देणार बिचारी, घरात होतं नव्हतं सर्व संपलं होतं, खायला तिचं शरीर तेवढं राहिलं होतं. ती देखील शून्य नजरेने घराच्या छताकडे पाहत होती. तिच्या पोटात देखील कावळे ओरडू लागले होते, भूक लागली म्हणून ती कोणाला सांगणार होती तिचा धनी बाजारात गेला होता काही खायला मिळेल का याचा शोध घेण्यासाठी. तास दोन तास झाले तरी धनी काही येत नव्हता, ती आपल्या बाळाची समजूत काढत होती, 'रडू नको माय, येतीलच बाबा आता, काही तरी घेऊन..... तिचा धनी बाजारात गेला होता काही खायला मिळेल का याचा शोध घेण्यासाठी. तास दोन तास झाले तरी धनी काही येत नव्हता, ती आपल्या बाळाची समजूत काढत होती, 'रडू नको माय, येतीलच बाबा आता, काही तरी घेऊन.....' सायंकाळची रात्र झाली. पोरं रडून रडून तशीच झोपली. रात्र वाढत होती, ती आपल्या धन्याची वाट पाहत होती. रात्री दहा वाजले असतील त्या वेळी दारावर कोणीतरी लंगडत लंगडत येत असल्याचे तिला जाणीव झाली. तसं ती बाहेर आली, बघते तर काय तो तिचा धनीच होता. त्याला धड चालतादेखील येत नव्हते, तो कण्हत कण्हत येत होता. घरात पोटाला खायला पैसे नाहीत, मेला आज भी दारू पिऊन आला, मेल्याला दारूला पैसे भेटतात पण घरात लेकराला खाऊ घालायला काही भेटत नाहीत, अशी मनात ती कुरकुर करू लागली. ती धन्यावर मोठ्यानं ओरडणार त्याच वेळी त्याने रडतरडत आवाज दिला, 'मेलो गं मेलो, त्या पोलिसांनं लई बदडलं, काठीनं लई मारलं गं...' असे ऐकल्याबरोबर ती धन्याजवळ पळत गेली आणि त्याला सहारा देऊन घरात आणलं.\nखरंच त्याला खूप मार लागलं होतं. त्याने सारी कहाणी सांगितली. सायंकाळच्या वेळेला कुठं क��ही मिळते का म्हणून तो घराबाहेर पडला. रस्त्यात जागोजागी पोलीस गस्त घालत होते कारणही तसेच होते ना. कोरोना व्हायरसमुळे शहरात गेल्या पाच दिवसापासून लॉकडाऊन झालं होतं. कोणीही घराबाहेर पडू नये अशी सूचना सर्वाना देण्यात आली होती. शहरातील सर्वच दुकाने आणि कारखाने बंद करण्यात आली होती. रस्त्यावर गल्ली बोळात शुकशुकाट होता. तरीही तो पोलिसांचे नजर चुकवून कुठंतरी काहीतरी खायला मिळते का याचा शोध घेत फिरत असतांना पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांना त्याने आपली करूण कहाणी सांगितली पण ते ऐकायला तयार होईना. त्यातच एका पोलिसाने आपला दंडुका त्याच्यावर चालवला, लगोलग दुसऱ्या पोलिसाने ही दोनचार मार दिले. एवढंच नाही तर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवलं. तीन चार तासानंतर सोडून दिलं. तो तसाच लंगडत लंगडत घरी आला. तिने त्याला जरासे शेकलं आणि सर्वजण त्या रात्री तसेच झोपी गेले. दुसऱ्या दिवसाची सकाळ कशी उजाडेल याची कल्पना करून तिला तिला रात्रभर झोप लागली नाही.\nआई मला भूक लागली काही तरी खायला दे या आवाजानेच तिला जाग आली. बाबाने रात्री काहीतरी आणलं असेल या आशेपायी ती मुलं आशाळभूत नजरेने पाहत होती. मात्र बाबाची परिस्थिती मुलांना काय माहित तशी आई काहीच बोलत नव्हती. रोज मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालविणारे, तिच्या घरात आज काही नव्हतं, मुलांना खाण्यास देण्यासाठी. ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती. देवा, यापेक्षा आम्हांला तू बोलावून घे, या कोरोनापेक्षा आम्हाला भुकेचा आजार खूप मोठा आहे. देवा, सोडव रे या काळजीतून.. तशी आई काहीच बोलत नव्हती. रोज मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालविणारे, तिच्या घरात आज काही नव्हतं, मुलांना खाण्यास देण्यासाठी. ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती. देवा, यापेक्षा आम्हांला तू बोलावून घे, या कोरोनापेक्षा आम्हाला भुकेचा आजार खूप मोठा आहे. देवा, सोडव रे या काळजीतून.. फक्त देवाचा धावा करण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हतं. तिचा धनी निदान चार दिवस तरी उठू शकणार नाही अशी त्याची स्थिती झाली होती. ती जिथे काम करायला जाते, तो कारखाना गेले पाच दिवस झाले बंद होते त्यामुळे ती तेथे काम करायला जाऊ शकत नव्हती. मुलांच्या शाळाही बंद होत्या त्यामुळे त्यांचे शाळेतील एकवेळचे जेवणही बंद झाले होते. निदान तिथे ही मुलं पोटभर भात तरी खात होते. बऱ्याच वेळा तर ते डब्यात देखील आणत होती. काय करावे तिला काही एक सुचत नव्हते. मुलं भुकेने धाय मोकलून रडत होते.\nतेवढ्यात दारावर कोणी तरी दस्तक दिली. गळलेलं अवसान एकत्र करून ती दारावर गेली पाहते तर काय.. कारखान्याचा मालक उभा होता. त्याच्या सोबत चार-पाच माणसंदेखील होती. सर्वांच्या हातात भरलेल्या पिशव्या होत्या. मालकाने एकाला पुढे बोलावलं आणि तिच्या हातात पिशवी द्यायला सांगितलं. तिने पिशवी हातात घेतली आणि त्यात पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पिशवीमध्ये आठवडाभर पुरेल एवढं धान्य होतं. मालकांनी तिला धीर दिला आणि म्हणाला, 'घाबरू नका, लॉकडाऊन संपेपर्यंत तुमच्या घराची काळजी मी घेईन', हे मालकांचे बोलणे ऐकून ती त्यांच्या पाया पडली. मालकांचे आणि देवाचे मनोमन आभार मानले.\nगरज तेथे मदत ...\nगरज तेथे मदत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/blog-series", "date_download": "2022-07-03T11:19:59Z", "digest": "sha1:T2GIVSDWV6CR4IUBW27MQ7C26NHKSNZU", "length": 11680, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nBLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : गालावर तीळ असलेल्या गोऱ्या मुली : नेमकेपणामुळे होणारा गोंधळ\nसंशोधक दानिअल केहन्मन आणि आमोस त्वार्स्की यांनी यावर बरंच संशोधन केलं आहे. ते म्हणतात अगदी उच्चशिक्षित लोकदेखील या ‘Conjunction Fallacy’ पासून वाचू शकत नाहीत. यामुळे ते ...\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nVIDEO : Maharashtra assembly speaker election | राहुल नार्वेकरांच्या बाजूने आतापर्यत एकूण मतं\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\nMadhya Pradesh : जमिनीच्या वादाने केलं बाद, महिलेला थेट डिझेल टाकून पेटवलं, मध्य प्रदेशातील अमानुष प्रकरणातचं नेमकं रहस्य काय\nCM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा\nBanana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/9104", "date_download": "2022-07-03T11:29:20Z", "digest": "sha1:5LBIQ4IVXCPELCTF55VNVP6WMWCWAB5A", "length": 36696, "nlines": 429, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "उस्मानाबादमध्ये साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने म���ागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार ��ुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News उस्मानाबादमध्ये साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी\nउस्मानाबादमध्ये साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9104*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nउस्मानाबादमध्ये साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : उस्मानाबाद : देशातील साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा पहिला प्रयोग आज यशस्वी झाला आहे. रोज नव्वद ते शंभर जम्बो सिलेंडर भरतील एवढा ऑक्सिजन उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव या खाजगी साखर कारखान्यामध्ये उत्पादित होऊ लागला आहे. हे प्रमाण येत्या काही दिवसात 600 सिलेंडरपर्यंत जाईल. एखाद्या साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयोग होऊ शकतो, यावर कोणालाच विश्वास नव्हता पण हे धाराशिव सारख कारखान्याने करुन दाखवले आहे.इथेनॉल आणि अल्कोहोलची निर्मिती धाराशिव कारखान्यामध्ये होते. त्यासाठी 60 कोटी रुपये गुंतवणूक करून यंत्रणा उभारलेली आहे. हा प्रयोग पुर्वीचीच यंत्रणा वापरून करायचे ठरले. आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक कारखान्याने यासाठी केली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन प्लांट मौज इंजिनीयरिंगच्या धीरेंद्र ओक यांनी तयार केला आहे. यात परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि जर्मनीमधू��� मॉलिक्युल आणावे लागले.\n25 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असे शरद पवार यांनी सुचवले होते. परंतु आजपर्यंत केवळ चारच साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठीच्या यंत्रणेची मागणी नोंदवली आहे. इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे तेल कंपन्या बरोबर इथेनॉल पुरवठ्याचे करार आहेत. इतर साखर कारखानदारांना ते करार अडचणीत येतील, नुकसान होईल, अशी भीती आहे.\nपंढरपूरचे तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर नुकसान सोसत हे पाहिले पाऊल उचलले आहे. 23 एप्रिल रोजी झूमद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची वसंतदादा इन्स्टिट्यूटने मिटींग घेतली होती. राज्यात 174 इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने असून आता अभिजित पाटील यांच्यानंतर इतर कारखान्याने हा प्रकल्प हातात घेतल्यास राज्यालाच नाही तर देशालाही ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता महाराष्ट्रात तयार होऊ शकणार आहे.\nइथेनॉल प्रकल्प ज्या कारखान्यांकडे सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येते, हे अभिजीत पाटील यांनी लक्षात घेत आपल्या धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती केली आहे.\nPrevious articleकोरोनाची येणार तिसरी लहर,त्यावर म्युकरमायकोसीसचा कहर\nNext articleराज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत पुन्हा वाढवला; कठोर निर्बंध लागू\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक क���ी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/tag/01-june-2022-ka-rashifal/", "date_download": "2022-07-03T11:46:56Z", "digest": "sha1:S3T2W2M5G2J3WDOAXRYOPONQ4QCWJJL3", "length": 3910, "nlines": 40, "source_domain": "live65media.com", "title": "01 June 2022 Ka Rashifal Archives - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n01 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n01 जून 2022 राशीफळ मेष : आज कौटुंबिक जीवनाशी संबंधित काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. तुमचे चांगले वागणे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करेल. तुमची विचारसरणी सकारात्मक असेल, त्यामुळे तुम्हाला कामात चांगला फायदा होईल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी नवीन योजना करू शकता. तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ : आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. …\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2022-07-03T11:38:49Z", "digest": "sha1:2ROQKJJIGDJFHPJG6OVQVSFXOA7UHFYL", "length": 5162, "nlines": 82, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल यांच्या उपस्थितीत पार पडला. | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nअमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल यांच्या उपस्थितीत पार पडला.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nअमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल यांच्या उपस्थितीत पार पडला.\n२०.१२.२०१९:अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/09-11-2020-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2022-07-03T12:25:06Z", "digest": "sha1:BCTCPO7EYIT65JOIX63R6YN5TGIZ24EK", "length": 4984, "nlines": 77, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "09.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n09.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n09.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न\n09.11.2020 : महाराष्ट्रचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक वरील नोंदी, निरीक्षणे, स्पुड लेख व अभिप्राय यांचे संकलन असलेले ‘माझी भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्र���य सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%A7%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%9A/", "date_download": "2022-07-03T12:12:57Z", "digest": "sha1:S5LZ6OHHFHP4BXEFFQPCUFYJ45PIDF7J", "length": 35922, "nlines": 201, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "शरीर आणि मनासाठी ध्यानाचे 10 फायदे | United We Care", "raw_content": "\nशरीर आणि मनासाठी ध्यानाचे 10 फायदे\nध्यान या शब्दाचा उल्लेखच आपल्याला विचार आणि आकलनाच्या एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मताच्या विरुद्ध, ध्यानाचा अर्थ पूर्णपणे नवीन मनुष्य बनणे असा होत नाही, आपण ध्यानाचा सराव करून एक चांगले व्यक्ती बनता. हे तंत्रांचे वर्गीकरण आहे जे तुम्हाला जागरूकता वाढवण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. म्हणून, जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही जबरदस्तीने तुमची ओळख किंवा तुमचे विचार तोडत नाही. शेवटी तुम्ही त्यांचे निरीक्षण करायला आणि ते जसे आहेत तसे समजून घ्यायला शिकाल. तर, ध्यान हे एक कौशल्य आहे जे तुम्हाला तुमच्या मनात आरामात राहण्यास मदत करते, खरंच एक कठीण काम. तथापि, योग्य मार्गदर्शनासह, आपण निश्चितपणे तेथे असू शकता.\nशारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचे फायदे\nकोट्यवधी विचार आजूबाजूला तरंगत असताना, आपले मन कधी कधी एक खरी विचित्र जागा बनू शकते. त्यामुळे, तुमच्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यासह आरामदायी होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. तथापि, आपल्याला फक्त सराव सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही ध्यान आणि सजगतेला तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवले तर ते तुमच्या मनावर, शरीरावर आणि आत्म्याला कसे प्रभावित करते ते तुम्हाला दिसेल. ध्यानामुळे तुम्हाला मिळणारी विश्रांतीची भावना तुम्हाला अनेक समस्यांमध्ये मदत करते. हे रक्तदाब कमी करण्यास, चयापचय आणि हृदय गती सुधारण्यास मदत करते.\nध्यानाचे अनेक मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत. हे तुम्हाला तुमची जागरूकता, शांततेची भावना, दृष्टीची स्पष्टता, करुणा आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करते. बर्‍याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की ध्यान केल्याने तुम्हाला नैराश्य, तणाव आणि चिंता यांसारख्या प्रमुख समस्यांना सामोरे जाण्यास मदत होते. मनोवैज्ञानिक फायद��यांव्यतिरिक्त, तुम्हाला भौतिक फायद्यांचे जग देखील अनुभवण्याची शक्यता आहे.\nअभ्यास असे सूचित करतात की जेव्हा तुमचे मन आणि शरीर आरामशीर असते, तेव्हा तुमचे शरीर तणाव संप्रेरकांचे उत्पादन थांबवते. कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, ध्यानाचा सराव करणाऱ्या लोकांमध्ये कोर्टिसोलची पातळी कमी असते.\nहार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ध्यान केल्याने केवळ शरीरात जळजळ होण्याशी संबंधित जीन्स कमकुवत होत नाहीत तर ते डीएनएच्या स्थिरतेशी संबंधित जनुकांना देखील प्रोत्साहन देऊ शकतात.\nचला ध्यानाच्या शीर्ष 10 फायद्यांवर एक नजर टाकूया\nध्यान केल्याने तणाव कमी होतो\nतणाव कमी होण्यास मदत होते हे कळल्यानंतर बहुतेक लोकांना ध्यानात रस निर्माण होतो. होय, ध्यान केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनच्या पातळीत वाढ होते. यामुळे, सायटोकाइन्स (दाहक रसायने), रक्तदाब वाढणे, झोपेचा व्यत्यय, तणाव आणि नैराश्य यासह इतर अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.\nअभ्यास असेही सूचित करतात की ध्यानाचा सराव केल्याने अनेक तणाव-प्रेरित परिस्थिती सुधारण्यास मदत होते. यामध्ये आयबीएस (इरिटेबल बोवेल सिंड्रोम) आणि फायब्रोमायल्जिया यांचा समावेश होतो.\nध्यान केल्याने भावनिक आरोग्य सुधारते\nहे सांगण्याची गरज नाही, परंतु ध्यान आपल्या भावनिक आरोग्यावर आश्चर्यकारक कार्य करू शकते. हे आपल्याला नकारात्मक विचार आणि भावनांशी लढण्यास अधिक सक्षम बनवते जे अन्यथा आपल्यावर मात करू शकतात. शिवाय, ते नाही. ध्यान केल्याने तुमचा मेंदू खरोखरच रिवायर होऊ शकतो आणि तो अधिक सकारात्मक विचारांना आकर्षित करू शकतो.\nसंशोधनानुसार, असे आढळून आले आहे की जेव्हा तुम्ही नियमितपणे ध्यानाचा सराव करता तेव्हा तुमच्या मेंदूतील राखाडी पदार्थ (समस्या सोडवण्यास आणि भावना व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेला प्रदेश) वाढतो. शिवाय, अमिग्डाला (मेंदूच्या तळाशी स्थित पेशींचा समूह), आपण जेव्हा दररोज ध्यान करता तेव्हा आपल्याला कसे घाबरायचे किंवा तणावग्रस्त होतो हे नियंत्रित करणारा प्रदेश संकुचित होतो.\nध्यान केल्याने आत्म-जागरूकता वाढते\nजेव्हा आत्म-जागरूक होण्याची वेळ येते, तेव्हा तुम्हाला फक्त विचार करणे थांबवायचे आहे. आणि, या संदर्भात ध्यान जादूसारखे काम करू शकते. तथापि, जर पारंपारिक ध्यान हा तुमचा चहाचा कप नसेल तर ते उत्तम आहे. पाय रोवून बसण्याव्यतिरिक्त, ध्यानाचा सराव करण्याचे आणि तुमचे मन शांत करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. यात चालणे, बागकाम करणे, संगीत ऐकणे, दीर्घ श्वास घेणे आणि काहीही न करता बसणे यांचा समावेश होतो. जेव्हा तुम्ही ध्यानाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवता, तेव्हा तुम्ही केवळ आत्म-जागरूक होत नाही, तर तुम्ही तुमचे संपूर्ण आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी देखील कार्य करता.\nवय-प्रेरित स्मरणशक्ती कमी होण्यास ध्यान मदत करते\nजेव्हा तुम्ही नियमितपणे ध्यान करता तेव्हा तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करता. यामुळे, मनाची आणि स्मरणशक्तीची स्पष्टता सुधारण्यास मदत होते. म्हणून, जर तुम्हाला वय-प्रेरित स्मरणशक्ती कमी होत असेल, तर ध्यान तुम्हाला त्याचा सामना करण्यास मदत करू शकते. तथापि, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रात्रीतून काहीही जादू होणार नाही. सवय होईपर्यंत सराव करत राहावे लागेल.\nकीर्तन क्रिया, एक ध्यान तंत्र, मंत्र आणि बोटांच्या पुनरावृत्ती हालचालींचे संयोजन आहे. हे प्रामुख्याने तुमचे विचार अधिक केंद्रित करण्यासाठी केले जाते. विविध अभ्यासांनुसार, कीर्तन क्रियेने वय-संबंधित स्मरणशक्ती कमी होण्यात सुधारणा दर्शविली आहे.\nझोप न लागणे किंवा निद्रानाश ही सार्वत्रिक समस्या आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी याचा त्रास होतो. तुम्हाला माहित आहे का – एका अभ्यासानुसार, ध्यान केल्याने निद्रानाश सुधारण्यास मदत होते होय, एकदा तुम्ही नीट ध्यान केल्यावर, तुम्ही रेसिंग विचारांवर नियंत्रण ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल. आणि ध्यानामुळे तुमच्या शरीराला तणाव आणि चिंता दूर होत असल्याने तुम्ही शांत मन:स्थिती प्राप्त करू शकता. या सर्व घटकांमुळे तुम्हाला चांगली झोप येते. म्हणून, ध्यानाचा सराव करा, शांत रहा आणि बाळासारखे झोपा.\nध्यानामुळे वेदनांवर नियंत्रण ठेवता येते\nवेदना ही एक अस्वस्थ संवेदना आहे जी थेट तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेशी जोडलेली असते. आणि जेव्हा तणावपूर्ण परिस्थितींचा सामना करावा लागतो तेव्हा, वेदनाबद्दलची तुमची समज उच्च बाजूने असण्याची शक्यता असते. काही अभ्यासानुसार, तुमच��या दैनंदिन जीवनात ध्यानाचा समावेश केल्याने तुम्हाला या त्रासदायक संवेदना मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. विश्वासार्ह स्त्रोतांनुसार, ध्यान केल्याने वेदना कमी आणि नियंत्रित करण्यात मदत होते आणि जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारते.\nतुम्ही ध्यान करा किंवा न करा, दिलेल्या वेदनांचे कारण सारखेच असावे. तथापि, जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुमची वेदना व्यवस्थापित करण्याची आणि त्यांच्याशी लढण्याची क्षमता वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुम्हाला कमी वेदना होतात.\nध्यान केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो\nजर तुमचा रक्तदाब सातत्याने उच्च असेल तर ते तुमच्या हृदयावर परिणाम करू शकते आणि ते कमकुवत करू शकते. याशिवाय, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसह उच्च रक्तदाबाच्या इतर अनेक आरोग्यविषयक गुंतागुंत आहेत. विविध अभ्यासांनुसार, हे सिद्ध झाले आहे की ध्यान खरोखर रक्तदाब कमी करण्यात मदत करू शकते. तर, ते कसे कार्य करते ध्यानामुळे तुमच्या हृदयाशी समन्वय साधून काम करणाऱ्या तुमच्या मज्जातंतूंना आराम मिळण्यास मदत होते, त्यामुळे तुमच्या हृदयाचे संभाव्य धोक्यांपासून संरक्षण होते.\nसर्जनशीलता केवळ कल्पनांपुरती मर्यादित नाही. म्हणून, जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही पूर्ण जागरूक अवस्थेत असता. तुम्ही अशा परिस्थिती निर्माण कराल ज्या तुम्हाला जीवनात सहजतेने, एका प्रसंगातून दुसर्‍या परिस्थितीकडे, मनाच्या निवांत अवस्थेत जाण्याची परवानगी देतील. जेव्हा तुम्ही या माइंडफुलनेस लेव्हलचा आनंद घेत असाल, तेव्हा तुम्हाला सहजतेने आणि शांततेने दिशा आणि उद्दिष्टाचा अनुभव घेता येईल. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही काहीही तयार करू शकता. सर्जनशीलतेचा अर्थ असा आहे. तर, आपण तयार करण्यास तयार आहात\nतुम्ही शपथ घेता ते उत्पादकता शस्त्र कोणते तुमचा मासिक नियोजक किंवा सुलभ वेळ-व्यवस्थापन अर्ज तुमचा मासिक नियोजक किंवा सुलभ वेळ-व्यवस्थापन अर्ज हे समजण्यासारखे आहे की, तुमच्यापैकी बरेचजण ध्यानाला उत्पादकता साधन म्हणून विचार करणार नाहीत. ते मुळात एक म्हणून बनवले गेले नव्हते. तथापि, हे आश्चर्यकारकपणे बर्याच कार्यक्षमतेने असे करण्यात मदत करते. तुम्ही हे विसरता कामा नये की कोणतेही विशिष्ट तंत्रज्ञान कितीही अत्याधुन���क असले तरीही, तुम्ही ते अर्ध्या मनाने केले तर ते तुम्हाला त्याचा एक इंच फायदा उचलण्यास मदत करू शकत नाही. ध्यान तुम्हाला अधिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल आणि तुमची उत्पादकता वाढवताना तुमची कार्यक्षमता वाढवेल.\nध्यान केल्याने तुम्हाला व्यसनांपासून मुक्ती मिळू शकते\nध्यान तुम्हाला मानसिक शिस्त, जागरूकता आणि आत्म-नियंत्रण विकसित करण्यात मदत करते. हे सर्व काही विशिष्ट वस्तू आणि पदार्थांवर अवलंबित्व टाळण्यास मदत करू शकतात. जेव्हा तुम्हाला माहित असते की एखादा पदार्थ व्यसनाधीन आहे आणि तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी त्यापासून दूर राहावे, तेव्हा तुम्ही ते टाळण्याची शक्यता असते. बर्‍याच अभ्यासांनुसार, ध्यान केल्याने तुमचे लक्ष कसे पुनर्निर्देशित करावे आणि तुमची आवेग कशी नियंत्रित करावी हे शिकण्यास मदत होते. पदार्थांच्या व्यसनाव्यतिरिक्त, ध्यान केल्याने तुमची अन्नाची लालसा नियंत्रित ठेवता येते. म्हणून, जर तुम्ही वजन कमी करण्याच्या पद्धतीवर असाल तर ते तुम्हाला खूप मदत करू शकते.\nऑनलाइन मार्गदर्शित ध्यानाचे फायदे\nमार्गदर्शित ध्यान म्हणजे काय नावाप्रमाणेच, हा ध्यानाचा एक प्रकार आहे जेथे शिक्षक किंवा गुरू तुमच्या ध्यान सत्रांना मार्गदर्शन करतात. हे ऑडिओ, व्हिडिओ किंवा ऑडिओ-व्हिडिओ वर्गांद्वारे वैयक्तिक किंवा आभासी/ऑनलाइन असू शकते.\nजेव्हा तुम्ही पहिल्यांदा ध्यान करायला सुरुवात करत असाल, तेव्हा तुमच्या बाजूला शिक्षक किंवा प्रशिक्षक असल्‍याने तुम्‍हाला ध्यानाचा सराव करण्‍याची मूलभूत माहिती समजण्‍यात मदत होऊ शकते. तुम्हाला कोणतेही कौशल्य शिकायचे असले तरी, तज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे आहे. तथापि, जेव्हा तुमच्या मनातील तपशीलवारता आणि युक्तिवाद यातून मार्गक्रमण करण्याचा विचार येतो तेव्हा मार्गदर्शक असणे अत्यावश्यक आहे.\nऑनलाइन मार्गदर्शित ध्यान कार्यक्रमात, मार्गदर्शक किंवा निवेदक तुमच्या मेंदूची गतिशीलता आणि ते ध्यानाला कसा प्रतिसाद देण्याची शक्यता आहे हे प्रकट करेल. तो किंवा ती ध्यानाच्या तंत्रांवर देखील विस्ताराने माहिती देतील. एका चांगल्या दृष्टीकोनासाठी तुम्ही ही ध्यान तंत्रे तुमच्या दैनंदिन जीवनात कशी समाकलित करू शकता हे समजून घेण्यासाठी तुमचे शिक्षक तुम्हाला मदत ��रतील.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\n10 चिन्हे कोणीतरी तुमचा मित्र होऊ इच्छित नाही\n मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आवडीनिवडी, नापसंती, आवडी-निवडी समजून घेणे आणि त्यांच्या विचारप्रक्रियेशी जुळवून घेणे. मैत्रीमध्ये अपेक्षा, भांडणे, तक्रारी आणि मागण्याही असतात. हे सर्व काही\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nनार्कोपॅथी कशी ओळखावी आणि नार्कोपॅथीचा सामना कसा करावा\n नार्कोपॅथ, ज्याला नार्सिसिस्ट सोशियोपॅथ म्हणूनही ओळखले जाते, ही एक मानसिक आरोग्य स्थितीने ग्रस्त व्यक्ती आहे ज्यामध्ये ते दुःखी, वाईट आणि हाताळणी\nजून 27, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nशस्त्रक्रियेद्वारे नैराश्याचा उपचार करणे: मेंदूला खोल उत्तेजना समजून घ्या\nपरिचय मेजर डिप्रेशन डिसऑर्डर हा जगभरातील आजार आहे ज्याचा रुग्णाच्या जीवनशैलीवर अक्षम्य प्रभाव पडतो. ठराविक उपचारांमध्ये मानसोपचार, फार्माकोथेरपी, तसेच इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह उपचारांचा समावेश असतो. असंख्य\nजून 25, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n10 गोष्टी तुमच्या थेरपिस्टला न सांगणे चांगले आहे\nपरिचय अलिकडच्या काळात, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी थेरपी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या थेरपिस्टसह सर्वकाही सामायिक करावे\nजून 20, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nसेक्स थेरपी व्यायामाचा सराव केल्याने तुमची आरोग्य स्थिती कशी सुधारू शकते\nआम्हाला सेक्स थेरपी व्यायामाची आवश्यकता का आहे तुम्ही स्वतःची अनेक प्रकारे काळजी घेता; तुम्ही व्यायामशाळेत जा, तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा, स्वतःसाठी वास्तववादी ध्येये सेट करा\nजून 18, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\nउच्च-संवेदनशील व्यक्तीसाठी कमी संवेदनशील होण्यासाठी सर्व-इन-वन मार्गदर्शक\nकमी संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती कशी असावी तुम्ही कमी संवेदनशील व्यक्ती बनण्यासाठी उपाय शोधत आहात हे मार्गदर्शक तुम्हाला कमीत कमी प्रयत्नात कमी संवेदनशील कसे व्हायचे ते शिकवेल. प्रत्येकजण\nजून 17, 2022\tप्रतिक्रिया नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/mhlive24/business-opportunity-start-this-business-by-investing-only-25000/", "date_download": "2022-07-03T12:03:25Z", "digest": "sha1:ME7UDLI7R5FD3J2XKRCCGNGZI4UZYWZK", "length": 10233, "nlines": 101, "source_domain": "mhlive24.com", "title": "Start this business by investing only 25,000! And you earn Rs 3 lakh a month! Government subsidy | फक्त पंचवीस हजार गुंतवून हा व्यवसाय सुरु करा आणि तुम्ही महिन्याला 3 लाख रुपये कमवा सरकारकडून सबसिडी | Business opportunity", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या mhlive24 Business opportunity : फक्त पंचवीस हजार गुंतवून हा व्यवसाय सुरु करा \nBusiness opportunity : फक्त पंचवीस हजार गुंतवून हा व्यवसाय सुरु करा आणि तुम्ही महिन्याला 3 लाख रुपये कमवा आणि तुम्ही महिन्याला 3 लाख रुपये कमवा \nBusiness opportunity : मोती शेती हा एक अतिशय मनोरंजक व्यवसाय आहे. शहरी भागात तर अनेकांना याची माहितीही नसते.\nपण, गेल्या काही वर्षांत याकड�� लक्ष वेधले आहे. व्यवसाय सुरू करण्याची योजना आहे. असा व्यवसाय ज्यामध्ये गुंतवणूक कमी आहे आणि कमाई भरपूर आहे.\nबहुतेक व्यवसाय चांगल्या गुंतवणुकीच्या खर्चाने सुरू करता येतात. पण, लहान व्यवसायांमध्येही मोठा नफा देण्याची ताकद असते.\nअसा एक व्यवसाय आहे, जिथे गुंतवणूकीची रक्कम फक्त 25000 रुपये आहे. परंतु, कमाई दरमहा 3 लाख रुपयांपर्यंत आहे.\nहा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारकडून ५० टक्के अनुदानही मिळते. मोती शेती हा एक अतिशय मनोरंजक व्यवसाय आहे.\nशहरी भागात तर अनेकांना याची माहितीही नसते. पण, गेल्या काही वर्षांत याकडे लक्ष वेधले आहे. गुजरातच्या भागात लागवडीमुळे अनेक शेतकरी लखपती झाले आहेत.\nत्याच वेळी, ओडिशा आणि बंगळुरूमध्येही याला चांगला वाव आहे. मोत्यांच्या शेतीतून मिळणारी कमाई प्रचंड आहे.\nमोत्यांच्या शेतीसाठी काय आवश्यक आहे मोत्यांच्या लागवडीसाठी तलावाची आवश्यकता असेल. यामध्ये ऑयस्टरची भूमिका महत्त्वाची आहे.\nमोती लागवडीसाठी राज्यस्तरावर प्रशिक्षणही दिले जाते. तलाव नसेल तर त्याचीही व्यवस्था करता येईल. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्ही सरकारकडून ५० टक्के सबसिडी मिळवू शकता. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगाच्या ऑयस्टरची गुणवत्ता खूप चांगली आहे.\nशेती कशी सुरू करावी शेती सुरू करण्यासाठी कुशल शास्त्रज्ञांकडून प्रशिक्षण घ्यावे लागते. अनेक संस्थांमध्ये सरकार स्वतः प्रशिक्षण मोफत देते. सरकारी संस्था किंवा मच्छिमारांकडून ऑयस्टर खरेदी करून शेती सुरू करा.\nतलावाच्या पाण्यात शिंपले दोन दिवस ठेवले जातात. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर ऑयस्टरचे कवच आणि स्नायू सैल होतात.\nजेव्हा स्नायू सैल होतात तेव्हा ऑयस्टर शस्त्रक्रिया करून त्याच्या आत एक साचा टाकला जातो. जेव्हा साचा ऑयस्टरला टोचतो तेव्हा आतून एक पदार्थ बाहेर येतो.\nथोड्या अंतरानंतर, साचा मोत्याच्या आकारात तयार होतो. मोल्डमध्ये कोणताही आकार टाकून तुम्ही त्याच्या डिझाइनचा मोती तयार करू शकता. डिझायनर मोत्यांना बाजारात जास्त मागणी आहे.\nतुम्ही दर महिन्याला किती कमवाल एक ऑईस्टर तयार करण्यासाठी सुमारे 25 ते 35 रुपये खर्च येतो. त्याच वेळी, एका ऑयस्टरपासून 2 मोती तयार केले जातात.\nएका मोत्याची किंमत सुमारे 120 रुपये आहे. जर गुणवत्ता चांगली असेल तर त���म्हाला 200 रुपयांपर्यंतही मिळू शकते. एक एकर तलावात 25 हजार ऑयस्टर टाकता येतात.\nयावर तुमची गुंतवणूक सुमारे 8 लाख रुपये असेल. जर 50% शिंपले देखील चांगले निघाले आणि ते बाजारात आणले गेले तर एखाद्याला वर्षाला 30 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई होऊ शकते.\nPrevious articleMutual Fund investment : कोट्याधीश होण्यासाठी कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी \nNext articleLoan Offers : घर किंवा कार घेण्याचे नियोजन करत आहात ही बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज…\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nBusiness Idea : जिमच्या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; सुरुवात कशी कराल\nBusiness Idea : शेतकरी बनतील लखपती 8000 रुपये क्विंटलला विकला जाणारा हा गहू पिकवा अन् व्हा श्रीमंत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/special/oppos-smartphone-is-available-for-15/", "date_download": "2022-07-03T11:38:14Z", "digest": "sha1:4UJZDO4JJIEMKXVXC4VPKVWW5WFE6CPV", "length": 8315, "nlines": 97, "source_domain": "mhlive24.com", "title": "Offers on oppo's smartphone : ओप्पोचा 'हा' स्मार्टफोन अवघ्या 15 रुपयांत मिळतोय ! कोठे अन कसे ? वाचा... - Mhlive24.com", "raw_content": "\nHome ब्रेकिंग Offers on oppo’s smartphone : ओप्पोचा ‘हा’ स्मार्टफोन अवघ्या 15 रुपयांत मिळतोय...\nOffers on oppo’s smartphone : ओप्पोचा ‘हा’ स्मार्टफोन अवघ्या 15 रुपयांत मिळतोय कोठे अन कसे \nMHLive24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सध्या लोकप्रिय ईकॉमर्स वेबसाईट आहे. यावर सेल देखील लावले जातात. आता फ्लिपकार्ट वर 16 डिसेंबरपासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या उत्पादनांवर मोठी बचत करू शकाल.(Offers on oppo’s smartphone)\nआज आम्ही या सेलच्या स्मार्टफोन डीलबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला Oppo चा 4G स्मार्टफोन Oppo A33 फक्त Rs.15 मध्ये मिळत आहे. चला या डीलबद्दल तपशीलवार जाणून घेऊयात\nअशाप्रकारे Oppo A33 खरेदी करा फक्त Rs.15 मध्ये\nबाजारात Oppo च्या Oppo A33 ची किंमत 12,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 19% च्या सवलतीनंतर 10,490 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही या फोनसाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 5% म्हणजेच 525 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अशा प्रकारे, Oppo A33 ची किंमत 9,965 रुपयांपर्यंत खाली येईल.\nया डीलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील समाविष्ट आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हा Oppo A33 खरेदी करण्यावर 9,950 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्ही 12,990 रुपये किमतीचा हा Oppo स्मार्टफोन फक्त 15 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.\nOppo A33 चे फीचर्स\nOppo A33 मध्ये 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही Android 10 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवू शकता.\nयामध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये दोन्हीमध्ये सेन्सर 13MP चा आहे आणि उर्वरित दोन सेन्सर 2MP चे आहेत.\nत्याचा फ्रंट कॅमेरा 8MP आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 चिपसेटद्वारे समर्थित, हा 4G स्मार्टफोन 6.5-इंच HD+ LCD डिस्प्ले, 5.00mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\n खिसा रिकामा असेल तरीही मिळेल प्रत्येक गोष्ट\nNext articleJoker malware : स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी सावधान तुमचे अकाउंट रिकामे करण्यासाठी आलाय ‘जोकर’\nLPG Cylinder Rates : महिनाभरात दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या किमती…\nLIC Policy : LIC च्या ह्या योजनेत 253 रुपयांची गुंतवणूक करून उभारा 54 लाखांचा फंड – वाचा सविस्तर\nPAN-Aadhaar Link: अजूनही पॅन-आधार लिंकिंग केल नसेल तर आता ह्या गोष्टीला जावे लागेल सामोरे\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/08/punjabi-doda-barfi-dodha-mithai-most-popular-without-mawa-paneer-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:46:28Z", "digest": "sha1:D3GSBHS7WEJTUJPY3FNBNI6XB36ME2L7", "length": 6889, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Punjabi Doda Barfi Dodha Mithai Most Popular Without Mawa Paneer In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nपंजाबची प्रसिद्ध डोडा बर्फी बिना मावा बिना पनीर\nडोडा मिठाई ही पंजाबी लोकांची लोकप्रिय मिठाई आहे. खर म्हणजे ही मिठाई बनवण्यासाठी बरेच कष्ट लागतात कारण की अगोदर गहू भिजवून त्याला चांगले मोड आणावे लागतात. मग ते वाटून चांगले तुपामध्ये भाजवे लागते. त्यासाठी बरीच मेह���त व वेळ लागतो. डोडा बर्फी आपण सणवार ह्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.\nआज आपण पंजाबी लोकनची डोडा मिठीई अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपण इन्स्टंट प्रोसेस वापरणार आहोत. त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही व झटपट मिठाई बनते. तसेच बिना मावा बिना पनीर आपण ही मिठाई बनवणार आहोत.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n1 वाटी (मध्यम आकाराची) दलिया\n4 टे स्पून तूप\n2 टे स्पून दही\n2 टे स्पून कोको पावडर\n½ टी स्पून वेलची पावडर\n¼ वाटी डेसिकेटेड कोकनट\nकृती: प्रथम दूध गरम करून घ्या. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या. कोको पावडर ¼ क दुधात मिक्स करून घ्या.\nएका पॅनमध्ये 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये दलिया 5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये गरम केलेले दूध घालून मिक्स करून मंद विस्तवावर आटवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये दही घालून मिक्स करून 2 मिनिट गरम करून मग त्यामध्ये साखर घाला. साखर विरघळून मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये कोको पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून मिश्रण तूप सुटे पर्यन्त आटवून घ्या. मग त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिक्स करून घ्या. मग विस्तव बंद करून मिश्रण थोडे थंड होउ द्या.\nएका स्टीलच्या ट्रेला बटर पेपर लाऊन त्यामध्ये मिश्रण काढून एक सारखे थापून वरतून ड्रायफ्रूट ने सजवून सेट करायला ठेवा. नंतर त्याचे पिसेस कट करून सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3265", "date_download": "2022-07-03T12:21:26Z", "digest": "sha1:3MK6MIJ7DL5J67I3GTLY73N562QWJR7N", "length": 33975, "nlines": 428, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीसेविकांचे हल्लाबोल आंदोलन | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधा��� 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच क��ला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडक��ी जन्मदिन विशेष 2022\nHome गोंदिया जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीसेविकांचे हल्लाबोल आंदोलन\nजिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीसेविकांचे हल्लाबोल आंदोलन\nविदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया\nराधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया\nगोंदिया:- गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयावर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान शासन-प्रशासन विरोधात नारेबाजी करून जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.\nगेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. अनेकदा आंदोलन करुनही त्यांच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिले नाही. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अमृत पोषण आहाराचे बिले काढण्यात यावीत, अंगणवाडीसेविकांमधून ५० टक्के पर्यवेक्षकांची पदे भरण्यात यावी, अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटांना वेळेवर बिल देण्यात यावे, अंगाणवाड्यात गँस सिलेंडर आणि शुद्ध पाण्याचे आरो देण्यात यावेत, अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले. आंदोलनात शेकडो अंगणवाडीसेविका सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य द्वारावर काहीकाळ सेविकांनी बसून आंदोलन केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. अखेर जिल्हा परिषदेचे अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nPrevious articleलग्न समारंभात आलेल्या तीन माय लेकांचा तलावात बुडून मृत्यू बोरकन्हार गावातील घटना\nNext articleवनकामगारांचे वन कार्यालयासमोर उपोषण, आंदोलनाचा तिसरा दिवस\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्क���ळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/vst-shakti-power-tiller-130-di/mr", "date_download": "2022-07-03T12:26:05Z", "digest": "sha1:IVOJVVTPA7AE3L6AWRFAWNXRJYL7F4BV", "length": 11866, "nlines": 235, "source_domain": "khetigaadi.com", "title": "VST Shakti Power Tiller 130 DI Price 2021 in India | Agricultural Machinery", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nवी यस टी इम्प्लीमेंट्स मॉडेल\nव्हीएसटी शक्ती पॉवर टिलर १३० डीआय तपशील\nव्हीएसटी शक्ती पॉवर टिलर १३० डीआय चेंज इम्प्लीमेंट\nडेमो साठी विनंती करा\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्���ी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nकृपया सत्यापित करण्यासाठी ओटीपी प्रविष्ट करा\tआपल्या मोबाइल नंबरवर ओटीपी यशस्वीरित्या पाठविला\nव्हीएसटी शक्ती पॉवर टिलर १३० डीआय\nशक्तिमान रोटरी टिलर यू-सीरीज यू ८४\nशक्तीमान स्प्रेअर प्रोटेक्टर ६००-४००\nलेमकेन मोल्ड बोर्ड प्लॉ २ एमबी प्लॉ\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/farmtrac-60-epi-supermaxx/mr", "date_download": "2022-07-03T12:44:40Z", "digest": "sha1:C3FHWFDRR2SJVK7DVEN6U3VQXPARKMAA", "length": 20419, "nlines": 350, "source_domain": "khetigaadi.com", "title": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा", "raw_content": "\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स तपशील\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nन्यू हॉलैंड ३६३० टीएक्स स्पेशल एडिशन\nगेट ऑन रोड प्राइस\nडेमो साठी विनंती करा\nफार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स ;\nफार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स ची निर्मिती फार्मट्रॅक कंपनीने केली आहे.फार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स ट्रॅक्टरमध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत आणि ते अद्वितीयपणे डिझाइन केलेले आहे. या ट्रॅक्टरमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आले आहे. हे पुन्हा निळ्या रंगाने ओळखले जाते. हे पीक कापणी, मळणी, लागवड, मशागत, जमीन समतल करणे इत्यादीसारख्या अनुप्रयोगांसाठी य��ग्य आहे.फार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स स्वस्त आहे आणि शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसते. हे विश्वासार्ह आहे आणि या ट्रॅक्टरवर कामाची कार्यक्षमता चांगली आहे. याला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे\nफार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स हा ६. ५५ लाख आहे आणि ६. ७५ लाख पर्यंत विस्तारते.फार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स हा ५० एचपी चा ट्रॅक्टर आहे आणि त्यात ३ सिलिंडर, ६० लिटर इंधन टाकीची क्षमता, सीसी मध्ये १८५० विस्थापन,२. ७ ते ३१. किमी फॉरवर्ड स्पीड आणि ३. १ ते ११. ० किमी रिव्हर्सिबल स्पीड यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. . हे सहज समायोजित करण्यायोग्य आहे आणि पॉवर स्टिअरिंग वैशिष्ट्यांचा समतोल साधून सहजतेने कार्य करू शकते. त्याची एकूण लांबी ३३५५ मिमी आणि एकूण रुंदी १७३५ मिमी आहे. फार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स ऑन-रोड किमतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खेती गाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.\nफार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स चे फीचर्स ;\n* फार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स मध्ये हेवी ड्युटी ऑटोमॅटिक डेप्थ आहे.\n* ते वेगाने धावू शकते आणि अष्टपैलुत्व राखू शकते.\n* हे ड्राफ्ट कंट्रोल हायड्रोलिक लिफ्टिंग क्षमतेसह सुसज्ज आहे.\n* हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योग्य आहे.\n* फार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स सहजतेने कार्य करते.\nफार्मट्रॅक ६० ईपीआय सुपरम्याक्स स्पेसिफिकेशन ;\n४२. ५ पीटीओ एचपी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nआयशर ५१५० सुपर डीआय\nगेट ऑन रोड प्राइस\nआयशर ५६६० सुपर डीआय\nगेट ऑन रोड प्राइस\nन्यू हॉलंड ३६००-२ टिएक्स सुपर २डब्लूडी\nगेट ऑन रोड प्राइस\nमहिंद्रा ५८५ डीआय एक्सपी प्लस\nगेट ऑन रोड प्राइस\nसोलिस हाइब्रिड ५०१५ ई २डब्लूडी\nगेट ऑन रोड प्राइस\nसमान ट्रॅक्टर तुलना करा\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\n५१५० सुपर डीआई 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि आयशर ५१५० सुपर डीआय\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\n५६६० सुपर डीआई 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि आयशर ५६६० सुपर डीआय\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\n३६००-२ टी एक्स सुपर २डब्ल्यूडी 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि न्यू हॉलंड ३६००-२ टिएक्स सुपर २डब्लूडी\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\n५८५ डीआई एक्सपी प्लस 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि महिंद्रा ५८५ डीआय एक्सपी प्लस\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\nहाइब्रिड ५०१५ ई (२डब्ल्यूडी) 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि सोलिस हाइब्रिड ५०१५ ई २डब्लूडी\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\n५९५ डीआई टर्बो २डब्ल्यूडी 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि महिंद्रा ५९५ डीआई टर्बो २डब्ल्यूडी\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\nआरएक्स ४७ महाबली 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि सोनालिका आरएक्स ४७ महाबली\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\nटाइगर ४७ 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि सोनालिका टायगर ४७\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\n७४५ आरएक्स III सिकंदर 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि सोनालिका ७४५ आरएक्स III सिकंदर\n६० ईपीआय सुपरमॅक्स 50 HP\nएमयू ५५०२ 50 HP\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स आणि कुबोटा एमयू ५५०२\nही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nमी खेतीगाडी.कॉम ला मला कॉल करण्यास किंवा एसएमएस करण्यास अधिकृत करतो. अटी मी स्वीकारल्या आहेत Privacy policy\nफार्मट्रैक ६० ईपिआई सुपरमैक्स\nगेट ऑन रोड प्राइस\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-weather-forecast-imd-predicts-thunderstorm-lighting-with-rain-from-8-to-11-april-mhds-538223.html", "date_download": "2022-07-03T11:26:20Z", "digest": "sha1:P62MWDUD655UCAR3IUGOE7SAOCR5VXFK", "length": 17843, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Weather Alert: पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचे, पाहा कुठल्या जिल्ह्यात बरसणार – News18 लोकमत", "raw_content": "\nMaharashtra Weather Alert: पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे, 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना\nMaharashtra Weather Alert: पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे, 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना\nMaharashtra rain updates: राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nशिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\n39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून पत्र\nसासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची टोलेबाजी\nमुंबई, 8 एप्रिल: महाराष्ट्रातील तापमानात (rise in temperature) वाढ झाल्यानंतर आता अचानक वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट झाली असून ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण झाले आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील चार दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 8 एप्रिल रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 8 एप्रिल : कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र : हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा : हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भ : हवामान कोरडे राहण्याची शक्यता. 9 एप्रिल : कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. हे पण वाचा: Maharashtra Weather Alert: या जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता 10 एप्रिल: कोकण : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा : तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. 11 एप्रिल : कोकण : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र : दक्षिण मध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ : तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भातील जिल्हावार हवामानाचा अंदाज आणि इशारा 9 एप्रिल भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना 10 एप्रिल नागपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना वर्धा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना भंडारा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गोंदिया - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजा���चा कडकडाटासह मेघगर्जना चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना हे पण वाचा : Weather Update: विदर्भात तापमान चाळीशी पार, तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण 11 एप्रिल नागपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना वर्धा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना भंडारा - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गोंदिया - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली - एक-दोन ठिकाणी उंच वारा (वेग 30-40 केएमपीएच) आणि विजांचा कडकडाटासह मेघगर्जना 12 एप्रिल चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना\nसासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी\nराजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता\nAssembly Speaker Election : 39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून 16 आमदारांविरोधात पत्र\nAssembly Speaker Election : फडणवीसांच्या कानात सांगितलेलं तसं झालं असतं तर आज...,आदित्य ठाकरे अखेर बोलले\nAssembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड\nसासरे विधान परिषदचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड\nऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले\n'...तर मीच तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या जागी बसवलं असतं'; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं\nविधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर तुम्ही किती दिवस बसाल याबद्दल शंका; शिवसेनेचे सुनील प्रभू असं का म्हणाले\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nनरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/5397", "date_download": "2022-07-03T12:08:58Z", "digest": "sha1:PDV4KCDOQMQ7HN3EIWGPBDJJMCPQNM3Q", "length": 8022, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "जनजागृती सेवा समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News जनजागृती सेवा समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न.\nजनजागृती सेवा समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न.\nबदलापुर-कोरोनाचे संकट अजुन टळलेले नाही.शासनाच्या आदेशानुसार कोविड १९च्या नियमानुसार अंजलीनगर,हेंद्रेपाडा,बदलापुर(प)येथे जनजागृती सेवा समितीच्या वतीने घरगुती स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ.दीप्ती(प्रेरणा)गांवकर,सिटझन वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे,मंत्रालयातील निवृत्त अधिकारी व असोसिएशनचे जेष्ठ सल्लागार दीलीप नारकर,जनकल्याण सेवा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सचिन फळणे,उत्कर्ष सेवा मंडळाचे संस्थापक दीनेश भालेकर,ध्रुव अकॅडमिचे संस्थापक-संचालक महेश सावंत,समादेशक कमांडीग ऑफीसर मंगेश सावंत या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानाच्या मजु-यासहीत अभिवादन केले. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रती सर्वसमावेशक मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.उपस्थितांचे स्वागत कार्यकारिणी सदस्य सौ.भावना परब,दीपक वायंगणकर यांनी गुलाब पुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विराज जाळगांवकर,सौ.गंधाली तिरपणकर,दत्ता कडुलकर,सौ.भावना परब,दिपक वायंगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवजयंती उत्सव घरगुती स्वरूपात पण उत्साहात संपन्न झाला.,धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,पत्रकार,९०८२२९३८६७\nPrevious articleकल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने अखिल भारतीय म. चि. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांचा सत्कार..\nNext articleउत्तम मानव तयार करण्याचे संस्था – नामदेवराव चापे\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीय��� कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_59.html", "date_download": "2022-07-03T12:08:35Z", "digest": "sha1:GLLYMPIGH7BXZ3FJ44NN6LTSNHCRP3UX", "length": 8414, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अध्यक्षपदाची निवड पुढे ढकलून आघाडी सरकारची पुन्हा एकदा राज्यपालांना चपराक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठअध्यक्षपदाची निवड पुढे ढकलून आघाडी सरकारची पुन्हा एकदा राज्यपालांना चपराक\nअध्यक्षपदाची निवड पुढे ढकलून आघाडी सरकारची पुन्हा एकदा राज्यपालांना चपराक\nPrajasattak Janata फेब्रुवारी २६, २०२१\nएक मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष निवडणूक होणार नसून ती ४ महिन्यांनी म्हणजे जुलैमधील पावसाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. आघाडी सरकारात अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्यास आले आहे. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी निवडलेल्या उमेदवारास सरकारचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेची सहमती आवश्यक आहे. परिणामी काँग्रेसने उमेदवार निवडला नसल्याने निवड खोळंबली आहे, अशी माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षाच्या निवडीची तारीख निश्चित करा, हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश महाविकास आघाडी सरकारने सरळसरळ धुडकावून लावले आहेत. अध्यक्ष निवडीची राज्यपालांना घाई होती. सध्या सरकार आणि राज्यपाल यांचे संबंध तणावपूर्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष निवड पुढे ढकलून आघाडी सरकारने पुन्हा एकदा राज्यपालांना चपराक देण्याची संधी घेतली आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ चालवतील. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे बदल अपेक्षित आहेत. त्याच अधिवेशनात अध्यक्ष निवडला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नाही. अध्यक्ष निवड सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊ शकते. केवळ एक दिवस अगोदर उपाध्यक्षांना निवडणुकीसंदर्भात नोटीस द्यावी लागते, असे संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.\nभाजपचे शिवराजसिंह यांचे सरकार असलेल्या मध्यप्रदेशात गेले ८ महिने हंगामी अध्यक्ष ( प्रोटेम स्पीकर) होते. महाराष्ट्रात विधानसभेला किमान उपाध्यक्ष तरी आहेत. मग, महाराष्ट्रातच अध्यक्ष निवडीची भाजपला इतकी घाई का, असे प्रश्न आघाडीचे नेते उपस्थित करत आहेत. अध्यक्ष निवड लांबण्यास कोरोनाचे कारण नाही तसेच सरकारला १७० सदस्यांचे पाठबळ गमावण्याची भीती नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-sri-lanka-team-india-coach-rahul-dravid-sent-a-12th-man-on-the-ground-with-a-chit-know-reason-od-585752.html", "date_download": "2022-07-03T11:43:23Z", "digest": "sha1:AQ5N7LBYWWXA3LYGDE3GIPK52L6XMKN6", "length": 8313, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs SL : राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला? गुपित उलगडलं – News18 लोकमत", "raw_content": "\nIND vs SL: राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला\nIND vs SL: राहुल द्रविडनं मॅचच्या दरम्यान काय संदेश पाठवला\nश्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये (India vs Sri Lanka) टीम इंडिय��चा 4 विकेट्सनं पराभव झाला. त्या सामन्याच्या दरम्यान भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) एका चिठ्ठीतून मैदानात खास संदेश पाठवला होता.\nIND vs ENG : 'जे झालं ते...', आयपीएलमधील वादावर जडेजानं दिली प्रतिक्रिया\nनशीब असावं तर बुमराहासारखं, दोन्ही चुकांचा झाला टीम इंडियाला फायदा\nआता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी\nVIDEO: क्रिकेटच्या मैदानात दुर्घटना, ऑस्ट्रेलिया टीम मैदानात येताच स्टँड कोसळले\nमुंबई, 29 जुलै: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये (India vs Sri Lanka) टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव झाला. या पराभवानंतर तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही टीममध्ये बुधवारी झालेला सामना चांगलाच रंगतदार झाला. त्या सामन्याच्या दरम्यान भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) एका चिठ्ठीतून मैदानात खास संदेश पाठवला होता. द्रविडंनं श्रीलंकेच्या इनिंगमधील 18 वी ओव्हर संपल्यानंतर टीम इंडियाचा राखीव खेळाडू संदीप वॉरियरसोबत मैदानात चिठ्ठी पाठवली होती. त्यावेळी श्रीलंकेचा स्कोअर 6 आऊट 113 होता. पावसामुळे मॅचमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी मैदानात कव्हर देखील घालण्यात आले होते. मात्र पाऊस लवकर थांबला आणि ओव्हर्स कमी न होता खेळ सुरू झाला. काय होते कारण राहुल द्रविड या छोट्या ब्रेकच्या दरम्यान ड्रेसिंग रुममधून बाहेर आला. त्यानंतर त्याने संदीप वॉरियरच्या हातामध्ये चिठ्ठी दिली होती. पावसामुळे मॅच थांबली तर डकवर्थ लुईस मेथडनुसार 18 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोअर किती असावा याची माहिती या चिठ्ठीमध्ये देण्यात आली होती. IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी विराट कोहली अडचणीत, 'त्या' पोस्टचा बसणार फटका राहुल द्रविड या छोट्या ब्रेकच्या दरम्यान ड्रेसिंग रुममधून बाहेर आला. त्यानंतर त्याने संदीप वॉरियरच्या हातामध्ये चिठ्ठी दिली होती. पावसामुळे मॅच थांबली तर डकवर्थ लुईस मेथडनुसार 18 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोअर किती असावा याची माहिती या चिठ्ठीमध्ये देण्यात आली होती. IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी विराट कोहली अडचणीत, 'त्या' पोस्टचा बसणार फटका 18 व्या ओव्हरमध्ये आलेल्या पावसाच्या अडथळ्यानंतर लगेच खेळ सुरू झाला. धनंजय डिसिल्वाच्या (Dhananjaya De Silva) नाबाद खेळीमुळे श्रीलंकनं भारतानं दिलेलं 133 रनंचं आव्हान पार केलं. डिसिल्वाने 34 बॉलम��्ये नाबाद 40 रन केले, तर चामिका करुणारत्नेने (Chamika Karunaratne) 6 बॉलमध्ये नाबाद 12 रनची महत्त्वाची खेळी केली. याशिवाय मिनोद भानुका 31 बॉलमध्ये 36 रन करून आऊट झाला. या विजयाबरोबरच श्रीलंकेच्या टीमने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. आता सीरिजची अखेरची मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/847088", "date_download": "2022-07-03T11:23:17Z", "digest": "sha1:RZY6NNKWCISOGV3QJ74ROSLW6VOOJYMI", "length": 2145, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओपनऑफिस.ऑर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओपनऑफिस.ऑर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:१३, ११ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०४:५३, ११ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: fa:اپن‌آفیس)\n०७:१३, ११ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://voiceofeastern.com/tag/aditi-tatkare/", "date_download": "2022-07-03T12:42:42Z", "digest": "sha1:FJPVKNBNK2L6WQIQ6A35ICK5XATYMJMZ", "length": 4698, "nlines": 82, "source_domain": "voiceofeastern.com", "title": "Aditi Tatkare Archives - Voice of Eastern", "raw_content": "\nअकरावीचे डेमो अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात\nपीएचडीचा प्रबंध प्रसिद्ध करण्यातून विद्यार्थ्यांना मिळणार सूट\nअखेर शासकीय इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाईनच होणार\nअकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होणार\nवरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचे सर्व्हर डाऊन\nजे.जे. रुग्णालयात प्रथम झाले आतड्यांचे दान\nमुंबई विद्यापीठात सर्रासपणे चालतेय प्रबंध वाङ्मयचौर्य\nअकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात\nपुढच्या वर्षी ‘स्टुडिओ विजय आर खातू’ आता…\nपद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील…\nताज्या बातम्या मोठी बातमी शहर\nकृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – अदिती तटकरे\nमुंबई : ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांना येथील संस्कृतीची माहिती\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\nमुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु\nआयआयटी मुंबईमध्ये भरली ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’\nपॉलिटेक्निकला अवघ्या १० दिवसांमध्ये ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी\nगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून ७४ विशेष ट्रेन्स\nपावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/30/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T10:58:51Z", "digest": "sha1:45PLJ62CYP7W2EAA25NKF5Z4KZXWEASP", "length": 6466, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "त्रेतायुगातले सूर्यपुत्र शनिदेव मंदिर - Majha Paper", "raw_content": "\nत्रेतायुगातले सूर्यपुत्र शनिदेव मंदिर\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / त्रेता युग, मुरणा गाव, शनी मंदिर, हनुमान / April 30, 2016 April 30, 2016\nदेशभरात सूर्यपुत्र शनिदेवाची अनेक मंदिरे पाहावयास मिळतात मात्र ग्वाल्हेर पासून १८ किमी अंतरावर मुरना येथे असलेले शनीचराधाम अथवा शनीमंदिर हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध शनीमंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर त्रेतायुगातले असल्याचे सांगितले जाते व येथील शनीपिंड महाबली हनुमानानाने लंकेतून फेकला आहे असा समज आहे. शनीला तेल वाहण्याची परंपरा फार प्राचीन असून या मंदिरातही ती पाळली जातेच पण येथे येणारे भाविक शनीला तेल अर्पण केल्यानंतर त्याला गळामिठी घालतात.\nयेथे गळामिठी घालण्यामागे शनीदेवाला आपली सुखदुःखे सांगायची असा उद्देश आहे. इतकेच नव्हे तर शनीदर्शन केल्यानंतर भाविक आपली पापे, दारिद्रय यातून सुटका होण्यासाठी अंगावरचे कपडे, चपला येथेच सोडूनही जातात. या मागे भाविकांच्या आयुष्यात येणारी संकटे शनीदेव स्वतःच्या गळ्यात घेतो असाही समज आहे. येथे मनापासून उपासना करणार्‍यांच्या सर्व मनोकामना त्वरीत पूर्ण होतात असाही अनुभव भाविक सांगतात.\nअशी कथा सांगतात की शनीदेवाला रावणाने कैद केले होते. त्याची हनुमानाने लंकादहनानंतर कैदेतून सुटका केली व शनीपिंड येथील शनीपर्व��ावर फेकला. राजा विक्रमादित्याने या मंदिराचे काम सुरू केले व पुढे सिदीयांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शनी अमावस्येला येथे मोठी जत्रा भरते व देशविदेशातून अनेक भाविक येथे शनीदर्शनासाठी येतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/02/maharashtrian-millet-flour-carrots-karanji.html", "date_download": "2022-07-03T12:25:57Z", "digest": "sha1:PQVNOC6W3D33MWPVTCBZAIARTVUCXZGS", "length": 5653, "nlines": 70, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Maharashtrian Millet Flour Carrots Karanji", "raw_content": "\nगाजर-नाचणी कारंजी: गाजर-नाचणी कारंजी ही एक स्टारटर रेसीपी म्हणून करता येईल. गाजर हे हेल्दी आहेच त्याबरोबर नाचणी पण हेल्दी आहेच हे आपल्याला माहीत आहेच. लहान मुलांना ही कारंजी दुपारी दुधाबरोबर देता येईल. ही कारंजी बनवतांना करंजीचे आवरण नाचणीचा आटा वापरला आहे तसेच करंजीचे सारणासाठी गाजर, चीज व मिरे पावडर वापरली आहे. ही एक टेस्टी रेसीपी आहे.\nगाजर-नाचणी कारंजी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\n१ कप नाचणी आटा\n१ टे स्पून तेल (गरम)\n२ टे स्पून दुध\n२ मोठे लाल गाजर (किसून)\nमिरे पावडर व मीठ चवीने\nनाचणी आटा, मैदा, मीठ व गरम तेल घालून मिक्स करून थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेवून २० मिनिट बाजूला ठेवा. मग मळलेल्या पीठाचे २० गोळे बनवून घ्या.\nगाजर धुवून, किसून घ्या. चीज किसून घ्या. मग किसलेले गाजर, चीज, मिरे पावडर, मीठ मिक्स करून सारण बनवून घ्या.\nकरंजी बनवतांना मळलेल्या पिठाचा एक गोळा घेवून पुरी सारखा लाटावा. पुरीला बाजूनी दोन थेंब दुध लावून मग त्यामध्ये एक टे स्पून गाजराचे सारण ठेवून पुरी मुडपून घेवून त्याला करंजीचा आकार द्यावा. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या.\nएका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये करंज्या छान क्रिप्सी होईपरंत तळून घ्या.\nगरम गरम कारंजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/8712", "date_download": "2022-07-03T11:04:00Z", "digest": "sha1:VDP7GYKVZQO5ABF2WVNMZ5SNW6X7ZEQG", "length": 34126, "nlines": 431, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "सांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा ए��्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच के��ा बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News सांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार\nसांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8712*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nसांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी घेतल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात नागपूरची नाट्य-सिने कलावंत सांची जीवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर येथील व्हीएमव्ही कॉलेजमध्ये सांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नागपूर येथे गतवर्षी निर्मित पैदागीर या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. स्विर्त्झलँड, स्पेन, कॅनडा, वङ, तुर्की, चीन, र्जमनी, भारत आणि इतर काही देशांमधून ३१0 चित्रपटांचा अंतिम नामांकनामध्ये समावेश होता. याआधी फिल्म डिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटाचा पुरस्कारदेखील या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटास पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत. पैदागीर या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक स��जय जीवने असून गतवर्षी नागपूर येथील कलावंतांना घेऊन सम्मा दिठ्ठी फिल्म्सने पैदागीर चित्रपटाची निर्मिती केली, हे विशेष.\nPrevious articleसंशयाचे भूत मनात संचारले,पतीने पत्नीवर अ‍ॅसीड फेकले\nNext article‘नवरा’ बनला ‘रावण’ हुंड्याची मागणी करून, सासू-नणंदेने केला सूनबाईचा खून\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागप���र विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/buddh-grah-kumbh-rashi-pravesh-4-44622/", "date_download": "2022-07-03T12:27:09Z", "digest": "sha1:24WDINHQIX6ZVBCRCLCGHZSS5X2XQDJF", "length": 7355, "nlines": 44, "source_domain": "live65media.com", "title": "बुध ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश, 5 राशीच्या लोकांना मोठा लाभ देणार आहे. या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ ही होईल. - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/बुध ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश, 5 राशीच्या लोकांना मोठा लाभ देणार आहे. या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ ही होईल.\nबुध ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश, 5 राशीच्या लोकांना मोठा लाभ देणार आहे. या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ ही होईल.\nज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये सर्वात लहान बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद आणि व्यवसायाचा ग्रह आहे. जर बुध ग्रह चांगला असेल तर व्यक्ती जलद, बुद्धिमान आणि लवकर निर्णय घेणारा असतो.\n6 मार्च 2022 रोजी बुध ग्रह शनीच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. या 5 राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ राहील.\nवृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. नोकरी शोधणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल, तर व्यावसायिकांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. या राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची दाट शक्यता असते.\nमिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. धनलाभ होईल. व्यावसायिक जीवनासोबतच कुटुंबासाठीही वेळ काढा.\nकर्क : बुधाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये जोरदार लाभ देईल. कामाच्या ठिकाणी चमकदार कामगिरी कराल, ज्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत भर पडेल. भविष्यात त्याचा फायदा पदोन्नती-वाढीच्या स्वरूपात होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होईल.\nतूळ : बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. करिअरसाठी वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कोणतेही काम करा, यश मिळेल.\nकुंभ : बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांची वाणी चातुर्य सुधारेल. तुम्ही तुमच्या विनोदी प्रतिसादाने सर्वांना प्रभावित कराल. काही आश्चर्य असू शकते. कुठूनतरी अचानक लाभ होऊ शकतो.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/346292", "date_download": "2022-07-03T12:23:26Z", "digest": "sha1:OZWS4CE2T6WJMBMYXIPXSX7J2W72T4MA", "length": 2093, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जमशेदपूर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जमशेदपूर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:०५, ६ मार्च २००९ ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n२२:४४, ७ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nMuro Bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fr:Jamshedpur)\n००:०५, ६ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: uk:Джамшедпур)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/kARU2w.html", "date_download": "2022-07-03T11:09:21Z", "digest": "sha1:XPPAGHVE22GHAAPBIL7C77GRRAMINK5I", "length": 10757, "nlines": 67, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "भटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करा- हरिभाऊ राठोड", "raw_content": "\nमुख्यपृष्ठभटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करा- हरिभाऊ राठोड\nभटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करा- हरिभाऊ राठोड\nमराठा आरक्षण : मोदी-फडणवीस यांची घोडचूक\nओबीसी समाजाचे नेते हरीभाऊ राठोड यांचा आरोप\nभटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करा अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे, कारण हा समाज वंचित आणि खर्‍या अर्थाने ज्यांना मदतीची गरज आहे अशा मागासवर्गीय समाजासाठी शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी 1200 कोटी, वसतिगृह निर्वाहभत्ता करिता 160 कोटी, महाज्योती योजनेला 500 कोटी, वसंतराव नाईक महामंडळाला 80 कोटी रु. त्वरित जाहीर करावे, अशी मागणी भटक्या विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा मा. खासदार हरीभाऊ राठोड यांनी केली आहे.\nसुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात विनंती अर्ज दाखल केलेला आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मूळात जो संविधान संशोधन कायदा पास केला होता. तो चुकीच्या पद्धतीने पास करण्यात आला होता. त्यानंतर मराठा तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. राज्याला अधिकार नसताना मराठा आरक्षण विधेयक पारीत करुन घेतले. त्याचाच फटका आता मराठा आरक्षणाला बसला आहे. एकूणच मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे मराठा आरक्षण लटकले असल्याचा आरोप देखील राठोड यांनी केला आहे.\nहरीभाऊ राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 11 ऑगस्ट 2018 रोजी संविधान संशोधन कायदा 102 हा केंद्र ससरकारने अमलात आ��ला,तेव्हापासून राज्याला संविधानाचे कलम 16 (4) नुसार मिळालेले अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 342 (अ) तरतुदीमुळे हिरावून घेतले व त्यामुळे आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडून हिरावून घेण्यात आलेले आहेत. एसईबीसी चे आरक्षण दयायचे झाल्यास तो अधिकार संसदेला दिला गेला. याचा अर्थ असा की यानंतर कुठल्याही राज्याला एखाद्या मागासवर्गाला आरक्षण दयायचे झाल्यास संसदेमध्ये बील पास करावे लागेल. याचा अर्थ असा की ज्या प्रमाणे आदिवासीसाठी आरक्षण देण्याबाबत तरतूद आहे तशीच तरतूद एसईबीसी बाबतही करण्यात आली आहे.\nकेंद्रांने विनाकारण संविधानामध्ये दुरुस्ती करून 342 (अ) कलम घातले व त्यामुळे राज्यातील अधिकार काढून घेतले. हा कायदा 11 ऑगस्ट 2018 पासून लागू झाला असतांना सुद्धा व राज्याला अधिकार नसताना तत्कालिन भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा 30 नोव्हेंबर 2018 रोजी संमत केला. या दोन्ही सरकारने म्हणजेच भाजपच्या मोदी सरकारने चूक केली आणि राज्यातील भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारने घोडचूक केली. या संदर्भात योग्य ती दुरुस्ती मी सुचविली होती. परंतु राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संविधानासारख्या दस्ताऐवजामध्ये आज जी चूक झाली आहे. याचा अर्थबोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला घटनापीठाकडे जावे लागत आहे हे आपले दुर्दव्य आहे.\nदरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाला अडगळीत आणण्याचे काम केंद्र सरकारने केले हे स्पष्ट दिसत आहे, आता योगायोगाने लोकसभेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे, तेव्हा झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी संविधान संशोधन वील आणुन परत राज्याला अधिकार बहाल करावे, अशी मागणी माजी खासदार तथा माजी आमदार भटक्या विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/joe-biden-hatbal-next-to-trump-card-search-for-a-new-face-for-2024joe-biden-hatbal-next-to-trump-card-search-for-a-new-face-for-2024-decrease-in-rating-news-in-marathi-129926495.html", "date_download": "2022-07-03T11:02:29Z", "digest": "sha1:QGHLRVUIWK3R7A2JPGF7WLBPAXKD34EH", "length": 7467, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘ट्रम्प कार्ड’पुढे जो बायडेन हतबल; 2024 साठी नव्या चेहऱ्याचा शोध | Joe Biden Hatbal next to 'Trump Card'; Search for a new face for 2024, Decrease in rating news in marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेटिंगमध्ये घसरण:‘ट्रम्प कार्ड’पुढे जो बायडेन हतबल; 2024 साठी नव्या चेहऱ्याचा शोध\nअमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी उमेदवारांच्या निवडीसाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिकमध्ये प्रायमरी सुरू आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांतर्गत अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड प्रक्रिया सुरू झाली. रिपब्लिकन पार्टीचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा झंझावाती प्रचार आणि अनेक मुद्द्यांवर ट्रम्प यांनी खेळलेल्या डावपेचापुढे जो बायडेन हतबल दिसून येत आहेत. डेमोक्रॅटिकचे ५० हून जास्त सिनेटर्स व कौटी नेत्यांशी चर्चेनुसार बायडेन यांना दुसऱ्या टर्मसाठी पक्षातील नेतेमंडळी उत्सुक नाहीत. पक्षात तशी स्वीकारार्हता दिसत नाही. डेमोक्रॅटिक पार्टीकडे ट्रम्प यांच्यासारखा झुंजार नेता नसल्याचे या नेत्यांना वाटते. त्याचबरोबर २०२४ च्या निवडणुकीसाठी पक्षाचा आत्मविश्वासदेखील डळमळीत होत चालल्याचे दिसते.\nवयामुळे गोची, पुढील निवडणुकीत बायडेन ८२ वर्षांचे\nपुढील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बायडेन ८२ वर्षांतील होतील. या वयात धावपळीबरोबरच ट्रम्पसारख्या नेत्याचा मुकाबला करणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, असे बायडेन विराेधकांना वाटते. तसे तर बायडेन यांनी उमेदवारीबाबत आशावादी विधाने केली.\nबायडेन यांच्यासमाेर 4 आव्हाने\nमहागाई गेल्या चार दशकांत सर्वाधिक इंधन, अन्नधान्याचे दर आकाशाला भिडले.\nकोरोनाने अर्थव्यवस्था डळमळीत व��कास दरात १.५ टक्क्याने घट\nसार्वजनिक ठिकाणी गोळीबार सुरूच सर्व राज्ये नियंत्रण मानण्यास तयार नाहीत\nगर्भपात कायदा रद्द झाल्यास नाराजी लॅटिन-कृष्णवर्णीय नाराजी वाढणार\nनवा चेहरा : जेस्मिन टेक्सासच्या प्रतिनिधी जेस्मिन क्रॉकेट (४१) कृष्णवर्णीय चेहरा बायडेन यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यांचा तरूणांना पाठिंबा आहे. तरुणांच्या मदतीनेच ट्रम्प यांना टक्कर देता येईल, असे त्यांना वाटते.\nकमला यांच्याविरोधात दिग्गज नेते\nउपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या बायडेन यांच्या उत्तराधिकारी असल्याचे काही जाणकारांना वाटते. परंतु परराष्ट्र दौऱ्यात कमला यांना कोविडबाबत सरकारची भूमिका प्रभावीपणे मांडता आलेली नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो. कमला यांना सिनेटर एमी क्लोबुकर, वेरमाँट, सिनेटर बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरेन, कोरी बुकर, पीट गुटीगिग, बीटो यांनी विरोध केला आहे.\nपक्षावर पकड : मर्फी\nकनेक्टिकटचे सिनेटर क्रीस मर्फी यांनी डेमोक्रॅटिक पार्टीवर पकड मजबूत करण्यावर भर दिला आहे. गेल्या निवडणुकीत मर्फी यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली नव्हती.\nइंग्लंड 231 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/murder-of-wife-and-friend-of-chinese-seller-in-cidco-it-has-been-revealed-that-the-two-were-beaten-up-a-case-has-been-registered-with-the-ambad-police-129930014.html", "date_download": "2022-07-03T12:22:28Z", "digest": "sha1:2OU536OZ4TZRFW4Q3CRXR74GCD2EMMGP", "length": 6042, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सिडकोतील चायनीज विक्रेत्याची पत्नी व मित्राकडून हत्या; दोघांनी मारहाण केल्याचे झाले उघड | Murder of wife and friend of Chinese seller in CIDCO; It has been revealed that the two were beaten up, a case has been registered with the Ambad police - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअंबड पोलिसांत गुन्हा दाखल:सिडकोतील चायनीज विक्रेत्याची पत्नी व मित्राकडून हत्या; दोघांनी मारहाण केल्याचे झाले उघड\nशहरातील गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना चायनीज व्यवसायिकाच्या राहत्या घरात मुत्यू चा प्रकार अकस्मात नसून तो खूनच असल्याचे अंबड पोलीसक्या तपासात उघड झाले आहे, विशेष म्हणजे या प्रकरमाग दुसरे तिसरे कोणी बाहेरचे नसून त्याचे पत्नी नेच हा त्याच्या मित्रांच्या साह्याने केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.\nतिबेटीयन मार्केट येथे चायनीज व्यवसाय करणारे कैलास बाबुराव साबळे (वय ४५) यांना रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मित्र पिंटू गायकवाड याने घरी आणून सोडले. यावेळी कैलास यांच्या डोक्याला लागले असताना त्यांनी स्वतः जखमेवर हळद लावून झोपला. सकाळी त्यांच्या पत्नीने पाहिले असता त्यांची हालचाल होत नव्हती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली डोक्यावर व पायावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण काय हे कळणार आहे. मात्र खून झाल्याच्या चर्चामुळे सिडकोत दिवसभर दहशतीचे वातावरण तयार झाले होते.\nदरम्यान सोमवारी दुपारी अंबड पोलिसांच्या तपासात साबळे यांचया पत्नीने त्याच्या मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगत तसाच पत्नीसह तिंघाविरोधत सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत असून पत्नीची सखोल चौकशी करून लवकरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.\nइंग्लंड 216 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/category/mantra/", "date_download": "2022-07-03T11:06:29Z", "digest": "sha1:KIFHKA3V25WN6ACNUMXUDMNFJHLYIO2D", "length": 6271, "nlines": 82, "source_domain": "heydeva.com", "title": "मंत्र | heydeva.com", "raw_content": "\nएक मंत्र हा एक प्रेरणादायक जप आहे, जसे की “मी असे वाटते की मी करू शकतो, मला वाटते मी हे करू शकतो” तुम्ही धावता त्या प्रत्येक मॅरेथॉनच्या शेवटच्या टोकाला तुम्ही पुन्हा पुन्हा पुन्हा सांगता. मंत्र हा सहसा कोणताही पुनरावृत्ती केलेला शब्द किंवा वाक्प्रचार असतो, परंतु तो ध्यानात पुन्हा पुन्हा वापरल्या जाणार्‍या शब्दाचा देखील विशेष उल्लेख करतो.\n'तारक मंत्र' ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच.\nअसें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||\nश्री दत्त माला मंत्र\nश्रीदत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र हा जवळपास सर्व दत्तभक्तांना अतिशय प्रिय व सुपरिचित आहे. |Shree Datta Mala mantra\nदुर्गाद्वात्रिंशन्नाममाला:Shri Durga Dwatrinshat Nam Mala.\nदेवी कवच – दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला :Shri Durga Dwatrinshat Nam Mala\nश्री दुर्गा बत्तीस नामवली देवी कवच - दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला\nDattatrey Mantra: दत्तात्रेयांचे मंत्र\nदत्तात्रेय मंत्र : Dattatrey Mantra\nDattatrey Mantra: दत्तात्रेयांचे मंत्र\nगायत्री मंत्र : Gayatri Mantra\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/5228-2-2021072101/", "date_download": "2022-07-03T12:06:32Z", "digest": "sha1:4B4MWIHE6BDCRBDXD23S34S4D75JKGAZ", "length": 7347, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "गणपती बाप्पांची कृपा या 5 राशीला पैसे ठेवायला जागा शोधावी लागणार - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/गणपती बाप्पांची कृपा या 5 राशीला पैसे ठेवायला जागा शोधावी लागणार\nगणपती बाप्पांची कृपा या 5 राशीला पैसे ठेवायला जागा शोधावी लागणार\nआज आपला दिवस खूप चांगला दिसत आहे. जर आपण एखाद्याला कर्ज दिले असेल तर आपण ते पैसे परत मिळवू शकता. कामात कमी प्रयत्नात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे.\nभाग्य बहुतेक प्रकरणांमध्ये आपले समर्थन करेल. पैशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. बर्‍याच दिवसां पासून रखडलेले काम पूर्ण केले जाईल.\nतुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घराची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण पालकांसह उत्कृष्ट संबोधित कराल. आर्थिकदृष्ट्या काही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल.\nआज आपला दिवस आनंददायक ठरणार आहे. पैशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला मोठा नफा मिळेल. नशिबाच्या मदतीने आपल्याला आर्थिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमची मेहनत फेडली जाईल.\nनोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासामध्ये व्यस्त असेल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत तुम्हाला चांगला निकाल मिळू शकेल.\nआपण आपल्या मधुर आवाजाने लोकांना प्रभावित करण्यास सक्षम असाल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. प्रेम प्रकरण दृढ होतील. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह काही छान ठिकाणी भेट देण्याची योजना आखू शकता.\nआज तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. महत्त्वपूर्ण बाबींमध्ये निर्णय घेण्यास सक्षम असेल. कुटुंबाशी संबंधित समस्या घरी सोडवता येतात. वाहन आनंद होईल.\nआजचा दिवस प्रेमींसाठी खूप चांगला दिसत आहे, आपण आपल्या प्रेम जोडीदाराशी प्रणयरम्य चर्चा कराल. कारकीर्दीत प्रगती करण्याच्या संधी घेता येतील, म्हणून त्यांचा फायदा घ्यावा. तुम्ही जितके कष्ट करता तितके अधिक फायदा तुम्हाला मिळेल.\nमेष, कन्या, तुला, मकर आणि कुंभ राशीला वरील लाभ होण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने या राशीला अनेक मार्गाने लाभ होतील. गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी लिहा ओम गण गणपतेय नमः.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/apaar-dhan-labhache-yog-0303/", "date_download": "2022-07-03T11:29:28Z", "digest": "sha1:H423Q4ZMNIDWOEQUFAVMK7SEGLLZWTQY", "length": 8478, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "4 नोव्हेंबर : श्रीगणेशाच्या कृपेने ह्या 6 राशींचे बनत आहे अपार धन लाभाचे योग - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्��े प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/4 नोव्हेंबर : श्रीगणेशाच्या कृपेने ह्या 6 राशींचे बनत आहे अपार धन लाभाचे योग\n4 नोव्हेंबर : श्रीगणेशाच्या कृपेने ह्या 6 राशींचे बनत आहे अपार धन लाभाचे योग\nभाग्य तुम्हाला आधार देईल नशिबामुळे व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला मालमत्तेच्या बाबतीत फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या परिश्रमातून तुम्हाला अधिक फायदा होईल. वैयक्तिक आयुष्यातील समस्या सुटू शकतात.\nह्या राशीच्या लोकांना चांगली बातमी आणि आनंद मिळू शकतो, त्यांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि समृद्धी येऊ शकते. तुमचा सामाजिक सन्मान आदराने वाढेल. पैशांच्या गुंतवणूकीसाठी वेळ अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे.\nआर्थिक प्रगतीमुळे मानसिक व शारीरिक उन्नती होईल. आपल्याला पैसे मिळवण्याच्या नवीन संधींबद्दल सांगू शकेल. आपले विचार सकारात्मक ठेवा, तुमच्याकडेही भरपूर पैसा असेल आणि मनाची शांतताही असेल.\nआपल्या घराच्या वातावरणात आपल्याला काही सकारात्मक बदल करावे लागतील. ह्या राशींच्या जीवनात चांगली बातमी मिळू शकते. सर्व इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात. श्रीगणेशाची कृपा त्यांच्या दैनंदिन जीवनात राहील.\nआपल्याला आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाव्या लागतील तरच आपली प्रगती शक्य आहे. रोजीरोटीच्या क्षेत्रात प्रगती होईल. तुमची अनेक कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायाची प्रतिष्ठा वाढेल. पैसा, सन्मान वाढेल.\nकरिअरमध्ये पुढे जाण्याच्या बर्‍याच संधी असतील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. महिला मित्राच्या सहकार्यामुळे फायदा होईल. वडिलांच्या पाठिंब्यात तुम्हाला यश मिळेल. आपण केलेली कोणतीही जुनी गुंतवणूक फायद्याची सिद्ध होईल.\nऑफिसमधील तुमच्या कार्याचे कौतुक ���ोईल. अचानक कुठेतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात सातत्याने चांगले कार्य कराल. प्रभावी लोकांशी भेटू शकाल ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे.\nव्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल. आपले अडकलेले पैसे परत मिळतील. पालकांकडून आशीर्वाद व सहकार्य मिळेल. आपल्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्ही खूप आनंदी व्हाल. प्रेम जीवनात सकारात्मक बदलांची शक्यता आहे. आपण ज्या राशीन विषयी बोलत आहोत त्या मेष, सिंह, कन्या, तुला, कुंभ आणि मीन आहेत.\nटीप: तुमच्या जन्मकुंडली आणि राशी ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात, काही फरक असू शकतो. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/6335", "date_download": "2022-07-03T11:52:19Z", "digest": "sha1:K3Q2VMRRDED4BFPMSQ5GGOT3HZVWJZSH", "length": 6246, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "मुस्लिम धर्म गुरू शहर काजी मौलाना असलम रिजवी साहाब व जामा मस्जिदचे मुतवल्ली (ट्रस्टी) हाजी मकसूद अहेमद साहाब यांचा सत्कार | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News मुस्लिम धर्म गुरू शहर काजी मौलाना असलम रिजवी साहाब व जामा मस्जिदचे...\nमुस्लिम धर्म गुरू शहर काजी मौलाना असलम रिजवी साहाब व जामा मस्जिदचे मुतवल्ली (ट्रस्टी) हाजी मकसूद अहेमद साहाब यांचा सत्कार\nमनमाड – आज दि.14/05/2021 रोजी सालाबादा प्रमाणे इदगाह मैदानावर होणारा सत्कार कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टनसींगचे पालन करून जामा मस्जिद येथे रमजान ईद निमित्ताने शिवसेना मनमाड शहराच्या वतीने मुस्लिम धर्म गुरू शहर काजी मौलाना असलम रिजवी साहाब व जामा मस्जिदचे मुतवल्ली (ट्रस्टी) हाजी मकसूद अहेमद साहाब यांचा सत्कार शिवसेना शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपशहरप्रमुख जाफर मिर्झा व ग्राहक संरक्षण कक्ष उपशहरप्रमुख कयाम सैय्यद व व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष निलेश व्यवहारे उपस्थित हो���े.\nPrevious articleनाशिक जिल्हा शाखेचा स्तुत्य उपक्रम\nNext articleमहात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ध्वजारोहण, अभिवादन आणि रक्तदान शिबीर\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/7226", "date_download": "2022-07-03T11:37:39Z", "digest": "sha1:KOSGHPWCFBYXRCOGAIPMBFPVUEPXKGNZ", "length": 6694, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न.. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..\nखलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..\nमुंबई : आर्यारवी एंटरटेनमेंट निर्मित, सुप्रसिद्ध लेखक अनंत सुतार लिखित-दिग्दर्शित मराठी लघुपट “खलबत्ता” चे चित्रिकरण नुकतेच पनवेल येथील काळुंद्रे या गावात पार पडले. हल्लीच्या तरुण विवाहीत मुलींना आपला संसार टिकविण्यासाठी सासरी कसे वागायचे असा महत्वपूर्ण संदेश देणारा सामाजिक विषय “खलबत्ता” या लघुपटात लेखकाने ऊत्तमरित्या मांडला आहे. या लघुपटाचे छायाचित्रण महेश्वर तेटांबे यांनी केले असुन रंगभूषा नितीन दांडेकर यांची आहे तर प्रकाशयोजना साहाय्य रामदयाल वर्मा यांनी केले आहे त्याचप्रमाणे पंकज खैरे यांचे विशेष सहकार्य या लघु चित्रपटाला लाभले आहे.या लघुपटात सुप्रसिध्द अभिनेत्री दिपा माळकर हिने मध्यवर्ती आणि महत्वाची भूमिका साकारली असुन सोबत दिपाली मोरे, छाया पालव, प्रियांका, प्रमोद दळवी व विशाल मसकर यांच्याही भूमिका आहेत. लवकरच हा सामाजिक लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे (धन्यवाद,आर्यारवी,एंटरटेनमेंट,)९०८२२९३८६७\nPrevious articleशेतकऱ्यांना पिक कर्ज व शेती विषयक कर्ज देण्या�� बॅंकांकडून टाळाटाळ\nNext articleकेळणा ला पुर वाहतुक दिवसभर ठप्पा\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-07-03T11:58:08Z", "digest": "sha1:72WVWGSOVLX4AB3TQODNKCSHN3S3S7GF", "length": 15802, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्या बरोबर बाचाबाची झाल्याचे उघड | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्���ा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्या बरोबर बाचाबाची झाल्याचे...\nएकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्या बरोबर बाचाबाची झाल्याचे उघड\nमुंबई, दि. २२ (पीसीबी) – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीच्याआधी पवईमधील रिनायसन्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. याचवेळी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांसोबत शाब्दिक खडाजंगी झाल्याची मा��िती सुत्रांनी दिली आहे.\nशिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन या नेत्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक ती मतं मिळाली आणि ते विजयी झाले. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळाला आणि भाजपाने पाच जागा जिंकल्या.\n“दोन दिवसांपूर्वी रिनायसेन्स हॉटेलमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. विधान परिषदेसाठी मतदान कशापद्धतीने केलं जावं याबद्दल चर्चा सुरु होती. याच मुद्द्यावरुन शिंदेंचे राऊत आणि आदित्य ठाकरेंशी मतभेद झाले. शिवसेनेची मतं वापरुन काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याच्या कल्पनेला शिंदेंचा विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही बाजूकडून जोरदार बाचाबाची झाली. त्या घटनेकडे आज पाहिल्यास याच वादामुळे बंड पुकारण्यात आल्यासारखं वाटतंय,” असं सुत्रांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.\nPrevious article…तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन”, उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया\nNext articleसरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nउदयपूर सारखी हत्या अमरावतीमध्ये..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nएकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार \nपाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर महापालिकेकडून पाणी कपातीचे नियोजन सुरु..\nपरत यायचे तर दोन दिवसांत या – चंद्रकांत खैरे\nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखाव��� पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T12:17:22Z", "digest": "sha1:V3YMG7YAVM6DTZGMNBIXLINV6L7FTWYO", "length": 16587, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड! शहर शिवसेनेत अस्वस्थता | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड\nशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड\nपिंपरी, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार संकटात आले आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. या बंडामुळे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये सन्नाटा आहे. सरकार राहणार की जाणार याची चिंता पदाधिका-यांना आहे. तर, दुसरीकडे शहर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे धक्के राज्यातील सर्वच जिल्ह्यात बसले आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे बंडाचा परिणाम पुणे जिल्ह्यावर झाला नाही. पण, शिवसैनिकांमध्ये शांततेचे वातावरण आहे. कोणीही यावर बोलत नाही. सर्वा��नी मौन पाळले आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.\nएकनाथ शिंदे यांनी बंड थंड करुन येण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत. पण, आत्तापर्यंत शिंदे यांचे मन वळविण्यात यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारही डळमळीत आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालला असल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त होईल किंवा शिंदे गटाच्या सहकार्याने भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता आहे.\nराज्यातील या घडामोंडीमुळे शहर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये शांतता आहे. सरकार पडल्यास महापालिका निवडणुकीला आपले कसे होईल, पुन्हा निवडून येणे शक्य होईल का की पक्षांतर करावे लागेल याची चिंता या पदाधिका-यांना सतावत आहे. तर, राज्यातील या घडामोडी पाहता पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठीबा असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे काही लोक शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.\nPrevious articleमहापालिका वायसीएम रुग्णालयात 206 कर्मचाऱ्यांची नेमणूक\nNext articleचिंचवड स्टेशन येथे मोरया गोसावी आणि चापेकर बंधुंच्या स्मारकाची माहिती देणारा फलक, खासदार बारणे यांच्या हस्ते उद्घाटन\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nभाजपाकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू\nवायसीएम मधील निर्जंतुकीकरण केंद्र अद्ययावत करणार; 17 कोटी 58 लाखांचा खर्च\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \n“संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा“\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/rrr-movie-update-alia-bhatt-will-play-sita-character-417694.html", "date_download": "2022-07-03T12:28:39Z", "digest": "sha1:MNQ5QCLXT6UCLXXD5N2AYQLMAOA2NRIG", "length": 9617, "nlines": 109, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Entertainment » Bollywood » Rrr movie update alia bhatt will play sita character", "raw_content": "RRR | आलिया भट्टच्या वाट्यालाही ‘सीते’ची भूमिका, मार्चमध्ये चाहत्यांना मिळणार मोठे सरप्राईज\nदिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट लवकरच सीतेची भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे.\nमुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आजकाल तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप व्यस्त आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट लवकरच सीतेची भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे. नुकतीच आलिया हैदराबादलाही गेली होती. जिथे तिने दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांची खास भेट घेतली. त्याचा एक फोटो आलिया सोशल मीडियावरही शेअर केला आहे. आलिया भट्ट या दमदार चित्रपटाद्वारे दक्षिण मनोरंजन विश्वामध्ये डेब्यू करणार आहे (RRR movie update Alia Bhatt will play Sita character).\nया चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे. या चित्रपटातील आलिया भट्टचा पहिला लूक 15 मार्च रोजी अर्थात आलिया भट्टच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.\nएस. एस. राजामौलीच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने मोठा पडदा चांगलाच गाजवला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स अर्थात ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेता राम चरण या पीरियड ड्रामामध्ये प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट चांगला चर्चेत आला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.\n‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी आतापर्यंत 348 कोटीहून अधिकच्या ऑफर आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक झाले आहेत. आरआरआरला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे (RRR movie update Alia Bhatt will play Sita character).\nखास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे.\nदक्षिणेमध्ये ‘इतक्या’ कोटींना विकले गेले हक्क\nनिजाम – 75 कोटी रुपये\nआंध्र प्रदेश – 165 कोटी रुपये\nतामिळनाडू – 48 कोटी रुपये\nमल्याळम – 15 कोटी रुपये\nकर्नाटक – 45 कोटी रुपये\nज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.\nBollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात\nJackie shroff | बॉलिवूडच्या ‘भिडू’चा असाही दिलदारपणा घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ\nअभिनेत्री रुचिरा जाधवचा बोल्ड बिकिनी लूक, फोटो व्हायरल\nनाकात नथ, गळ्यात नेकलेस, प्रार्थना बेहेरेचा साडीतील लूक\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला\nपारदर्शक ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लैमरस अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/damini-pathak", "date_download": "2022-07-03T11:32:16Z", "digest": "sha1:XRXYW7JRLON3OEY7H3EKULBMWFEBJGVX", "length": 12398, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\n महिला, मुलींवर वाईट नजर टाकालं तर… दंडुका घेऊन नागपुरात दामिनी पथक सज्ज\nमहिलांच्या संरक्षणासाठी दामिनी पथक कार��यरत आहे. वर्षभरात दामिनी पथकाने 124 जणांची मदत केली आहे. त्यामुळं या दामिनी पथकाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. ...\nकाडीमोडाच्या उंबरठ्यावरील 807 संसार रुळावर, पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ची कामगिरी\nपती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी पुणे पोलिसांनी खास कक्ष स्थापन केला आहे. त्याला भरोसा सेल असं नाव देण्यात आलं आहे ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी3 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सप��टा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nAmit Shaha: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\nMaharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/gender-and-sex/", "date_download": "2022-07-03T11:32:03Z", "digest": "sha1:PO5BCG3SGWASRNHJHI3Z6UERK4D4SEXN", "length": 13844, "nlines": 163, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "gender and sex – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nलेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)\nमागील दोन लेखांकांमध्ये आपण निरोध वापरण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत माहिती घेतली. त्यामध्ये पुरुषांनी वापरायचे निरोध व महिलांनी वापरायचे निरोध याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण जरा कमी माहिती असलेला पण महत्वाच्या निरोध बाबत माहिती…\nकामसूत्र – लैंगिकता आणि संस्कृती ४\nऋग्वेदाच्या रचनेनंतर शे पाचशे वर्षांच्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व ९०० ते १००० वर्षांत यजुर्वेदाची रचना होत गेली. त्यामध्ये प्रामुख्याने यज्ञ, होम हवन आदी विधी कसे करायचे याचे तपशीलवार वर्णन केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी असे दाखवून…\nलेखांक ४ : बलात्कार /लैंगिक अत्याचार आणि त्यामागील मानसिकता\nवर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एखादी बलात्काराच्या घटनेची बातमी राजरोसपणे पहिली की वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषण्ण भाव येत असणार याची मला खात्री वाटते. अशा बातम्या वाचून कोणालाही बेचैनी येईल. काही लोकांना आपण अशा समाजात राहतो…\n…कारण आम्ही ‘पुरुष’ आहोत – महेशकुमार मुंजाळे\n एकदाचा ‘जागतिक महिला दिन' साजरा करून झाला. बायको माहेरी जाण्याची वाट पाहणाऱ्या नवऱ्यांना, ‘चला हवा येऊ द्या'मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या भाऊ कदम-सागर कारंडे यांना, विमान लँड केल्याप्रमाणे दोन्ही पाय बाहेर काढत स्कुटीचा ब्रेक…\nबाई मनाचा पुरूष – योगेश गायकवाड\nसामाजिक कार्यकर्ती असलेली माझी मैत्रीण अनिता पगारे आणि मी या पुरवणीच्या एकाच पानावर असतो. जगता जगता या माणूसपणावर साचत जाणारे थर खरवडून काढण्याकरिता आम्ही अधून-मधून भेटतही असतो. यंदाच्या व्हॅलेण्टाइन्स डेला असेच आम्ही भेटलो ते…\nयवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांचा प्रश्न काय आहे\nमातृत्व. एरव्ही या शब्दाला केवढी सामाजिक प्रतिष्ठा. मात्र हेच मातृत्व जेव्हा जबरीनं लादलं जातं तेव्हा ते ‘समस्या’ ठरतं. महाराष्ट्राच्या एका कोप-यात ‘कुमारी माता’ ही एक वेगळी ‘कम्युनिटी’ निर्माण झाली आहे, आणि त्यांचे प्रश्नही मोठे गंभीर…\nबायकोला मारलं, तर काय बिघडलं\nआपल्या समाजात स्री-पुरुष समानता आहे का फेसबुकच्या कट्टय़ावर असा प्रश्न विचारला की लोक वेडय़ात काढतात. आपल्या समाजात आता स्री-पुरु ष समानता आली आहे. काही स्रियाही आता प्रसंगी अनेक कायद्यांचा गैरवापर करतात. आता पुरुषमुक्तीच्या चळवळीची…\nगेल्या दशक-दीड दशकात बायकांच्या जगण्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक -सार्वजनिक राहणीमान, आचारविचारांचा विस्तारलेला परीघ, करिअरमधे पार केलेले मोठे टप्पे अशी अनेक उदाहरणं त्यासाठी देता येतात. लोकशिक्षणामुळे समाजातून मिळणारं…\nकामविषयक स्वातंत्र्याच्या मर्यादा- र.धों. कर्वे\nसध्याच्या आधुनिक मानल्या जाणाऱ्या काळातदेखील लैंगिक संबंध, लैंगिकता याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र र. धों. कर्वे हे १९४० च्या आसपास या सगळ्याविषयी मोकळेपणाने बोलले. स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या नैसर्गिक सहज आकर्षण,…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/30/water-supply-stopped-in-pune-on-may-2/", "date_download": "2022-07-03T10:56:05Z", "digest": "sha1:4LG65KYIBROFJFB3F56QZD72KGZISVW6", "length": 6571, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद - Majha Paper", "raw_content": "\n2 मे रोजी पुण्यात पाणीपुरवठा बंद\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / पाणी पुरवठा, पुणे महानगरपालिका / April 30, 2019 April 30, 2019\nपुणे : पुढील दोन दिवस पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्याबाबतची सूचना पुणे पालिकेने दिली आहे. पुणे शहरातील गुरूवारी 2 मे 2019 रोजी काही तातडीच्या देखभालीनिमित्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय, कमी दाबाने शुक्रवारी 3 मे रोजी पाणी पुरवठा होणार असल्यामुळे पुणेकरांना पुढील दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.\nपुण्याच्या पाणीकपातीसाठी राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता बैठका सुरू झाल्या असल्यामुळे आता पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. पुण्याला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 6 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शेती आणि शहराला याच धरणातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आता 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरवावे लागणार आहे. आता अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींच्या सहमतीने पुण्यात पाणी कपात करावी क��� नाही याबद्दल अंतिम निर्णय होणार आहे.\nदरम्यान, आता तातडीच्या दुरूस्ती निमित्त पालिकेने दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात यापूर्वी सप्टेंबर 2018मध्ये खडकवासला कालवा फुटला होता. त्यामुळे मोट्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. यावेळी पालिकेच्या कारभारावर टीका देखील झाली होती. पण, पालिकेने आता मात्र याबाबत योग्य ती पावले उचलायला सुरूवात केल्यामुळे 2 आणि 3 मे रोजी पुण्यात दुरूस्तीची कामे होणार आहेत. परिणामी पुणेकरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/07/blog-post_283.html", "date_download": "2022-07-03T11:09:46Z", "digest": "sha1:VMPBGRSLIRF46DEQK2HR2ODSX7XUXLEZ", "length": 7521, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "पथविक्रेत्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून कॅश बॅक सुविधा चा लाभ घ्यावा : अजित निकत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBankingपथविक्रेत्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून कॅश बॅक सुविधा चा लाभ घ्यावा : अजित निकत\nपथविक्रेत्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून कॅश बॅक सुविधा चा लाभ घ्यावा : अजित निकत\nबँक ऑफ बडोदाच्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्मपतपुरवठा वितरण कार्यक्रम\nदेवळालीप्रवरा : “बँकेकडे आपली पथ निर्माण केल्यास व्यवसायासाठी लागणारे कर्ज बँकेकडून सहज उपलब्ध होऊ शकते.पथविक्रेत्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून निधी परतावा (कॅश बॅक) सुविधाचा लाभ घ्यावा,\" असे आवाहन देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले.\nबँक ऑफ बडोदा च्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी.एम.स्वनिधी) पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्मपतपुरवठा अंतर्गत लाभार्थींना कर्ज मंजुरी���त्र नुकतेच देण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी कैलास गांगुर्डे,श्रीकांत बडे,पांडुरंग डुकरे, कार्यालयीन अधिक्षक बंशी वाळके आदी.मान्यवर उपस्थित होते.\nपुढे बोलताना मुख्याधिकारी श्री.अजित निकत म्हणाले कि,\"आपल्या व्यवसायातील छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी कोरोना कालावधीत बँकेकडुन रु १०,००० कर्ज सहजपणे उपलब्ध होत आहे,त्याची परतफेड मुदतीत केल्यास बँकांच्या इतर सोईसुविधाचा लाभ मिळू शकतो,नगरपरिषदे कडून लाभार्थीना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला जातो,त्या व्यक्तीची पत महत्वाची असते,त्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे,\"\nशाखाधिकारी श्री.कैलास गांगुर्डे म्हणाले कि, \"देवळालीप्रवरा नगरपरिषदे कडून आलेल्या सर्वच कर्ज प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून योग्य लाभार्थीना लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,\" देवळालीप्रवराचे नगराध्यक्ष कदम यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.महिला सक्षमीकरण अंतर्गत प्रतिभा महिला बचत गटास कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चे सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.शेवटी समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले. यावेळी नगरपरिषदेचे लेखाधिकारी कपिल भावसार,सुदर्शन जवक,अशोक गाडेकर,रावसाहेब टिक्कल, कय्युम शेख यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमात बँकेच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8614", "date_download": "2022-07-03T11:15:03Z", "digest": "sha1:42TP6B47KMNM7E2YNHPB77TRBPV3BDDY", "length": 6997, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "प्राथमिक शाळा चिंचवण येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News प्राथमिक शाळा चिंचवण येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड\nप्राथमिक शाळा चिंचवण येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड\nसिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे ) जि प प्रा शा चिंचवन येथे शाळेय समिती स्थापन करण्यात आली यावेळी सदर निवडीसाठी सर्व पालकांना आमंत्रित करण्यात आले त्यामधून अध्यक्ष म्हणून श्री किरण माधवराव जाधव तर उपाध्यक्ष म्हणून अशोक नामदेव नप्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच समितीतील सदस्य म्हणून शारदा राजू रवळे, संतोष वाघमोडे, विलास आम्ले, नारायण नप्ते, सुरेखा देवानंद शिरसाठ, नामदेव वाघमोडे, सिंधुबाई उनवणे, राधा उनवणे, वेदिका वाघमोडे रितेश नप्ते शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री उमरिया एन डी व सचिव म्हणून श्री जाधव सर यांची निवड करण्यात आली सदर निवडीसाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी-माजी सदस्य अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते या समिती निवडीसाठी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवड करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्री अशोक गोल्हार सर व आभार प्रदर्शन श्री उमरिया सर यांनी केले,\nPrevious articleशिवसेना मनमाड शहर शाखेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी\nNext articleसन्मान महाराष्टातील लेकीचा या कार्यक्रमाअंतर्गत प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-students-remove-various-certificates/", "date_download": "2022-07-03T12:39:39Z", "digest": "sha1:AEMWYVFV6DHXQEKGKOEYTRXXUHG554JT", "length": 16632, "nlines": 228, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : विद्यार्थ्यांनो विविध दाखले काढून ठेवा… – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : विद्यार्थ्यांनो विविध दाखले काढून ठेवा…\nपुढील शैक्षणिक प्रवेशासाठ��� नियोजन आवश्‍यक; प्रशासनाकडूनही तयारी सुरू\nपुणे – इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल पुढच्या महिन्यात जाहीर होणार आहे. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. याच काळात विविध दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने प्रशासनालाही वेळेत दाखले देण्यास मर्यादा येतात. यापार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी निकालापूर्वीच आतापासून शैक्षणिक प्रवेशासाठीचे दाखले काढून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nदहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सेतू केंद्रात होते. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने अर्जांची छाननी आणि त्यानंतर प्रत्यक्ष दाखले देण्यास वेळ लागतो. प्रशासनाकडून याकाळात जादा मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात असले तरी अर्जांची संख्या जास्त असल्याने काही वेळेस दाखले देण्यास उशीर होतो. विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासून तयारी सुरू केली आहे.\nउत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला आदी दाखले ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. सेतू केंद्रात न जाता विद्यार्थ्यांना घराजवळील महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थांनी महा-ई-सेवा केंद्रात जाऊन अथवा आपले सरकार या पोर्टलवरून दाखल्यांसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nदाखला आणि तो मिळवण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे\nउत्पन्नाचा दाखला : अर्ज, स्वघोषणापत्र, दोन फोटो, आधारकार्ड अथवा पॅनकार्ड, वीजबिल, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, नोकरदार असल्यास फॉर्म 16, व्यावसासिक असल्यास आयकर विवरणपत्र, शेतकरी, मजूर असल्यास तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला.\nवय-राष्ट्रीयत्व अधिवास दाखला : स्वघोषणापत्र, फोटो, आधारकार्ड अथवा पॅनकार्ड, विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किवा जन्म दाखला, दहा वर्षांचे रहिवास पुराव्यासाठी विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती, तलाठी यांचा रहिवासी दाखला.\nनॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र : स्वघोषणापत्र, फोटो, लाभार्थीचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वड��लांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, आधारकार्ड\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासांठी प्रमाणपत्र : स्वघोषणापत्र, फोटो, आधार अथवा पॅनकार्ड, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विजेचे बिल, करपावती.\nविविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. घराजवळील महा-ई सेवा केंद्रामध्ये दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर महा-ई सेवा केंद्रातूनच दाखले देण्यात येणार आहे. पुणे शहरात सुमारे\n75 महा-ई सेवा केंद्र असून हवेली तालुक्‍यात 125 पेक्षा अधिक महा ई सेवा केंद्र आहेत.\n“आपले सरकार’ संकेतस्थळही फायद्याचे\nआपले सरकार या संकेतस्थळावरूनही डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाइन मिळणार आहे. यासाठी अर्जदाराने आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन आवश्‍यक ती माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाइन स्वीकारला जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला ई-मेलद्वारे तसेच या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहे.\nरिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली\nतब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक\n‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही\nप्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/women-want-perfect-ipl-demand-from-players-as-well-as-fans/", "date_download": "2022-07-03T12:36:16Z", "digest": "sha1:HKFHA5SBFHZPIRAA5BGVWYN7CN7RV3NJ", "length": 10830, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलांची परिपूर्ण आयपीएल हवी; खेळाडूंसह चाहत्यांचीही मागणी – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहिलांची परिपूर्ण आयपीएल हवी; खेळाडूंसह चाहत्यांचीही मागणी\nपुणे – महिलांची टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धा पार पडली. यंदाच्या स्पर्धेत सुपरनोव्हाजने वेलॉसिटीचा पराभव करत तिसरे विजेतेपद पटकावले व देशातील आजी-माजी महिला क्रिकेटपटूंसह चाहत्यांनीही आता परिपूर्ण आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली आहे.\nयंदाची चॅलेंज स्पर्धा पाहिली तर भारतीय महिला क्रिकेटपटूंसह विविध देशांतील खेळाडूंनीही आपल्या कामगिरीने या स्पर्धेच्या लोकप्रियतेत वाढ केली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जेव्हा पद स्वीकारले तेव्हा महिलांच्या परिपूर्ण आयपीएलचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याला जवळपास तीन वर्षे झाल्यानंतरही अद्याप केवळ तीन संघांतच चॅलेंज स्पर्धा खेळवली जाते.\nकेवळ चार सामन्यांची ही स्पर्धा महिलांच्या क्रिकेटमध्ये काय व किती प्रमाणात प्रगती साधणार, असा सवाल करत देश-विदेशातील अनेक दिग्गज खेळाडू व चाहत्यांनी महिलांची परिपूर्ण स्पर्धा खेळवावी, असा आग्रह धरला आहे.\nभाग्यश्रीने थायलंडमधील फोटो शेअर करत दिला फॅन्सला धक्का\nरिया चक्रवर्तीला काही दिवसांसाठी परदेशात जाण्याची मुभा, सुशांत सिंग राजपूतचे चाहते संतापले\n#IPL | आता पुढील वर्षी महिलांचे आयपीएल\n#IPL2021 | दिल्लीविरुद्धच्या सामन्यात संथ फलंदाजीमुळे धोनी ट्रोल\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्व���चित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/municipal-notice-to-the-residents-of-lavi-building-due-to-rana-couple", "date_download": "2022-07-03T12:43:10Z", "digest": "sha1:MWVMF5NOJPBUB6AXHA4GAMBQANJCEJKA", "length": 2492, "nlines": 23, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "Municipal notice to the residents of Lavi building due to Rana couple", "raw_content": "\nराणा दाम्पत्यांमुळे लाव्ही इमारतीतील रहिवाशांना पालिकेची नोटीस\nराणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील लाव्ही इमारतीतील रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावली आहे. इमारतीत नियमबाह्य बांधकाम झाल्याने रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेच्या एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.\nदरम्यान, पालिकेच्या नोटिसीनंतर राणा दाम्पत्यांनी न्यायालयात धाव घेतली असून, बांधकाम नियमित करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला तूर्तास दिलासा मिळाला आहे.\nखार पश्चिम, १४व्या रस्त्यावर ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्याचे घर आहे. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/rahul-gandhi-reached-sidhu-musawalas-house-hugged-him-and-consoled-him", "date_download": "2022-07-03T12:22:16Z", "digest": "sha1:USN6IOARMKUTLWA5CDIY3R7C226WVC2A", "length": 4888, "nlines": 30, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "राहुल गांधी पोहचले सिद्धू मुसावालाच्या घरी, गळाभेट घेत केले सांत्वन", "raw_content": "\nराहुल गांधी पोहचले सिद्धू मुसेवालाच्या घरी, गळाभेट घेत केले सांत्वन\nपंजाबी गायक ���िद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मुसा येथे पोहोचले.\nराहुल गांधी आणि सिद्धू मुसावालाचे वडील ANI\nपंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musawala) यांच्या हत्येनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मुसा येथे पोहोचले. यादरम्यान राहुल गांधी यांनी दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्या पालकांची भेट घेतली. तसेच सिद्धू मुसेवाला यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सिद्धू मुसेवाला हे गायक तसेच काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. पंजाबमधील यंदाची विधानसभा निवडणूकही त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येच्या एक दिवस आधी सिद्धू मुसेवालासह पंजाब पोलिसांनी ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती.\nसोमवारी काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही सिद्धू मुसेवाला यांच्या घरी पोहोचून त्यांच्या वडिलांची भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. भाजपच्या वतीने हंसराज हंस आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनी सिद्धूच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुसेवाला यांच्या शरीरात 19 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हत्येचा तपास करण्यासाठी पंजाब पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.\nसिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या घरी आई-वडिलांना भेटण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक नेत्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या पालकांचे सांत्वन केले आहे. आप सरकारचे अर्थमंत्री हरपाल चीमा आणि पंचायत मंत्री कुलदीप सिंह धालीवाल मुसेवाला यांच्या घरी पोहोचले होते.\nदिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिलीANI\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/brittany-higgins-from-australia-made-the-allegations-of-rape-on-a-colleague-in-parliament-house-gh-522848.html", "date_download": "2022-07-03T12:43:30Z", "digest": "sha1:X536O4NYGJ5QTQRP2FBYCSKIVEDXH37I", "length": 12174, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऑस्ट्रेलियाची मान शरमेने खाली; संसद भवनातच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार – News18 लोकमत", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाची मान शरमेने खाली; संसद भवनातच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार\nऑस्ट्रेलियाची मान शरमेने खाली; संसद भवनातच महिला कर्मचाऱ्यावर ��लात्कार\nसंसद भवनातच हा प्रकार घडल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. 2 वर्ष उलटून गेली पण अजुनही ही महिला न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.\nफेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर प्रेमात, नंतर प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार\nVIDEO: क्रिकेटच्या मैदानात दुर्घटना, ऑस्ट्रेलिया टीम मैदानात येताच स्टँड कोसळले\nलग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; सोनिया गांधींच्या 71 वर्षीय PS विरोधात गुन्हा दाखल\n हनीमूनवर असताना नवऱ्याकडून झाली एक चूक; बायकोचा जागीच मृत्यू\nकॅनबेरा, 16 फेब्रुवारी: देश कितीही पुढे गेला, लोक कितीही सुशिक्षित झाले तरी सुद्धा महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत. संसद भवन ज्या ठिकाणावरुन देशाचा कारभार चालतो, देशाला पुढे नेण्यासाठी निर्णय घेतले जातात अशा ठिकाणी बलात्काराची घटना घडली असं ऐकल्यावर कोणाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशीच घटना प्रगत राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियात घडली आहे. एका माजी सरकारी कर्मचारी महिलेने ऑस्ट्रेलियन संसद भवनामध्ये (Australian Parliament) तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्याच दालनात बलात्कार झाल्याचे तिने म्हटले असून या प्रकरणात पंतप्रधानांनी मदत न केल्याचा आरोप तिने केला आहे. 26 वर्षाच्या ब्रिटनी हिगिन्स (Brittany Higgins) या महिलेने हा आरोप केला आहे. 2018 मध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत तिने दारु प्यायली होती. एक सहकारी तिला संसद भवनातील संरक्षण मंत्र्याच्या दालनात घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप तिने केला आहे. त्यावेळी स्कॉट मॉरिसन यांच्या युतीचे सरकार होते. पंतप्रधानांनी त्यावेळी या घटनेची योग्य चौकशी केली नाही, असा आरोप देखील तिने केला आहे. परंतु या महिलेने अद्याप आरोपीचे नाव सांगितले नाही. ब्रिटनी हिगिन्स त्यावेळी 24 वर्षांची होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, 'मी काही सहकाऱ्यांसोबत पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी मी दारु प्यायली. माझ्या एका सहकाऱ्याने मला घरी सोडण्याची ऑफर दिली. पण त्या व्यक्तीने मला माझ्या घरी सोडण्याऐवजी संसद भवनात घेऊन गेला. त्या ठिकाणी संरक्षण मंत्र्याच्या दालनात त्याने माझ्यावर बलात्कार केला. मला शुद्ध आल्यानंतर मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मला यश आले नाही.' ब्रिटनी हिगिन्सने पुढे सांगितले की, 'माझ्यासोबत झालेल्या बलात्कार प्रकरणाची माहिती मी माझ्या इतर सहकाऱ्यांना दिली. सरकार आणि पोलिसांना देखील सर्व माहिती सांगितली आणि पुरावे दिले. डेमोक्रेटिक पार्टीने मला न्याय देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र अजूनपर्यंत मला न्याय मिळाला नाही.'\nहे देखील वाचा - धक्कादायक मशिदीत सुरू होतं बाँब बनवण्याचं ट्रेनिंग; स्फोटात 30 दहशतवादी ठार झाल्यानं आलं उघडकीस\nब्रिटनीने अद्याप तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचे नाव सांगितले नाही. तिने फक्त तो व्यक्ती लिबरल पार्टीचा असल्याचे सांगितले. ब्रिटनीने सांगितले की, 'मी त्यावेळी खूप नशेत होती. मी संरक्षण मंत्र्यांना याबाबत सांगितले. 12 अन्य लोकांना देखील याबाबत सांगितले. या घटनेच्या काही दिवसांनंतर पंतप्रधान मॉरिसन (Australia's Prime Minister) यांनी निवडणुकीची घोषणा केली होती.' आता मॉरिसन (Scott Morrison) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे सांगितले. धक्कादायक गोष्ट ही आहे की पक्षाने ब्रिटनी हिगिन्सला पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. हिगिन्सने आरोप केला की, 'मला सांगितले होते की नोकरी वाचवायची असेल तर पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घे आणि मला शांत बसण्यास सांगण्यात आले होते.' ऑस्ट्रेलियन सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 15 वर्षांवरील प्रत्येक सहा मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडते. बऱ्याच घटनांमध्ये या मुली किंवा महिलांवर त्यांच्या कामाच्या ठिकाणीच बलात्कार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. Link -https://www.bhaskar.com/international/news/australian-parliament-rape-case-update-pm-scott-morrison-on-victim-brittany-higgins-128235065.html\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/1432", "date_download": "2022-07-03T10:55:19Z", "digest": "sha1:Z4DB3STLYZ4HT34BGNABDBPPCJTNXYNT", "length": 8305, "nlines": 117, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "भारत-चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome नवी दिल्ली भारत-चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक\nभारत-चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक\nनवी दिल्ली : लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान तणाव सुरू आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, संरक्षण प्रमुख (Chief of Defence Staff) जनरल बिपिन रावत तसंच तीन्ही सेनादल प्रमुखांची एक बैठक बोलावली.\nउद्यापासून सेना कमांडर्सची तीन दिवसीय बैठक\nदरम्यान, या तणावादरम्यान बुधवारपासून दिल्लीत लष्कराच्या सर्व कमांडर्सची तीन दिवसांच्या कॉन्फरन्सला सुरूवात होतेय. २७ मे ते २९ मेपर्यंत साऊथ ब्लॉकमध्ये ही कॉन्फरन्स पार पडेल. प्रत्येक वर्षी दोन वेळा अशी कॉन्फरन्स आयोजित केली होती. एप्रिल महिन्यात होणारी ही कॉन्फरन्स करोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती.\nयापूर्वी पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र सचिवांचीही भेट घेतली होती. तसंच सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तीनही सेना प्रमुखांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. सिक्कीम आणि लडाख भागात भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये तणावाची परिस्थिती असताना या बैठका घेण्यात येत आहेत.\nपूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) अनेक क्षेत्रात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान अद्यापही तणावाची परिस्थिती कायम आहे. २०१७ च्या डोकलाम तणावानंतर पुन्हा एकदा ताण वाढवणाऱ्या या घटना समोर येत आहेत.\nउच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं पॅन्गॉन्ग सरोवर आणि गलवान खोऱ्यात आपली पकड मजबूत केलीय. या दोन्ही वादग्रस्त क्षेत्रात चीनी सैनिकांनी आपल्या बाजून जवळपास अडीच हजार सैनिक तैनात केलेत.\nPrevious articleदेशात कोरोना / सुप्रीम कोर्ट म्हणाले – प्रवासी मजुरांबाबत त्रुटी आहेत, केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी\nNext articleनवी मुंबईतही २३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना\nडॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी पदवी प्राप्त केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.\nस्कूलों में योग कक्षाएं शुरू की जाएं\nकेंद्रीय स्वास्थ्य मंत्री ने पीएचसी, वाईएसआर हेल्थ क्लिनिक का दौरा किया\nआरोग्यश्री कार्ड पर पीएम की तस्वीर क्यों नहीं, एमओएस से पूछता है\nस्मिता विजय ब्राम्हणे इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित💐💐💐\n“डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून MB NEWS 24TAAS मान्यता देण्यात आली\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/709879", "date_download": "2022-07-03T11:41:13Z", "digest": "sha1:SANXEXMSNLFVAGEOWHCX76O7YXIEFXR3", "length": 2102, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एरिस (बटु ग्रह)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एरिस (बटु ग्रह)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nएरिस (बटु ग्रह) (संपादन)\n०६:३२, १९ मार्च २०११ ची आवृत्ती\n१३ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Eris\n१५:०८, १० मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sq:Eris)\n०६:३२, १९ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Eris)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2022-07-03T12:12:58Z", "digest": "sha1:K7LFK5OPBFH6AG7XEVIMYEYCBSO2J54S", "length": 18059, "nlines": 153, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रिंकूचा ” आठवा रंग प्रेमाचा ” चित्रपट पाहून पिंपळे सौदागरमधील नागरिक भावुक.. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\n���ई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri रिंकूचा ” आठवा रंग प्रेमाचा ” चित्रपट पाहून पिंपळे सौदागरमधील नागरिक भावुक..\nरिंकूचा ” आठवा रंग प्रेमाचा ” चित्रपट पाहून पिंपळे सौदागरमधील नागरिक भावुक..\nउन्नती सोशल फाउंडेशनने चित्रपटामागील खरा आशय प्रेक्षकांसमोर आणला – रिंकू राजगुरू\n… संघर्षाची खरीखुरी कहाणी असणारा सामाजिक चित्रपट – कुंदाताई भिसे\nपिंपरी, दि. १९ (पीसीबी) :- चेहरा खराब करून कुणाचं अस्तित्व संपवता येत नाही आणि तो खराब केल्यांनतर आपल्या अस्तित्वाची लढाई अर्ध्यात सोडून चालत नाही. उलट ती जास्त नेटाने लढावी लागते आणि ती प्रत्येकीने लढावी. कारण आपली ओळख फ��्त आपला चेहरा नसतो, अशा प्रतिक्रिया पिंपळे सौदागरवासियांनी रिंकूच्या” आठवा रंग प्रेमाचा ” हा चित्रपट पाहून दिल्या.\nउन्नती सोशल फाउंडेशन आणि सौ. कुंदाताई भिसे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील नागरिकांना मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचा वेगळा लूक आणि वेगळा धाटणीचा ” आठवा रंग प्रेमाचा ” हा चित्रपट पाहण्याचा योग जुळून आला. रहाटणीतील स्पॉट १८ सिटी प्राईड रॉयल थिएटरमध्ये सौदागर मधील नागरिकांसाठी खास मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांनी हा चित्रपट पहिला. चित्रपट पाहून महिला भावुक झाल्या होत्या. यावेळी अनेकांनी रिंकूशी दिलखुलास गप्पा मारल्या.\n” आठवा रंग प्रेमाचा ” या चित्रपटातील भूमिकेविषयी रिंकू म्हणाली, आपलं प्रत्येक काम आधी केलेल्या कामापेक्षा वेगळं असावं असं नेहमीच वाटतं. या चित्रपटाची संहिता वाचल्यावर मला वाटलं की, आपण ही भूमिका करायला हवी. या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअप करावा लागला. या भूमिकेमुळे अ‍ॅसिड अ‍ॅटैक सव्हायव्हर या त्यांचं आयुष्य कसं जगत असतील हे कळलं. पुण्यातील पिंपळे सौदागरमधील उन्नती सोशल फाउंडेशन आणि सौ. कुंदाताई भिसे यांनी आज हा शो स्पॉन्सर करून या चित्रपटामागील खरा आशय प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या येणाऱ्या वर्धापनदिनास माझ्या हार्दिक शुभेच्छा.\nकुंदाताई भिसे म्हणाल्या, या सिनेमात रिंकूने एका अ‍ॅसिड व्हिक्टिमची म्हणजे अ‍ॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. माणसाच्या बाह्यरूपापेक्षा आंतरिक रूपावर प्रेम करायला हव हा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार थांबेनात. अ‍ॅसिड हल्ले, स्त्रियांवरील अत्याचार, समाजाचा दृष्टीकोन बदलत नाहीत. संघर्षाची खरीखुरी कहाणी असणारे असे सामाजिक चित्रपट आले पाहिजेत. लोकांपर्यंत त्यांच्या वेदना पोहोचल्या पाहिजेत.\nअभिनेता विशाल आनंद याने उत्कृष्ट भूमिका सादर केल्यामुळे प्रेक्षकांना एका अनोख्या स्टोरीचा अनुभव आला. दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केले आहे. तर, दिग्दर्शिका खुशबू सिन्हा यांचाही दिग्दर्शनाचा रोल महत्त्वाचा ठरला आहे. दोघांनी एका अनोख्या कथेला मूर्त स्वरूप मिळवून दिल��� आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा गोडसे यानी केले.\nPrevious articleस्पाईसजेटच्या विमानाला लागली आग…\nNext articleसदाभाऊ खोतांना आता Y दर्जाची सुरक्षा \nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nअजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी\nशिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच, कारवाई तत्काळ मागे\nबंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला\nस्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट –\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/09/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2022-07-03T12:08:08Z", "digest": "sha1:CUOLLIPR4WKLMOCHRRZMQEYFPMGYHUGS", "length": 5743, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": " व्हॉट्सअॅपवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा! - Majha Paper", "raw_content": "\nव्हॉट्सअॅपवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा\nसोशल मीडिया, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅप / May 9, 2016 May 9, 2016\nमुंबई : कोट्यवधी गॅझेटप्रे��ींचा आवडता पर्याय असलेल्या व्हॉट्सअॅपवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्काईप या मायक्रोसॉफ्टच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये सध्या व्हिडीओ कॉलिंगची सुविधा आहे. म्हणजेच भविष्यात व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेनंतर स्काईपशी स्पर्धा करताना दिसेल.\nपहिल्यांदा आयओएस स्मार्टफोनवर म्हणजेच आयफोनवर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलिंगची चाचणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅप बिटा अॅप वापरण्याची सुविधा ज्या स्मार्टफोनमध्ये आहे, त्यांनाच पहिल्या टप्प्यात ही सुविधा वापरता येईल.\nव्हिडीओ कॉलिंगसोबतच व्हॉट्सअॅपवर झिप फाईल शेअरिंग सपोर्ट, व्हाईसमेल यासारख्या सुविधाही दाखल होण्याची शक्यता आहे. अँड्राईड ओएसबाबत सातत्याने नवीन माहिती पुरवणाऱ्या अँड्राईड पोलीस या वेबसाईटने याविषयीचा तपशील जारी केला आहे. अर्थातच ही माहिती लीक आहे. व्हिडीओ कॉलिंग फीचरविषयी अजून अधिकृतपणे व्हॉट्सअॅपकडून काहीच अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sharad-pawar-rain-rally", "date_download": "2022-07-03T12:27:46Z", "digest": "sha1:HLBC3E322ZA2XIT4XHVRJFZPVIYL6ZGX", "length": 12845, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nलोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं, पावसातल्या सभेवरून मुनगंटीवार आघाडीवर धो-धो बरसले\nराष्ट्रवादीकडून पावसातल्या सभेने खरं रान पेटवल्याचे आजपर्यंत सांगण्यात येतं. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेते यावरूनच राष्ट्रवादीला टोलेबाजी करत आहेत. आज सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungativar) यांनीही ...\nपावसात भिजावं लागतं, हा अनुभव कमी पडला, फडणवीसांचे पवारांना चिमटे\nताज्या बातम्या3 years ago\nपावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी प���ला, असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या चातुर्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं. ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी16 mins ago\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी3 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी7 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nKharif Season : सोयाबीनची पेरणी हुकली तर उत्पादनाचेही गणित बिघडेल.. बातमी वाचा ��न् चाढ्यावर मूठ ठेवा\nNominee Claim: खातेदाराच्या चुकीची शिक्षा वारसाला की मिळवता येईल खात्यातील पैसा; वारसदार नेमला नसेल तर कशी मिळवाल रक्कम\nBJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट\nAmravati Umesh Kolhe Murder Case : 5 इंच रुंद, 7 इंच लांब जखमा, मेंदूच्या नसांनाही इजा, अमरावतीच्या उमेश कोल्हेचा शवविच्छेदन अहवाल\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी16 mins ago\nGuru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येतोय ग्रहांचा विशेष योग; राशींनुसार ‘या’ गोष्टींचे दान केल्याने वाढेल सुख-समृद्धी\nVirat Kohli Fight Video : ‘काय करायचे ते मला सांगू नकोस..’, विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले\n ताजमहालातील बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचं हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का भारतीय पुरातत्व खात्याचा मोठा खुलासा\nNagpur Murder : कौटुंबिक वादातून मुलाने केली बापाची हत्या, काका-काकूसोबत संगनमत करुन जन्मदात्याला संपवले\nMonsoon : पाच दिवस पावसाचे.. जोरही वाढणार अन् सातत्यही राहणार, खरीप पिकांना मिळेल का संजीवनी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=41%3A2009-07-15-03-58-17&id=253480%3A2012-10-03-15-10-10&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=110", "date_download": "2022-07-03T12:22:01Z", "digest": "sha1:GF46VVMAA2BJF552UDUMD6SYVJKQLKJM", "length": 4148, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "महात्मा गांधी यांच्याविषयीचे गैरसमज दूर करणाऱ्या पुस्तकाचे आज प्रकाशन", "raw_content": "महात्मा गांधी यांच्याविषयीचे गैरसमज दूर करणाऱ्या पुस्तकाचे आज प्रकाशन\nलोकोत्तर व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधी यांच्या विचार आणि तत्त्वांचा पुरस्कार भारतासह जगभरात केला जातो. सध्याच्या परिस्थितीत ‘गांधीवाद’ अनेक समस्यांचे निराकरण करू शकेल, असा विश्वास काहीजणांना वाटतो तर काहीजण ‘गांधीवाद’ कालबाह्य़ झाल्याचे मानतात. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमजही आहेत. हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.\nकुलकर्णी यांनी दोन वर्षांच्या संशोधनातून ‘म्युझिक ऑफ द स्पिनिंग व्हील- महात्मा गांधी मॅनिफॅस्टो फॉर द इंटरनेट एज’ हे पुस्तक लिहिले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत त्याचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ गांधीवादी आणि माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, उद्योगपती मुकेश अंबानी, ‘टाटा सन्स’चे कार्यकारी संचालक आर. गोपालकृष्णन हे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आयोजित चर्चासत्राचे सूत्रसंचालन गीतकार प्रसून जोशी करणार असून हा कार्यक्रम सायंकाळी पावणेसहा वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र, मंत्रालयासमोर, नरिमन पॉइंट येथे होणार आहे.\nनॅनो तंत्रज्ञान, सौरऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान याद्वारे होणाऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या आदर्श जगाचे स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे का, पैसा आणि नैतिकता यांची सांगड घालता येईल का, इंटरनेट हा गांधी यांच्या चरख्याचा आधुनिक अवतार आहे का आदी प्रश्नांची सकारात्मक उत्तरे या पुस्तकात मिळतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/dainik-rashifal-rashibhavishya-18-feb-2022/", "date_download": "2022-07-03T12:15:22Z", "digest": "sha1:LL67C2FGFV6S3INOCQ7FKZ54JLUM2FZX", "length": 11269, "nlines": 49, "source_domain": "live65media.com", "title": "राशीफळ 18 फेब्रुवारी 2022 : शुक्रवारी या राशीच्या लोकांचे होणार कौतुक, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/राशीफळ 18 फेब्रुवारी 2022 : शुक्रवारी या राशीच्या लोकांचे होणार कौतुक, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nराशीफळ 18 फेब्रुवारी 2022 : शुक्रवारी या राशीच्या लोकांचे होणार कौतुक, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nमेष : या शुक्रवारी तुम्हाला चांगले कौटुंबिक सुख मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट संस्मरणीय असेल. कामासाठी दिवस चांगला आहे. मनात नवा उत्साह, उत्साह दिसून येईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. यासोबतच तुमच्या चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित केला जाईल जे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.\nवृषभ : शुक्रवार तुमच्यासाठी शुभ राहील. कामात यश मिळून फायदा होईल. या शुक्रवारी तुम्ही कौतुकास पात्र असाल. तुमचे आरोग्य सामान्य राहील. विचारांचे नियोजन होणार आहे, त्यामुळे कामात यश मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.\nमिथुन : या शुक्रवारी तुम्ही हुशारीने काम कराल ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. तसेच कौटुंबिक सुख चांगले राहील. तुम्ही घराबाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुमचे खूप मनोरंजन होईल.\nकर्क : शिक्षणासाठी शुक्रवारचा दिवस चांगला आहे. मेहनतीनुसार यश मिळेल. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होणार आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.\nसिंह : या शुक्रवारी तुम्ही खूप आनंदी असाल. तुमची अंतर्ज्ञान वाढेल आणि तुमचे विचार दृढ होतील. संभाषण कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल.\nकन्या : या शुक्रवारी व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे त्यांना धनलाभ आणि लाभाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. तसेच मुलांच्या मदतीमुळे आनंद वाढेल. देवाचे ध्यान केल्याने मनाला शांती मिळेल.\nतूळ : शुभ कार्यासाठी शुक्रवार शुभ राहील. तुमचे मन प्रसन्न राहील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, ज्यामुळे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला जाईल.\nवृश्चिक : शुक्रवारचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मांगलिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील. या शुक्रवारी तुम्ही प्र���ंसनीय काम कराल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमचा कुटुंब किंवा प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल.\nधनु : या शुक्रवारी तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्या व्यवसायात फायदा होईल. तसेच नोकरीत बढतीही होईल. दिलेले पैसे परत केले जातील. तुमच्या हुशारीचा दाखला देत तुम्ही कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल.\nमकर : तुमचा शुक्रवार चांगला जाईल. शरीरातही चपळता दिसून येईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीची परिस्थितीही चांगली राहील. या शुक्रवारी तुम्हाला हवे तसे निकाल मिळतील. तुमची मानसिक सुस्ती संपेल आणि सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल.\nकुंभ : या शुक्रवारी तुमचा दिवस शुभ राहील. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. तुम्ही चांगले पैसे कमवाल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल आणि तुम्हाला त्यांच्याकडून चांगला पाठिंबा मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील.\nमीन : शुक्रवारचा दिवस खूप खास बनवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तसेच व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishvamarathi.blogspot.com/2012_07_08_archive.html", "date_download": "2022-07-03T12:11:00Z", "digest": "sha1:427YMDOUOHIOZ23ZD4SM4EGW7OVMZZRH", "length": 13506, "nlines": 101, "source_domain": "vishvamarathi.blogspot.com", "title": "2012-07-08 ~ ॥ विश्व मराठी ॥", "raw_content": "\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||\nशब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||\nविश्व मराठी मदत केंद्र \nसमुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे\nSunday, July 08, 2012 श्री.अभिजीत पाटील बहुजन, बहुजन प्रबोधन, स्वराज्याचे शिलेदार 31 प्रतिक्रिया Edit\nमराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.\nछत्रपती श���वाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.\nजन्म आणि वैवाहिक जीवन\nकान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव \"लाडूबाई\" ठेवले गेले.\nकान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर���यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.\nसागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.\nविश्व मराठी चे वाचक\nअंधश्रद्धा 1 आध्यात्मिक 1 इतिहास 14 इतिहासाचे शुद्धीकरण 13 इस्लामिक 1 छत्रपती शंभुराजे 3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 दादोजी कोंडदेव 1 धार्मिक 1 धार्मिक आणि जातीनिहाय 10 पानिपत 2 प्रतिशिवराय शिवाजी काशिद 2 बहुजन 13 बहुजन प्रबोधन 21 बहुजन महापुरुष 27 बाबा पुरंदरे 1 ब्राह्मणवाद 2 मराठा क्रांती मोर्चा 2 मराठा सेवा संघ 4 राजर्षी शाहू छत्रपती 5 राजा शिवछत्रपती 3 विश्ववंद्य छ.शिवराय 7 संत महात्मे 8 संतश्रेष्ठ तुकोबा 5 संदीप पाटील 2 सनातन 1 संभाजी ब्रिगेड 7 सामाजिक 3 सूर्याजी पिसाळ 3 स्त्रीवाद 1 स्वराज्याचे शिलेदार 8 हिंदु धर्म 4 हिंदुत्व 3 हिंदुत्ववाद 4\nसमुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे\nजिजाऊ चरित्रातून काय शिकावे\nसंतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन \nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई ��़ुले\nसूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच \nपानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे \nCopyright © ॥ विश्व मराठी ॥", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2021/12/marathi-essay-on-subhash-chandra-bose.html", "date_download": "2022-07-03T11:39:42Z", "digest": "sha1:TXJNP2ROIKWVDYEIJ2GLJYSGSCWM23G3", "length": 17941, "nlines": 106, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Subhash Chandra Bose Mahiti - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nनेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Subhash Chandra Bose Mahiti\nनेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Subhash Chandra Bose Mahiti\nनेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती निबंध - शून्यातून विश्व निर्मिणारा महान सेनापती त्यांनी पुरोगामी पक्ष काढला. देशभरातील युवकांचे संघटन केले. अदम्य साहस आणि अपूर्व तेजाच्या बळावर आझाद-हिंद-सेना स्थापन केली. तुमचे जीवन आम्हाला जातीय विषापासून मुक्त करो, देशसेवेचे वेड लावो. केवढे भव्यदिव्य जीवन, लहानपणापासूनच ते बाणेदार. विद्यार्थी असताना भारताचा अपमान करणाऱ्या गोऱ्या प्राध्यापकाच्या त्यांनी तोंडात मारली. ते विवेकानंदांचे भक्त. हिमालयातही निघून गेले होते; परंतु तेथे एका साधूने त्यांना सांगितले, \"भारताची सेवा कर, गरिबांची सेवा कर, तेच प्रभूचे दर्शन.\"\nते हिमालयातून भारतमातेच्या मुक्तीसाठी आले. विलायतेत गेले; परंतु परत आले तो असहकाराचा यज्ञ पेटलेला.महात्माजी राष्ट्राला त्याग-दीक्षा देत होते. देशबंधू चितरंजन दास एका क्षणांत फकीर झाले. ते दिवस तेजाचे, पुण्याचे होते. सारे राष्ट्र उठले, पेटले. सुभाषबाबू देशबंधूंना मिळाले आणि तेव्हापासून जीवनयज्ञ सुरु झाला. स्वयंसेवक संघटना बेकायदा झाल्या. हा तरुण तुरुंगात गेला. हजारो गेले. पुढे सुटका. देशबंधू 1925 मध्ये अकस्मात मरण पावले. राष्ट्र हादरले. सुभाषबाबू तरुणांची संघटना करू लागले. ते महाराष्ट्रात आले होते. जवाहरलाल, नेताजी व जयप्रकाश म्हणजे भारताचे तीन पृथ्वीमोलाचे हिरे.\n1928 मध्ये कलकत्ता काँग्रेस झाली. सुभाषबाबू स्वयंसेवकांचे मुख्य होते. 1930 साल उजाडले. सत्याग्रह संग्राम सुरू झाला. सुभाषबाबू कितीदा तरी तुरुंगात गेले. त्यांची प्रकृती बिघडली. ते युरोपात गेले. त्याच वेळी विठ्ठलभाई पटेलही युरोपात आजारी होते. सुभाषचंद्रांनी त्यांची सेवा केली. 1930 मध्ये हरिपुरा काँग्रेसचे ते ��ध्यक्ष होते; परंतु त्यांचे व काँग्रेसचे मतभेद झाले. अध्यक्षही चुरशीच्या निवडणुकीने ते झाले. गांधीजी म्हणाले, \"माझा हा पराजय आहे.\" कोणते मतभेद होते जगात महायुद्ध पेटणार असे दिसत होते. त्याबाबतीत सुभाषबाबूंची काही निश्चित योजना होती. त्यांचे धोरण काँग्रेस नेत्यांना पटले नाही. पुढे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पंडितजींना अति दुःख झाले. “पृथ्वीने दुभंग होऊन मला पोटांत घ्यावे'' म्हणाले.\nसुभाषबाबूंनी पुरोगामी पक्ष काढला. देशभर संघटना केली आणि 1939 मध्ये महायुद्ध आले. सरकार सुभाषबाबूंवर सक्त पहारा करीत होते. ते आजारी आहेत. बातमी आली. आम्ही 41 साली वैयक्तिक सत्याग्रहात तुरुंगात होतो. नेताजी निसटल्याची बातमी आली. पठाणी वेषात संकटांतून ते शेवटी अफगाणिस्तानातून इटलीत व जर्मनीत गेले.\nइकडे देशात चलेजाव लढा पेटला. नेताजींनी जर्मनीच्या ताब्यातील हिंदी सैनिकांना आझाद सैनिक बनविले. हिंदी लोकांची प्रतिष्ठा राखली. पाणबुडीतून अटलांटिक व हिंदी महासागर ओलांडून धैर्यमूर्ती आली. ब्रह्मदेश जिंकित जपान आलेला. हजारो हिंदी सैनिक युद्धकैदी झालेले. नेताजींनी आझाद सेनेची आधीच सुरु झालेली चळवळ व्यवस्थित केली. अंदमान-निकोबार 'शहीद' बेटे झाली. एकेक चमत्कार, 'अर्जी-ए-हुकुमते-हिंद' स्थापन झाले. नाणे पाडले. खाती पाडली. अक्षरराष्टांनी, स्वतंत्र हिंदी व्यापाऱ्यांनी कोटी कोटी खजिने दिले. गळ्यातील हार लाखो रुपयास जात. स्त्रियांच्या पलटणी उभ्या राहिल्या. कॅप्टन लक्ष्मी उभी राहिली.\nपरंतु देशातील चलेजाव लढाही थांबला होता. लगेचच अॅटमबाँबने जपान पाडले. आझाद हिंद फोज गवत खाऊन लढत होती. बैलगाड्यांतून रणगाड्यांशी झुंजत होती; परंतु आता उपाय नव्हता नेताजींचे डोळे भरून आले. \"तुम्ही महात्माजींकडे जा. मी देशासाठी जातो.\" ते विमानात चढले; परंतु त्या विमानाने त्यांना देवाघरी नेले. त्यांची शेवटची भेट, रिस्टवॉच, जवाहरलालकडे आली. ती त्यांनी शरदबाबूंना दिली. आझाद सैनिक गिरफ्तार झाले. अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या.\nपरंतु काँग्रेसने उंच आवाज केला. स्वर्गीय भुलाभाई उभे राहिले. \"गुलाम राष्ट्राला बंडाचा अधिकार आहे.\" ते म्हणाले. पंडितजींनी जयहिंद मंत्र राष्ट्राचा केला. नेताजी हृदया-हृदयात अमर झाले. केवढे धगधगीत जीवन ते एकदा म्हणाले, \"माझ्या लग्नाचा विचार मला कधी शिवला ना���ी. भारतामातेचे स्वातंत्र्याशी लग्न कधी लावीन हाच विचार माझ्या मनात असतो.\" यांच्या रोमारोमांत भारतीय स्वातंत्र्याची उत्कटता होती.\nनेताजी आम्ही धन्य, आम्ही तुम्हास पाहिले, तुमची वाणी ऐकली, शून्यातून विश्व निघण्याचे महान अद्वितीय कर्तृत्व पाहिले भारतीय स्वातंत्र्य आणण्यात तुमचा केवढा हिस्सा भारतीय स्वातंत्र्य आणण्यात तुमचा केवढा हिस्सा प्रणाम, प्रणाम तुम्हाला तुमचे जीवन आम्हाला जातीय विषापासून मुक्त करो, देशसेवेचे वेड लावो.\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन आधुनिक काल में प्रदुषण की समस्या सबसे बड़ा अभिशाप है पर्यावरण में मुख्या रूप से तीन प्रकार का प्रदुषण फ़ैल रह...\nभू धातु के रूप संस्कृत में – Bhu Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें भू धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में भू धातु का अर्थ होता है \u0003...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद\nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/velakam-too-nyoo-indiya-V9ljJV.html", "date_download": "2022-07-03T12:31:34Z", "digest": "sha1:FFJWNIHABGNO7OY2LEVCE7U5IGVNNC2O", "length": 9398, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वेलकम टू न्यू इंडिया", "raw_content": "\nमुख्यपृष्ठवेलकम टू न्यू इंडिया\nवेलकम टू न्यू इंडिया\nवेलकम टू न्यू इंडिया\nवकील झाल्यावर १९०२ साली सरदार बोरसाड या तालुक्याच्या गावी वकिली करायला आले. त्यांची वकिली चांगली चालायला लागली. फौजदारी खटल्यात अवस्था अशी झाली कि ९० टक्के खटले सरदार जिंकत होते. शेवटी मुंबई पोलिसांनी वैतागून फौजदारी कोर्ट बोरसाड वरून १५ किलोमीटर अंतरावर आणंद येथे हलवलं.पटेलांनी स्वतंत्र टांगा विकत घेतला, एक चालक ठेवला आणि कागदपत्र न्यायला एक नोकर आणि आणंद येथे जाऊन येऊन करून खटले जिंकले. खटले पोलिसांनी हरण्याचा क्रम चालूच राहिला.कालांतराने पोलिसांनी कंटाळून पुन्हा कोर्ट बोरसाडला हलवलं. सरदार पटेलांचे सहायक बलराज कृष्णा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे , “ सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पोलादी पुरुष “ त्यातला हा एक किस्सा.\nब्रिटीश राजवट अतिशय न्यायप्रिय वगैरे होती अशातला अजिबात भाग नाहीये ना ब्रिटीश राज्यात भारतातली जनता फार सुखात होती.मात्र कोर्टाला सुद्धा मर्यादेपलीकडे दडपशाही किंवा पोलीस यंत्रणेला मनमानी कारभार करता येत नव्हता.स्वतःच्या यंत्रणेचा, वरिष्ठांचा, इंग्लंडमध्ये संसदेच्या सभागृहात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची थोडीशी का होईना लाज होती. काही जुन्या लोकांना, भाबड्या लोकांना आपल्या आजोबा पणजोबांनी इंग्रजांना पळवून लावल तर हे काय चीज आहेत अस वाटत मात्र आपली गाठ किती कुटील कारस्थानी लोकांशी पडलेली आहे हेही समजून घेतल पाहिजे.\nसध्याच्या काळाकडे बघा. भल्याभल्या स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या संस्था जेव्हा सरकारच्या हातातल बाहूल म्हणून काम करताहेत तेव्हा काळ नेमका किती कठीण आलाय याचा अंदाज येईल. बँकिंग-कंपन्या-शासन यंत्रणा-निवडणूक आयोग-विद्यापीठ काहीही घ्या, एका बाजूला झुकलेले, सरकारची तळी उचलणारे, जी हुजुरी करण्यात धन्यता मानणारे सगळे सुमार आणि लाचार लोक. उत्तर प्रदेशात पिडीताना खटल्यांना सामोर जाव लागण, बलात्कार पिडीतेच्या कुटुंबावर होणारे खटले, काफील खान सारख्याची अटक किंवा सरकारच्या चुका दाखवून देणाऱ्या पत्रकारांवर दाखल होणारे खटले यापुढच पाउल आता उचलल गेलेलं आहे.\nउत्तर प्रदेश सरकारने एक नवीन दलाची निर्मिती केलीय. उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दल. अमर्याद अधिकार असलेल तपासणी दल, ज्याला कुठल्याही आदेशाविना कुणालाही अटक करण्याची, झडती घेण्याची ,घराची तपासणी करण्याचे अधिकार आहेत, अटक केलेल्या माणसाला कधी कोर्टासमोर दाखल करायचं याचीही कुठली कालमर्यादा नाही ना बंधन.या नव्या दलाची भलामण युपीच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून केली जातेय ज्यासाठी खास १७७९ कोटींची तरतूद केली गेलीय.\nहे काय आहे माहितेय का \nहे जर्मनीमध्ये हिटलरकाळातले स्तोर्म तृप्स आहेत किंवा गेस्टापो आहेत. हा आहे नवा भारत. वेलकम टू न्यू इंडिया \nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pakistan-in-its-efforts-to-increase-its-nuclear-capability-us-intelligence-report/", "date_download": "2022-07-03T11:35:49Z", "digest": "sha1:NBR45UISVVCJ42OAKE3QAN5R6UQBTWIB", "length": 12535, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तान आपली आण्विक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल – Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकिस्तान आपली आण्विक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल\nवॉशिंग्टन – पाकिस्तानने आपली आण्विक क्षमता वाढवण्याचे प्रयत्न हाती घ्यायचे ठरवले आहे अशी माहिती पेंटॅगॉनच्या गुप्तचर सूत्रांनी अमेरिकेच्या संसद सदस्यांना दिली आहे. अमेरिकन संसदेच्या सशस्त्र सेना समितीच्या सदस्यांपुढे संरक्षण विभागाच्या गुप्तचर एजन्सीचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी नुकतीच ही माहिती दिली.\nभारताबरोबरचे पाकिस्तानचे संबंध सुधारण्याची शक्‍यता नाही. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या अण्विक शक्तीचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने हा कार्यक्रम हाती घेण्याचा मनसुबा रचला आहे असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी अण्विक शक्ती वाढवणे हा एक महत्वाचा मुद्दा असल्याची पाकिस्तानची धारणा झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.\n2022 मध्ये पाकिस्तान नवीन प्रणाली विकसित करून आपल्या आण्विक क्षमतांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करत राहण्याची शक्‍यता आहे, असे बेरियर यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये काश्‍मीरात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे चाळीस जवान मारले गेले आहेत, तेव्हा पासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले असून त्यात नंतरच्या काळात भरच पडत गेली आहे.\nभारताने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्‍मीरचे विशेष अधिकार काढून घेण्याची आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केली.त्यामुळेही पाकिस्तान संतप्त झाला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची प्रकिया सध्या खंडीत झाली आहे या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने हा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे असे अमेरिकन गुप्तचरांचे म्हणणे आहे.\nपाकिस्ताननंतर जम्मूमधील चीनची नकारघंटा; “जी 20’ची बैठक जम्मू काश्‍मीरमध्ये घेण्याला विरोध करत म्हणाले…\n20 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका\nपाकिस्तानच्या आजी-माजी पंतप्रधानांच्या पत्नी आहेत पतीपेक्षाही श्रीमंत, संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल\nपाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी दिला दिवाळखोरीचा इशारा\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/Sa7DSp.html", "date_download": "2022-07-03T11:26:13Z", "digest": "sha1:BPTKDLSUSXZUDXUIPXECXKH2AU2HEBCC", "length": 18522, "nlines": 69, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "दीड हजार वैद्यकीय कर्मचारी देत आहेत ७,६५० बेडच्या जम्‍बो कोविड केंद्रामध्‍ये सेवा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठदीड हजार वैद्यकीय कर्मचारी देत आहेत ७,६५० बेडच्या जम्‍बो कोविड केंद्रामध्‍ये सेवा\nदीड हजार वैद्यकीय कर्मचारी देत आहेत ७,६५० बेडच्या जम्‍बो कोविड केंद्रामध्‍ये सेवा\nसुमारे दीड हजार वैद्यकीय कर्मचारी देत आहेत ७,६५० बेडच्या जम्‍बो कोविड केंद्रामध्‍ये सेवा\n‘कोविड - १९’ या साथरोगाला प्रतिबंध करण्‍यासाठी मुंबई महापालिका सर्वस्‍तरीय प्रयत्‍न सातत्‍याने करीत आहे. त्‍याचबरोबर कोविड बाधा झालेल्‍या रुग्‍णांना अधिकाधिक प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी ‘जम्‍बो कोविड केंद्र’ (DCH / DCHC) सुरु केले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने भायखळा, एन.एस.सी.आय.-वरळी, बीकेसी, नेस्‍को-गोरेगाव, मुलुंड आणि दहिसर परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणी सुमारे ७ हजार ६५० रुग्‍णशैय्या (बेड) उपलब्‍ध आहेत. तसेच या ठिकाणी साधारणपणे १ हजार ४६६ वैद्यकीय कर्मचारीही अव्‍याहतपणे कार्यरत आहेत. यामध्‍ये महापालिकेच्‍या केईएम, नायर, शीव आदी प्रमुख रुग्‍णालयांमधील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांसह परिचारीका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय इत्‍यादींचा समावेश आहे.\nमहापालिकेच्‍या या उपचार केंद्रांमध्‍ये दाखल असलेल्‍या रुग्णांना अधिक प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच कोविडच्‍या अनुषंगाने सातत्‍याने उपलब्‍ध होत असलेल्‍या अनुभवजन्‍य ज्ञानाची देवाण-घेवाण व्‍हावी, या प्रमुख उद्देशाने ११ खासगी रुग्‍णांलयामध्‍ये कार्यरत असणारी ३५ तज्‍ज्ञ डॉक्‍टर मंडळी आता आपल्‍या सेवा दूरध्‍वनीद्वारे महापालिकेच्‍या जम्‍बो कोविड केंद्रांना देखील उपलब्‍ध करुन देणार आहेत. तसेच ते आवश्‍यकतेनुसार या उपचार केंद्रांना भेट देऊन तेथील डॉक्‍टरांशी वैद्यकीय उपचारांच्‍या अनुषंगाने सल्‍ला मसलत देखील करणार आहेत. या केंद्रामध्‍ये गरजेनुसार वैद्यकी�� कर्मचा-यांची संख्‍या वाढवण्‍याची तरतूदही करण्‍यात आली आहे.या उपचार केंद्रांमध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत २० हजार ७२२ कोविड बाधित रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.\nकोविड बाधित रुग्‍णांवर प्रभावी उपचार करता यावे, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘जम्‍बो कोविड केंद्र’ (DCH / DCHC) सुरु केले आहेत. यापैकीच एक केंद्र ‘ई’ विभागातील व भायखळा परिसरातील ‘रिचर्डसन आणि क्रुडास’ या कंपनीच्‍या आवारात उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण १ हजार रुग्‍णशैय्या असून सुमारे १०० वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी जसलोक रुग्‍णालयातील २ व भाटिया रुग्‍णालयातील ३; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ५ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या ठिकाणी प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत १ हजार ५९८ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.\n'जी दक्षिण’ विभागातील व वरळी परिसरातील ‘एन.एस.सी.आय’ च्‍या आवारात ‘जम्‍बो कोविड उपचार केंद्र’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण ५५१ रुग्‍णशैय्या असून सुमारे १८७ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी बॉम्‍बे रुग्‍णालय व ब्रिच कॅन्‍डी रुग्‍णालय या दोन खासगी रुग्‍णालयातील अनुक्रमे ५ व ३ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत ३ हजार ५६१ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.\n‘एच पूर्व’ विभागातील ‘वांद्रे कुर्ला संकूल’ (बीकेसी) येथील मैदानात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण १,८२४ रुग्‍णशैय्या असून सुमारे ५२२ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्‍यात, यासाठी लिलावती रुग्‍णालयातील ३ तज्‍ज्ञ डॉक्‍टर व हिंदुजा रुग्‍णालयातील ४ तज्‍ज्ञ डॉक्‍टर; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ७ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत ७ हजार ५८८ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.\n‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव परिसरातील नेस्‍को मैदानात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण २,१६० रुग्‍णशैय्या असून सुमारे ४९८ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी नाणावटी रुग्‍णालयातील ४ तज्‍ज्ञ डॉक्‍टर व कोकीलाबेन धिरुभाई अंबाणी रुग्‍णालयातील २ तज्‍ज्ञ डॉक्‍टर; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ६ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत ४ हजार ९१७ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.\n‘टी’ विभागातील व मुलुंड परिसरातील ‘रिचर्डसन आणि क्रुडास’ या कंपनीच्‍या आवारात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण १,६५० रुग्‍णशैय्या असून सुमारे २०५ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी फोर्टीस रुग्‍णालयातील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत १ हजार ६५२ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.\n‘आर उत्‍तर’ विभागातील दहिसर परिसरात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी ६८५ रुग्‍णशैय्या असून सुमारे २२४ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुवि���ा मिळावी, यासाठी बॉम्‍बे रुग्‍णालयातील ५ तज्‍ज्ञ डॉक्‍टर व सुराणा रुग्‍णालयातील ३ तज्‍ज्ञ डॉक्‍टर; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ८ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत १ हजार ४०६ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_73.html", "date_download": "2022-07-03T12:38:34Z", "digest": "sha1:SR2P2IWHKPUIGZAP24XSYGWCL4WJJAJ7", "length": 15738, "nlines": 68, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्यात \"आंदोलनजीवी\" कार्यकर्त्यांचा सन्मान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठठाण्यात \"आंदोलनजीवी\" कार्यकर्त्यांचा सन्मान\nठाण्यात \"आंदोलनजीवी\" कार्यकर्त्यांचा सन्मान\nPrajasattak Janata फेब्रुवारी १५, २०२१\nदिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता. अशा शब्दात परिवर्तनाचा वाटसरु या सध्या समाजाला भेडसावणार्‍या ज्वलंत विषयाला वाहून घेतलेल्या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनांचे समर्थन केले. पुणे ते दिल्ली किसान ज्योत यात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाउन च्या अकस्मात लादलेल्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकर्‍यांना,रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांना, घरकाम करणार्‍या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वत���चा जीव धोक्यात घालून त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झालेल्या समाजसेवी संस्थांचा समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले.\nया वेळी अभय कांता दिल्ली येथे चालू असणार्‍या शेतकरी आंदोलनाला भेट देऊन नुकतेच परत आले होते. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की सरकारने आणि सरकारच्या पाठीरख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले. जेणे करून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशांच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खर्‍या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खालिस्तानापासून आंदोलनजीवी पर्यन्त अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकर्‍यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी शेवटी आवर्जून संगितले. प्रास्ताविक संस्थेत एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगतापने तर आभार प्रदर्शन संस्थेतली सह सचीव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाची सूत्र संचालन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केले.\nकोरोना काळात ठाण्यातील विविध वस्तीत धान्यवाटप करण्यात न घाबरता हिरीरीने काम करणार्‍या तसेच किसान ज्योत यात्रेत सहभाग घेऊन दिल्लीबाहेर चाललेल्या शेतकरी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपली लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविणार्‍या एकलव्य कार्यकर्ता साथी अजय भोसले यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी आपले किसान ज्योत यात्रेचे आणि २६ जानेवारीला दिल्लीत घडलेल्या घटनांचे थरारक अनुभव कथन करताना सांगितले की पुण्याहून किसान ज्योत आणि मिट्टी कलश घेऊन शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून या किसान ज्योत यात्रेचे आयोजन केले गेले. या यात्रेत संपूर्ण वेळ सतत तेवत असणारी ज्योत रिले बॅटन पद्धतीने कार्यकर्त्यांनी पळत पुढे नेली आणि बाकी सर्व सहभागी कार्यकर्ते दुचाकी वरून ज्योतीला साथ देत तिरंगा झेंडा फडकवत एकूण १४६५ किमी अंतर पार करून दिल्लीला पोहचले आणि प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर परेड मध्ये सहभागी झाले. तिथे स्वतः प्रत्यक्ष अश्रुधूराचा मारा सहन करत असताना अनुभवलेली सत्य परिस्थिती आणि सरकारने पोलिसांच्या सहाय्याने परेडमधल्या शेतकर्‍यांची कशी दिशाभूल केली आणि तरीही शेतकर्‍यांनी शांतिपूर्ण रित्या परेड पार पाडली याचे प्रभावी वर्णन केले.\nया वेळी देश पातळीवर काम करणार्‍या अन्न अधिकार मंचाच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि संशोधक मुक्ता श्रीवास्तव यांनी कोरोंना लॉकडाउन च्या काळात देशातील गरीबांच्या अन्न सुरक्षा आणि अधिकारावर काय परिणाम झाला केलेल्या सर्वेचा निष्कर्ष सादर केला. त्यावरून असे दिसून आले की हातावर कामअसलेल्या अनेक कष्टकर्‍यांना पुरेसे पोषक अन्न तर मिळाले नाहीच पण जवळ जवळ 20 % लोकं एक वेळच जेवत होती. स्त्रीया आणि मुलांच्या खाण्यावर खूपच वाईट परिणाम झाला. अध्यक्षीय समारोपात बोलताना जगदीश खैरालिया म्हणाले की शांततापूर्ण रित्या चाललेले शेतकरी आंदोलन ही आपली आणि समाजाची ताकत आहे. बाकी सर्वांनी या आंदोलनाला समर्थन देऊन लोकशाही पद्धतीवरील आपला विश्वास बळकट करण्याची वेळ आली आहे. यासाठीच समाजातील संवेदनशीलतेचे आणि धैर्याचे प्रदर्शन घडविणार्‍या या वीरांचा सन्मान करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.\nया वेळी तेजस्विता प्रतिष्ठान,आपले ठाणे आपले फाऊंडेशन,जाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, म्युज फाऊंडेशन, झेप प्रतिष्ठान, वुई टुगेदर फाऊंडेशन, फीड इंडिया या संस्था आणि सुनील दिवेकर, प्रवीण खैरालिया, सुजीत भाल, स्नेहा रथोड, घनश्याम मिश्रा, रवी आयझक, प्रतीक गावडे, निरंजन जाधव, आकाश धोत्रे, अल्पेश ठाकुर, चेतन ठाकरे, रोशन पार्टे, शोभाताई वैराळ, जॉन डिसा, प्रा. अनिल आठवले, मीनल भालेकर, मेघना भालेकर, अंकुश चिंडालिया, आतिष राठोड, अक्षय भोसले, अमित मंडलिक, मंगेश गुप्ता, शैलेश रणशिंगे, कमलेश शार्दुल, हरीश अलमारे, प्रणील वाघमारे, किसन जाधव, करण अंकुश, अजय चिंडालिया, राधिका गोलिकेरे, जितीन कुरियन, दर्पण सांगूर्डेकर या वीरांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले.\nया कार्यक्रमाला डॅा. गिरीष साळगावकर, जयंत कुलकर्णी, शिवाज�� पवार, अविनाश कदम, संध्या सिनकर, संस्थेच्या मनीषा जोशी, लतिका सू. मो. आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या फेसबुकवरूनही हा कार्यक्रम लाइव्ह प्रसारीत करण्यात आला होता.\nआम्ही आंदोलनजीवी तुम्ही \"जीओ\"जीवी 👇👇👇\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/03/blog-post_4.html", "date_download": "2022-07-03T11:56:38Z", "digest": "sha1:LONJRKCJ6VAH2SE4J3525FVLMAI3YEUN", "length": 17059, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "पाकिस्तानची नांगी ठेचाच - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social पाकिस्तानची नांगी ठेचाच\nजम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान शहीद झाल्यानंतर संपुर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. उरी हल्ल्याच्या जखमा अद्याप भरल्या नसतांना गेल्या १६ वर्षातील सर्वात मोठा हल्ला झाल्याने दुसर्‍या सर्जिकल स्ट्राईकची जोरदार मागणी होवू लागली आहे. या हल्ल्यानंतर काश्मीर आणखी किती काळ धगधगत राहणार व अजून किती जवान शहीद होणार असे प्रश्न उपस्थित होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार घडवित असलेल्या दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तान आहे, यात शंकाच नाही. काश्मीरमधील फुटीरतावादीही त्यांना सामील आहेत, हेही तितकेच खरे आहे उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तेथील तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. त्यानंतरही पाकड्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. विद्यमान मोदी सरका��सह आतापर्यंतची सर्व सरकारे कश्मीर प्रश्‍न हाताळण्यात अपयशी ठरली आहेत. हे आता मान्य करायलाच हवे. दुसरे असे की, नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या, हा दावा देखील कितपत खरा, याचा प्रामाणिक विचार करण्याची आवश्यकता आहे.\nस्वातंत्र्यापासून काश्मीर प्रश्‍न धगधगत राहीला आहे. येथे पाकपुरस्कृत दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे आणि या दहशतवादाला पाठबळ देणारे काही गट काश्मीर खोर्‍यात आहेत. पाकिस्तानला काश्मीर हवा आहे. त्यांनी तीन लढाया भारताशी करून पाहिल्या, पण सामर्थ्याच्या जोरावर काश्मीर घेता येईल हा त्यांचा भ्रम दूर झाला. आता त्यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करून काश्मिरी मुसलमानांची डोकी भडकविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यामुळे तरुणांसह लहान मुले व महिलाही हातात दगड घेवून रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढले आहे. याच्या शासकीय आकडेवारी व नजर टाकल्यास असे लक्षात येते की, गेल्या चार वर्षांतील आकडेवारीशी तुलना करता सन २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घातपाती कारवायांत वाढ झाली आहे, ही माहिती खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गेल्याच आठवड्यात लोकसभेला दिली असल्याने त्यावर विश्‍वास ठेवावाच लागेल.\nअहीर यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ६१४ ठिकाणी कारवाया केल्या गेल्या यात २५७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत, याच्या काळ्या इतीहासावर नजर टाकल्यास, १९ जुलै २००८ रोजी श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावरील नरबल येथे दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात १० जवान शहीद झाले. २४ जून २०१३ रोजी श्रीनगरमधील हैदरपोरा येथे नि:शस्त्र जवानांच्या बसवरील हल्ल्यात आठ जवान शहीद झाले. ५ डिसेंबर २०१४ रोजी उरीतील मोहरा लष्करी तळावर सहा सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला झाला यात १० जवान शहीद झाले. ३ जून २०१६ रोजी पाम्पोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ बसवर केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. २५ जून २०१६ रोजी सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार केल्याने जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर येथे आठ जवान शहीद झाले. १८ सप्टेंबर २०१६ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील उरीच्या ��ष्करी तळावर हल्ला झाला यात १८ जवान शहीद झाले. २९ नोव्हेंबर २०१६ रोजी जम्मूतील नागरोटा लष्कराच्या तोफखाना छावणीवरील हल्ल्यात सात जवान शहीद झाले. २६ ऑगस्ट २०१७ रोजी जैशच्या तीन दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्हा पोलीस लाइन्सवर हल्ला केला यात आठ सुरक्षारक्षक शहीद झाले. यानंतरही जवान शहीद होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. आता तर तब्बल ४२ जवान शहीद झाल्याने संयमाचा बांध तुटला आहे. काश्मीर खोर्‍यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतील लष्कराकडून सुरु असलेल्या ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत व्यापक कारवाई केल्याने लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या अनेक कमांडरना कंठस्नान घालण्यात आले होते. तसेच शोधमोहिमा राबवून इतरही अनेक लहान मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.\n२०१८ मध्ये लष्कराने तब्बल ३११ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत दहशतवादी हल्ले हाणून पाडलेे. यामुळे दहशतवाद्यांचे मनोबल खच्चीकरण झाले असल्याचे मानण्यात येत असतांना पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला केल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, काश्मीरबाबत भारताची रणणिती चुकत तर नाही ना काश्मीर प्रश्नातील गुंतागुंत वाढत असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी आता अन्य पर्यायांचाही विचार करावा लागणार आहे. काश्मिरातील समस्या राजकीय आहे आणि आमचे वेगळेपण टिकवतानाच भारतात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य हवे या काश्मीरी लोकांच्या भावनेशी निगडित आहे. ही भावना जम्मू व काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर दुर्लक्षित केली गेल्याने खोर्‍यातील राजकीय समस्या तीव्र बनत गेली आहे. नुसती लष्करी कारवाई करून दहशतवाद तर निपटला जाणारच नाही, उलट ही समस्या बिकट होत जाणार आहे. काश्मिरातील सध्याच्या अस्वस्थ व अशांत परिस्थितीत भविष्यातील या धोक्याची बीजं आहेत, हे आपल्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. नाग, फिझो, पंजाब या अतिरेक्यांच्या बाबतीत केंद्र शासनाने अशी भूमिका घेतली होती की, वाटाघाटीचे दरवाजेही उघडे ठेवायचे आणि सशस्त्र अतिरेक्यांचा बंदोबस्त सामर्थ्याच्या जोरावर करावयाचा. अतिरेक्य���ंत फूट पाडायची. त्यांना प्रदीर्घ महाग संघर्षात गुंतवून त्यांची दमछाक करावयाची. या संघर्षाला कंटाळून ते तडजोडीला तयार होतात. या सुत्रानुसार पंजाबमध्येही थोडी शांतता प्रस्थापित झाली. मग काश्मीर मध्ये आता कुठे कमी पडत आहोत, याचाही विचार कारायला हवा. कलम ३७० चा अनावश्यक वाद न होवू देता काश्मीरला भारत सरकारने जी वचने पूर्वी दिली आहेत, ती कसोशीने पाळत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची नांगी ठेचली तर हा प्रश्‍न सुटण्यास निश्‍चितच मदत होईल. राहीला विषय तो दुसर्‍या सर्जिकल स्ट्राईकचा, तर लोकसभा निवडणुकांसाठी या विषयाचे भांडवल न करता जे अमेरीकेने जे ओसामा बीन लादेनबाबत केले तसेच करत मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून द्यावी, हीच शहीद झालेल्या ४२ भारताच्या वीर सुपुत्रांना खरी श्रध्दांजली ठरेल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/tag/why-is-half-round-pradakshina-made-around-the-shiva-linga/", "date_download": "2022-07-03T11:39:34Z", "digest": "sha1:ZEIY6DA5XGKYPVYBON7ZREVP3YVNSNUY", "length": 3189, "nlines": 57, "source_domain": "heydeva.com", "title": "Why is half round (Pradakshina) made around the Shiva linga? | heydeva.com", "raw_content": "\nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते \nशिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nशिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.\nContinue Reading शिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:10:40Z", "digest": "sha1:TG5EBJ357G4UQWCWH5F3BPJF3O6JB3MJ", "length": 8390, "nlines": 128, "source_domain": "thanedinman.com", "title": "कादंबरी Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nअस्मिता प्रदीप येंडे | ग्रंथविश्व ‘अस्तित्व किंवा रक्त पणाला लागले की साहित्यिक लिहू लागतो’ असं म्हणणारे भारत सासणे हे दीर्घकथाकार ...\nप्रगल्भ विचारांची सहजसुंदर मांडणी\nअस्मिता प्रदीप येंडे | ग्रंथविश्व लेखनाच्या अनेक प्रकारांत ललित लेखन हा लोकप्रिय प्रकार आहे. ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून, कल्पनाशक्तीतून ...\nग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण : ‘वीजेने चोरलेले दिवस’\nदत्ता घोलप | ग्रंथविश्व संतोष जगताप यांची ‘वीजेने चोरलेले दिवस’ (2020) ही ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणारी कादंबरी आहे. अलीकडच्या ...\n‘नोकराचा सदरा’ : निखळ भारतीय कादंबरी\nविष्णू खरे | ग्रंथविश्व कादंबरीच्या लेखकाची जीवनदृष्टी आणि त्याची बांधीलकी स्पष्टच आहे; पण त्यासाठी त्याने कोणत्याही सिद्धान्ताचा, विचारसरणीचा किंवा तयार ...\nदीपक बोरगावे | ग्रंथविश्व तरुण लेखक सुधीर जाधव यांची ‘कामाठीपुरा’ ही कादंबरी नुकतीच सृजन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाली आहे. तिच्याविषयीचे हे ...\nआवर्जून वाचावी अशी कादंबरी – गांधारी\nसुचिता खल्लाळ | ग्रंथविश्व ‘डोन्ट गेट सॅटिसफाइड विथ स्टोरीज, हाऊ थिंग्ज हॅव गॉन विथ अदर्स, अनफोल्ड युवर ओन मिथ...’ सुफी ...\nनकारात्मकतेकडून सकारात्मकतेच्या वाटेवर नेणारी कादंबरी\nविकास मधुसूदन भावे | ग्रंथविश्व 1989 च्या ललना दिवाळी अंकात प्रा. विजया पंडितराव यांनी लिहिलेली ‘अनपेक्ष’ ही कादंबरी प्रथम प्रकाशित ...\n‘प्राप्तकाल’मध्ये अस्वस्थ महाराष्ट्राचे प्रतिबिंब\n प्राप्तकाल या कादंबरीत आजच्या अस्वस्थ महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे. कोकणातील माणसाचा भवतालाकडे पाहण्याचा सहजभाव कर्णिक यांच्याकडे आहे ...\n‘इन अ लोनली प्लेस’ न्वार शैलीतली अटळ शोकांतिका\nचिंतामणी भिडे | न-क्लासिक बेव्हर्ली हिल्सचं चकाचक, आलिशान, उच्चभ्रू वातावरण. डिक्सन स्टील (हम्फ्री बोगार्ट) हॉलिवूडचा एक बर्‍यापैकी यशस्वी लेखक, पण ...\n‘प्राप्तकाल’ कादंबरीचे आज प्रकाशन\nदिनमान प्रतिनिधी ठाणे| मानवी जीवन आणि निसर्गभाव यांच्याविषयीचे विविध कंगोरे आपल्या साहित्यातून टिपणारे ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी राजकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_9.html", "date_download": "2022-07-03T11:13:08Z", "digest": "sha1:Y6FXS7G3G3BQJFLBSYUAX33KIFOA3U2M", "length": 30822, "nlines": 83, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "येणाऱ्या बजेटमध्ये निर्णय घोषीत करण्यासाठी महत्वाच्या मागण्या...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठयेणाऱ्या बजेटमध्ये निर्णय घोषीत करण्यासाठी महत्वाच्या मागण्या...\nयेणाऱ्या बजेटमध्ये निर्णय घोषीत करण्यासाठी महत्वाच्या मागण्या...\nPrajasattak Janata फेब्रुवारी २६, २०२१\nदिनांक 8 मार्च 2020 ला माननीय शरद पवार जी यांचे सोबत बैठक झाली. प्रामुख्याने,सामाजिक आर्थिक न्याय संबंधी योजना व उपाय यावर ,आम्ही संविधान फौंडेशन व महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम चे वतीने सादरीकरण केले. पुन्हा दि 15 मार्च 2020 ला माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. माननीय शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार, ,जयंत पाटील ,धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यासह अतिरिक्त मुख्यसचिव, विभागांचे प्रधानसचिव/ सचिव उपस्थित होते. या बैठकीत सादरीकरण करण्यातआले. त्यावर चर्चा होऊन मान्यवरांनी आम्ही मांडलेले मुद्यांशी सहमती दर्शवून , सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानंतर सुद्धा, आम्ही विषयांचा पाठपुरावा करीत आलो आहोतच. महाविकास आघाडी चे सरकारचा किमान कार्यक्रम ठरला आहे. त्यात, सामाजिक न्याय हा एक विषय आहे. सोनिया गांधी यांना ,संविधान फौंडेशन चे वतीने 1 जानेवारी2020 ला 8 मागण्याचे निवेदन पाठविले होते. त्यास, दिनांक 8 जानेवारी 2020 च्या पत्रांन्वये प्रतिसाद प्राप्त झाला. त्यानंतर, मान मुख्यमंत्री यांना सोनिया गांधी यांनी 14 डिसेंबर2020 ला पत्र पाठविले होते .या पत्रातील मुद्धे अतिशय महत्वाचे आहेत. सरकारने त्यावर निर्णय घेतलाच पाहिजे. आम्ही सुद्धा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक न्यायासाठीच सरकारकडे 18 महत्वाच्या मागण्या केल्यात. त्यापैकी काही माहितीसाठी मांडतो आहोत.\nयेणाऱ्या बजेट मध्ये निर्णय घोषीत करण्यासाठी- *महत्वाच्या मागण्या-विषय:*\n1. अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी लोकसंख्या नुसार बजेट मध्ये निधी ची तरतूद करावी. दिलेला निधी त्याच वर्षात पूर्णपणे खर्च करावा. काही कारणास्तव खर्च झाला नाही तर पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करून हा निधी अनुशेष म्हणून बजेट मध्ये अधिकचा ऍड करून द्यावा. लोकसंख्येनुसार निधी तरतूद बजेट मध्ये केली नसेल तर तोही निधी त्या वर्षात किंवा पुढील वर्षात द्यावा. तसेच भटके विमुक्त, अल्पसंख्यांक ,ओबीसी याचे विकासासाठी लोकसंख्येवर आधारित किंव्हा भरीव तरतूद बजेट मध्ये करावी . सामाजिक व आर्थिक न्यायासाठी हे आवश्यक आहे.\n2. अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी शासन प्रशासन ची कटिबद्ध ता दिसून येत नाही. राज्य सरकारने आतापर्यन्त अनु जातीसाठीचा जवळपास 30000 कोटींचा निधी scsp मध्ये नाकारला- खर्च केला नाही. अनु जमातीचे हेच वास्तव आहे. हा अन्याय दूर व्हावा आणि शासन प्रशासनाची जबाबदारी व दायित्व निश्चित व्हावे यासाठी स्वतंत्र कायदा ,scsp/tsp साठी करावा . कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांनी कायदा केला आहे. महाराष्ट्र सरकारकडे मागील 7- 8 वर्षांपासून मागणी होत आहे. कायदा करणे ची प्रकिया सुरू आहे असे rti उत्तर 2017 मध्ये प्राप्त झाले होते. 3-4 वर्षे झालेत तरी कायदा पारित झाला नाही. यावर्षी व्हावा आणि बजेट मध्ये घोषणा व्हावी ही मागणी आहे. केंद्र सरकारचा नाकारलेला निधी आतापर्यंतचा 5 लक्ष कोटींच्या वर गेला आहे. तेथे सुद्धा कायदा पाहिजे. नीती आयोगाने लक्ष दयावे.\n3. भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ची उत्पन्न मर्यादा 8 लक्ष करावी,शिष्यवृत्ती चे दर वाढवावेत. तसेच एप्रिल 2018 चे guidelines नुसार deemed विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना योजनेचा लाभ द्यावा. हे धोरण scst सोबतच vjnt, obc, minorities ला लागू करावे.\nराज्याची फीमाफी ची योजना राज्याबाहेरच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकनाऱ्या ना लागू करावी. Deemed विद्यापीठांना लागू करावी.\n4. प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी वसतिगृह आणि निवासी शाळा सुरू करण्याचा ,इमारती बांधून, पहिला phase 100 चा पूर्ण होत आला आहे. राज्यातील सर्वच तालुका चे ठिकाणी ही योजना राबवायची आहे परंतु पुढच्या phase चे काम बंद आहे, ते सुरू करावे, सामाजिक न्याय मंत्री असताना,हंडोरे साह���बांनी , डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विभागीय स्थरावर वसतिगृह, तालुका स्तरावर वसतिगृह आणि निवासी शाळा या योजनेकडे विशेष लक्ष देऊन जमिनी मिळविल्या होत्या. जे झाले ते त्यांनी सुरू केले तेच आहे. वसतीगृह पुरेसे नाहीत म्हणून नवीन योजना,-स्वाधार आली.योजनेत सुधारणा करून अंतराची अट काढून टाकावी आणि तालुका स्तरावर ही योजना लागू करावी. वेळेवर स्वाधार ची रक्कम देणे खूप महत्वाचे आहे.या सूचना आम्ही केल्या आहेत.\n5. परदेश शिष्यवृत्ती ची संख्या 17.2.2010 च्या vision document नुसार 25 वरून100 करण्यात आली होती. मात्र देण्यात आली नाही, 50 ची संख्या करून नंतर 75 करण्यात आली. जवळपास 400 उमेदवारांचा हक्क सरकारने हिरावून घेतला. आमची मागणी आता,200 + ची आहे. तसेच समाजातील गरीब हुशार, होतकरू ना संधी मिळावी, specialized अभ्यासक्रमांना प्राध्यान्न मिळावे , त्यांना नाकारले जाऊ नये, डावलले जाऊ नये यासाठी धोरणात दुरुस्ती करावी. शिष्यवृत्ती मंजूर झालेवर, विजा ,तिकीट साठी अग्रीम मिळावा, निधी वेळेत उपलब्ध व्हावा, परदेशात उपासमार होऊ नये, त्रास होऊ नये यासाठी योजनेत सुधारणा व्हावी.\n6. संविधानिकआरक्षण धोरनाची पायमल्ली सुरू आहे, ती थांबवावी. पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध नाहीत, उलट राज्य सरकारला मुभा दिली आहे. तेव्हा , सामाजिक न्यायासाठी पदोनत्ती मध्ये आरक्षण देऊन पदभरती सुरू करावी. मागासवर्गीयांच्या 81 हजार पदांचा अनुशेष आहे. विशेष भरती मोहीम राबवावी. कॉन्ट्रॅक्ट भरती, आउटसोर्सिंग भरती बंद करण्यात यावी. सामाजिक न्याय विभागाचे बळकटीकरण करावे, नियमित स्वरूपात पदे भरावीत. सरकारने दि18 फेब्रुवारी2021 ला काढलेला GR मागासवर्गीयांच्या हिताचा नाही. Open to all चे तत्वानुसार प्रथम open च्या पदांवर खुल्या वर्गासह, scst vjnt sbc यांना general सॅनिओरिटी प्रमाणे पदोन्नती द्यावी आणि मग आरक्षित पदे आरक्षित वर्गाकडून भरावीत.. पदोन्नतीची सर्व100 %पदे, आरक्षण विचारात न घेता general seniority प्रमाणे भरणारम्हणजे आरक्षित वर्गावर अन्याय होइल, आरक्षण तत्वाला हरताळ फासने आहे. बिंदू नामावली नुसार भर्ती झाली पाहिजे. दि 18 फेब्रुवारी 2021 च्या GR मध्ये वरीलप्रमाणे सुधारणा तात्काळ करावी .\n7. स्वाभिमान योजना, रमाई घरकुल, अट्रोसिटी कायदा अमलबजावणी, वस्ती सुधार, बेरोजगारासाठी sc च्या औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्य , इतर शिष्यवृत्ती योजना जसे पूर्व मॅट्रिक ,सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, कडे लक्ष द्यावे .वर्ष 2020-21 मध्ये स्वाभिमान योजना आणि रमाई घरकुल योजनांची प्रगती नगण्य आहे, घरकुलाचे उद्धिष्ट सुद्धा निश्चित झाले नव्हते. हे नाही झाले तर काय काम झाले हे तरी सरकारने सांगावे. गरिबांच्या हिताच्या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. जातीयतेतून अन्याय अत्याचार च्या घटना वाढत असताना , अट्रोसिटी कायद्याच्या नियम 16 नुसार, राज्यस्तरीय दक्षता व देखरेख समिती अजूनही गठीत झाली नाही, बैठक नाही.\n8. मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचेवर जातीयतेतून होणारे अन्याय थांबवावेत व संरक्षण द्यावे. महत्वाच्या पदावर नियुक्त्या द्याव्यात. पदोन्नती ला आलेवर , चौकश्या सुरू करून, गोपनीय अहवाल खराब लिहून वा अन्य मार्गाने रोखण्याचे प्रयत्न वरिष्ठांकडून जातीय भावनेतून केले जातात, हे थांबवावे. सामाजिक न्याय व्हावा अशी मागणी केली.\n9. जुन्या योजनांमध्ये सुधारणा, गरज नाही त्या काही बंद करणे, बदल करणे आणि गरजेवर आधारित नवीन योजना तयार करण्यासाठी एखाद्या समिती ची स्थापना करावी असेही सुचविले आहे.vision document मंत्री परिषदेने दि 17 फेब्रुवारी 2010 ला मान्य केले आहे. त्याची अंमलबजावणी पूर्ण पणे करावी. वर्ष 2022 चे बजेट हे सामाजिक न्यायाचे असावे . 2003-04 चे बजेट सामाजिक न्याय संकल्पनेवर आधारित होते. त्यामुळे काही महत्वाच्या योजना आल्यात ज्याचा उल्लेख येथे करण्यात आला आहे. शोषित वंचितांचा विकास किती साध्य झाला यावर श्वेत पत्रिका काढावी., मूल्यमापन व्हावे.\n10. 125 व्या जयंती च्या कार्यक्रम संबंधी झालेली आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार ,भ्रष्टाचार ची प्रलंबित चौकशी पूर्ण करून दोषींवर कार्यवाही करावी. बार्टी व समता प्रतिष्ठान च्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.\n11. महाराष्ट्र scst आयोग ची पुनर्रचना करून, अनुसूचित जमाती साठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. आयोगावरील नियुक्त्या चेहरे बघून नाही तर कर्तव्य व प्रामाणिकता बघून समाजहित लक्षात घेऊन करण्यात याव्यात.त्यासाठी पात्रतेचे निकष ठरवावेत, जाहिरात द्यावी व निवड करावी. राज्याच्या scst आयोग GR काढून गठीत केला आहे. प्रभावी व परिणामकारक कार्यासाठी कायदा करून अधिकार व कार्यकक्षा निश्चित करण्यात यावी. जुलै2020 पासून बंद असलेल्या आयोगाचे काम सुरू क��ावे, sc व st साठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती करून.\n12.. Lateral entry चे माध्यमातून भारत सरकार JS व Director या पदांवर डायरेक्ट नियुक्ती देत आहे ह्यास आमचा विरोध आहे. कारण अशी नियुती म्हणजे सिव्हिल सर्विसेस चे खाजगीकरण करणे होय. Scst, obc, vjnt चे आरक्षण ला तिलांजली होय.अशी नियुक्ती सिव्हिल सर्विसेस मध्ये येणाऱ्यांना आणि आलेल्याना JS पदापर्यंतची संधी नाकारणे होय. ही संपूर्ण व्यवस्था खाजगिकरणाची असून असंविधानिक तसेच भांडवल धार्जिनी आहे.\n13. संविधान जागृतीसाठी संविधान हा विषय अभ्यासक्रमात अनिवार्य करावा, अशी मागणी केली आहे. संविधान फौंडेशन चे वतीने आम्ही विविध उपक्रम चालवितो.संविधान कार्यशाळा, संविधान परिषद, संविधान साहित्य संमेलन, संविधान महोत्सव, संविधानाची शाळा, संविधान दूत, संविधान मित्र, असे उपक्रम सुरू आहेत, शासनाने करावेत ही मागणी आहे.\n14. सर्व तालुका ठिकाणी संविधान स्तंभ ,प्रस्ताविकेसह उभारण्यात यावा, आमदार- खासदार निधीचा किंवा जिल्हा नियोजन समिती चा नाविन्यपूर्ण निधीचा वापर करावा अशी मागणी आम्हीही केली आहे. माननीय सुप्रिया ताई सुळे लोकसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री यांचेकडे अशी मागणी केली आहे. संविधान जन जागृती संदर्भात सरकारने ,सामान्य प्रशासन विभागाचे नियंत्रणात व सल्ल्याने , जिल्हाधिकारी यांचे मार्फत विविध कार्यक्रम राबवावे अशी मागणी केली आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना संविधानिक मूल्ये समजावीत यासाठी विशेष कार्यशाळा, प्रशिक्षण चे आयोजन करावे. उत्तम प्रशासनासाठी, संविधानाची प्रास्ताविका व त्याचे महत्व समजणे ,रुजविणे आणि अंमलात आणणे आवश्यक आहे.\nवर्ष 2005 मध्ये मी ,माझे अधिकारात सुरू केलेला , नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये संविधान प्रास्ताविका वाचन उपक्रम आणि 26 नोव्हेंबर ला साजरा केला संविधान दिवस उपक्रम, संविधान ओळख या नावाने, आता देशभर 2015 पासून सुरू झाला आहे. संविधान जागृती हे राष्ट्र निर्माणाचे कार्य आहे. प्रत्येक नागरिकांनी करावे. मीडिया नि यावर लक्ष केंद्रित करावे. संविधानिक हक्काचे संरक्षणासाठी, कर्तव्याचे पालन आवश्यक आहे. हे आपल्या देशाचे संविधान आहे, आपणा सर्वांचे आहे, लोक कल्याणचे आहे. देश घडविण्याचा हा राष्ट्रग्रंथ आहे. आम्ही सगळ्यांनी संविधानाचा सन्मान ,संरक्षण आणि अनुपालन करावे अशी विनंती आहे.\n��त्मनिर्भर भारत घडविण्यासाठी समाजातील शोषित वंचित उपेक्षीत ,दुर्बल घटकांना, (त्यात महिला व बालके यांचेकडे विशेष लक्ष) शिक्षण, आरोग्य, रोजगार ,संरक्षण ,सन्मान देण्याची व्यवस्था तसेच मूलभूत गरजा भागविणे आणि वस्तीमध्ये मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करणे हे शासन प्रशासनाचे प्रथम संविधानिक कर्तव्य आहे. या समाज घटकांचा सामाजिक आर्थिक दर्जा वाढल्याशिवाय ,आणि इतरांबरोबर समान पातळीवर आल्याशिवाय देश आत्मनिर्भर होऊ शकत नाही , पुरोगामी महाराष्ट्र होऊ शकत नाही. सर्व सामान्य व मागासवर्गीयांचे कल्याण साधनेसाठी, त्यांचे जगणे प्रतिष्ठापूर्वक व्हावे जाणीवपूर्वक प्रयतांची गरज आहे. आमचा पाठपुरावा यासाठी आहे.\nवरील पैकी काही मागण्या (lateral entry ची वगळता), येत्या बजेट मध्ये याव्यात, घोषणा व्हावी अशी सरकारला विनंती आहे. मागण्या मांडून जवळपास वर्ष होत आले आहे, तेव्हा प्रशासकीय प्रकिया काही बाबत नक्कीच झाली असणार. बजेट भाषणात रिफ्लेक्ट व्हावे अशी अपेक्षा आहे. अनुसूचित जातीच्या ज्या समस्या आहेत तशाच प्रकारच्या अनुसूचित जमाती, भटके विमुक्त ,ओबीसी अल्पसंख्याक यांच्याही आहेत. हाच हो शोषित वंचित वर्ग. यांना सामाजिक न्याय देण्यासाठी सरकार बोलत असते. एक वर्षांपूर्वी सरकार च्या प्रमुखांचे लक्षात आणून दिले आहे. बघू , सरकार काय निर्णय घेते ते. मीडिया चे माध्यमातून हे विषय सरकारचे निदर्शनास आपण आणून द्यावे ही मीडिया च्या सर्वांना विनंती आहे. समाजातील शोषित वंचित, उपेक्षित वर्गाच्या हितासाठी आपण सगळे आपआपले स्तरावर विषय लावून धरू या.\nइ झेड खोब्रागडे भाप्रसे नि M-9923756900.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/breaking-news-building-lift-collapse-4-dead-in-worli-mumbai-mhss-583932.html", "date_download": "2022-07-03T11:59:32Z", "digest": "sha1:RQJ2CM2WQOAMG7O34EXFU5R7PC2QTZMA", "length": 11095, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING : मुंबईतील वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nBREAKING : मुंबईतील वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू\nBREAKING : मुंबईतील वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू\nया दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.\nपक्ष्याला वाचवण्यासाठी कारमधून उतरलेल्यांना टॅक्सीची धडक; दुर्घटनेचा Live Video\nUpdate News: वरळी लिफ्ट कोसळल्याप्रकरणी पोलिसांची पहिली कारवाई\nमुंबईच्या हायप्रोफाइल भागात मर्डर,चोरीसाठी वयस्कर महिलेला बांधून ठेवून घेतला जीव\nअंदाज चुकला अन् व्यापारी लिफ्टखाली चिरडला, मुंबईतील धक्कादायक घटना\nमुंबई, 25 जुलै : राज्यभरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे दुर्घटना घडत आहे. मुंबईतील वरळी (worli) भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून (building lift collapse) 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळच्या सुमारास लिफ्ट कोसळली.अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटना घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून 4 जणांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू आहे. 6 जण आत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. Video: शिल्पा शेट्टीला चाहत्यांचं समर्थन; घरी फुलं पाठवून दिला धीर अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.\nअध्यक्षपदाच्या निवडीनंतर शिंदे सरकारसाठी बहुमत चाचणी किती सोपी झाली\nAssembly Speaker Election : 39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून 16 आमदारांविरोधात पत्र\nसासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी\nसासरे विधान परिषदचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष, नार्वेकरांच्या नावावर देशात रेकॉर्ड\nऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले\nराजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता\nAssembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड\nठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार\nतरुणांनो, आता नशीबही बदलणार; ठाणे शहरात नोकऱ्यांच्या पाऊस; 'या' जागांसाठी आताच करा अप्लाय\nएकाही बंडखोराची डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत नव्हती - आदित्य ठाकरे\nनरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/when-will-tesla-arrive-in-india-churches-fertilize-this-thing-again-on-twitter/", "date_download": "2022-07-03T10:51:24Z", "digest": "sha1:62RV5GKIDDGP7BX5367XZGZMCVT2BAXA", "length": 8890, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "When will Tesla arrive in India? Churches fertilize this again on Twitter । टेस्ला भारतात कधी येणार? ट्विटरवरील ह्या गोष्टीने पुन्हा चर्चेस खतपाणी । Elon Musk", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Elon Musk : टेस्ला भारतात कधी येणार ट्विटरवरील ह्या गोष्टीने पुन्हा चर्चेस...\nElon Musk : टेस्ला भारतात कधी येणार ट्विटरवरील ह्या गोष्टीने पुन्हा चर्चेस खतपाणी\nElon Musk : टेस्ला आणि स्पेसएक्स या नामांकित फर्मचे सीईओ एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter Inc मध्ये 9.2% हिस्सा विकत घेतला होता.\nत्यांनतर मस्क यांनी 43 अब्ज डॉलर मध्ये संपूर्ण ट्विटर विकत घेतले. यामुळे ते चर्चेत आहेत. आता अशातच इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतीय बाजारपेठेत एंट्री करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.\nलोकांमध्ये त्याच्या लाँचिंगबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पण 27 मे रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती.\nट्विटरवर, त्यांनी लिहिले की टेस्ला कोणत्याही ठिकाणी त्यांचे उत्पादन प्रकल्प सुरू करणार नाही जेथे त्यांना कार विकण्याची आणि सेवा प्रदान करण्याची परवानगी नाही.\nमस्कने हे उत्तर एका ट्विटर वापरकर्त्याच्या प्रश्नाला दिले ज्याने त्याला टेस्ला भारतात उत्पादन प्रकल्प उघडण्यावर प्रश्न विचारला.\nभारतात तयार केलेले उत्पादन संयंत्रः टेस्ला ही अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी आहे जी दीर्घकाळापासून आयात केलेल्या वाहनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे.\nकंपनीने म्हटले आहे की भारतात आकारले जाणारे उत्पादन शुल्क हे जगात सर्वाधिक आहे, त्यांच्या युक्तिवादाला उत्तर म्हणून केंद्र सरकारने टेस्लाला भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यास सांगितले होते.\nभारताची उत्पादन क्षमता आणखी वाढवण्याच्या उद्देशाने सरकार टेस्लासह इतर सर्व परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यास सुचवते.\nटेस्ला चीनमधून आयात करेल: टेस्लाला भारतातील आपल्या परदेशी देशामधून, प्रामुख्याने चीन आणि अमेरिकेतून कार आयात करायच्या आहेत आणि त्या ग्राहकांना विकायच्या आहेत, जेणेकरून कंपनी स्वतःसाठी एक ठसा उमटवू शकेल,\nतर हे लोक प्लांट उघडत नाहीत आणि घोषित करतात की भारत सरकारने त्यांच्या कारवरील आयात शुल्क देखील कमी करा.\nसरकारच्या या निर्णयावर भारतातील विरोधकही संतापले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील गुंतवणूक आणि उत्पादनावर मोठी घसरण होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.\nPrevious articleMaruti Suzuki Alto : मारूती सुझुकी घालणार मार्केटमध्ये धुमाकूळ लवकरच लॉन्च होणार नविन अल्टो\nNext articleHero Electric : हिरो इलेक्ट्रिक स्कूटर ऑन टॉप ग्राहकांच्या पसंतीस ठरत आहेत पात्र\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/mubaark-ho-bettii-huii-hai/fbhrqb8x", "date_download": "2022-07-03T10:58:56Z", "digest": "sha1:75VP77UAUE3JCGYQKF3YVZOBBOD6D6DG", "length": 42357, "nlines": 379, "source_domain": "storymirror.com", "title": "\" मुबारक हो !! … बेटी हुई है… | Marathi Inspirational Story | vinit Dhanawade", "raw_content": "\n … बेटी हुई है…\n … बेटी हुई है…\n\" मुबारक हो…. मुबारक हो…. \" अझर ऑफिसमध्ये ओरडतच आला. सगळं ऑफिस उभं राहून त्याच्याकडे बघू लागलं. संदेश त्याच्याकडेच बघत होता. आता तर बरा होता हा… काय झालं अचानक याला, आठवलं…. call आलेला ना याला, संदेशला आठवलं ते. सगळं ऑफिस अजूनही उभं होतं. अझर आत आला. संदेशने लांबूनच पाहिलं. काहीतरी वाटतो आहे… प्रत्येकाला… किती आनंद आहे चेहऱ्यावर… काय झालंय नक्की…. अझर थोड्यावेळाने संदेश जवळ आला. हातात पेढा ठेवला आणि पुढे जाऊ लागला.\n\" अरे… क्या हुआ…. वो तो बता दे… \" संदेशने अझरचा हात पकडत थांबवलं.\n\" अरे बेटी हुई है… मेरे भाई को बेटी हुई है \" असं म्हणतच तो पुढे , पेढे वाटत गेला. संदेशला पेढा जरा कडूच लागला ते ऐकून. थोड्यावेळाने अझर जागेवर आला.अजून काही पेढे राहिले होते.\n\" संदेश… लो और पेढा लो….अच्छ्या है ना… \" अजून आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.\n\" नको, राहू दे… एक खाल्ला तो पुरे. \",\n\" अरे पण तुझ्या भावाला झाली ना, ती पण मुलगी… तर एवढा काय आनंद तुला… \",\n\"अरे… देख, लडका हो या लडकी… मुझे तो दोनो पसंद है… और मेरे भाई को तो लडकी ही चाहिये थी, इसलिये. \",\n\" अरे पण, आमच्यामध्ये मुलगा झाला कि पेढा आणि मुलगी झाली कि मिठाई वाटतात. तू पेढे कसे आणलेस.\" ,\n\" यार जाने दो ना वो बात, बेटी हुई है… वही बडी बात है हमारे लिये… \" अझरला पुन्हा call आला आणि तो पुन्हा बाहेर गेला.\nसंदेश विचार करतच निघाला घरी. एक हे आहेत, मुलगी झाली तरी एवढा आनंद आणि आमच्याकडे… हम्म, संदेशच्या बायकोला सुद्धा आता मुलं होणार होतं. नववा महिना लागला होता त्याच्या बायकोला…. आईने तर आधीचं सांगितलं होतं…. मुलगाच पाहिज��. आता ते काय माझ्या हातात आहे का… तरी आई मागेच लागली होती तिला दिवस गेल्यापासून … सोनोग्राफी करून चेक कर म्हणून…त्याची आई गावची होती त्यामुळे तिचे विचारही तसेच होते. तसाही संदेश आईला खूप घाबरायचा. त्यामुळे त्याने तिच्या समोर बोलायची हिंमत दाखवलीच नाही कधी.\nशिवाय आईने सांगूनच ठेवलं होतं, मुलगी झाली तर तिला घरी आणायचे नाही. संदेशचे खूप प्रेम होतं त्याच्या बायकोवर…. त्याला तर ते पटणारच नव्हतं. त्यावरही आईने एक उपाय सांगितला होता. बायकोला घरी आणायचे असेल तर तू पण तिच्याकडेच रहायला जा नाहीतर वेगळं घर घेऊन रहा… पण या घरात तिला आणायचे नाही.… एक वेगळचं tension संदेशच्या डोक्यावर… बायकोला तर सोडू शकत नाही आणि जर मुलगी झाली तर आई-बाबांना सोडून नवीन घर बघावं लागेल. एवढं सगळं tension, त्यात अझरने मुलगी झाल्याही बातमी सांगितली.… tension अजून वाढलं.\nआणि तसंच होतं त्याच्या घरी. फक्त संदेशचे बाबा गावातून मुंबईला आले होते, कामासाठी. बाकी सगळे नातेवाईक गावातच रहायचे. त्याचे काका… त्यांना पहिली मुलगी झाली. तेव्हा किती आदळआपट केली होती त्यांनी, दुसऱ्या वेळेस जेव्हा काकी पुन्हा गरोदर होती, त्यांनी आधीच सोनोग्राफी करून तपासून बघितलं. तेव्हा पण मुलगीच दिसली. त्या दिवसापासून, त्यांनी काकीला माहेरी पाठवलं ते अजूनही घरी आणलं नाही. शिवाय संदेशला त्याच्या गावचं बरंच काही माहित होतं. फारच कमी मुली जन्माला यायच्या गावात. एक तर त्यांना पोटात मारलं जायचे, नाहीतर जन्माला आलीच तर त्या मुलीसकट आईला माहेरी पाठवायचे. बायकांना पुन्हा माहेरी जाणे किती कष्टदायक असते , ते का कळणार कोणाला. संदेश तसाच घरी आला. बसला जरावेळ. आईने थंडगार पाणी आणून दिलं. बरं वाटलं त्याला पाणी पिऊन. थोडावेळ गेला. आईने पुन्हा सुरु केलं.\n\" काय रं… कधी डीलवरी हाय तिची… \",\n\" माहित नाही मला. \" संदेशचा थंड reply…\n\" आरं डाक्टर नं दिली असलं ना तारीख… \" ,\n\" दिली आहे… पण तुला काय त्याचं एवढं… \" असं म्हणत तो आतल्या खोलीत गेला. फ्रेश झाला. काय मनात आलं माहित नाही. कपडे घातले. आणि बाहेर निघाला. \" कूट जातोस रे पोरा… \" आईने जाता जाता विचारलं. \" तुझ्या सुनेला भेटून येतो… \" एवढंच बोलून तो बाहेर आला.\nनिशा, संदेशच्या बायकोचं नावं… दुसऱ्या गावातली होती ती, पण शिकलेली होती. गावातले होते तरी त्याचं कुटुंब मुंबईत रहायचे. तिलाही तिच्या सासूचा स्वभाव माहित होता आणि ती संदेशला काय बोलली होती तेही तिला कळलं होतं. संदेश अचानक आलेला बघून तिलाही आनंद झाला. परंतू संदेशच्या चेहऱ्यावर तसं काहीच नव्हतं. \" काय झालं \" निशाने त्याला विचारलं. \"चल बाहेर जायचे होते… तयारी कर पटकन. \" निशाला जरा आश्चर्य वाटलं. तरी खूप दिवसांनी तो भेटायला आलेला म्हणून काही न बोलता ती तयार झाली. दोघे चालतच निघाले. हळूहळू चालत होते दोघे. संदेशच्या डोक्यात खूप विचार चालू होते. काहीच बोलत नव्हता तो. निशाला कळत होता कि खूप काही चालू आहे त्याच्या मनात. \" कूठे जातोय आपण \" निशाने त्याला विचारलं. \"चल बाहेर जायचे होते… तयारी कर पटकन. \" निशाला जरा आश्चर्य वाटलं. तरी खूप दिवसांनी तो भेटायला आलेला म्हणून काही न बोलता ती तयार झाली. दोघे चालतच निघाले. हळूहळू चालत होते दोघे. संदेशच्या डोक्यात खूप विचार चालू होते. काहीच बोलत नव्हता तो. निशाला कळत होता कि खूप काही चालू आहे त्याच्या मनात. \" कूठे जातोय आपण \" निशानेच प्रश्न केला. तसा संदेश थांबला. कूठेतरी बघत होता एकटक. निशाही काही बोलली नाही मग. खूप वेळाने संदेश बोलला.\n\" कूठे जाऊ तेच कळत नाही.\",\n\" का … काय झालं \n\" काय होणार अजून…. तुमच्या दोघींचं tension…. तुम्हा दोघींना ही मी सोडू शकत नाही. काय करू सांग मी \" निशा काय बोलणार त्याला. संदेशने taxi थांबवली. \"बस… \" संदेश निशाला बोलला तशी ती पटकन आत जाऊन बसली. त्याने taxi driver ला सांगितलं काहीतरी आणि तोही गाडीत येऊन बसला. कूठे जात होतो ते निशाला माहित नाही. संदेश गप्पच होता. निशाने मग तिचं डोकं त्याच्या खांदयावर ठेवलं आणि डोळे मिटून घेतले.\n१५ मिनिटांनी taxi थांबली. \" चल… \" संदेश बोलला तशी तिने डोळे उघडले. taxi तून निशा 'आपलं शरीर' सावरत उतरली. संदेशने taxi driver ला पैसे देत होता. निशाने आजूबाजूचा परिसर बघायला सुरुवात केली, आपण कूठे आलो ते कळण्यासाठी. अरेच्च्या ……… हे तर सासर आपलं. इथे कशाला आणलं याने.…. निशाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. संदेश पैसे देऊन पुढे आला.\n\" चल घरी… \",\n\" अहो…. पण काय झालंय ते तरी सांगा… \" निशा बोलली. संदेश त्यावर काही बोलला नाही. आणि निशाचा हात पकडून तिला घरात आणलं. त्याची आई समोरच भाजी चिरत बसली होती. वडील TV वर काहीतरी \"बघण्यासाठी \" शोधत, channel बदलत होते. निशाला आलेलं पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.\n\" बसं निशा… \" निशा सोफ्यावर बसली.\n\" आरं… हिला काहून आणलं इथं… तिलाच भेटाया गेला हुता ना… \" आई त्याला ओरडलीच. संदेश शांतपणे निशाच्या शेजारी बसून होता. \" अरे पोरा… ती गरोदर आहे ना, मग इतका प्रवास करून कशाला आणायचे तिला इकडे \" त्याच्या वडिलांनी सुद्धा विचारलं.\n\" नाही…. वाटलं मला… , हिला दाखवून घेऊया एकदा… शेवटचं… नंतर कूठे बघणार हिला तुम्ही… \" संदेश बोललाच शेवटी.\n\" काय बोलतु हायस तू… डोकं हाय का ठिकानावर… \" आई रागातच बोलली.\n\" मग… काय बोलू सांग… नाही, तूच सांग… \" संदेश उभा राहिला. आणि मोठयाने बोलला.\n\" मला, एक तर ऑफिसचं tension असते, कामाचं… त्यात भर पडते ती घराच्या वादाची… तूच बोललीस ना, मुलगी झाली तर हिला आणायचे नाही घरी पुन्हा. त्याचसाठी, निशाला घेऊन आलो आज. तुम्हाला दाखवायला. बघून घ्या तिला आजच.\" संदेश रागातच बोलत होता.\n\" थांब रे बाळा …. ती अशीच बोलली होती.\" वडील हळू आवाजात म्हणाले.\n\" कसं शांत होणार बाबा… आईला जेव्हा कळलं कि निशा \"आई\" होणार आहे, तेव्हा पासून माझ्या मागे लागली होती…. सोनोग्राफी करून कोण आहे ते बघून घे म्हणून….आता, परवा पण बोलली कि मुलगा कि मुलगी कोण आहे ते बघून घे पटकन…. याला की अर्थ आहे… आणि मुलगा किंवा मुलगी झाली तरी मी काही इथे राहणार नाही आता.… तसही, सोनोग्राफी करून लिंग तपासणी केली कि तुरुंगात जावे लागते… त्यापेक्षा मी स्वतःच वेगळं घरचं घेऊन राहतो ना… विषयच संपला ना… तुम्ही ही बघा मग तुमच्या उपजीविकेचे साधन. \" संदेश बोलला.\n\" नगं रं आसं बोलू… या वयात कूठ जानार नोकरी शोदाया… \" आई बोलली.\n\" आता का… आम्ही तर नकोच आहे ना तुम्हाला… \" तशी आई शांत बसली. थोडावेळ शांततेमध्ये गेला. संदेशने आईला विचारलं मग. \" आई, खरं सांग… तूपण एक स्त्री आहेस ना… तरी असं मुलगा , मुलगी भेदभाव का करतेस… आई जर तिला मुलगी होणार असेल तर तो तिचा दोष नाही, माझा आहे… कारण बापावर अवलंबून असते… मुलगा कि मुलगी होणार ते, तसं असेल तर मीच जातो घराबाहेर… पण मुलगी का नको तुला \n\"सांगते रं बाळा… तू शांत हो आधी… \" संदेश खाली बसला. आईने पाणी आणून दिलं, निशाला ही दिलं. आणि दोघांच्या समोर बसली.\n\"बाळा, माझा तसा काही उद्देश नाय व्हता रं… \",\n\" मग असा विरोध का करतेस, मुलगाच पाहिजे , मुलगी नको असा … \" तशी आई त्याच्या वडिलांकडे बघू लागली.\n\" सांगतो… तुला तुझ्या काकांची गोष्ट माहिती आहे ना… \" खूप वेळाने त्याचे वडील बोलले.\n\" हो… त्यांनी तर काकीला माहेरीच ठेवलं ना, किती चुकीचे वाग���े ते… \" संदेश निराश आवाजात म्हणाला.\n\" तेच सांगायचे आहे तुला… त्यांनी तिला माहेरी धाडलं. पण सोडून नाही दिलं. तिला जातात ते भेटायला.\",\n\" म्हणजे… भेटायला जातात म्हणजे…. मग घरीच ठेवायची ना काकीला. \",\n\" तसं नाही चालत रे गावात… तुला गावाची परिस्तिथी माहित नाही.\" संदेशचे वडील त्याच्या समोर येऊन बसले. \" तू गावात वाढला नाहीस म्हणून तुला बोलणं सोप्प वाटते. गावात बायकांना चांगली वागणूक मिळत नाही रे… मी स्वतः बघितली आहे ना… शेतात राबायचं, लांबून लांबून पाणी आणायला पण बायकाचं…शेतात, बाहेरून काम करून पण पुन्हा घरी काम करायचे ते बायकांनीच…. एवढं करून पण त्यांच्या वाट्याला की येते… उरली-सुरली भाकरी… आराम तर असा नाहीच त्यांना… त्यात नवऱ्याबरोबर रात्री… बोलायला पण लाज वाटते मला, त्यात सगळ्या पुरुषांना मुलगाच पाहिजे असतो… काय तर वंशाचा दिवा… गावातली सगळी तरणी पोरं नशेला लागलीत. काय दिवे लावणार ते माहित आहे सगळ्या गावाला… शिक्षण नाही ना काही कामधंदा करत…फक्त दारू पियाची आणि पडून राहायचं कूठेतरी… रात्र झाली कि हादडायला यायचे घरी….बस्स, आणि मुलगी झाली तर वर बायकोलाच मारायचे…. कशाला ते, तिचीच चूक काढून माहेरी पाठवून देयाचे कायमचं…. नाहीतर पुन्हा कामाला लागायचं , मुलगा काढायच्या…. अरे काय… मशीन हाय का ती बाई… तू बोलतोस ना, मुलगा, मुलगी हे वडिलांवर असते म्हणून, ते गावात सांगून बघ… कोणाला पटते का ते, दारात उभं नाही करणार तुला पुन्हा कोण… \"\n\" एक गावातली गोष्ट सांगतो… हे सोनोग्राफी वगैरे गावात खूप चालते… तिथे आधीच बघतात आणि मुलगी सापडली तर direct तिला पोटातच मारतात… तिथे पोलिस वगैरे बघत नाहीत डॉक्टर… पैसे घेऊन सगळं चालते गावात… एका बाईच्या दोन मुली तर अश्याच गेल्या… तिसऱ्या वेळेस जेव्हा ती गरोदर होती अस समजलं , दुसऱ्या दिवसापासून ती गायबच झाली गावातून…. \",\n\" कूठे गेली ती \n\" कूठे गेली काय माहित… पळूनच गेली ती गावातून , ह्या घरच्यांनी, पुन्हा तिच्या माहेरच्या लोकांनी खूप शोधलं तिला… दोन वर्ष झाली , अजून सापडली नाही ती.\",\n\" पण असं का करतात बाबा \" संदेश खूप वेळाने बोलला.\n\" मुलीला कसं वाढवावं ते कळतच नाही कोणाला… अगदी लहानपणापासून जपावं लागतं मुलीला… ते मोठी होईपर्यत. आपल्या गावात मुलींना शिकायला शाळा पण नाहीत… १२, १३ वर्षीची होईस्तोवर सांभाळायचे आणि नंतर लग्न करून पाठवून देयाचे. त्यात तर हुंडा द्यावाच लागतो… तो नाही दिला तर छळ होतो मुलीचा सासरी . नाहीतर पुन्हा माहेरी…. हुंडाबळी काही कमी नाहीत गावात. त्यात पुन्हा मुलगी झाली तर गावातले नावं ठेवतात… काही अशुभ झालं तर 'मुलगी पांढऱ्या पायाची आहे' असं बोलून मोकळं होतात. ते का झालं एकदा, मग तीच लग्न तर होतंच नाही, पण घरात सुद्धा तिला कोणी नीट वागणूक देत नाहीत. जन्मभर तिला 'बांडगुळ' सारखं जगणं जगावं लागते. किती सहन करावं एका बाईने… शेवटी तिचा पण 'जीव' आहे ना.\" बाबा थांबले बोलायचे.\n\" पण बाबा, ते सगळं गावात ना…. इथे शहरात कूठे असतं असं. \" संदेश म्हणाला.\n…… इथे काय वेगळी परिस्तिथी आहे का… रोज पेपरात एकतरी बातमी असते बलात्काराची, नाहीतर विनयभंगाची…. गावातल्या पेक्षातरी हे जास्तच आहे. लोकांच्या नजरा बघितल्या आहेत मी. एखाद्या मुलीकडे, बाईकडे कसे बघत असतात ते, जसं मिळेल तसं बघत असतात, कूठे कूठे बघत असतात, अगदी टक लावून… हे तूला माहित असेलच. चुकून ट्रेनमध्ये एखादी मुलगी, चुकून पुरुषांच्या डब्यात आली तरी सगळ्या लोकांच्या नजरा तिच्याकडेच वळतात ,जशी कधी मुलीला पाहिलीच नाही. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसांपर्यंत बघत असतात. अगदी ती गाडीतून उतरेपर्यंत. कसं वाटते ते. मलाच एवढं वाटते, तर त्या मुलींना कसं वाटत असेल मग. खरंच लाज वाटते कधी कधी पुरुष असल्याचा.\" संदेश गप्पपणे ऐकत होता. \" आणि तू बोलतोस , शहरात तसं काही चालत नाही. तू किती मदत करतोस रे निशाला… ऑफिस मधून घरी आलास कि अंघोळ करणार, कपडे बदलून बाहेर मित्राकडे जाणार नाहीतर TV समोर बसणार… निशा सुद्धा जाते ना ऑफिसला, ती दमत नाही का… तिला त्रास होतं नाही का… सकाळी तुझा डब्बा तयार करायला ,तुझ्या आईला मदत करते. तेव्हा कधी तुला दया आली नाही त्यांची…. मला माझ्या \"नातीच्या\" बाबतीत असा काही नको आहे म्हणून मीच बोललो… संदेशला मुलगा झाला तर बरं होईल. \" संदेश मान खाली घालून ऐकत होता.\nमग आई बोलली. \" तुझ्यावेळेस पन, गावात असं हाय म्हनून… गाव सोडून मुंबयला आनलं मला… त्यांना मुलगी पाडायची नवती ना म्हनून… गाव सोडला तुझ्या बापानं, मला काय पोरगा,पोरगी सारखीच ना… मी पन आई हाय ना, कळत मला… बाळ पोटात असलं कि काय वाटतं ते… तुजी काकी तिथं, माहेरी सुखात हाय एकदम… म्हनून मीच बोलले कि मुलगी नको म्हनून… असंच बोलली रं…. तिच्यावर राग नाय माजा, निशा बी माजीच लेक हाय… \"\nसंदेशच्या डोळ्यात पाणी आलं ते सगळं ऐकून. आपण काय विचार करत होतो आईबद्दल… तसाच उठला आणि आईला जाऊन मिठी मारली. वडिलांसमोर आला आणि त्यांनाही मिठीत सामावून घेतलं त्याने. खूप वेळाने शांत झाला. वडिलांनीच त्याचे डोळे पुसले. \" रडू नकोस बाळा, मला \"नात\" नको होती म्हणून बोललो तसं, बाकी काही नाही माझ्या मनात.\" संदेशचे वडील बोलले. \" हो बाबा, सगळं कळलं मला.\" संदेशने स्वतःला सावरलं. निशाच्या डोळ्यातही पाणी होतं. संदेश निशाजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवले. \" काहीही असो बाबा, मला पटलं सगळ… मुलगा झाला तर काहीच प्रश्न नाही, पण मुलगी झाली तरी चालेल मला. खूप मोठी करीन तिला, शिकवीन…. आणि तुम्हाला भीती वाटते ना ती…. तर तिला मजबूत करीन मी, कणखर बनवेन. सगळ्या प्रसंगांसाठी तयार करीन तिला, मग तुम्हालाही गर्व वाटेल तिचा…. तुम्ही छाती फुगवून सांगाल कि हि नात आहे माझी…. मलाही वाटेल मग \" बाप \" झाल्यासारखं…. \" संदेश आनंदात सांगत होता अगदी… डोळ्यातून अश्रू… सगळं कसं छान झालं.\nथोडयाच दिवसांनी, निशाला admit केलं हॉस्पिटलमध्ये… संदेशची आई होती सोबत तिच्या. पुढच्या ३ दिवसांनी \"बाळ\" होणार असं सांगितलं होतं डॉक्टरने, त्यामुळे संदेश आज ऑफिस आला होता. काम चालू होतं त्याचं… तेवढयात त्याचा मोबाईल वाजला. \"हेलो…. \" संदेश बोलत बोलत बाहेर गेला. २० मिनिटांनी ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात मोठी पिशवी होती. पहिला तो त्याच्या मित्राजवळ आला, अझरकडे…… \" अरे भाई… क्या हुआ…चेहरेपर इतनी ख़ुशी…. \" संदेशने मिठाई काढली आणि त्याच्या तोंडात कोंबलीच आणि मोठयाने ओरडला.\n ……. बेटी हुई है…. \"\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्व���नुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/about-shah-rukh-khans-film-gauri-khan-said-i-havent-seen-many-films-due-to-over-acting/", "date_download": "2022-07-03T10:57:09Z", "digest": "sha1:VFBTRSKJF4EAZTPPL75TT3NXH3ZPUCBA", "length": 12469, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल गौरी खान म्हणाली, ‘…��्याचे बरेच चित्रपट पाहिले नाहीत’ – Dainik Prabhat", "raw_content": "\nHome मनोरंजन बॉलिवुड न्यूज\nशाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल गौरी खान म्हणाली, ‘…त्याचे बरेच चित्रपट पाहिले नाहीत’\nमुंबई : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला आता 30 वर्षे झाली आहेत आणि हे जोडपे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. गौरी 2005 मध्ये कॉफी विथ करणच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. शो दरम्यान, गौरीला शाहरुखच्या एका चित्रपटाचे नाव विचारण्यात आले जे तिला आवडत नाही, तेव्हा तिने त्याच्या 2002 च्या शक्ती: द पॉवर चित्रपटाचे नाव दिले. मात्र, मी शाहरुखवर टीका करते असे मला वाटत नाही, असेही गौरी म्हणाली. म्हणजे त्याचा एखादा चित्रपट वाईट असेल तर त्याला कौतुकाची गरज नाही. जर ते वाईट असेल तर शाहरुखला ते स्वीकारावे लागेल. असं गौरीने सांगितले.\nगौरीने पुढे शाहरुखच्या चित्रपटातील अभिनयाबद्दल बोलतांना म्हणाली,’एक प्रेक्षक म्हणून जर मला वाटत असेल की त्याने ओव्हरकटिंग केली असेल तर मी त्याला सांगायला हवे. यानंतर करणने गौरीला शाहरुखच्या काही वाईट चित्रपटांची नावे विचारली. गौरीने उत्तर दिले, नाही, त्याचे अनेक चित्रपट चांगले आहेत आणि मी त्याचे बरेच वाईट चित्रपट पाहिलेले नाहीत. जेव्हा करणने पुन्हा शाहरुखच्या शक्ती: द पॉवर चित्रपटाचा उल्लेख केला, तेव्हा गौरीने उत्तर दिले, होय.. त्याने सर्वात जास्त ओव्हरअॅक्ट या चित्रपटात केलाय.\nशक्ती: द पॉवर 2002 मध्ये रिलीज झाला होता. त्यात करिश्मा कपूर, नाना पाटेकर आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1998 च्या तेलुगू चित्रपट अंतपुरमचा रिमेक होता, जो अमेरिकन लेखिका बेट्टी महमूदी यांच्या चरित्रावर आधारित होता. चित्रपटात शाहरुख जयसिंगच्या भूमिकेत दिसला होता जो नंदिनी (करिश्मा कपूर) ला तिचा धोकादायक सासरा नरसिंह (नाना पाटेकर) पासून पळून जाण्यास मदत करतो.\nबाहुबली फेम प्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा रोमान्स करताना दिसणार\nआली रे आली ‘कडक लक्ष्मी’ आली ‘तमाशा लाईव्ह’चे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\n“डॉक्टर जी” चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा लूक आऊट\nअभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचं नवं फोटोशूट चर्चेत, मनमोहक अदांनी चाहते घायाळ\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loknetanews.com/2021/04/blog-post_291.html", "date_download": "2022-07-03T11:16:18Z", "digest": "sha1:KYHR3QGVVAW6SGJWJ75X6RPUQ5AOEO76", "length": 10968, "nlines": 104, "source_domain": "www.loknetanews.com", "title": "अर्बन बँकेला पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज : अॅड.अशोक कोठारी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठBankingअर्बन बँकेला पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज : अॅड.अशोक कोठारी\nअर्बन बँकेला पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज : अॅड.अशोक कोठारी\nLokneta News एप्रिल ०८, २०२१\n( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )\nअहमदनगर:- विधायक रचनात्मक विचारातून व सामुहिक प्रयत्नातून अर्बन बँकेस पुनःश्च वैभवशाली स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे. यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. त्या दृष्टीने मी बँकेच्या सर्व माजी संचालक, माजी सेवक, सहकार व बँकिंग क्षेत्रातील निवृत्त तज्ञ अधिकारी तसेच अर्बन बँके विषयी आस्था बाळगणा-या अनेक सभासद व खातेदारांशी संपर्क साधला असून सर्वांकडून उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बँकेचे माजी चेअरमन अॅड.अशोक कोठारी यांनी दिली.\nसतत होणाऱ्या पत्रक बाजीमुळे अर्बन बँकेची फार बदनामी झाली असून मोठे नुकसान झाल्याची खंत व्यक्त करुत अॅड.अशोक कोठारी यांनी अर्बन बँकेच्या सध्य स्थितीत बदल होण्यासाठी व बँकेला पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज अस��्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.\nपत्रकात ते पुढे म्हणाले, राज्यातील अनेक बँकांवर आर्थिक संकटे आली आहेत. मात्र सेवकांची संस्था निष्ठता, सामुहिक विधायक प्रयत्नातून या बँकांनी पुर्नवैभव प्राप्त केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अर्बन बँकेमुळे माझ्या सारख्या असामान्य कार्यकर्त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळून राज्यस्तरापर्यंत कार्य करण्याची संधी मिळाली असल्याने जीवन कृतार्थ झाले आहे. त्यामुळे बँकेशी ऋणांनुबंधाचे नाते निर्माण झाले. आता बँकेचे पदाधिकारी होण्याची कोणतीही महत्वाकांक्षा उरली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.\nबँकेविरुद्ध झालेल्या अपप्रचाराच्या प्रवाहातील विविध घटनांचा विसर पडून तेच-तेच मुद्दे उपस्थित करण्यात काही निष्पन्न होणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेची 242 कोटी रुपयांच्या विविध स्वरुपाच्या वैधानिक गुंतवणूक असून 269 कोटी रुपये स्वनिधी आहे. त्यात 180 कोटी रुपये बुडीत कर्जासाठी तरतुद केलेले आहेत. बँकेच्या18 शाखा कार्यालयांच्या इमारती स्व:मालकीच्या आहेत. गेल्या चार महिन्यांत बँकेची 40 कोटी रुपयांची झालेली कर्ज वसुली पाहता बँकेचे आर्थिक आरोग्य सुदृढ होण्याकडे ही सकारात्मक वाटचाल आहे. बँकेच्या ठेवींना 5 लाखापर्यंतची हमी आहे. आता नवीन ठेवी मिळवणे, असलेल्या ठेवी टिकवणे त्यासाठी ठेवीदारांचे विश्वात्मक प्रबोधन, कर्ज वसुली, उत्तम नवीन कर्जदार मिळविणे, नुकसानीत असलेल्या शाखांच्या अस्तित्व संपवून बँकेचा तोटा भरुन काढण्याचे नियोजन, कर्जदारांची कर्ज फेडण्याची मानसिकता विचारात घेवून त्यांना एकरकमी कर्ज परत फेड योजनेचा लाभ मिळवून देणे, अतिरिक्त सेवकांना स्वेच्छानिवृत्ती देवून आस्थापनेवरील खर्चाचा भार कमी करणे इत्यादी सुत्रांचा अवलंब केला तर बँकेच्या ठेवींचा रेशो कायम राखण्यात यश मिळणार आहे.\nया सर्व बाबींवर माझी बँकेच्या प्रशासकांशी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन खर्चात काटकसर, ओटीएस स्किमची प्रभावी अमंलबजावणी, ठेव संकलन मोहीम, नवीन कर्जदार मिळविणे, उत्पन्न वाढीचे प्रयत्न या विषयी बद्दल त्यांनी प्राधान्याने प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. बँके विरुद्ध आपण कधीही नकारात्मक प्रतिक्रीया दिली नाही. बँकेची प्रतिष्ठा व विश्वास जपण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाच्या सत��� होतो. बँकेतल्या ठेवी काढून घेतल्या नाहीत, इतरांना काढुन दिल्या नाही. उलटपक्षी नवीन ठेवी गुंतवण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. बँकेच्या माजी सेवकांनी या बँकेमुळे आपल्या जीवनास प्राप्त झालेल्या सार्थकतेची जाणीव ठेवून आपल्या ठेवी विश्वासपूर्वक या बँकेत कायम ठेवल्यास त्याचा चांगला परिणाम दिसेल असे अशोक कोठारी यांनी आवाहन केले आहे. अॅड. कोठारी यांनी प्रसार माध्यमांनी थोर आणि उज्वल परंपरा लाभलेल्या या वैभवशाली बँकेस पुन्हा वैभव प्राप्त होण्यासाठी महत्वाची भुमिका घ्यावी असेही आवाहन कोठारी यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘‘ करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना ; आपल्याला तसं करायचंय..’’ खा. संजय राऊत\nकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; आघाडीला धक्का ; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/w_z7g7.html", "date_download": "2022-07-03T12:06:17Z", "digest": "sha1:73DKOF3W3CHO4CSCRQQ5AH7SK7O462RM", "length": 9603, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ओबीसीच्या समस्यांची जाण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचली पाहिजे - रघुनाथ महाले", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ ओबीसीच्या समस्यांची जाण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचली पाहिजे - रघुनाथ महाले\nओबीसीच्या समस्यांची जाण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचली पाहिजे - रघुनाथ महाले\nसमस्यांची जाण शेवटच्या घटकापर्यंत असलेला ओबीसी समाजपर्यंत पोहचली पाहिजे - रघुनाथ महाले\n,ओबीसींच्या मूळ समस्या व त्यावर उपाय करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या समस्यांची जान आपल्या शेवटच्या घटकापर्यंत असलेला ओबीसी समाजपर्यंत पोहचली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन आखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथ महाले केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हसा, तालुका मुरबाड येथे महासभेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील, डॉ.विलास सुरोसे,राजेश पवार,ॲड.किशोर दिवेकर, साप्ताहिक ठाणे अरुणोदयचे संपादक गुरुनाथ भोईर, नागांव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\nआपल्या भाषणात ते पुढे म्हणाले ओबीसींना याची जाणीव झाली पाहिजे आमचे हक्क काय आहेत आम्हाला कोणापासून आमचे हक्क हिरावून घेतले जात आहे याची जाणीव जेव्हा आमच्या बांधवांना होईल तेव्हा नक्कीच व्यवस्थे विरूध्द बंड करेल हेच कार्य राष्ट्रीय अध्यक्ष ललित कुमार लोधी यांच्या प्रयत्नातून आखिल भारतीय ओबीसी महासभा माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू झालेली आहे.आजपर्यंत आपण ६०% ते६५% असून ही दुसऱ्या पक्षात गुलाम म्हणून काम करत आहोत स्वतःच अस्तित्व उपलब्ध करू शकलो नाही ही आमची शोकांतिका आहे यासाठी आपल्याला एकत्र येणे काळाची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.\nत्यानंतर अध्यक्ष यांनी भाषण करताना पाटील स्वतःच उदाहरण देऊन म्हणाले की ,माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करत असताना पंडित आजारी असल्यामुळे त्यांनी त्याच्या १२ वर्ष असलेल्या मुलाला पुजा करण्यास पाठविले. पूजा संपन्न झाली सर्व माणसे पूजा सपल्यानंतर ब्राह्मणाच्या पाया पडत होते ७० ते ८० वर्षाची म्हातारी मानस सुद्धा त्या ब्राह्मणाच्या पाया पडत होती हे स्वतःला खटकत होते. परंतु त्यांनी समोर बसलेल्या मंडळींना विचारले की, एखादा ब्राम्हणांचा मुलगा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाय पडतो का तर नाही हे उत्तर आलं. ही आमची मानसिक गुलामी आहे. यातून आपण बाहेर पडायला पाहिजे नाहीतर अजून यापुढे अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.\nयावेळी अखिल भारतीय ओबीसी महासभचे मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून अनिल घुडे यांची निवड करण्यात आली. शेवटी ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे यांचा वाढदिवस साजरा करून सर्व मान्यवर व जमलेली कार्यकर्ते महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल��या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2020/10/blog-post_17.html", "date_download": "2022-07-03T11:08:10Z", "digest": "sha1:WPUIQ46NSH5RZ4V2JXWRPG5DBDSJ77QC", "length": 16274, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "सर आली धावून, पिकं गेली वाहून - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social सर आली धावून, पिकं गेली वाहून\nसर आली धावून, पिकं गेली वाहून\nकोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याच्या भागात परतीच्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळात अतिवृष्टी झाली. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने अनेक ठिकाणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. चार दिवसांपासून सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी पीक काढून शेतात झाकून ठेवली होती. मात्र सध्या सुरु असलेल्या पावसामुळे काढून ठेवलेले पीक नेता येत नाही. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. उघड्यावर वाळण्यासाठी ठेवलेला कांदा पूर्ण पणे पावसात भिजला आहे. गाळपासाठी तयार असलेला ऊस शेतात पडला आहे. डाळींबरोबरच द्राक्ष बागाचे सुध्दा अधिक नुकसान झाले आहे. तर शेतातील कापूस व सोयाबीन काळे पडत आहे.\nहातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला\nदोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात काही जण एका पुलावर उभे राहून मुसळधार वाहणार्‍या पाण्याला पाहत आहेत. या पाण्यात सोयाबीनची एक भली मोठी गंजी वाहून येतांना दिसते. पुलावर उभे असलेले शेतकरी जोरजोरात ओरडत असल्याचेही ऐकू येते. तर दोन जण लांबून नदी काठून त्या वाहून जाणार्‍या गंजीच्या मागे जीवाच्या आतंकाने धावतांना दिसतात...वरकरणी दिसणारा साधा विषय नाही. मुसळधार पाण्यात जी सोयाबीनची गंजी वाहतांना दिसते ती शेतकर्‍याची वर्षभराची मेहनत आहे. एकीकडे महागाई, कोरोनासारख्या संकटांचा सामना करत शेतकर्‍यांनी पिकं जगवलं, वाढवलं, पेरणीला आल्यानंतर त्याची कापणी करुन ठेवली मात्र वर्षभराची मेहनत अगदी काही क्षणात डोळ्यासमोरुन वाहून गेली, यापेक्षा मोठ दुख: कशाला म्हणावे आस्मानी संकटांची मालिका शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. पाचसहा वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप, रब्बी पिके हातात आली नाहीत. गतवर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नाही.\nदुहेरी संकटात राज्यातील बळीराजा\nयावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकांची स्थिती चांगली होती. मात्र उडीद व मुग फुलोरामध्ये येण्याची वेळ असताना पावसाने ओढ दिली. मात्र तरीही उडीद, मुगाचे पीक समाधानकारक येईल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. हे पीक ऐन तोडणीवर आले असताना पावसाने धुमाकुळ घालायला सुरुवात केली. राज्यात गेल्या दोन-तिन दिवसापासून पावसाची धुमशान सुरू आहे. त्यामुळे उडीद, मूग आदी पिके पूर्णपणे वाया गेले आहेत. संकटांची हि मालिका येथेच संपली नाही, यातून वाचलेल्या पिकांना गत दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त केले. कपाशी, ज्वारी, मका, सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात व डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आले आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्‍या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून किमान तिन-चार दिवस पाऊस सुरु राहणार आहे. राज्यातील शेत शिवारांची स्थिती अशी आहे की, काही ठिकाणी सोयाबीन कापणीवर आले तर काहींची कापणी होऊन शेतात ढीग रचून ठेवलेले आहेत. पावसामुळे सोयाबीन काळे पडण्याची शक्यता बळावली आहे. तर शेतात कापूस फुटलेला आहे. तो वेचता देखील येत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस नाही पडला तरी नुकसान व पडला तरी नुकसान अशा फेर्‍यात शेतकरी गुदमरला आहे. केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष ठरलेले आहेत. पण अतिपावसाने नुकसान झाले आणि पीक हातचे गेले तर त्या संदर्भात ओल्या दुष्काळाचे निकष मात्र तसे ठरलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निधीतून राज्याला अधिक मदत मिळावी, अशी मागणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओल्या दुष्काळाचे निकष ठरविणे आता गरजेचे झाले आहे कारण गेल्या काही वर्षांत गारपीटीलाही सामोरे जावे लागले आहे. पण या वेळी परतीच्या पावसाने दणका दिल्यानंतर शेतीसमोर नवेच आव्हान उभे ठाकले आहे. हे शेतीबरोबरच सरकारसमोरचेही आव्हान आहे.\nचौकटीबाहेर जावून निर्णय घेण्याची आवश्यकता\nयावर्षी गत महिन्यात आधीच अति पावसामुळे मूग, उडीद या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातून सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा कापूस व सोयाबिन वाहून जात आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. अशा अडचणीच्या वेळी सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असताना हे झालेले नाही. अशा संकटसमयी राज्य सरकार मदत करणार का केंद्र सरकार अशी एकमेकांकडे बोटं न दाखविता तसेच सध्या राज्यात सुरु असलेली राजकीय सर्कस थोडावेळ बंद करुन सर्वांनी शेतकर्‍यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परतीच्या या पावसाचे रुप किती रौद्र आहे, हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहतच आहेत. यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. यामुळे लालफितीतील सर्वेक्षणाची गरज नाही. सरसकट सर्व शेतकर्‍यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये व पीक विमा मजूर करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच जर खचला तर कसे होईल अशी एकमेकांकडे बोटं न दाखविता तसेच सध्या राज्यात सुरु असलेली राजकीय सर्कस थोडावेळ बंद करुन सर्वांनी शेतकर्‍यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परतीच्या या पावसाचे रुप किती रौद्र आहे, हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहतच आहेत. यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. यामुळे लालफितीतील सर्वेक्षणाची गरज नाही. सरसकट सर्व शेतकर्‍यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये व पीक विमा मजूर करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच जर खचला तर कसे होईल य��मुळे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्‍यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. या संकटावर मात व्हावी. यासाठी सरकारने कोणतेही राजकारण न करता चौकटीबाहेर जावून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rains/", "date_download": "2022-07-03T11:32:25Z", "digest": "sha1:ZH4LI4H3EZGG2UZRXN5BRWRYOW4F5ZN7", "length": 6908, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Rains, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nबंडखोर आमदारांचं मुंबईत जंगी स्वागत, आरे कारशेडला मनसेचा विरोध, पुणेकरांना अलर्ट\nपुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा\nVideo : मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट, चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज\nपुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात\nयंदा पुन्हा महापूर येण्याची शक्यता, हवामान खात्याने जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज\n पावसात शेतातील वांगी भरताना अंगावर वीज पडून मजूराचा मृत्यू\nमान्सूनचे 'या' 11 राज्यात जोरदार आगमन, मुंबईसाठी पावसाची महत्वाची अपडेट\nWeather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, ऑरेंज अलर्टचा इशारा\nVIDEO - आकाशातून झाडावर कोसळला 'आगीचा गोळा'; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य\nमुंबईच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी श्रेयस तळपदेने लढवली नवी शक्कल;शेअर केले PHOTO\nमुंबईकरांनो सावधान पुढचे 5 दिवस red alert, जनजीवन, रेल्वे सेवा विस्कळीत\nमुंबई अवघ्या काही तासांच्या पावसाने तुंबई, मुंबईसह उपनगरात तब्बल 256 मिमी पाऊस\nपावसाच्या हुलकावणीनं वाढविली शेतकऱ्यांची चिंता; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट\nMonsoon Alert : राज्यात 2 जुलैपर्यंत होणार अति मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना...\nपत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळलं 2 मजली पोलीस स्टेशन\nये रे ये रे पावसा तुझी शेतकऱ्यांनी आहे आतुरता, अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई\nकुठं कुठं जायचं हनीमूनला पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद\nMonsoon Alert : पुढच्या 3-4 तासांत जोरदार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना इशारा\nझाडी, डोंगर, समदं ओकेमध्ये हायपुण्याजवळची पावसाळ्यात फिरण्याजोगी 7 सुंदर ठिकाणं\nWeather Update :आताच प्लान करा रविवारची ट्रिप; या प्रसिद्ध ठिकाणी पावसाचं धुमशान\nआसाममध्ये पुराचा हाहाकार 45 लाख लोक बाधित, जिथे बंडखोर आमदार तिथे पूरस्थिती\nआसामच्या परिवहन मंत्र्यांनी पुरातून स्वतः होडी चालवत रुग्णाला नेलं रुग्णालयात\nमान्सून अन् ठाकरे सरकारची वाटचाल एकच, कहीं खुशी कहीं गम, राज्यात yellow alert\nचहाप्रेमींसाठी हा पावसाळा बनेल अत्यंत चवदार; ट्राय करा या 5 फ्लेवरचा चहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/criminal-youth-murdered-on-his-birthday", "date_download": "2022-07-03T11:14:13Z", "digest": "sha1:T3MY7QLZFAYSOJSHQDNJG5NDQIRUHPFQ", "length": 3725, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली", "raw_content": "\nगुन्हेगार तरुणाची त्याच्या वाढदिवशीच हत्या\nआरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली\nमुलुंड येथे निलेश सुरेश साळवे या ३० वर्षांच्या गुन्हेगार तरुणाची त्याच्या वाढदिवशी सहा जणांच्या एका टोळीने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. याप्रकरणी जावेद शेख, चेतन शिरसाट, इरप्पा धनगर, निलेश बाटलीवाला, प्रल्हाद मच्छालू आणि भावेश बोर्डे अशी या सहा जणांविरुद्ध मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत भावेश, जावेदसह अन्य एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. इतर आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.\nगोशाला रोडवर तसेच आसपासच्या परिसरातील झोपडपट्टीत रूम बांधण्याचे सिव्हिल काम घेण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता मुलुंड येथील गोशाला क्रॉस रोड, चक्कीवाली गल्लीतील न्यू ऐश्‍वर्या इमारतीच्या गेटसमोर घडली. गौरी ही तिचा पती निलेश आणि १८ महिन्यांच्या मुलासोबत गोशाला रोडवरील हनुमान मंदिर गल्लीत राहत असून, ती नर्स म्हणून कामाला आहे. तिचा पती तेथील झोपडपट्टीत रूम बांधण्याचे सिव्हिल काम करीत होता. त्याच्याविरुद्ध हत्येच्या एका गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यांतून त्याची २०१८ साली निर्दोष सुटका झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/athletes-will-be-led-by-neeraj-chopra", "date_download": "2022-07-03T11:19:25Z", "digest": "sha1:CT5245KCOGP5RAGJLSFD5NJXQGOPAWWH", "length": 4794, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "अॅथलीट्स संघाचे नेतृत्व नीरज चोप्रा करणार", "raw_content": "\nअॅथलीट्स संघाचे नेतृत्व नीरज चोप्रा करणार\n३७पैकी १८ महिला खेळाडू असून यामध्ये हिमा दास, द्युती चंद या धावपटूंचाही समावेश आहे.\nबर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी (कॉमनवेल्थ गेम्स) भारताच्या ३७ अॅथलीट्सचा संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. या संघाचे नेतृत्व टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा करणार असून संघातील काही खेळाडू तंदुरुस्तीच्या आधारे स्पर्धेत खेळायचे की नाही, हे ठरवतील.\n३७पैकी १८ महिला खेळाडू असून यामध्ये हिमा दास, द्युती चंद या धावपटूंचाही समावेश आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी भारतीय संघाची निवड केली. २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये एकूण ७२ देशांतील ५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय संघात महाराष्ट्राचा स्टीपलचेसपटू अविनाश साबळे, ज्योती याराजी यांचाही समावेश आहे. “टोक्यो ऑलिम्पिकमधील नीरजच्या यशानंतर त्याच्याकडून साहजिकच संपूर्ण देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही तो भारताचे नेतृत्व करणार असून आपल्या ताफ्यात एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू असल्याने भारत अॅथलेटिक्समध्ये अधिकाधिक पदकांची कमाई करेल, अशी आशा आहे,” असे आदिल सुमारीवाला म्हणाले.\nपुरुष : नीरज चोप्रा, नितेंदर रावत, एम. श्रीशंकर, मोहम्मद अनीस, अब्दुल्ला अबूकर, प्रवीण चित्रावेल, एडलहाऊस पॉल, तजिंदरपाल सिंग तूर, रोहित यादव, संदीप कुमार, अमित खत्री, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथमन पंडी, राजेश रमेश, नोह निर्मल तोम, डीपी मनू.\nमहिला : एस. धनलक्ष्मी, ज्योती याराजी, ऐश्वर्या मिश्रा, अॅन्सी सोजन, मनप्रीत कौर, अन्नू राणी, नवजीत कौर, सामी पुनिया, मंजू बाला सिंग, हिमा दास, द्युती चंद, श्रावणी नंदा, सरिता सिंग, शिल्पा राणी, प्रियंका गोस्वामी, एन. एस. सिम्मी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/remo-d-souza-horoscope-2018.asp", "date_download": "2022-07-03T12:01:47Z", "digest": "sha1:OAN57K3NJG24WLAPYDCDMT4ABQWNE26D", "length": 24509, "nlines": 316, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रेमो डी सूजा 2022 जन्मपत्रिका | रेमो डी सूजा 2022 जन्मपत्रिका Bollywood", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रेमो डी सूजा जन्मपत्रिका\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nरेमो डी सूजा 2022 जन्मपत्रिका\nरेमो डी सूजा जन्मपत्रिका\nरेमो डी सूजा बद्दल\nरेमो डी सूजा प्रेम जन्मपत्रिका\nरेमो डी सूजा व्यवसाय जन्मपत्रिका\nरेमो डी सूजा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरेमो डी सूजा 2022 जन्मपत्रिका\nरेमो डी सूजा ज्योतिष अहवाल\nरेमो डी सूजा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nवर्ष 2022 कुंडलीचा सारांश\nहा तुमच्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखू शकता. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात याला. परदेशातून मिळणाऱ्या लाभामुळे तुमची पत वाढण्यास मदत होईल. वरिष्ठ आणि अधिकारी यांच्याकडून लाभ होईल. पत्नी आणि मुलांकडून सुख मिळेल. घरी धार्मिक कार्य घडेल, याचमुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल.\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची ���िंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nआक्रमक होऊ नका कारण आक्रमकपणामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे नाही झाले तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक चढ-उतार संभवतात. परिवारातील एकोपा आणि सामंजजस्यात अभाव होण्याची शक्यता. आई व पत्नी यांच्यात वाद संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, डोळ्याचे विकार, पोटाचे विकार, पायात सूज येणे या आजारांबाबर ताबडतोब उपचार करा.\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nनवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळावी. व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर हे वर्ष साधारणच राहील. नियमित अडथळे जाणवतील आणि साधारण वाढ होईल. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पाहावी लागेल. अस्थैर्य आणि संशयास्पद समय आहे. कोणताही बदल करू नका कारण तो तुम्हाला घातक ठरेल. या काळात तुमची पत काहीशी घसरेल. घरचा विचार करता काही असुरक्षितता जाणवेल.\nवेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे आणि इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुलांकडून तुम्हा��ा आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. या काळात तुम्ही ध्यान कराल आणि मानवी अस्तित्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. एखादे मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि चांगला मोबदला देणारा असेल.\nया कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nया काळात तुम्ही धार्मिक कार्य कराल आणि तुमची वागणूक चांगली असेल. तुम्ही धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. या वर्षी खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला भागिदारी लाभदायी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. या काळात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याबाबत तुम्ही नवीन धडे घेत आहात. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/virat-kohli-covid-positive-122062200015_1.html", "date_download": "2022-07-03T12:14:50Z", "digest": "sha1:SFLWNTHIGWK4QII2T45V3CFJGVH6OHKO", "length": 16527, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "IND vs ENG टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या तयारीला बसू शकतो झटका, कोहलीलाही को��ोनाची लागण | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nIND vs ENG टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या तयारीला बसू शकतो झटका, कोहलीलाही कोरोनाची लागण\nभारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाचा फटका बसला आहे. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे.\nभारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्‍या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी टीम इंडिया 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूही लीसेस्टरला पोहोचले आहेत, मात्र या सामन्यावर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती आहे.\nयापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या आठवड्यात लंडनमध्ये पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता तो बरा आहे.\nसूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मालदीवमधून सुट्टी घालवून परतल्यानंतर विराटला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, आता तो बरा आहे. याचाच अर्थ लीसेस्टरविरुद्धचा सराव सामना प्रशिक्षक द्रविडच्या अपेक्षेइतका उत्साहाने भरलेला नाही. कोरोनामधून बरे झालेल्या खेळाडूंवर जास्त दबाव टाकू नये, असा सल्ला बोर्डाने संघ व्यवस्थापनाला दिल्याचे समजते.\nअलीकडेच लीसेस्टरला पोहोचल्यानंतर कोहली काही चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला. मात्र, तो रांगेत एकटाच दिसला. बसमधून बाहेर पडताना त्याच्यासोबत कोणताही खेळाडू उपस्थित नव्हता.मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमधून परतल्यानंतर कोहली हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला.\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव ���सोटी सामना 1 जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.\nअशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला. त्याचीच चाचणी या दौऱ्यात घेतली जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2 - 1 ने आघाडीवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.\nयापूर्वी, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) पुष्टी केली आहे की इंग्लंड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची प्रकृतीही बिघडल्याचे बोलले जात आहे. स्टोक्सचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी तो संघासोबत सराव करताना दिसला नाही. इंग्लंडला 23 जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळायची आहे. यामध्ये स्टोक्सच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे.\nNew Zealand Team:कर्णधार विल्यमसन पुढील तीन मालिकेत न्यूझीलंडकडून खेळणार नाही\nENG vs IND रविचंद्रन अश्विनला कोरोना, इंग्लंड दौऱ्यासाठी टीमसोबत जाऊ शकला नाही\nIND vs IRE:आयर्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना BCCI कडून खास भेट\nVIDEO ऋतुराजकडून ग्राऊंड्समनचा अपमान\nIND W vs SL W: श्रीलंका दौऱ्यापूर्वी हरमनप्रीत कौरने मिताली राजबद्दल उघडपणे बोलली ती म्हणाली ....\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nAUS vs SL: नॅ���न लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nजसप्रीत बुमराहने मोडला लाराचा विश्वविक्रम,एका षटकात ...\nभारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने शनिवारी स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर 29 धावा काढून ...\nIND vs ENG: रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये शतक झळकावून इतिहास ...\nभारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या ...\nएमएस धोनीवर 40 रुपयांत उपचार घेत होते, डॉक्टरांना हे माहित ...\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे पैशांची कमतरता नाही, तरीही तो 40 ...\nIND vs ENG:ऋषभ पंतने धोनीचा 17 वर्ष जुना विक्रम मोडला, ...\nएजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत ऋषभ पंतने इतिहास ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/511621", "date_download": "2022-07-03T12:08:22Z", "digest": "sha1:OZQ2WKUO3VPKJJY5M4LRIQIFZEJL6NYZ", "length": 2103, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राम नारायण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:१४, २८ मार्च २०१० ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: be:Рам Нараян\n०३:१४, २७ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hr:Ram Narayan)\n००:१४, २८ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be:Рам Нараян)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/16/the-election-commission-seized-maharashtra-for-a-month-in-a-112-crore/", "date_download": "2022-07-03T10:50:31Z", "digest": "sha1:TVAH5KKNDCJGGE255MMK5BTV4GQF3BWG", "length": 6279, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "निवडणूक आयोगाने महिन्याभरात महाराष्ट्रातून जप्त केले मोठे घबाड - Majha Paper", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाने महिन्याभरात महाराष्ट्रातून जप्त केले मोठे घबाड\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / राज्‍य निवडणूक आयोग, ���ोकसभा निवडणूक / April 16, 2019 April 16, 2019\nमुंबई : गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रातून निवडणूक आयोगाने मोठे घबाड जप्त केले आहे. 112 कोटी रुपयांचा काळा पैसा आचारसंहिता लागू झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.\nलोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या ‘हेराफेरी’ला लगाम लागवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने दहा मार्च 2019 पासून महिन्याभराच्या कालावधीत राज्यातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाईत 40.81 रुपयांची रोकड, 44.76 कोटी रुपयांची सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर 21.24 कोटी रुपयांचे मद्य, 6.12 कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे.\nमतदारांना पैसे आणि मद्याच्या आमिषाने आकर्षित करण्यासाठी ही ‘हेराफेरी’ होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण हा पैसे कुठून कुठे जात होता, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे यावर नजर आहे. मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तोपर्यंत काळा पैसा आणि मद्याची ने-आण वाढण्याची शक्यताही आयोगाने वर्तवली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/atm-card-cash-withdrawl-new-rules-from-16-th-march-banking-money-mhka-434987.html", "date_download": "2022-07-03T12:09:37Z", "digest": "sha1:3A5I4VKMDIKU2I3RIIL6D5C7ZWPMHIBW", "length": 7118, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण, ATM card cash withdrawl new rules from 16 th march banking money mhka – News18 लोकमत", "raw_content": "\n16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण\n16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण\nATM कार्डमधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ATM कार्डने केले जाणारे व्यवहार सोपे करण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत.\nपर्सनल लोन इतर कर्जांपेक्षा महाग का असतं\nदेशातील कोणत्या शहरात घर घेणे सर्वात स्वस्त\nराकेश झुनझुनवाला यांचं पाच दिवसात 1000 कोटींचं नुकसान; 'हे' दोन शेअर ठरले कारण\nसोन्याच्या किमती आठवडाभरात किती कमी झाल्या\nमुंबई,12 फेब्रुवारी : ATM कार्डमधून पैसे काढण्याचे (RBI allows card holders to enable disable cards for online)नियम बदलणार आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ATM कार्डने केले जाणारे व्यवहार सोपे करण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खात्यामधले पैसे सुरक्षित राहावे हाही यामागचा उद्देश आहे. याआधी 1 जानेवारी 2020 पासून SBI ने ATM मधून पैसे काढण्याचे नवे नियम जारी केले होते. आता SBI ने वनटाइम पासवर्ड म्हणजेच OTP वर आधारित कॅश विथड्रॉल सिस्टीम सुरू केली आहे. यानुसार सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत पैसे काढायचे असतील तर OTP द्यावा लागेल. हे आहेत नवे नियम 1. ज्या लोकांना परदेशात जावं लागत नाही त्यांच्या कार्डवर ओव्हरसीजची सुविधा मिळणार नाही. 2. ज्या लोकांकडे सध्या हे कार्ड आहे त्यांनी त्यांच्या कार्डचं काय करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. (हेही वाचा : तुमचा PF खात्यातून काढण्याचे नियम बदलले,आता घरबसल्या अपडेट करा 'Date of Exit') 3. ग्राहक 24 तासांत कधीही त्यांचं कार्ड ऑन/ ऑफ करू शकतात. यासाठी ते मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात. 4. बँक आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल करण्याची सुविधा देणार आहे. 5. हे नवे नियम प्रिपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाही. (हेही वाचा : सुवर्णसंधी \nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/JcBPAM.html", "date_download": "2022-07-03T11:06:46Z", "digest": "sha1:WGREI2MRNDAKURX5EBBC3O5YREJENYPC", "length": 7137, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": ""त्या" अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून कायदेशीर अटक करण्याची मागणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ\"त्या\" अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून कायदेशीर अटक करण्याची मागणी\n\"त्या\" अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून कायदेशीर अटक कर���्याची मागणी\n\"त्या\" लाचखोर अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करून कायदेशीर अटक करावी - पँथर डॉ राजन माकनिकर\nएम आय डी सी उप अभियंता व सहायक अभियंता यांनी लाच घेतल्याच्या अनंत तक्रारी करूनही वरिष्ठांकडून कसलीच दखल घेतलि जात नसून लवकरच \"त्या\" लाचखोर अधिकाऱ्यांची वंशावळ संपत्तीची चौकशी नाही केल्यास तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पँथर डॉ माकणीकर यांनी दिला आहे. एम आय डी सी अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडून लाखो रुपयांची लाच घेतली व त्या रकमेच्या व्याजापोटी व वेळेत काम न झाल्याने आजाराने ग्रस्थ होऊन कर्जबाजारी अवस्थेत त्या इसमाने आत्महत्या केली असल्याचे वारंवार तक्रारी अर्ज देऊनही वरिष्ठ अधिकार्या मार्फत कसलीच कारवाई न झाल्याने कुटुंब हतबल होऊन न्यायांच्या प्रतीक्षेत आहे.\nएम आय डी सी कार्यालयातील उपअभियंता व सहायक अभियंता या दोघांच्या संगनमताने लाखो रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणाची व्हिडीओ चित्रफीत आपल्याकडे असून शेकडो अर्जं करूनही प्रशासन त्या अधिकाऱ्यांना का वाचवत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाच घेणाऱ्या दोन अधिकार्यापैकी एक अधिकारी सेवा निवृत्त झाले असून त्यांचे पेन्शन थांबवून दोन्ही अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन डॉ राजन माकणीकर यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिले आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन उभारणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जा���िरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/shiv-sena-split-in-thane-district-district-chief-naresh-mhaskes-support-to-eknath-shinde/", "date_download": "2022-07-03T12:14:42Z", "digest": "sha1:43DCRGBTBXNMDZA7GPGXDULSAS2MABA6", "length": 16392, "nlines": 71, "source_domain": "analysernews.com", "title": "ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत फूट; एकनाथ शिंदे समर्थकांची बॅनरबाजी", "raw_content": "\nठाणे जिल्ह्यात शिवसेनेत फूट; जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचे एकनाथ शिंदे यांना समर्थन\nठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत असून, सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. गुरुवारी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच आपले समर्थन असल्याचे जाहीर केले. याशिवाय ठाणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिंदे समर्थनाचे मोठे फलक लागले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिकांकडून शिंदेंबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.\nशिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना ओळखले जाते. एरवी जिल्ह्यात झालेल्या बंदनंतर शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसल्या; पण आता शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसैनिकांमधून अद्यापही प्रतिक्रिया उमटली नव्हती. यातूनच जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना संपर्क साधण्यास सुरुवात केली होती; परंतु त्यास पदाधिकाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. काही पदाधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवत मौन बाळगले होते. त्यातच गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांंनी उघडपणे शिंदे यांना समर्थन जाहीर केले. म्हस्के यांनी समाजमाध्यांवर पोस्ट टाकली असून, त्यात त्यांनी ‘आम्ही तुमच्यासोबत…आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना….’ असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्या��ध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.\nएकीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले असताना त्यावर काही शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘तुम्ही शिवसेना सोडाल; पण शिवसेना तुम्हाला सोडणार नाही,’ अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.\nठाण्यात झळकले “आम्ही भाई समर्थक”चे बॅनर\nठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरू झाली आहे. ठाणे शहरात शिंदे यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. ‘वाघ एकला राजा’ असे या बॅनरवर लिहिले आहे. ‘आम्ही भाई समर्थक’, ‘आम्ही शिंदे साहेब समर्थक’ असा संदेश या बॅनरवरून देण्यात आला आहे. कट्टर विरुद्ध बंडखोर यांच्यात रंगलेल्या या बॅनर युद्धात ठाण्यातील कट्टर मात्र पिछाडीवर पडल्याचे सध्याचे चित्र आहे.\nअंबरनाथ, बदलापुरात शिवसेना विभागली; शिंदे-ठाकरे समर्थक भिडले\nठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांतील शिवसैनिकांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संभ्रम आहे. येथील शिवसैनिकांवर एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड असली तरी मंगळवारच्या राजकीय भूकंपानंतर मात्र अंबरनाथ, बदलापुरातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अंबरनाथमधील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगला आहे. एका माजी नगरसेवकाने ‘आम्ही शिंदे साहेबांसोबत’ अशी पोस्ट केल्यानंतर अंबरनाथमधील युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मात्र ‘आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत’ असल्याची पोस्ट करून प्रत्युत्तर दिल्याने शहरात दोन गट निर्माण झाल्याचे दिसत आहे.\nबदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांवर गेली जवळपास २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातिल शिवसेनेची सूत्रे आली. येथील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, नगराध्यक्ष निवडीपासून ते निवडणुकीत तिकीट वाटपापर्यंत एकनाथ शिंदे यांचा आदेश शिवसैनिक मान्य करत असे. मात्र, मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर, शिवसेनेचा प्रभाव असलेल्या या तिन्ही शहरांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.\nअंबरनाथ येथील शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर गट आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर या दोन गटांतील वाद सर्वश्रृत आहे. त्यात आमदार डॉ. किणीकर हे शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे समर्थकांकडून आ. किणीकर यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात शहरात कुठलाही प्रकार घडला नाही. मात्र, एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या पूर्वेतील एका माजी नगरसेवकाने सोशल मीडियावर ‘आम्ही शिंदे साहेबांसोबत’ अशी पोस्ट केली होती. त्यावर शहरातील युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उत्तर देत आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत असल्याची प्रतिक्रिया आमदार किणीकर यांच्या गटातील माजी नगरसेवकाच्या पोस्टला दिली.\nअंबरनाथच्या पश्चिम भागातील काही नगरसेवक तसेच पूर्व भागातील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख या दिग्गजांसह माजी नगरसेवकांच्या मोठ्या गटाने आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. तर पश्चिमेचा गट शिंदेंसोबत जाणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक शिवसेनेत आणि पदाधिकाऱ्यांमध्येही मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही आमचे नेते आहेत. या घडामोडीनंतर ‘मातोश्री’ आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी आम्ही काल भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन पक्ष व्यवस्थित चालावा, हीच आमची इच्छा आहे.\n‘मविआ’ सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न; आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी : जयंत पाटील\nरिया चक्रवर्तीच्या अडचणी पुन्हा वाढल्या; ‘एनसीबी’ कडून खटला दाखल\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्���ेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shot/", "date_download": "2022-07-03T11:15:36Z", "digest": "sha1:VFX5PIFEEY7ZQJQKX4ZKIS2WJGUTAWE3", "length": 4498, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Shot, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nतनिष्कच्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू\nकोण होते पंजाबी वादग्रस्त गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला\n'Texas Synagogue' नाट्यातील अपहरणकर्त्याच्या मृत्यूचं गूढ\nदहिसरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या\nजन्मदात्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार, नवी मुंबईतील घटनेचा LIVE VIDEO\nपोलिसांची क्रूरता; वडिलांच्या कुशीत बसलेल्या चिमुकलीवर झाडली गोळी, जागीच मृत्यू\nपाकिस्तानात सुरक्षित नाहीत अल्पसंख्यांक हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या\nIND vs ENG : आर्चरचा 141 किमीचा बॉल, पंतचा रिव्हर्स स्वीप सिक्स, पाहा VIDEO\nमोठी बातमी, हिरेन मनसुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर\nभाजप आमदाराच्या वाढदिवासाच्या पार्टीत झाला गोळीबार, दोघांचा मृत्यू\nयमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, डिझेल टँकर इनोव्हा कारवर उलटला, 7 ठार\nसंतापजनक; माजी मॉडेलची 18 गोळ्या झाडून हत्या, मृतदेहासोबत केलं धक्कादायक कृत्य\nभारताशेजारील देशातील घटना; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांची हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-attention-unattractive-increased-buying-in-paytm-shares/", "date_download": "2022-07-03T12:23:09Z", "digest": "sha1:EJLB6HOMQHHWTBL3KX6HCHED6UNAXU2E", "length": 8172, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "Attention Unattractive Increased buying in Paytm shares Shares can reach 1300 । लक्ष असूद्या Paytm शेअर्समध्ये खरेदी वाढली शेअर्स गाठू शकतो 1300 चा आकडा । Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : लक्ष असूद्या Paytm शेअर्समध्ये खरेदी वाढली; शेअर्स गाठू शकतो...\nShare Market : लक्ष असूद्या Paytm शेअर्समध्ये खरेदी वाढली; शेअर्स गाठू शकतो 1300 चा आकडा\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. आर्थिक वर्ष 2021-22 (Q4FY22) च्या मार्च तिमाहीत अधिक तोटा असूनही, बाजार विश्लेषक पेटीएम शेअर्सवर उत्साही आहेत.\nमार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे फिनटेक कंपनी पेटीएमच्या शेअरची किंमत सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होण्याची अपेक्षा विश्लेषकांना आहे.\nआज सोमवारी पेटीएमच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स NSE वर 9% वर चढले होते. दुपारी 1:35 वाजता, पेटीएमचे शेअर्स 7.64% वाढीसह 619.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत.\nपेटीएमचा स्टॉक 1300 रुपयांवर जाईल, ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅच आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पेटीएम शेअर्सवर त्यांचे लक्ष्य 1,000-1,300 रुपये ठेवले आहे. म्हणजेच, आता बेट लावून, गुंतवणूकदार 110% नफा कमवू शकतात.\nमात्र, घसरणीत हा शेअर 22 टक्क्यांनी घसरून 450 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आम्हाला कळवू की Macquarie ने पेटीएमच्या स्टॉकवर 450 रुपयांचे लक्ष्य कायम ठेवले आहे.\nकंपनीला तोटा सहन करावा लागला आहे पेटीएम ब्रँड अंतर्गत कार्यरत असलेल्या One97 कम्युनिकेशन या डिजिटल वित्तीय सेवा फर्मला पुन्हा एकदा तोटा सहन करावा लागला आहे.\nमार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा रु. 761.4 कोटी झाला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 441.8 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.\nतथापि, One97 Communications ने डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 778.4 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. पेटीएमने विश्वास व्यक्त केला की ते सप्टेंबर 2023 पर्यंत ऑपरेशनल ब्रेकइव्हन साध्य करेल.\nत्याच वेळी, कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न जवळपास 89 टक्क्यांनी वाढून तिमाहीत रु. 1,540.9 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 815.3 कोटी होते.\n RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत केलं हे विधान…\nNext articleShare Market : असाही एक शेअर ज्याने गुंतवणूकदारांच्या 1 लाखांचे केले 3.30 कोटी; नाव घ्या जाणून\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-the-stock-went-straight-from-rs-9-to-rs-3500/", "date_download": "2022-07-03T12:21:43Z", "digest": "sha1:TOGXMC7ZVCP26K2C4NN5N7TQBW6SM4YX", "length": 7757, "nlines": 92, "source_domain": "mhlive24.com", "title": "The stock went straight from Rs 9 to Rs 3500 Get to know the name । 9 रुपयांहून थेट 3500 रुपयांवर पोहचला हा स्टॉक नाव घ्या जाणून । Share Market", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Share Market : 9 रुपयांहून थेट 3500 रुपयांवर पोहचला हा स्टॉक ;...\nShare Market : 9 रुपयांहून थेट 3500 रुपयांवर पोहचला हा स्टॉक ; नाव घ्या जाणून…\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच एका फार्मा कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे.\nकंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना जवळपास 40,000 टक्के परतावा दिला आहे. ही कंपनी Divi’s Laboratories आहे.\nDivis Labs Active Pharmaceuticals Ingredients उत्पादन करते. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 9 रुपयांवरून 3500 रुपयांपर्यंत वाढले आहेत.\nDivis Labs शेअर्स चा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 5,425.10 आहे. Divi’s Laboratoriesचे शेअर्स 13 मार्च 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 9.04 रुपयांच्या पातळीवर होते.\n25 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 3,590.05 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जवळपास 39,200 टक्के परतावा दिला आहे.\nजर एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 3.97 कोटी रुपये झाले असते.\n10 वर्षांत 7 लाखांहून अधिक 1 लाख झाले, 25 मे 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर Divis Laboratories चे शेअर्स 474.48 च्या पातळीवर होते. 25 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 3,590.05 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत.\nजर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 7.56 लाख रुपये झाले असते.\nकंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 550 टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3,540.35 रुपये आहे. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 93,186 कोटी रुपये आहे.\nPrevious articleShare Market : ह्या 3 शेअर्समध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता तूफान नफा; शेअर्सची नावे घ्या जाणून…\nNext articleElectric scooter : आज लाँच झाली आणखी एक स्कूटर ; किंमत ऐकून व्हाल हैराण\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची अपडेट काय ते घ्या जाणून\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nLPG Gas Subsidy : गॅस सिलिंडरवरील सबसिडी बाबत समोर आली महत्वाची...\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/", "date_download": "2022-07-03T11:10:01Z", "digest": "sha1:Y4FXP6AVBNEBYLRETQHCK7U35ZXLLTMT", "length": 8503, "nlines": 128, "source_domain": "thanedinman.com", "title": "अतिक्रमण Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nमाजिवड्यातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा\n ठाणे महापालिकेने माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकूम दादलानी येथे अशोकनगरच्या मागे असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले. रितेश ...\nएकट्या एप्रिल महिन्याचा विचार करता हिमाचल प्रदेशमध्ये 750 वणव्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हाच आकडा 1,500 च्या घरात आहे. ...\nकळव्यातील 163 जणांना मिळणार हक्काची घरे\n कळवा येथील मनीषा नगर भागात 38 वर्षांपूर्वी दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या घरांसाठी लाभार्थींकडून पैसे घेऊनही त्यांना घरांपासून वंचित ...\nन्यू होरायझन शाळेने अडविलेल्या मैदानाला टाळेच\n सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाचा न्यू होरायझन शाळेने अनधिकृतरीत्या ताबा घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा ...\nठाणे स्थानक परिसर पुन्हा फेरीवालायुक्त\n पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथांवर फेरीवाल्यांकडून बाजार भरण्यास सुरुवात होत असून रात्री उशिरापर्यंत हा बाजार सुरू असतो. फेरीवाल्यांच्या ...\n प्रशासक म्हणून ठाणे महापालिकेची सूत्रे हाती असलेले महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रस्त्यावर उतरून अनधिकृत बॅनर्स, ...\nरिंग रूटमधील अडथळा दूर\n टिटवाळ्यातील मांडा पश्चिमेतील आझाद नगर परिसरातील रिंग रूटमध्ये अढथळा ठरणार्‍या पाच खोल्या जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई गुरुवारी ...\n कल्याण ग्रामीणमधील वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, फार्महाऊससह निर्माणाधीन चाळींची कामे भुईसपाट करण्यात आली. ग्रामीण ...\nलाखभर पक्ष्यांचे आश्र��स्थान असलेला ठाणे खाडी परिसर राज्य सरकारने ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून जाहीर केला होता. राज्य सरकारच्या महसूल आणि वनविभागाने ...\nवसई-विरारमध्ये सापांचा मुक्त संचार\n वसई-विरारमधील जंगलपट्ट्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ लागल्याने जंगली प्राण्यांचा मनुष्य वस्तीतील संचार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. ...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी राजकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.med-edu.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-07-03T12:17:47Z", "digest": "sha1:QJVJ3SWT5PDMN3QVV4GLA43WB3UFK5PW", "length": 12246, "nlines": 133, "source_domain": "www.med-edu.in", "title": "जाहिरात | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई", "raw_content": "\nसेवा पुस्तक – वापरकर्ता पुस्तिका\nगट – क (तांत्रिक)\nगट-क तांत्रिक पदाच्या सेवा प्रवेश नियमांना प्रसिद्धी देण्याबाबत\nमाहितीचा अधिकार – २००५\nसमुपदेशनाद्वारे गट ब राजपत्रित संवर्गातील बदलीपात्र अध्यापकांच्या याद्या प्रसिद्ध करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – बदलीस पात्र असलेल्या गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ व २ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nचिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक हि पदे करार पद्धतीने भरण्यासाठी\nवरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२१ व दि. ०१.०१.२०२२ रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालयात चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्���ी निवड प्रकियेमार्फत करार तत्वावर तात्पुरता नियुक्तीने भरण्याबाबत\nक्र. संवैशिवसं/आस्था-वर्ग-१ व २/जाहिरात-करार/२०२२\nथेट मुलाखत (Walk -in-Interview) – चंद्रपूर, गोंदिया व नंदुरबार\nथेट मुलाखत (Walk -in-Interview) – अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग व उस्मानाबाद\nमाहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज एम. एस्सी. नर्सिंग २०२१-२०२२\nसक्षम अधिकारी तथा सहसंचालक,संचालनालय. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या मार्फत परिचर्या महाविद्यालय , शा. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एम. एस्सी. नर्सिंग (२ वर्ष) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ जागांकरिता (१०-डीएमईआर, १०-डी. एच. एस. , ०५-खाजगी ) सन २०२१-२२ करीत अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.\nजावक क्र. शावैम. /परिमहा/प्रवेश प्रक्रिया -२१-२२/जाहिरात/१०१/२२\nसंचालनालय, वैदयकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील “अधीक्षक अभियंता” (अनारक्षित) हे पद सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर दि. १६. ११. २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nअधीक्षक अभियंता (अनारक्षित) या पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत\nसंदर्भ: संचालनालयाचे पत्र क्र. संवैशिवसं/जाहिरात सूचना/रवका-ड/१४१८९/२०२१ दि. १२.११.२०२१\nसंचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथील कार्यालयात विनावापर असलेल्या सामुग्रीचे निर्लेखन करणेबाबत (वॉटर कुलर, संगणक, प्रिंटर तसेच रेफ्रिजरेटर इत्यादी)\nसंचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्यसना मध्ये असलेल्या प्रिंटर यांचे टोनर रिफिलिंग, रिपेअर तसेच रिसायकलिंग करण्याबाबत .\nकॉपीराइट © २०२२ | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय | Sitemap |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/actor-prasad-oak/", "date_download": "2022-07-03T12:28:13Z", "digest": "sha1:CWTEJABFS3XUWWISMMAXX6IFBKGWUTES", "length": 3343, "nlines": 63, "source_domain": "analysernews.com", "title": "Actor Prasad Oak - Analyser News", "raw_content": "\nअभिनेता प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या खास शुभेच्छा\nमुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे गेली नऊ दिवस चाललेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील…\nमनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण\nएकनाथ शिंदे यांच्या ���ंडानंतर व्हायरल होतोय ‘धर्मवीर’चा व्हिडीओ\nमुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/after-the-unity-for-the-teachers-bank-election-now-the-slogan-of-goodwill-is-also-self-sufficient-marathi-news-129914595.html", "date_download": "2022-07-03T12:47:51Z", "digest": "sha1:RUWFJPY3CMBPHPZQDDC35FVSEJYOZISS", "length": 5535, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिक्षक बँक निवडणुकीसाठी ऐक्य नंतर आता सदिच्छाचाही स्वबळाचा नारा | After the unity for the Teachers Bank election, now the slogan of goodwill is also self-sufficient | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणुक:शिक्षक बँक निवडणुकीसाठी ऐक्य नंतर आता सदिच्छाचाही स्वबळाचा नारा\nजिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक नेत्यांनी आतापासूनच शडू ठोकण्यास सुरूवात केली आहे. ऐक्य मंडळाने स्वबळाचा नारा दिल्या नंतर आता सदिच्छा मंडळानेही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या मंडळाच्या नेतेपेदी राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सदिच्छा मंडळाच्या महाआघाडी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणारे ऐक्य मंडळाने स्वबळावर लढण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली होती. आता सदिच्छा मंडळानेही स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने बँकेच्या राजकारणात रंगत वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वात जुने असलेल्या सदिच्छा मंडळाने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून मेळाव्यांतून आवाहन सुरू केले आहे. निवडणूक नियोजन मेळावा नगर येथे नुकताच झाला. या मेळाव्यात रवींद्र पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदिच्छा मंडळाच्या नेतेपदी राजेंद्र शिंदे यांची एक मतांने निवड करण्यात आली. शिंदे यांनी सदिच्छा मंडळ सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन ढवळे होते. यावेळी विनोद फलके, पांडुरंग काळे, बाळासाहेब साळुंके, संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, रहिमान शेख, बबन गाडेकर, भास्कर कराळे, चंद्रकांत मोरे, राजाभाऊ बेहळे, बाबा आव्हाड, पुरुषोत्तम आंधळे, नवनाथ तोडमल, भाऊसाहेब कबाडी, बाळासाहेब साळुंके, बबन गाडेकर, बाळासाहेब डमाळ, गणेश मोटे, महादेव गांगर्डे, विनोद फलके, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.\nइंग्लंड 188 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/guru-love-like-mother-so-we-call-dnyneshwar-as-mauli/", "date_download": "2022-07-03T12:32:53Z", "digest": "sha1:SKDX3RXA6MTVXFO63ZZAOTXQX3ARJ34O", "length": 19328, "nlines": 192, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "गुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » गुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली\nगुरुंचे प्रेम हे आईसारखे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली\nयशोदा जन्माने कृष्णाची आई नव्हती, पण तरीही कृष्ण- यशोदाच्या प्रेमाचे गोडवे गायिले जातात. मुलाला घडवायला माता तिची जन्माने आई असायला हवी असा काही नियम नाही. इतिहासात अशा अनेक माता होऊन गेल्या आहेत ज्यांनी अनेक थोर व्यक्ती घडवल्या आहेत. म्हणजे ही जादू प्रेमाची आहे. माऊलीच्या मायेची आहे.\nअहो तान्हयाची लागे झटे तरी अधिकची पान्हा फुटे \n ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा\nओवीचा अर्थ – अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगानें तिला जास्तच ���ान्हा फुटतो. ( कारण ) आवडत्याच्या रागानें प्रेम दुप्पट होत असतें.\nमाऊली म्हणजे आई. मुलांना आईची जास्त सवय असते. झोपेत सुद्धा मुले आईचा स्पर्श लगेच ओळखतात. वडिलांनी प्रेमाने अंगावरून हात फिरवला तरी ते ओळखते की हा आईचा हात नाही. लगेच ते जागे होते व हात फिरवण्यास नकार देते. असे प्रसंग अनेकदा घडतात. आईचा हळुवार हात अंगावरून गेल्यानंतर लहान मुलांना लगेच झोप लागते. इतके प्रेम आईच्या स्पर्शात असते.\nआईने मार दिला, बदडले तरीही रडत रडत ते मूल आईच्याच कुशीत जाते. इतरांनी त्याला प्रेमाने जवळ करण्याचा प्रयत्न केला तरीही ते आईलाच लगडते. आईच्या प्रेमाची ही जादू आहे. इतरांनी कितीही प्रयत्न केले, तरी तिच्या प्रेमाची ही जादू त्यांना आणता येत नाही. जन्म देणारी माताच फक्त मुलांना लळा लावू शकते असे नाही. जन्माने जरी आई नसली तरी ती प्रेमाने त्याला आपलेसे करून घेऊ शकते. यशोदा जन्माने कृष्णाची आई नव्हती, पण तरीही कृष्ण- यशोदाच्या प्रेमाचे गोडवे गायिले जातात. कृष्णाला उखळाला बांधून ठेवले तरी पण तो त्याचा खोडकरपणा जावा यासाठी, पण तिचे प्रेम यात कमी होते असे नाही. मुलाला घडवायला माता तिची जन्माने आई असायला हवी असा काही नियम नाही. इतिहासात अशा अनेक माता होऊन गेल्या आहेत ज्यांनी अनेक थोर व्यक्ती घडवल्या आहेत. म्हणजे ही जादू प्रेमाची आहे. माऊलीच्या रागातही माया असते. खोड्या करणाऱ्या मुलावर तर तिचे अधिकच प्रेम जडते व त्या प्रेमाने ती त्या मुलाला घडवते.\nviral video : मुक्या प्राण्यांपासून जरूर हे शिका…\nप्रेमाने जीवांमध्ये मोठा फरक पडतो. हिंस्रप्राणीही प्रेमाने माणसाळतात. प्राण्यातला हिंस्रपणा जर प्रेमाने जात असेल तर मग माणसातला हिंस्रपणा, गुन्हेगारीवृत्ती का नष्ट होऊ शकणार नाही. यासाठी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. पण तसा प्रेमळ स्वभाव प्रथम स्वतःमध्ये उत्पन्न व्हायला हवा. यासाठी स्वतःपासूनच आपण याची सुरवात करायला हवी. प्रेमाची भूकही समजते. मुलाला भूक लागली आहे, हे आईला लगेच समजते. मुलाला बोलता येत नाही. ते सांगत नाही. तरीही त्यांच्या हालचालीवरून आईला त्याला काय हवे आहे हे ओळखते. प्रेमाने या गोष्टी ज्ञात होतात.\nसद्गुरूही आपल्या आईसारखे असतात. प्रेमाने ते सर्व गोष्टी शिकवत असतात. शिष्यामध्ये प्रगती घडवत असतात. शब्दामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य आहे. पण ते शब्द प्रेमळ असतील तर चांगला बदल घडतो. ते शब्द कडवट असतील तर दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. हा बदल अयोग्य आहे. यासाठी शब्दांचा वापर हा जपून करायला हवा. त्याचे सामर्थ्य हे ओळखायला हवेत. त्याला प्रेमाची गोडी लावायला हवी. सद्गुरूंचे प्रेमळ शब्द मनाला उभारी देतात. खचलेल्या मनाला सामर्थ्य देतात. आपल्या मनात कितीही राग असला तरी ते प्रेमाने हा सर्व राग घालवतात. मंत्र हा सुद्धा एक शब्द आहे. तो प्रेमाने जपला, तर मन सुद्धा प्रेमाने भरते. या प्रेमातूनच आध्यात्मिक विकास होतो. गुरूंचे प्रेम हे आईसारखे असते. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटले जाते. या माऊलीच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रेमात डुंबायला हवे.\nDnyneshwariDnyneshwari MauliIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarइये मराठीचिये नगरीज्ञानेश्वर माऊलीज्ञानेश्वरीमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nपूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ\nटीम इये मराठीचिये नगरी\nदृढ निश्चयाने अभ्यास हवा\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/236305", "date_download": "2022-07-03T12:32:59Z", "digest": "sha1:VLLSPS6IS2SQWO3X3VFP2Z66VK7FFZ7B", "length": 1968, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १९७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२१, १९ मे २००८ ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n२२:१७, ६ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या वाढविले: gd:197, mk:197)\n१३:२१, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.च्या १९० च्या दशकातील वर्षे]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/26-08-2021-%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2022-07-03T11:32:07Z", "digest": "sha1:G4STBZ6HAOMRFYJ2DPMHGF2HUJ55UCY7", "length": 8993, "nlines": 87, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "26.08.2021: १३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n26.08.2021: १३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n26.08.2021: १३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान\nप्रकाशित तारीख: August 26, 2021\n१३ वे आफ्टरनून न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार राजभवन येथे प्रदान\nलता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे, उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित\nदेवेंद्र फडणवीस, नीलम गोऱ्हे, नरहरी झिरवाळ देखील उल्लेखनीय राजकीय कार्यासाठी सन्मानित\nपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, विठ्ठल कामत, मनोज वाजपेयी यांचा देखील सत्कार\nभारत देश हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला असून सृजनात्मक लोकांनी तो समृद्ध केला आहे. विविध क्षेत्रातील कलाकार कलेच्या माध्यमातून देशसेवाच करीत आहेत. आपल्या प्रतिभेचा उपयोग सर्वांनी समाजासाठी केल्यास आपण श्रेष्ठ भारत निर्म��ण करू शकू असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.\nराज्यपालांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २४ व्यक्तींना १३ वे न्यूजमेकर्स अचिवर्स पुरस्कार राजभवन येथे गुरुवारी (दि. २६) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nराज्यपालांच्या हस्ते भारतरत्न लता मंगेशकर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे व अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही, त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.\nराज्यपालांच्या हस्ते राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आले.\nमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, एमपीएससीचे सदस्य प्रताप दिघावकर, हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, वकील मृणालिनी देशमुख, वसंत शिंदे, डॉ पराग तेलंग, रोहण दुआ, पत्रकार खलील शरीफ गिरकर, पत्रकार संजय जोग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुशांत सिन्हा, चेतन शशीतल, पोलीस अधिकारी सुनील कडासने व उषा पटेल यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nपुरस्कार सोहळ्याचे आयोजन आफ्टरनून व्हॉइस वृत्तपत्रातर्फे करण्यात आले होते. वर्तमान पत्राच्या मुख्य संपादिका वैदेही तमन यांनी सूत्रसंचलन व पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.med-edu.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2022-07-03T11:12:24Z", "digest": "sha1:SLMO3MFMZUCH4CVHHVVN3F2QP44EHRNJ", "length": 10630, "nlines": 104, "source_domain": "www.med-edu.in", "title": "निविदा सूचना (२०१९-२०) | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई", "raw_content": "\nसेवा पुस्तक – वापरकर्ता पुस्तिका\nगट – क (तांत्रिक)\nगट-क तांत्रिक पदाच्या सेवा प्रवेश नियमांना प्रसिद्धी देण्याबाबत\nमाहितीचा अधिकार – २००५\nसमुपदेशनाद्वारे गट ब राजपत्रित संवर्गातील बदलीपात्र अध्यापकांच्या याद्या प्रसिद्ध करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – बदलीस पात्र असलेल्या गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ व २ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण – गट ब राजपत्रित संवर्गातील अध्यापक/अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ मध्ये माहिती सादर करणेबाबत\nचिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक हि पदे करार पद्धतीने भरण्यासाठी\nवरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२१ व दि. ०१.०१.२०२२ रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत\nशुध्दीपत्रक “जन औषधी” स्वारस्याची अभिव्यक्ती ई-निविदा 2055/19 ला शुध्दीपत्रक देण्याबाबत. ३०/०३/२०१९ Download\nE-Tender Notice “जन औषधी” स्वारस्याची अभिव्यक्ती ई-निविदा 2055/19 ला मुदतवाढ देण्याबाबत. २५/०३/२०१९ Download\nE-Tender Notice “जन औषधी” स्वारस्याची अभिव्यक्ती या ई-निविदा बाबत. ०१/०३/२०१९ Download\nNotification सूचनापत्र: संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई, तदर्थ पदोन्नतीसाठी संमतीपत्रे घेण्याच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक… (मुंबई, पुणे, नागपुर व औरंगाबाद करिता) १३/०२/२०१९ Download\ne-tender-०२/१८-१९ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथील कार्यालयात CCTV कॅमेरे बसविणे बाबत. ०५/०९/२०१८ Download\ne-tender-०३/१८-१९ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथील कार्यालयातील कार्यरत संगणकांना क्विकहिल अँटी वायरस स्वाप्टवेअर टाकणे बाबत. ०५/०९/२०१८ Download\nसंचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथील कार्यालयात झेरॉक्स पेपर (रिम) खरेदी करण्याबाबत २०/१०/२०१८ Download\nसंचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथे लेझर प्रिंटरचे टोनर रिफिलिंग, रिपेअर व रिसायकलिंग करुन वापरण्याबाबत. (संदर्भ: दि. २७/११/२०१८ रोजीच्या मंजूर टिप्पणी नुसार) १४/०१/२०१९ Download\nकॉपीराइट © २०२२ | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय | Sitemap |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/saurabh-mahakal/", "date_download": "2022-07-03T12:23:36Z", "digest": "sha1:ELAD3COLWWGHNQXWY3NIPFZD4AZ6KYDF", "length": 2688, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "Saurabh Mahakal - Analyser News", "raw_content": "\nसिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : शार्प ��ूटर संतोष जाधवला गुजरातमधून अटक\nपुणे : पंजाबी गायक आणि कॉँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील फरार आरोपी संतोष सुनील जाधव…\nराज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-07-03T11:30:53Z", "digest": "sha1:HL2ERJ72VH2WKQ3GG3WQ3SSA3GFTM4TY", "length": 13703, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरी मध्ये अतिक्रमण कारवाईचा मोठा धमाका.. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri भोसरी मध्ये अतिक्रमण कारवाईचा मोठा धमाका..\nभोसरी मध्ये अतिक्रमण कारवाईचा मोठा धमाका..\nपिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या कालावधीनंतर आज पासून धडक अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील नाशिक महामार्गाच्या दुतर्फा असलेली सुमारे ५०० वर अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. आज सकाळ पासून भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते मोशी टोलनाका दरम्यानची अतिक्रमणे काढण्याचे काम प्रचंड मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरू कऱण्यात आले.\nमहापालिकेचे तब्बल ३०० अधिकारी, कर्माचारी तसेच १० जेसीबी, २० ट्रक व टेंपो आणि शेकडो पोलिसांचा ताफा या कारवाईत सहभागी झाला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या या मोहिमेचे भोसरीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. परिसराला आलेला बकालपणा संपूण जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.\nमहापालिकेवर प्रशासक नियुक्ती झाल्यापासून अतिक्रमण मोहिमेची आखणी सुरू आहे. गेले आठवडाभर भोसरी परिसरातील ३२६ नागरिकांना नोटीस देण्यात आली होती. त्यापैकी १०० अतिक्रमणे आज पाडण्यात येणार असल्याचे सहआयुक्त अण्णा बोदाडे यांनी म्हटलंय\nPrevious articleतृतीयपंथी संघटनाकडून महापालिका प्रशासनाचे आभार..\nNext articleनानांचं हे वक्तव्य हास्यास्पद..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nलग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर बलात्कार\nस्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट –\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B9-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:35:11Z", "digest": "sha1:4WKYVFDIFOHWBG2WEKOELQXZAWT67I7X", "length": 6416, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "ह.म.बने तु. म.बने कुटुंबात साजरा होणार लता दीदींचा वाढदिवस - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>ह.म.बने तु. म.बने कुटुंबात साजरा होणार लता दीदींचा वाढदिवस\nह.म.बने तु. म.बने कुटुंबात साजरा होणार लता दीदींचा वाढदिवस\n४० च्या दशकापासून जिचा आवाज संगीतक्षेत्रात घुमतो आहे, अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर २८ सप्���ेंबरला ९० वर्षांच्या होत आहेत. लता दीदींच्या याच कारकीर्दीला सलाम करत सोनी मराठीने ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या माध्यमातून लता दीदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या विशेष भागाची बांधणी लता-गीतांनी केली आहे.\nआपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला साजेसं गाणं लता दीदींनी आपल्या सुरेल कारकीर्दीत गायलं आहेच. ज्याचा अचूक वापर ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या या स्पेशल भागात पाहायला मिळणार आहे. स्वरसम्राज्ञीच्या गीतांनी बहरलेला हा भाग विशेष ठरणार आहे गीतांमधून होणाऱ्या संवादासाठी. आजपर्यंत कोणतीही मालिका संवादाशिवाय प्रक्षेपित केली गेली नव्हती. मात्र सोनी मराठीवर लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त सादर होणाऱ्या भागात एक नवा प्रयोग करताना आपल्याला दिसणार आहे. कोणताही संवाद नसलेल्या या भागात ह.म.बने तु.म.बने कुटुंबीय लता दीदींच्या गाण्यातून संवाद साधताना दिसणार आहेत.\nबने आज्जी – अप्पांपासून ते पार्थ – रेहापर्यंत सगळ्यांच्या वयाला आणि भावनांना व्यक्त करतील अशी गाणी लता दीदींनी गायली आहेत. यापैकी नेमकी कोणती गाणी बने कुटुंबाच्या भावना व्यक्त करण्यास सहाय्यक ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहेत. तेव्हा ह.म.बने तु. म.बने अनोख्या पध्दतीत साजरा होणारा लता दीदींचा वाढदिवस नक्की पहा, २८ सप्टेंबरला रात्री १० वाजता फक्त सोनी मराठीवर.\nPrevious रुपेरी पडद्यावर सोनाली कुलकर्णी साकारणार इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील ‘हिरकणी’\nNext हेमंत ढोमे म्हणतोय ‘आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबाॅडी’\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/utility/learn-how-to-apply-for-e-labor-card-online-registration-eligibility-objectives-benefits-122062200061_1.html", "date_download": "2022-07-03T11:35:00Z", "digest": "sha1:CDLPHX6BAUS6LMKHPJNBJBPNFIQ4LWRC", "length": 24259, "nlines": 202, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Maharashtra Labour Card 2022: ई- श्रमिक कार्ड ऑनलाइन नोंदणी, पात्रता, उद्दिष्टये, लाभ, अर्ज कसा करावा जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीय���गलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nMaharashtra Labour Card 2022: ई- श्रमिक कार्ड ऑनलाइन नोंदणी, पात्रता, उद्दिष्टये, लाभ, अर्ज कसा करावा जाणून घ्या\nश्रमिक कार्ड महाराष्ट्र 2022: कामगारांना योग्य हक्क मिळवून देण्यासाठी, कामगारांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारत सरकार कायदा 1996 नुसार ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे, ज्यामध्ये कामगारांचा डेटा गोळा करून, कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. ,कोरोनासारख्या आपत्तीत कामगारांना आर्थिक मदत.कामगारांसाठी ई-श्रम कार्ड सुरू करण्यात आले आहे.महाराष्ट्र कामगार विभाग इमारत बांधकाम काम करणाऱ्या मजुरांना ई श्रमिक कार्ड योजना सुरु केली आहे आणि या अंतर्गत ही सुविधा दिली जाते.\nश्रमिक कार्ड महाराष्ट्र – 18 वर्षे ते 59 वयोगटातील कामगार त्यांचे लेबर कार्ड ऑनलाइन बनवू शकतात. विद्यार्थ्याला अभ्यासासाठी जलद उपलब्ध करून देते, मुलींच्या लग्नासाठी 50 हजार रुपयांपर्यंतची मदत देते कच्च्या घरात राहणार्‍या घरासाठी 1.5 लाख रुपयांची मदत देते. जेणे करून कामगारांना घरे मिळावीत. याशिवाय लेबर कार्डधारक 60 वर्षांच्या वयानंतर दरमहा रु. 3000 पेन्शन देतात.\nश्रमिक कार्ड म्हणजे काय\nलेबर कार्ड श्रमिक कार्ड हे लेबर कार्ड सोबत कामगार कार्ड म्हणून देखील ओळखले जाते श्रमिक कार्ड श्रमिक कार्ड या नावाने देखील ओळखले जाते कामगार डायरी या नावाने देखील ओळखले जाते हे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते एका कार्डाच्या नावाने, ही कामगारांची योजना आहे, म्हणूनच अशा लेबर कार्ड योजनेला लेबर कार्ड योजना म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्र बीओसीडब्ल्यू विभागाने जारी केलेले लेबर कार्ड कामगारांसाठी आहे.\nकेंद्र सरकारने सुरू केलेले ई श्रम कार्ड महाराष्ट्र, असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजेच ज्यांना कोणतीही कायमस्वरूपी नोकरी नाही आणि ज्यांचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपर्यंत आहे, अशा कामगारांना eshram.gov द्वारे ई श्रम कार्ड नोंदणी\nकेली जाते. याची नोंदणी ऑनलाईन केली जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.\nई-श्रम कार्ड, महाराष्ट्रातील 16 ते 59 वयोगटातील लाभार्थी अर्ज करू शकतात, यामध्ये अनेक कल्याणकारी योजना उपलब्ध आहेत.\nमहाराष्ट्र लेबर कार्ड हे महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, या दस्तऐवजाची योग्य माहिती नसल्याने कामगार त्यासाठी अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना शासनाकडून लाभ मिळू शकत नाहीत. या लेबर कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील अर्ज करू शकता.\nमहाराष्ट्र श्रमिक कार्डलाच लेबर कार्ड म्हणतात, या कार्डचा मुख्य उद्देश हा आहे की राज्यातील अशा गरीब मजुरांना योग्य वेळी कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यांना प्रत्येक प्रकारच्या योजनेचा लाभ मिळावा.\nअशी कष्टकरी कुटुंबे देखील आहेत जी खूप गरीब आहेत, ज्यांच्याकडे स्वतःसाठी पक्के घर नाही, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही आणि गंभीर आजार झाल्यास चांगल्या रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही.त्यांना या योजनेचा लाभ मिळावा.\nत्यांना आता महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा मिळतील जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, प्रत्येक मजुराची लेबर कार्ड अंतर्गत नोंदणी केली जाते, त्यानंतर त्याला पक्के घर, घराची दुरुस्ती, विम्याचे फायदे, महिलांना लाभ, मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी देण्यात येते.\nया योजनेसाठी लोहार, सुतार, राज मिस्त्री, इलेक्ट्रिशियन, सुतार, वेल्ड, विहीर खोदणारा,चाळणारा ,रॉक ब्रेकर सिमेंट वाहक, बिल्डर, हातोडा चालक, विटभट्टीवर काम करणारा, शिंपी, बाईंडर, रस्ता बनवणारा , मोजाईक पॉलिश करणारा, पूताई करणारा हे लाभार्थी आहे.\n* अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे\n* अर्जासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी\n* कामगाराचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे\n* कंत्राटदाराला काम गुंतल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते\n* या कार्डामुळे राज्यातील प्रत्येक मजुराला अनेक फायदे मिळतात.\n* एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.\n* मजुराला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 50 हजार रुपये दिले जातात, मात्र ही रक्कम फक्त दोन मुलींपुरती मर्यादित असेल.\n* मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी मोफत सायकली दिल्या जातात.\n* शासनाकडून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.\n* मजुरांना काम करण्यासाठी मजूर खरेदी करण्यासाठी शासनाकडून निधीची मदत केली जाते.\n* प्रसूतीच्या वेळी महिलांना आर्थिक मदत केली जाते\n* ओळखपत्र (मतदार ओळखपत्र)\n* पासपोर्ट आकाराचा फोटो\n* बँक पास बुक\n* मूळ पत्ता पुरावा\n* NREGA जॉब कार्ड लागू असल्यास\n* किंवा कंत्राटदाराकडे काम केले जात असल्याचा पुरावा\nऑनलाइन अर्ज कसे करावे -\n* सर्वप्रथम तुम्हाला कामगार विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://mahabocw.in/ वर जावे लागेल\n* यानंतर BOCW महाराष्ट्र तुमच्यासमोर उघडेल.\n* यामध्ये तुम्हाला Construction Worker:Registration वर क्लिक करावे लागेल\n* यानंतर एक नवीन पेज उघडेल, सर्वप्रथम तुमची माहिती भरा.\n* त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका\n* त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल\n* यासाठी तुम्हाला Proceed Form वर क्लिक करावे लागेल\n* येथे माहिती भरल्यानंतर आणि Proceed to For वर क्लिक केल्यानंतर फॉर्म उघडेल.\n* या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल\n* नाव पत्ता इत्यादी माहिती भरा.\n* यानंतर, कामाचे तपशील, बँक तपशील इत्यादी प्रविष्ट करा.\n* शेवटी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील ज्यात आधार कार्ड, मतदार * ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक खाते पासबुक.\n* कोणतेही दस्तऐवज अपलोड करा त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा\n* यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पेमेंट वगैरे करावे लागेल.\n* यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जातो.\n* अधिकाऱ्याने अर्ज मंजूर केल्यावर तुमचे लेबर कार्ड तयार होते.\n* या प्रक्रियेद्वारे तुम्ही महाराष्ट्र श्रमिक कार्डची ऑनलाइन नोंदणी करू शकता.\nMahaswayam Rojgar yojna Login 2022: महास्वयम एम्प्लॉयमेंट रोजगार ऑनलाईन नोंदणी, पात्रता, उद्दीष्ट्ये, कागदपत्रे ,फायदे जाणून घ्या\nमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: पात्रता, अर्ज प्रक्रिया ,उद्दिष्टे, लाभ, कागदपत्रे, जाणून घ्या\nMaharashtra Ration Card Yojna 2022 Online Apply: महाराष्ट्र रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज, पात्रता, फायदे जाणून घ्या\nSheli Palan Yojana 2022: महाराष्ट्र शेळी पालन योजना, पात्रता, अर्ज कसा करावा जाणून घ्या\nMaharashtra Apang Pension Yojana 2022 :अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\nई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र\nमहाराष्ट्र लेबर कार्ड के फायदे\nई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र नोंदणी 2022\nई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र2022\nमहाराष्ट्र लेबर कार्ड पोर्टल 2022 Informationabout महाराष्ट्र लेबर कार्ड नोंदणी In Marat\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nAUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम\nगॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...\nअमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी\nअमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...\nपंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू\nयंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ...\nजळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/suzuki-access-to-buy-suzuki-access-for-only-12-thousand/", "date_download": "2022-07-03T11:14:28Z", "digest": "sha1:4ZOBNXPF437YZPG4P6VK3X4HRDKHCVYE", "length": 8687, "nlines": 94, "source_domain": "mhlive24.com", "title": "Opportunity to buy Suzuki Access for only 12 thousand! Know where to take it।फक्त 12 हजारांत खरेदी करण्याची संधी! कुठं ते घ्या जाणून।Suzuki Access", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या Suzuki Access : फक्त 12 हजारांत Suzuki Access खरेदी करण्याची संधी\nSuzuki Access : फक्त 12 हजारांत Suzuki Access खरेदी करण्याची संधी कुठं ते घ्या जाणून\nSuzuki Access : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उ���्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे.\nभारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक अनेकदा जुन्या गाड्यांमध्ये रस दाखवतात. त्यांच्यासाठी सेकंड हँड बाईक आणि स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमुळे अनेक लोक असा निर्णय घेतात.\nवास्तविक Suzuki Access 125 ही कंपनीची भारतीय बाजारात उपलब्ध असलेली लोकप्रिय स्कूटर आहे. यामध्ये कंपनी मजबूत इंजिनसह अधिक मायलेज देते. कंपनीच्या या लोकप्रिय स्कूटरमध्ये तुम्हाला अनेक आधुनिक फीचर्स देखील पाहायला मिळतात.\nकंपनीने या स्कूटरची सुरुवातीची किंमत ₹75,000 ठेवली आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी ₹85,000 पर्यंत जाते. पण ही स्कूटर अगदी कमी बजेटमध्येही सहज खरेदी करता येते.\nऑनलाइन ही स्कूटर अनेक वेबसाइटवर अर्ध्याहून कमी किमतीत विकली जात आहे. या वेबसाइट्स वापरलेल्या दुचाकींची ऑनलाइन खरेदी-विक्री करतात.\nQUIKR वेबसाइटवर सौदे: Suzuki Access 125 स्कूटरचे 2012 मॉडेल QUIKR वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे.\nस्कूटर या वेबसाइटवरून फक्त ₹ 12,000 च्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून फायनान्स सुविधा देण्यात आलेली नाही.\nDROOM वेबसाइटवर सौदे: Suzuki Access 125 स्कूटरचे 2013 मॉडेल DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे.\nया वेबसाइटवरून फक्त ₹19,000 च्या किमतीत स्कूटर खरेदी करता येईल. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून फायनान्स सुविधा देण्यात आली आहे.\nOLX वेबसाइट पर डील: Suzuki Access 125 स्कूटरचे 2015 मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे.\nस्कूटर या वेबसाइटवरून फक्त ₹ 15,000 च्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी कंपनीकडून फायनान्स सुविधा देण्यात आलेली नाही.\nसुझुकी ऍक्सेस 125 स्कूटरची उत्कृष्ट वैशिष्ट्ये: कंपनीने Suzuki Access 125 स्कूटरमध्ये 124 cc सिंगल सिलेंडर इंजिन बसवले आहे. या इंजिनची शक्ती 9.8 Nm च्या पीक टॉर्कसह जास्तीत जास्त 8.58 PS पॉवर बनवते.\nया स्कूटरमध्ये देण्यात येणाऱ्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे. ती Suzuki Access 125 स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 53 किमी चालवता येते. हे कंपनीने ARAI कडून प्रमाणित देखील केले आहे.\nPrevious articleShare Market : 100 रुपयांहून कमी किंमत असणारे हे 2 शेअर्स देऊ शकतात 60% रिटर्न; नाव घ्या जाणून\nNext articleShare Market : 3 महिन्यात 83% रिटर्न देणारा हा स्टॉक तुमच्या पोर्टफोल��ओमध्ये आहे का \nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-07-03T12:28:01Z", "digest": "sha1:ZEGGWXV3IUPKUO4XWEYOUINTMB2TWSUQ", "length": 14336, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सरकार कोसळणार, सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘वि���ेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना…\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Maharashtra सरकार कोसळणार, सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी\nसरकार कोसळणार, सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी\nमुंंबई, दि. २२ (पीसीबी) : एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं चित्र निर्माण होताना दिसतंय. अशातच भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काल रात्रीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झालेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर आज सकाळपासूनच आमदार आणि नेत्यांची रांग लागलेली पहायला मिळाली.\nअपक्ष आमदारही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला\nआमदार प्रवीण दरेकर, आशिष शेलार, जयकुमार रावल, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार यांनी सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.\nसाऱ्या घडामोडींवर भाजपा लक्ष ठेवून आहे. त्यानंतरच भाजपा आपली खेळी खेळणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर सत्ता स्थापनेचा दावा करायचा असल्यास आकड्यांची जुळवाजुळव करण्याबाबत आता भ��जपच्या गोटात खलबत सुरू आहेत. यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला हे सत्ता स्थापन करण्यासाठीचं केंद्र बनलं आहे.\nPrevious articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सा. ५ वाजता फेसबुक माध्यमातून संवाद साधणार\nNext article…तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन”, उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री केले असते\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे यांच्या पीएने धमकी दिल्याचा आरोप\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\nएकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना...\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nअजित पवार यांना कोरोना…\nशिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच, कारवाई तत्काळ मागे\nपुणे शहराचे नामांतर जिजाऊनगर करा – काँग्रेसची मंत्रीमंडळ बैठकित मागणी\nअजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/15-08-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2022-07-03T12:08:10Z", "digest": "sha1:R5BXO6TALWX3RALEB462NVEY42HBAE2K", "length": 8074, "nlines": 86, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "16.08.2021: राज्यपाल भगत सिंह को���्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देवून केली पाहणी | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n16.08.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देवून केली पाहणी\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n16.08.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देवून केली पाहणी\nप्रकाशित तारीख: August 17, 2021\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देवून केली पाहणी\nनरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन\nछत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे हिरो-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार\nपुणे, दि.16:- आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे ‘हिरो’ आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यावेळी काढले.\nयावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.\nराज्यपाल श्री. कोश्यारी याप्रसंगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यांच्या सारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.\nराज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सुरवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्���ा समाधीस्थळाचे दर्शन घेतले.\nराज्यपाल श्री. कोश्यारी यांना किल्ले सिंहगड व परिसराची माहिती डॉ. नंदकिशोर मते यांनी दिली.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-body-of-a-delhi-youth-was-found-in-a-350-feet-deep-valley/", "date_download": "2022-07-03T11:51:02Z", "digest": "sha1:4R47PP3G7ZNEZQZDBHC2PFMZ3ZHWJEJ3", "length": 13088, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह – Dainik Prabhat", "raw_content": "\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nलोणावळा -लोणावळ्याच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये हरवलेल्या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. अभियंता असलेला हा तरुण ड्युक्‍सनोज परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. मागील सलग पाच दिवस त्याचा विविध पद्घतीने शोध सुरू होता. मंगळवारी सकाळी आयएनएस शिवाजीच्या शोधपथकाला ड्युक्‍सनोजच्या पायथ्यापासून खाली 350 फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेह सापडला.\nलोणावळा पोलीस, आयएनएस शिवाजी, एनडीआरएफ, लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र, खोपोली येथील यशवंती हायकर्स आणि वन्य जीव रक्षक, मावळ मागील पाच दिवसांपासून तरुणाचा शोध घेत होते. फरहान अहमद सेराज्जुद्दीन असे या हरविलेल्या अभियंत्याचे नाव असून ते एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत तो काम करतो. ते एका शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेले होतो. गिर्यारोहणाची आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर ते लोणावळ्यात आले होते.\nभटंकती करत असताना आपण रस्ता चुकलो असल्याचे समजल्यानंतर त्यांनी भावाला फोन करून रस्ता चुकल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात त्यांचा मोबाइल बंद झाला. त्यांच्या भावाने लोणावळा पोलिसांशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील स्वंयसेवक, खोपोली येथील यशवंती हायकर्स सदस्य व कुरवंडे गावातील तरुण त्याचा शोध घेत होते. दोन दिवस पोलिसांनी श्‍वान पथकाच्या माध्यमातून देखील शोध मोहीम राबवली. त्यानंतर आयएनएस शिवाजी, एनडीआरएफचे पथक देखील या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.\nनातेवाइ���ांनी जाहीर केले होते बक्षीस\nउंच डोंगर व दऱ्या त्यामध्ये घनदाट झाडी असा हा परिसर असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. शोध लागत नसल्याने सोमवारी चौथ्या दिवशी त्याच्या नातेवाइकांकडून या युवकाचा शोध घेणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर मंगळवारी सकाळी आयएनएस शिवाजीच्या शोधपथकाला ड्युक्‍सनोजच्या पायथ्यापासून खाली 350 फूट खोल दरीत फरहान अहमद सेराज्जुद्दीन हा मृतावस्थेत मिळून आला.\nशिंदे गटाची साताऱ्यात पुनर्बांधणी सुरू\nतुम्हालाही मणक्‍याच्या त्रास आहे तर ‘ही’ बातमी नक्की वाचा\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/uZtPDR.html", "date_download": "2022-07-03T11:27:23Z", "digest": "sha1:3JBYXDM7C4LG6NWGWLBJGBS6VG7CIVNR", "length": 9686, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील\nनियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील\nकोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या,\nनिय���ित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य द्या- डॉ. संग्राम पाटील\nमानवी जीवन मौल्यवान असून प्रत्येकाने विवेकशीलता जपली पाहिजे. आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे. कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य दिल्यास कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणं शक्य आहे\", असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील यांनी व्यक्त केले. येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात \"कोरोना कडून आपण काय शिकावे \" या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते.\nडॉ. संग्राम पाटील पुढे म्हणाले, \"राजकीय सजगतेचा आभाव आपल्या देशात दिसतो. देशात या आजाराची गंभीर परिस्थिती असताना धार्मिक कार्यक्रम घडवले जातात. कष्टर्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षा एका अभिनेत्याची आत्महत्या हा मुद्दा जास्त महत्वाचा ठरतो. माध्यमे या बाबतीत गांभीर्य जपत नाहीत. धर्म प्रांत यांच्या अस्मितेपेक्षा माणुसकी महत्वाची ठरली पाहिजे. जगभरात सध्या एकाच प्रश्नाला भिडले जाते ते म्हणजे कोरोणावर मात करणे. लोकांचे प्रश्न, लोकांचे प्राण वाचवणे, लशी शोधण्याच्या प्रक्रियेला गती देणे. आपल्याकडं संशोधन वृत्तीला महत्त्व दिले जात नाही. शासकीय यंत्रणा माध्यमे यांच्या गैर व्यवस्थापनाने कोरोणाची भीती वाढली. योग्य काळजी घेतल्यास या आजारातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो.\nआधुनिक जग हे पुराव्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीकोन याला डावलून फसवे विज्ञानाची चलती ही चिंताजनक आहे. निसर्गाने मानवाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा.\"\nया वेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, \"महा. अं नि स च्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला मदत, रक्तदान, अन्न दान करण्याचे, मानस मैत्र माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे. या दरम्यान विविध अंधश्रद्धा पुढे आल्या त्यालाही विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले. डॉक्टर संग्राम पाटील ��े जागतिक स्तरावरचे कोरोणा योद्धा आहेत. या कार्यक्रमात उत्तम जोगदंड यांनी स्वागत केले. नितीन राऊत, सुधीर निंबाळकर, श्रेयस भारुले, प्रा. प्रमोद गंगणमाले यांनी संयोजन केले. या कार्यक्रमाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-07-03T12:10:18Z", "digest": "sha1:XMNVUWHAZMXNLQMQFXL4BXPJWRA33BT6", "length": 6381, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डर्बन - विकिपीडिया", "raw_content": "\n(दर्बान या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदरबानचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८३५\nक्षेत्रफळ २,२९१.९ चौ. किमी (८८४.९ चौ. मैल)\n- घनता १,५१३ /चौ. किमी (३,९२० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + २:००\nडर्बन (मराठी लिखाण : दरबान) हे दक्षिण आफ्रिका देशातील सर्वात मोठे बंदर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. महात्मा गांधींचे या शहरात वास्तव्य होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०२० रोजी ००:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी ���ागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/01-07-2021-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A5%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A2-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T11:49:02Z", "digest": "sha1:RXMQUK7FWFRRFTATJGWYJBSYHFO2EHRA", "length": 6281, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "01.07.2021 : पीथौरागढ, उत्तराखण्ड येथील टेलीमेडीसिन सेवेचा राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुभारंभ | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n01.07.2021 : पीथौरागढ, उत्तराखण्ड येथील टेलीमेडीसिन सेवेचा राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुभारंभ\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n01.07.2021 : पीथौरागढ, उत्तराखण्ड येथील टेलीमेडीसिन सेवेचा राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुभारंभ\nप्रकाशित तारीख: July 1, 2021\nपीथौरागढ, उत्तराखण्ड येथील टेलीमेडीसिन सेवेचा राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुभारंभ\nडॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. १) सीमान्त सेवा फाउंडेशन, पीथौरागढ, उत्तराखण्ड या संस्थेतर्फे भारताच्या पहाडी सीमा भागातील लोकांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या टेलीमेडीसिन सेवेचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला.\nपीथौरागढ जिल्ह्यातील थेट नेपाळ – चीन सीमेजवळ वसलेल्या गावांना आरोग्य सुविधा देण्याचा पीथौरागढ येथील डॉक्टरांचा उपक्रम प्रशंसनीय आहे. टेलीमेडीसिनमुळे सद्ययुगात क्रांती झाली आहे. या सेवेशी अनेक चांगले डॉक्टर्स जुळले जातील व त्यातून जनसामान्यांना आरोग्यलाभ होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.\nऑनलाईन कार्यक्रमाला डॉ. स्वामी गुरुकुलानन्द सरस्वती, डॉ जे बी मानस अकादमीचे अध्यक्ष डॉ अशोक पंत, ललित पंत, डॉ एच सी पंत, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पीथौरागढ तसेच अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहित��� तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/5283", "date_download": "2022-07-03T11:22:16Z", "digest": "sha1:DHUUCWJJA4M5EUYUDUI3TJSHIC2FTFVD", "length": 14801, "nlines": 113, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Information | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome हिंदी Information | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन\nInformation | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन\nभारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन आज 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांसाठी आहे. देशवासी या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.\nसैनिक म्हणजे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावतात. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सैनिक, नौसैनिक आणि वायू सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्याची परंपरा आहे. सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच, भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि भारतीय नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.\nदरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येत आहे. परंतु, अनेक लोकांना हे माहिती नसतं की, हा दिवस का साजरा केला जातो. याचा इतिहास काय आहे. ज्या व्यक्ती भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 2020 बाबत माहिती करुन घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी आज “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” यासंदर्भात अधिक माहिती देणार आहे.\nभारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा इतिहास\n28 ऑगस्ट, 1949 मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्त्वात एक कमिटी तयार करण्यात आली होती. समितीने निर्णय घेतला की, ध्वज दिन दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल. नागरिकांमध्ये लहान झेंड्यांचं वितरण करून त्या बदल्यात सौनिकांसाठी डोनेशन जमा करणं हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागील मूळ हेतू होता. गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाला महत्त्व आहे. त्यामागील कारण म्हणजे, जवानांच्या कुटुंबाची काळजी घेणं ही भारतातील सर्व जनतेची जबाबदारी आहे.\nभारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचं महत्त्व\nदेशातील नागरिकांचं कर्तव्य आहे की, त्यांनी केवळ शहीदांची प्रशंसा न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळीजी घ्यावी. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन मुख्यतः सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आहे. हा दिवस युद्धात शहीद आणि जखमी सैनिकांच्या पुर्वसनासाठी साजरा केला जातो. याचं महत्त्व आहे कारण हे युद्धात जखमी सैनिक, वीर स्त्रिया आणि शहीदांच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण करुन देतो.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleशांतीवनात महामानवास अभिवादन करण्यास उसळला जनसागर\nNext articleशेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्याची मोटर सायकल यात्रा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | कॉन्फेडर���शन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/7560", "date_download": "2022-07-03T12:38:34Z", "digest": "sha1:72O65SHXCETVHJMC2OOLNRH7MPNGQBNS", "length": 13674, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "FasTag । आता फास्ट टॅग मध्ये मिनिमन बॅलन्स ठेवण्याची गरज नाही | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्��ास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\n आता फास्ट टॅग मध्ये मिनिमन बॅलन्स ठेवण्याची गरज नाही\n आता फास्ट टॅग मध्ये मिनिमन बॅलन्स ठेवण्याची गरज नाही\nमुंबई ब्युरो : तुम्हाला दररोज महामार्गावर प्रवास करावा लागत असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानुसार, फास्ट टॅग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकली आहे. यापुढे फास्ट टॅग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.\nकेवळ प्रवासी वाहनांसाठी फास्ट टॅगचे नियम बदलण्यात आले आहेत. व्यावसायिक वाहनांसाठी अद्याप जुना नियम लागू आहे. फास्ट टॅग च्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसेकी कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरच्या फास्ट टॅग रिचार्ज नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. पण आता असं होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी मनी वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल.\n15 पासून फास्ट टॅग अनिवार्य होणार\nकेंद्र सरकारने आता संपूर्ण देशात फास्ट टॅग सक्तीचे केले आहे. महामार्गावर टोल भरताना आपल्याला फास्ट टॅग द्वारे पैसे द्यावे लागतील. 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर फास्ट टॅग स्टिकर बसवणे बंधनकारक असेल. यापूर्वी डिसेंबरमध्ये, फास्ट टॅग च्या अंमलबजावणीची नवीन अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.\nजर आपण अद्याप आपल्या वाहनावर फास्ट टॅग स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून फास्ट टॅग खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून फास्ट टॅग उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही फास्ट टॅग ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही फास्ट टॅग ची विक्री करते.\nनॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार FASTag ची किंमत 200 रुपये आहे. यात तुम्ही किमान 100 रुपये रिचार्ज करू शकता. जोपर्यंत FASTag स्कॅनर स्कॅन करतो, तोपर्यंत FASTag काम करेल.\nPrevious articleMaharashtra | आता राज्यभर सर्व जिल्ह्यांमध्ये धडे देणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले\n भाजपाच्या विखारी प्रचाराला काँग्रेसचे 2 लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-there-is-no-implementation-of-na-decision/", "date_download": "2022-07-03T12:22:39Z", "digest": "sha1:U6X2HAHK5BX3RUQKSDH63G64FRCXOGNB", "length": 13162, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही\nपुणे –गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आतील जमीन मालकांना बिनशेती (एनए) परवानगीची आवश्‍यकता असणार नाही. तर फक्‍त ���मीन मालकांनी “एनए’ कर भरल्यानंतर त्यांना सनद मिळणार आहे, असा निर्णय एक महिन्यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, महिना उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब, 42 क आणि 42 ड हे कलम समाविष्ट केल्यानंतर “एनए’ परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. त्यानुसार अंतिम प्रादेशिक योजना (आरपी) व प्रारूप विकास आराखड्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या झोननुसार जमीन वापरासाठी व गावठाणापासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रातील जमीन मालकांना बिनशेती परवानगीची गरज नसल्याचे सुधारणा केली आहे. या नियमाची तत्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपद्धती होण्याच्या दृष्टीने महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात परिपत्रक काढले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महसूल अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर दर 15 दिवसांनी आढावा घ्यावा, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. मात्र या निर्णयाच्या अंमलबाजवणीसाठी महसुल विभागाची उदासीनता दिसत आहे. “एनए’ केल्यानंतर मिळणाऱ्या शुल्कामुळे शासनाच्या महसुलातसुद्धा मोठी वाढ होणार आहे.\n“एनए’ करण्याची अशी आहे पद्धत\nगावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक आदी बिनशेती स्वरूपाच्या वापर विभागात ज्या जमिनी आहेत. त्या जमिनींचे गट नंबर अथवा सर्वेनंबर दर्शविणाऱ्या याद्या तलाठी यांनी तयार करण्यात याव्यात. तसेच सदर यादीतील पूर्वीचे गट नंबर एनए झाले आहेत ते वगळून उर्वरित जमिनीची सर्व्हे नंबर निहाय व व्यक्‍तीनिहाय तत्काळ यादी तयार करण्यात यावी. या सर्व जमीनधारकांना बिनशेती वापराच्या अनुषंगाने बिनशेती कर व रूपांतरण कर भरण्याचे चलन पाठविले जाणार आहे. बिनशेती कर व रूपांतरित कर शासन जमा केल्यानंतर सनद दिली जाणार आहे. ही सनद अर्थात जमीन “एनए’ झाल्याचे ऑर्डर तहसीलदार यांच्या सहीने मिळणार आहे.\nरिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली\nतब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक\n‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही\nप्रेम विवाह, वैचारिक मतभेद अन् काडीमोड… मुलीच्या भवितव्याचा विचार करत त्या दोघांनी घेतला आदर्श निर्णय…\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप���रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2021/12/essay-on-rabindranath-tagore-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:10:38Z", "digest": "sha1:LNZQJMLW2ZUBXVJLKF6AM2PQQDP5SOBF", "length": 13758, "nlines": 104, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "महाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध - Essay on Rabindranath Tagore in Marathi Nibandh - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nमहाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध - Essay on Rabindranath Tagore in Marathi Nibandh\nमहाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध - Essay on Rabindranath Tagore in Marathi Nibandh\nमहाकवी रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी निबंध - 'मानवता' ज्याच्या काव्याचा आत्मा आहे, असा विश्वकवी. त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहाला 1913 मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. स्वातंत्र्य म्हणजे उत्तरोत्तर ध्येयाकडे जाण्याचे साधन, हे गुरुदेवांनी भारतीयांना सांगितले. गुरुदेवांचे स्मरण करू या. 7 ऑगस्ट, 1941 रोजी ते देवाघरी गेले. 1913 मध्ये त्यांच्या गीतांजलीला नोबेल मिळाले. या विश्वकवीने जपान, अमेरिका इत्यादी देशात मग दौरा काढला. राष्ट्रवाद हा आक्रमक नसावा, जागतिक ऐक्याला तो अनुकूल असावा असा संदेश त्यांनी दिला.\nरवीद्रांचा राष्ट्रवाद संकुचित नव्हता. विश्वभारती स्थापून त्यांनी पूर्व-पश्चिमेच्या ऐक्याचा समन्वयाचा भारताला नि जगाल�� वस्तुपाठ दिला. वंगभंगाच्या चळवळीच्या वेळेस त्यांची काव्यवीणा भारतभक्तीची गीते गाऊ लागली; परंतु त्यांच्या देशभक्तीला अत्याचार, द्वेष सहन होत नसे. \"देशाने स्वावलंबी होऊन आपला संसार नीटनेटका करावा,\" ते म्हणाले. असहकाराच्या चळवळीच्या वेळेस त्यांनी 'सर' पदवी परत केली. कलकत्ता काँग्रेसच्या वेळेस 1917 मध्ये ते स्वागताध्यक्ष होते; परंतु राजकारण त्यांच्या धर्म नव्हता.\nते एका मुलाखतीत म्हणाले, \"माझ्यासमोर मी तरुण असताना अनेक रस्ते होते; परंतु मी कवी आहे असे मला वाटले. तो माझा धर्म,\" पुण्याला एकदा व्याख्यानात ते म्हणाले, \"कोपऱ्यात बसून गाणे माझा धर्म.\"\n1941 मध्ये पंडितजी तुरुंगात असताना ब्रिटिश पार्लमेंटमधील एका बाईने दुष्ट टीका केली. रवींद्रनाथांनी मरणशय्येवरून तेजस्वी उत्तर दिले. ते म्हणाले, \"भारताचा तो सपत्र तुरुंगात आहे. तो उत्तर देऊ शकत नाही. मी देतो.\" महात्मा गांधी आणि गुरुदेव यांचेही परस्परांवर किती प्रेम रवींद्रनाथ हे महाकवी होते; परंतु ते म्हणतात, “मी काव्य लिहिले; परंतु ते कशासाठी रवींद्रनाथ हे महाकवी होते; परंतु ते म्हणतात, “मी काव्य लिहिले; परंतु ते कशासाठी मानवता हा माझ्या काव्याचा आत्मा आहे.\" त्यांचे काव्य ध्येयहीन नव्हते.\nत्यांची कला मानवतेच्या उपासनेसाठी होती. जवाहरलाल म्हणतात. \"गुरुदेवांनी या राष्ट्राला क्षुद्रपणापासून वाचविले. जे जे पवित्र नि मंगल आहे त्यांची जाणीव दिली.\" असे हे थोर पुरुष, टीका झाली तरी, “एकला चलोरे\" ते सांगतात. \"जेथे क्षुद्रता नाही. संकुचित रूढी नाहीत. जेथे सर्वांची मान सरळ आहे, जेथे बुद्धी अखंड पुढे जात आहे. जेथे नवनवीन उद्योगांना हात घातला जात आहे. ध्येये अधिकाधिक विशाल होत आहेत. अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझा भारत जागृत होऊन नांदो.\"\nस्वातंत्र्य म्हणजे उत्तरोत्तर विशाल ध्येयाकडे जाण्याचे साधन, असे गुरुदेव सांगत आहेत. तो संदेश स्मरून जाऊ या.\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन आ��ुनिक काल में प्रदुषण की समस्या सबसे बड़ा अभिशाप है पर्यावरण में मुख्या रूप से तीन प्रकार का प्रदुषण फ़ैल रह...\nभू धातु के रूप संस्कृत में – Bhu Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें भू धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में भू धातु का अर्थ होता है \u0003...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद\nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/25/%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3/", "date_download": "2022-07-03T12:39:21Z", "digest": "sha1:57R6AT2FRQ324YZLXWJUBA35NWKUWAOG", "length": 7044, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "१० हजार कर्मचा-यांना नारळ देणार नोकिया - Majha Paper", "raw_content": "\n१० हजार कर्मचा-यांना नारळ देणार नोकिया\nअर्थ / By माझा पेपर / कर्मचारी कपात, नोकिया / May 25, 2016 May 25, 2016\nहेलसिंकी- जगभरात दहा हजार नोक-यांमध्ये टेलिकॉम महाकंपनी नोकिया कपात करण्याची शक्यता असल्याचे फिनिश कामगार संघटना प्रतिनिधीनी सांगितले आहे. नोकियाने अल्काटेल ल्यूसंटचे टेकओव्हर केल्यापासून काटकसरीची उपाययोजना सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून नोकरकपात केली जाणार आहे.\n२०१८ पर्यंत परिचालनाच्या खर्चात ९० कोटी युरोने कपात करण्याचे उद्दिष्ट नोकियाने ठेवले आहे. मात्र नक्की किती रोजगार बंद होणार, याची आकडेवारी कंपनीने दिली नाही. कामगार संघटनेचा प्रतिनिधी रिस्टो लेहतीलाहती म्हणाला की, आमच्याकडे अधिकृत आकडा नाही परंतु आमच्या संघटना संबंधांतून मिळालेल्या माहितीनुसार जगभरात १० ते १५,००० नोक-���ा बंद केल्या जातील, असे दिसते.\nमात्र या आकडय़ावर नोकियाच्या प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार दिला. जगभरात नोकियाचे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. गेल्या आठवडय़ात कंपनीने मायदेशातील म्हणजे फिनलंडमधील १,००० नोक-या बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. जर्मनीतील १,४०० नोक-या कायमच्या बंद करण्याकडे आम्ही पाहत आहोत, असेही कंपनीने सांगितले होते. फ्रान्समध्ये कंपनी ४०० नोक-या कमी करणार असली तरीही ५०० संशोधन व विकास खात्यात पदे निर्माण करणार आहे.\nकंपनी प्रवक्त्याने मात्र जर्मनी अथवा फ्रान्सबाबत आमच्याकडे काहीही ताजी माहिती नसल्याचे सांगितले. तपशील देण्यासही त्याने नकार दिला. ३० देशांतील कर्मचारी संघटनांशी नोकिया बोलणी करत आहे. फिनलंडमध्ये नोकियाने आतापर्यंत हजारो नोक-या कमी केल्या आहेत. एकेकाळी व्यवसायात वर्चस्व असलेल्या नोकियाला स्मार्टफोन्सची तगडी स्पर्धा झाल्याने नोकियाच्या व्यवसायात चांगलीच घट झाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/10/hugh-jackman-surprised-with-record-title-to-mark-16-year-wolverine-career/", "date_download": "2022-07-03T12:31:44Z", "digest": "sha1:4SDL6F4UXNZYA7QWMZC5EMBG53YX34DD", "length": 6468, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ‘वुल्वरिन’ची नोंद - Majha Paper", "raw_content": "\n‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ‘वुल्वरिन’ची नोंद\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वुल्वरिन, हॉलीवूड, ह्यू जॅकमन / April 10, 2019 April 11, 2019\nएखादा कलाकार त्याने एखाद्या चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे मोठा होतो किंवा अनेकदा तो नावाजलेला कलाकार त्या व्यक्तिरेखेला मोठा करतो. याबाबत सांगायचे झालेच तर अभिनेता टॉम हॉलंडला ‘स्पायडरमॅन’ या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धी मिळाली. तर ‘आयर्नमॅन’ ही व्यक्तिरेखा रॉबर्ट डाउनी ज्युनिअरमुळे लोकप्रिय झाली. पण ‘वुल्वरिन’ ही व्यक्तिरेखा साकारणारा ह्यू जॅकमनही त्याच ताकदीचा अभिनेता असल्यामुळे दोघेही ते एकमेकांत एकरूप झालेले दिसतात. जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून एक्स-मॅन सुपरहिरोपट मालिकेतील ‘वुल्वरिन’ ओळखला जातो. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार देऊन एवढी अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या या ‘वुल्वरिन’चा गौरव करण्यात आला आहे.\nहा पुरस्कार अद्वितीय किंवा विलक्षण विक्रम करणाऱ्या व्यक्तिंना देण्यात येतो. वुल्वरिने ही व्यक्तिरेखा सलग १८ वर्ष साकारल्यामुळे अभिनेता ह्यू जॅकमनला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार धिस मॉर्निंग विथ फिलिप्स अँड हॉली या कार्यक्रमात देत त्याला आश्चर्याचा धक्काच दिला गेला. ह्यू जॅकमनबरोबरच एक्स-मॅन चित्रपट मालिकेत प्रोफेसर एक्स व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पॅट्रिक स्टीवर्ट यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hqcannedfood.com/340g-canned-pork-and-ham-product/", "date_download": "2022-07-03T10:54:52Z", "digest": "sha1:DLK3WJNZO35K6EDP2OFF3H3W7DZIYNWL", "length": 13726, "nlines": 196, "source_domain": "mr.hqcannedfood.com", "title": "चीन कॅन केलेला पोर्क हॅम कॅन केलेला दीर्घकालीन स्टोरेज अन्न उत्पादन आणि कारखाना | HUIQUAN", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्हाला का निवडत आहे\nसंरक्षित भाज्या ब्रेझ्ड डुकराचे मांस\nडुकराचे मांस आणि हॅम सोयीस्कर आणि निरोगी\nकॅन केलेला पोर्क हॅम कॅन केलेला दीर्घकालीन स्टोरेज अन्न\n340 ग्रॅम कॅन केलेला डुकराचे मांस लंच मांस\nअद्वितीय चव सह कॅन केलेला भाजलेले बदक\n340 ग्रॅम कॅन केलेला चिकन लंच मीट\nकॅन केलेला करी बीफ फास्ट फूड सोयीस्कर\nलांब शेल्फ लाइफ सह कॅन केलेला कॉर्न बीफ\n340 ग्रॅम कॅन केलेला बीफ लंच मीट\nकॅन केलेला पोर्क हॅम कॅन केलेला दीर्घकालीन स्टोरेज अन्न\n1. साहित्य: डुकराचे मांस, पाणी, सोया सॉस, साखर, मीठ, परिष्कृत वनस्पती तेल, मसाले.\n2. पॅकिंग: टिन पॅक: पेपर लेबल टिन; छापील कथील\nसहज उघडा; किल्लीने उघडा\nडुकराचे मांस, पाणी, सोया सॉस, साखर, मीठ, परिष्कृत वनस्पती तेल, मसाले.\nटिन पॅक: पेपर लेबल टिन; छापील कथील\nसहज उघडा; किल्लीने उघडा\nतपशील 1X20FCL ची क्षमता\nआमच्यासह प्रथम सहकार्यासाठी आगाऊ पेमेंट मिळाल्यानंतर 35-60 दिवस. नियमित ऑर्डर पूर्ण होण्यासाठी फक्त 30 दिवस लागतात.\n(1)सामान्यत: एका 20FCL कंटेनरमध्ये, आमच्याकडे उत्पादन, शिपिंग, कमोडिटी तपासणी, सीमाशुल्क घोषणा इत्यादी सेवा असतात.\n(2)आम्ही MOQ म्हणून 500 कार्टन्स देखील स्वीकारू शकतो, ज्यामध्ये उत्पादन सेवा, मदत शिपिंग, कमोडिटी तपासणी समाविष्ट आहे, परंतु क्लायंटची स्वतःची सीमाशुल्क घोषणा करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.\nतळणे, उकळणे, अधिक मांस खा\nआळशी सँडविच: 5 मिनिटांच्या झटपट जेवणाचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ताज्या पदार्थांसह फक्त हॅम आणि डुकराचे तुकडे करा\nझटपट नूडल साथी: तळलेले हॅम आणि डुकराचे मांस, भरपूर चरबीयुक्त आणि सुवासिक, बाहेरून कुरकुरीत आणि आतून कोमल, तुमचा झटपट नूडल वेळ उजळ करा\nहॉट पॉट पार्टनर: शाबू हॉट पॉट, ब्लँच केलेल्या भाज्या, उकडलेले हॅम आणि डुकराचे मांस कोमल आणि नाजूक असतात, जे तुमच्या हिवाळ्यातील चव कळ्या गरम करतात.\nनाश्त्यासाठी \"सँडविच\" किंवा \"हॅम्बर्गर\" असो, झटपट नूडल्ससह लंच मांस असो किंवा गरम भांड्यात शिजवलेले लंच मांस असो, ते तोंडाला पाणी आणणारे आहे. साध्या नूडल्सच्या एका वाटीतही २ स्लाइस टाकल्यावर लगेच लोकांची भूक भागवली त्याच्या मदतीने, आपण घरी आणि कामाच्या खाण्याची समस्या सहजपणे सोडवू शकता.\nअनुभव: आमच्याकडे सर्व प्रकारचे कॅन केलेला खाद्यपदार्थ तयार करण्याचा 13 वर्षांहून अधिक अनुभव आहे, जसे की स्टीव्ह मीट, लंचन मीट, तांदूळ पुडिंग, मशरूम, इ. आम्हाला कॅन केलेला अन्न तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे उत्पादन तंत्रज्ञान माहित आहे आणि ते तयार करण्यात विशेषज्ञ आहेत.\nसंघ: उत्पादन, व्यवस्थापन आणि विक्री करणार्‍या व्यावसायिक संघासह. मुख्य तांत्रिक सामग्रीला 10 वर्षांपेक्षा जास्त उद्योग अनुभव आहे.\nजागतिक पोहोच: आमच्याकडे सोलोमन, फिलीपिन्स, मॉरिशस, पापुआ न्यू गिनी, मलेशिया, भारत, इत्यादीसारख्या अनेक देशांतील ग्राहक आहेत.\nफायदा: आम्ही आमचा ब्रँड आणि तुमचा ब्रँड उत्पादने प्रदान करू शकतो. आम्ही आवश्यक मॉडेल क्रमांकाची जवळपास सर्व उत्पादने देखील देऊ शकतो. आणि आमचे उत्पादन अनेक प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत खूप स्थिर आणि चांगले आहे.\nविचारा: तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही कोणत्या प्रकारचे कॅन केलेला गोमांस देऊ शकता\nउत्तर: होय, नक्कीच. आम्ही पोर्क लंच मीट, चिकन लंच मीट, बीफ लंच मीट, कॅन केलेला हॉट-पॉट पोर्क लंच मीट, प्रीमियम लंचन मीट, उच्च दर्जाचे हॅम, कॅन केलेला चॉइस हॅम चिरलेला पोर्क विथ हॅम, ब्रेझ्ड लीन, बांबू शूट मीट, संरक्षित भाज्यांसह बदक तयार करू शकतो. , संरक्षित भाज्यांसह डुकराचे मांस (कापलेले), संरक्षित भाज्यांसह डुकराचे मांस, भाजलेले हंस, डुकराचे मांस आणि हॅम, कॅन केलेला डुकराचे मांस यकृत, इ.\nविचारा: तुमचा स्वतःचा ब्रँड आहे का किंवा मला तो माझा स्वतःचा ब्रँड हवा असेल तर\nउत्तर: होय, आमचे स्वतःचे ब्रँड आहेत: परदेशी व्यापारासाठी, आमचा ब्रँड पांडियन आहे. देशांतर्गत, आमच्याकडे अनेक ब्रँड आहेत: फुडियन, गुआंघाओ, शेंग्झियांग, इ. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड देखील वापरू शकता, ते तुमच्यावर अवलंबून आहे.\nविचारा: तुमच्या कंपनीकडे काही प्रमाणपत्रे आहेत का ज्यामुळे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो\nउत्तर: अर्थातच, आमच्याकडे काही प्रमाणपत्रे आहेत. आमच्या प्रमाणपत्रांबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही या साइटवर क्लिक करू शकता.\nविचारा: तुम्ही उत्पादनांच्या सुरक्षित आणि सुरक्षित वितरणाची हमी देता का\nउत्तर: होय, आम्ही नेहमी उच्च दर्जाचे निर्यात पॅकेजिंग वापरतो. आम्ही धोकादायक वस्तूंसाठी विशेष धोक्याचे पॅकिंग आणि तापमान संवेदनशील वस्तूंसाठी प्रमाणित कोल्ड स्टोरेज शिपर्स देखील वापरतो. विशेषज्ञ पॅकेजिंग आणि नॉन-स्टँडर्ड पॅकिंग आवश्यकतांसाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nमागील: 340 ग्रॅम कॅन केलेला डुकराचे मांस लंच मांस\nपुढे: डुकराचे मांस आणि हॅम सोयीस्कर आणि निरोगी\nडुकराचे मांस आणि हॅम सोयीस्कर आणि निरोगी\n340 ग्रॅम कॅन केलेला डुकराचे मांस लंच मांस\nसंरक्षित भाज्या ब्रेझ्ड डुकराचे मांस\nजगण्यासाठी कॅन केलेला मांस, कॅन केलेला चिकन, कॅन केलेला डुकराचे मांस, पोर्क लंच मांस, कॅन केलेला भाजलेले बदक, कॅनिंग बीफ ब्रिस्केट,\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/amol-kolhe-and-bela-shende-limca-book-of-record/", "date_download": "2022-07-03T11:21:05Z", "digest": "sha1:IU5HATEATW7FIU3QLWZH2ZE6BQDK4AUJ", "length": 13208, "nlines": 102, "source_domain": "bolbhidu.com", "title": "लिम्का बुक ऑफ द रेकॉर्डमध्ये डॉ. अमोल कोल्हेंच्या नावावर एका अजब विक्रमाची नोंद आहे..", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nलिम्का बुक ऑफ द रेकॉर्डमध्ये डॉ. अमोल कोल्हेंच्या नावावर एका अजब विक्रमाची नोंद आहे..\nसध्या जगभर आपण ब्रेथलेस सिंगिंगच्या नावाखाली अनेक गाणी ऐकतो. शंकर महादेवनने गायलेल्या ब्रेथलेस [ म्हणजे विना श्वास घेता गात राहणे ] गाण्याची बरीच चर्चा होते आणि अजूनही संगीत शौकीन लोकं आवर्जून टॉप बेस्ट गाण्यांमध्ये त्याचा उल्लेख करतात. पण हे गाणं ब्रेथलेस नव्हतं , ते एका दमात गायलेल नसल्याचं शंकर महादेवनने अनेक ठिकाणी सांगितलं आहे. पण मराठीत मात्र हा माईलस्टोन मराठी भाषेच्या दोन खंद्या शिलेदारांनी गाठला आणि थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं होतं.\nमराठीमध्ये कण्हेरीची फुले नावाचा अल्बम त्यावेळी सुरु होता. या अल्बममध्ये अभिवाचन आणि कवितावाचन असे दोन्ही प्रकार हाताळण्यात येणार होते. यासाठी अमोल कोल्हे आणि बेला शेंडे यांची निवड करण्यात आली होती. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमाचं सुरवातीचं अभिवाचन ब्रेथलेस सादर करायचं आणि बेला शेंडे यांनी ब्रेथलेस गाणं गायचं.\nहे वाटतं तितकं सोपं नव्हतं. प्राजक्ता गव्हाणे यांनी या अल्बमचं लेखन दिग्दर्शन केलं होत आणि तेजस चव्हाण यांनी या अल्बमचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. मराठीमध्ये त्यावेळी ब्रेथलेस , एका दमात गाणी किंवा कविता सादर करण्याची संकल्पना आली नव्हती. यात गाणी ब्रेथलेस होती पण अभिवाचनही ब्रेथलेस व्हावं अशी आत दिग्दर्शिकेची होती.\nज्यावेळी अमोल कोल्हे या अभिवाचनासाठी ��िवडले गेले तेव्हा ते जास्त सिरीयस नव्हते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित वीर शिवाजी हि मालिका ते करत होते. पल्लेदार आणि मोठमोठ्या संवादाची त्यांना सवय होती म्हणून ते करणं सोपं जाईल असं त्यांना वाटत होत मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या लक्षात आलं कि हे अवघड काम दिसतंय. ते लिखाण बघून त्यांनी एक महिन्याचा वेळ मागून घेतला.\nमहिनाभर वेळ घेऊनही अमोल कोल्हेंची पूर्ण तयारी झालेली नव्हती. कारण वीर शिवाजी या मालिकेच्या चित्रीकरणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. शेवटी तारीख फिक्स करून शूटिंग संपवून एक दिवस ते स्टुडिओमध्ये पोहचले. दिग्दर्शिका आणि संगीतकार हे जरा अमोल कोल्हेंविषयी साशंक होते कि दिवसभर शूटिंग करून आल्याने ते थकले होते आणि रात्री १२ वाजता हे अभिवाचन ते रेकॉर्ड करणार होते. पण ठामपणाने त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि ते अभिवाचन पूर्ण झालं.\nहे अभिवाचन लिहिताना त्यात कुठलीही संख्या, मंत्र , लयबद्ध, तालबद्ध असं काहीही लेखिकेने लिहिलेलं नव्हतं. बारीक सारीक गोष्टींवर काम करत ते रेकॉर्डिंग पूर्ण झालं. १ मिनिट ३ सेकंड या वेळेत ते अभिवाचन अमोल कोल्हे यांनी ब्रेथलेस प्रकारात गायलं होत. सुरवातीला २४ सेकंदात ८५ शब्द त्यांनी म्हटले होते.\nग्लोबलायझेशन आणि गावांमध्ये होणारा बदल यावर आधारित हे अभिवाचन होतं.\nस्वातंत्र्याचा लढा झाला बापूजी म्हणाले खेड्याकडे चला ,\nचला म्हणून तर गेले बापूजी पण फिरकणार कोण , फिरकली ती एसटी…..\nपहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर…\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा…\nअशा अभिवाचनाने अमोल कोल्हेंची सुरवात होती.\nयानंतर गायिका बेला शेंडे यांनी गायलेलं ब्रेथलेस गायन हे अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं.\nदूर देशी मी चालले,\nवाट सोडू नये गावं,\nआसू डोळ्यासया सांगे ….\nअशी या ब्रेथलेस गाण्याची सुरवात होती.\nअमोल कोल्हेंबरोबरच बेला शेंडे यांचं नावही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे.\nसिनेमामध्ये रिटेक, कट वगैरे असतात पण सिनेमाच्या तुलनेत ब्रेथलेसमध्ये अगदीच सूक्ष्म कट असतात. हिंदी ब्रेथलेसच्या धर्तीवर आधारित मराठी भाषेतही ब्रेथलेस झालंय असं जेव्हा शंकर महादेवनला कळलं तेव्हा त्याने आवर्जून बेला शेंडे आणि अमोल कोल्हे यांचं कौतुक केलं.\nहे हि वाच भ���डू :\nसुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत गाण्यासाठी तब्बल ४५० गायक पुढे आले होते…\nजेव्हा अजय-अतुलला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना हिंदी सिनेमा मिळवून दिला..\nप्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं.\nफॉरेनरनां सुद्धा वेड लावणारं गाणं आनंद शिंदेनी फक्त ५ हजारात गायलं होतं.\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती…\nअमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री…\nमाजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून…\nसत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय…\nआयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद…\nयुपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक आहेत प्लॅस्टिक….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathitechcorner.in/what-is-end-to-end-encryption-in-marathi/", "date_download": "2022-07-03T10:55:39Z", "digest": "sha1:WVMTYCRLV7H5UQNBAUDUNKVFOEFD65WK", "length": 18531, "nlines": 149, "source_domain": "marathitechcorner.in", "title": "एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत? - मराठी टेक कॉर्नर | Latest Marathi Tech News & Info", "raw_content": "\nGoogle मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची\nऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा\nइंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा\nAbout Us – आमच्याविषयी थोडक्यात\nGoogle मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची\nऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा\nइंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा\nAbout Us – आमच्याविषयी थोडक्यात\nGoogle मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची\nऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा\nइंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा\nAbout Us – आमच्याविषयी थोडक्यात\nHome इंटरनेट एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय त्याचे कोण कोणते फायदे आहेत\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय त्याचे कोण कोणते फायदे आहेत\nWhat is end to end encryption in Marathi:- आज प्रत्येक जण ऑनलाईन चॅटिंग करतो. ऑनलाईन व्यवहार करतो तसेच काही माहिती पाठवायची असेल तर ऑनलाईन मेसेजिंग अँप द्वारे आपण माहिती पाठवतो. पण ही माहिती पाठवत��ना ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचे पर्यंत ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे. ही माहिती कशी सुरक्षित राहते. ह्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. ते आपण पाहूया.\nआज आपण एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय (What is end to end encryption in marathi) आणि त्याचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.\nएन्क्रिप्शन चा अर्थ असा आहे की एखादी सूचना किंवा एखादा मेसेज गुप्त पद्धतीने स्टोअर करणे. ही गुप्त माहिती स्टोअर करण्यासाठी एका विशिष्ट टेक्नॉलॉजी चा वापर केला जातो. तसेच ह्या मध्ये स्टोअर केलेला देता एका विशिष्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केला जातो. एका सामान्य माणसाला हा कन्व्हर्ट केलेला डेटा वाचणे खूप कठीण असते.\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा अर्थ असा आहे की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती गुप्त पद्धतीने पोहोचवणे. ही माहिती किंवा सूचना इंटरनेट च्या माध्यमाने पोहोचवली जाते.\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा वापर व्हॉट्सअँप मध्ये केला जातो. त्यामुळे व्हॉट्सअँप वापरणे खूप सुरक्षित आणि सोप्पे झाले आहे.\nगूगल फॉर्म म्हणजे काय गूगल फॉर्म कसा तयार करायचा\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय\nWhat is end to end encryption in Marathi:- आपण वर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा अर्थ पाहिला, आता आपण एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय\nएक अशी टेक्नॉलॉजी ज्याला सायबर क्रिमिनल्स आणि हैकर्स सुद्धा तोडू (crack) शकत नाही. ह्या मध्ये एक विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली आहे. ही टेक्नॉलॉजी सिस्टम देखरेख किंवा डेटाची चोरी रोखण्यासाठी डिझाइन केली आहे.\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन ह्या शब्दाला क्लाइंट-साइड एन्क्रिप्शन असे सुद्धा म्हणतात.\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन एक असा सुरक्षित माध्यम आहे. ज्याचा वापर करून आपण आपली गोपनीयता सुरक्षित ठेवू शकतो. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आपल्या पर्सनल गोष्टींना झेड सिक्युरिटी देतो. तसेच आपले बँकेचे नंबर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिडिओ कॉल इत्यादी गोष्टी गोष्टींची सुरक्षा घेतो.\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मुळे ऑनलाईन व्यवहार करणे सुरक्षित आणि सोप्पे झाले आहे.\nएन्क्रिप्ट किंवा एन्क्रिप्शन ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपला डेटा एक अश्या विशिष्ट प्रकारच्या फॉर्म मध्ये रुपांतरीत केला जातो. कोणतीही व्यक्ती आपला देता पाहू किंवा वाचू शकत नाही.\nहैकर सुद्धा हा डेटा चोरू किंवा वाचू शकत नाही. जेव्हा आपला डेटा पूर्ण पणे एन्क्रिप्ट होतो तेव्हा तो पूर्ण सिक्योर होतो. ह्याच प्रोसेस ला एन्क्रिप्शन असे म्हणतात.\nब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती साठी ब्लॉगिंग ह्या कॅटेगरी ला भेट द्या.\nप्लेन एन्क्रिप्शन आणि एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन यामधील फरक\nप्लेन एन्क्रिप्शन मध्ये आपण पाठवलेला संदेश, माहिती, ऑनलाईन व्यवहार कोणतीही व्यक्ती वाचू शकते. ही पाठवलेली माहिती किंवा संदेश ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे. त्या व्यक्तीसोबत इतर कोणीही ही माहिती किंवा संदेश वाचू शकतो. ह्यावर आपले थोडे सुद्धा नियत्रंण नसते.\nपण, एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मध्ये असे नसते. इथे आपण पाठवलेला संदेश आपण पाठवलेल्या व्यक्तीकडेच पोहोचतो. आपण पाठवलेला संदेश कोड भाषे मध्ये कन्व्हर्ट होऊन नंतर तो त्या व्यक्तीकडे आपण पाठवलेल्या संदेशा मध्ये रुपांतरीत होऊन पोहोचतो.\nउदाहरण द्यायचे झाले तर.. मी तुम्हाला “मराठी टेक कॉर्नर वर तुमचं स्वागत आहे.” असा संदेश तुम्हाला पाठवला तर तो तुमच्या पर्यंत पोहोचेपर्यंत एका विशिष्ट कोड भाषेत असतात. पण जेव्हा हा संदेश तुमच्या कडे पोहोचेल तेव्हा तो त्याच्या वास्तविक रुपात येतो. आपण ती कोड भाषा ओळखू किंवा वाचू शकत नाही. तसेच ह्या संपूर्ण प्रक्रियेला डी-क्रिप्शन असे म्हणतात.\nआपला डेटा हैक होण्यापासून वाचतो.\nआपल्या गोपनीयतेची काळजी घेतली जाते म्हणजेच सुरक्षित राहते.\nआपला डेटा कोणतीही व्यक्ती हैक करू शकत नाही. तसेच आपला मेसेज कोणत्या व्यक्तीने वाचावा ह्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो.\nएन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मुळे आपण आपली ऑनलाईन माहिती ज्या व्यक्तीला पाठवायची आहे. ती सुरक्षित व व्यवस्थित पाठवू शकतो.\nऑनलाईन Medicines मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा.\nघरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग पाहा हे १० उपयुक्त मार्ग\nतर आजच्या लेखात आपण एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय त्याचे कोण कोणते फायदे आहेत त्याचे कोण कोणते फायदे आहेत हे पाहिले. आपण प्रत्येक जण हल्ली ऑनलाईन चॅटिंग करतो त्यासाठी आपण व्हॉट्सअँप चा वापर करतो.\nव्हॉट्सअँप वर चॅटिंग करताना आपल्याला चॅटिंग मध्ये End-to-end-encryption अशी एक माहिती दिसते. हे आपल्या माहितीला, मेसेजेस ना सुरक्षित ठेवते. पण आपल्याला ह्याचा अर्थ काय आहे ते माहीत नव्हता. पण हा लेख वाचून तुम्हाला त्याचा संपू���्ण अर्थ आणि फायदे समजले असतील.\nही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.\n FASTag चा वापर कसा करावा\n ईबुक चे फायदे व तोटे\nUPI Apps वरून ऑनलाईन पेमेंट करताना अश्या प्रकारे काळजी घ्या\n | फोन पे अकाउंट कसे बनवायचे\nGoogle Year in Search 2021: भारतीयांनी यावर्षी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले\n बिटकॉईन चे फायदे आणि तोटे - मराठी टेक कॉर्नर | लेटेस्ट मराठी टेक न्यूज May 16, 2021 At 12:37 pm\n[…] ▪️ एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय\nतंत्रज्ञान, टेक टिप्स, स्मार्टफोन, इंटरनेट आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती फक्त आपल्या मराठी मध्ये\n | फोन पे अकाउंट कसे बनवायचे\nगूगल पे म्हणजे काय आणि गुगल पे कसे वापरावे आणि गुगल पे कसे वापरावे\nइंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा\nहेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती | Health Insurance Information...\n ईबुक चे फायदे व तोटे\nTATA NEU APP – टाटाचे ऑल-इन-वन सुपर-ऍप ‘टाटा न्यू’...\nसिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो\nहेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती | Health Insurance Information in Marathi\n ईबुक चे फायदे व तोटे\nTATA NEU APP – टाटाचे ऑल-इन-वन सुपर-ऍप ‘टाटा न्यू’ झाले वापरकर्त्यांसाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pankaja-munde-call-to-dhananjay-munde-for-corona-virus-mhsp-458428.html", "date_download": "2022-07-03T12:11:11Z", "digest": "sha1:E3KSQ2OUMAIOFVSQ7WXF67J4P2FTMJ6F", "length": 13018, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनातून लवकर बरा हो.. कुटुंबाची काळजी घे; पंकजा मुंडेंचा भाऊरायाला फोन! – News18 लोकमत", "raw_content": "\nकोरोनातून लवकर बरा हो.. कुटुंबाची काळजी घे; पंकजा मुंडेंचा भाऊरायाला फोन\nकोरोनातून लवकर बरा हो.. कुटुंबाची काळजी घे; पंकजा मुंडेंचा भाऊरायाला फोन\nधनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेल्याचं समजताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली.\nपंकजा मुंडेना मंत्रिमंडळात तरी संधी मिळेल\nदेवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का\nचीनमध्ये पसरला इन्फ्लूएंझा अन् कोरोनाचा दुहेरी धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा\nरयतेचा राजा बळीराजाच्या मदतीला आला धावून, संभाजीराजेंनी शेतकऱ्यासोबत केली पेरणी\nबीड, 12 जून: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेल्याचं समजताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली. 'स्वतःची काळजी घे कुटुंबाची काळजी घे आई आणि मुली लहान आहेत. कोरोनामधून लवकर बरा हो, असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पहिल्यांदाच संभाषण झालं. या संभाषणाची राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा होती. हेही वाचा... देशातले निम्मे रुग्ण राज्यात आणि राज्यातले निम्मे मुंबईत, हे आहेत HOT SPOTS दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आली. त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत पण श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर... धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असली तरी ते व्यवस्थित आहे. पण त्यांना जरा श्वसनाचा त्रास झाला म्हणून ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. ते आमच्यासोबत बैठकीसाठी उपस्थित होते. मंत्रीमंडळ बैठकीत सगळे फिजिकल डिस्टंसिंग राखून बसतात. आमच्या पक्षाच्या झेंडावंदनाच्या दिवशीदेखील फिजिकल डिस्टंसिंग पाळलं होतं. अजित पवारांच्या शिस्तीनुसार आम्ही बैठक करतो. मंत्रिमंडळ बैठकीतही ते अंतर राखलं जातं. सगळीकडे कोरोनामुळे बदल होतो. त्यामुळे आम्हीही शिस्तीचं पालन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. हेही वाचा... तुकाराम मुंढेंनी नागपुरात करुन दाखवलं, आदित्य ठाकरेंनी केलं कामगिरीचं कौतुक धनंजय मुंडे 8-10 दिवसांत पुन्हा एकदा काम करायला लागतील. यापुढे सगळ्यांनाच जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही किंवा लस येत नाही तोपर्यंत त्याची काळजी करावी लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचं पालन करा आणि कोणतीही लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करणं महत्त्वाचं असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.\nNagpur Crime : 'ते' 12 तास, भंडारा पोलिसांनी हार्डवेयर व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या\n पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nAssembly Speaker Election : ��िवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\nठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार\nBalasaheb Thorat : शिरगणती होताच बाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\n...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती\nJayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला\nCongress Nana Patole : बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली : नाना पटोले\nRahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास\nSudhir Munguntiwar & Ajit Pawar : 'अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या कानात सांगा, जयंत पाटलांच्या नको धोका आहे', सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2022-07-03T12:14:41Z", "digest": "sha1:TMX5OJ64QML3WOX3BKCTDTF5N4LF4N5X", "length": 5580, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिउनाराइन चॅटरगून - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव सिउनाराइन चॅटरगून\nजन्म ३ एप्रिल, १९८१ (1981-04-03) (वय: ४१)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगस्पिन\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nसिउनाराइन चॅटरगून (३ एप्रिल, इ.स. १९८१:फायरिश, गयाना - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nइ.स. १९८१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n३ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०२२ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/dnyneshwari-the-book-of-experience-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-07-03T12:25:30Z", "digest": "sha1:SVMJS44XZUDFK5PGTDYVXMWVUGDKJGEY", "length": 18337, "nlines": 192, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ\nज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ\nअध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच प्रगती होत राहते. सर्व सद्गुरूच घडवत असल्याने चिंतेचे कारण नाही. जे घडते ते सर्व तेच घडवतात. बिघडले तरी तेच त्यात सुधारणा करतात. सुचविणारे तेच असल्यावर व्याख्यान हे त्यांना अभिप्रेत असेच होणार ना.\n ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा\nओवीचा अर्थ – तरी तुम्ही जे रसिक, त्या तुम्हांयोग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.\nसमोरचे श्रोते कसे आहेत त्यानुसार व्याख्यात्याला व्याख्यान करावे लागते. ऐकणाऱ्याला रुचेल, पटेल अशीच मते मांडावी लागतात. ऐकणाऱ्याचा प्���तिसाद मिळत नसेल तर सांगणाऱ्यालाही स्फुरण चढत नाही. श्रोत्यांनी दाद दिली तरच वक्त्यालाही सांगण्यास उत्साह येतो. संत ज्ञानेश्वर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान देत आहेत. गुरूंना जे अभिप्रेत आहे तेच ते येथे सांगत आहेत. येथे वक्ते ज्ञानेश्वर महाराज आहेत तर श्रोते हे निवृत्तिनाथ आहेत. शिष्य गुरूंना सांगत आहे.\nअध्यात्म ही शिक्षणाची एक वेगळीच पद्धत आहे. इतर शैक्षणिक पद्धतीत शिष्यांना गुरू व्याख्यान देतात. सध्याच्या युगात तर शिकण्यासाठी खासगी शिकविण्याही लावाव्या लागतात. पण येथे शिष्य गुरूंना व्याख्यान देत आहे. अध्यात्मामध्ये स्वतःच स्वतःचा अभ्यास करायचा असतो. पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो करावयाचा असतो. स्वतःच स्वतःची प्रगती साधायची असते. अनुभवातून येथे शिकायचे असते.\nज्ञानेश्वरी हा ग्रंथ अनुभवातूनच उदयास आला आहे. अनुभवातून प्रकट झालेले ते बोल आहेत. यासाठी ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. सद्गुरूंनी शिष्याकडून करवून घेतलेली ती साधना आहे. ग्रंथामध्ये मी केले, मी सांगितले असा अहंभाव कोठेही नाही. हे सर्व सद्गुरूंनी करवून घेतले आहे असे सांगितले आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. कर्ता-करविता सर्व सद्गुरूच आहेत. यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. अध्यात्मावर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. पण अनुभूतीतून लिहिलेली पुस्तके फारच थोडी आहेत. जे अनुभवले तेच सांगितले.\nसद्गुरूच सर्व शिष्याकडून करवून घेत असतात. यासाठी असे सर्व ग्रंथ हे सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले जातात. ही विद्या सद्गुरूंच्याकडूनच प्राप्त झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगत असले तरी सांगण्यासाठी जी स्फुर्ती त्यांना मिळालेली आहे ती संत निवृत्तीनाथांकडून मिळालेली आहे. अनुभूतीतून शिष्याची प्रगती सद्गुरू साधत असतात. अनुभवातून अनुभूती येते. अनुभूतीतूनच मग आत्मज्ञान प्रकट होते. आत्मज्ञानाचा बोध होतो. आत्मज्ञान प्राप्ती होते.\nअध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच प्रगती होत राहते. सर्व सद्गुरूच घडवत असल्याने चिंतेचे कारण नाही. जे घडते ते सर्व तेच घडवतात. बिघडले तरी तेच त्यात सुधारणा करतात. सुचविणारे तेच असल्यावर व्याख्यान हे त्यांना अभिप्रेत असेच होणार ना. हा अध्यात्मातील भाव जाणून घ्यायला हवा. तरच आपण आध्यात्मिक प्रगती साधू शकू.\nAlandiDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarआळंदीइये मराठीचिये नगरीकोल्हापूरज्ञानेश्वरीनिवृत्तीनाथ महाराजमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nSaloni Arts : वृत्तपत्राच्या रद्दीपासून सुंदर कलाकृती…\nशेतशिवारातील घटनांचे वास्तव मांडणारा दस्तावेज\nटीम इये मराठीचिये नगरी\n अंगें राबतें भाऊ चारीं ( एकतरी ओवी अनुभवावी)\nटीम इये मराठीचिये नगरी May 3, 2021 May 3, 2021\nदुःख, भयाला धैर्याने सामोरे जा\nऊठ, जागा हो अन्… ( एकतरी ओवी अनुभवावी )\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2022-07-03T11:06:41Z", "digest": "sha1:LMKIK42N4ZTROUUIR3KPIZVYBLCJE7CR", "length": 14533, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बहिणीच्या लग्नासाठी बँकेतून कर��ज काढून देण्याच्या बहाण्याने सात लाख 13 हजारांची फसवणूक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्���ा वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri बहिणीच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने सात लाख 13 हजारांची फसवणूक\nबहिणीच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने सात लाख 13 हजारांची फसवणूक\nदेहूरोड, दि. ११ (पीसीबी) – बहिणीच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज काढून देतो, असे आश्वासन देऊन बँकेतून कर्ज काढले. त्या पैशांची कार घेतली. याबाबत संबंधित व्यक्तीने विचारणा केली असता त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 1 नोव्हेंबर 2021 ते 10 मे 2022 या कालावधीत तळवडे येथे घडला.\nअतुल सोमेश्वर लोखंडे (वय 32, रा. तळवडे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल उत्तम चौधरी (वय 38, रा. पुनावळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याने फिर्यादी अतुल यांना त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी बँक लोन काढून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. बँकेतून सात लाख 13 हजार रुपयांचे अनिल याने अतुल यांच्या नावावर कर्ज काढले. त्यातून फिर्यादी यांच्या नावावर एक कार घेतली. कार शोरूम मध्ये फिर्यादी अतुल यांच्या नावाच्या खोट्या सह्या केल्या. शोरूममध्ये डिलिव्हरीसाठी अनिल याने स्वतःचा नंबर दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अतुल यांनी आबा विचारला असता अनिल याने अतुल यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleकंपनीच्या कंपाउंडचा पत्रा कापून सव्वासात लाखांची चोरी\nNext articleनिवडणुका तत्काळ लागू शकतात, निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात..\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर ��ुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nलग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर बलात्कार\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nखळबळ… अजित पवार दोन तास गायब\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/aam-aadmi-partys-thick-announcement-punjabmadhehi-lokana-minar-moffat-health-service/", "date_download": "2022-07-03T12:30:33Z", "digest": "sha1:ERA2NG76AQXTM42YZ7ZH5OHZDNCMCSFW", "length": 12659, "nlines": 215, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आम आदमी पार्टीची मोठी घोषणा…! पंजाबमध्येही लोकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा – Dainik Prabhat", "raw_content": "\nआम आदमी पार्टीची मोठी घोषणा… पंजाबमध्येही लोकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा\nमुंबई – पंजाबमधील आम आदमी पार्टीचे सरकार मोहल्ला क्लिनिक सुरू करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 ‘मोहल्ला क्लिनिक’ जनतेसाठी सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. हे मोहल्ला दवाखाने शहरी आणि ग्रामीण भागात सुरू होतील. या मोहल्ला क्लिनिकमध्ये सर्व प्रकारचे उपचार, चाचण्या आणि औषधे मोफत उपलब्ध असतील. सध्या पहिल्या टप्प्यात 75 मोहल्ला क्लिनिक सुरू होणार आहेत. त्यानंतर असे आणखी दवाखाने सुरू केले जातील.\nपंजाबमधील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिवही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले की, ग्रामीण भागात आधीच 3000 आरोग्य सेवा केंद्रांचे जाळे आहे. जे सामुदायिक आरोग्य अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचार्‍यांद्वारे चालवले जात आहेत,असेही त्यांनी सांगितले. या उपकेंद्रांचे मोहल्ला क्लिनिकमध्ये रूपांतर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nभगवंत मान यांनी अधिकाऱ्यांना जवळपास पाच ते सहा गावांचे क्लस्टर तयार करून त्याच्या मध्यभागी मोहल्ला क्लिनिक उभारण्यास सांगितले. यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना मोहल्ला दवाखान्यात सहज प्रवेश मिळेल आणि मोठ्या संख्येने लोकांना याचा फायदा होईल. मोहल्ला क्लिनिकमध्ये सेवा देण्यास इच्छुक असलेल्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सचिवांना सांगितले आहे.\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nभाजपकडून छत्रपतींच्या वारसाचा बहुमान व्हावा…\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nपर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/gram-panchayat-election-results-2021-lgbt-cadidate-win-bhadli-election-mhsp-514381.html", "date_download": "2022-07-03T12:18:20Z", "digest": "sha1:ZBSSZILDHHBRWLPYQSM4ENPC7CIHMT5I", "length": 14326, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगाव जिल्ह्यात 'या' ग्रामपंचायतीत तृतीयपंथी उमेदवारानं खेचून आणली विजयश्री – News18 लोकमत", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यात 'या' ग्रामपंचायतीत तृतीयपंथी उमेदवारानं खेचून आणली विजयश्री\nजळगाव जिल्ह्यात 'या' ग्रामपंचायतीत तृतीयपंथी उमेदवारानं खेचून आणली विजयश्री\nजळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागला आहे. वार्ड क्र. 4 मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवारानं बाजी मारली आहे.\nजळगाव, 18 जानेवारी: जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) ऐतिहासिक निकाल लागला आहे. वार्ड क्र. 4 मधून अंजली पाटील (Anjali Patil) या तृतीयपंथी उमेदवारानं बाजी मारली आहे. अंजली पाटील यांनी विजयश्री खेचून आणली आहे. जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्या. या निवडणुकीसाठी अंजली पाटील यांनी वार्ड क्रमांक 4 मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता. हेही वाचा...'14 हजारपैकी 6 हजार गावांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष असेल',भाजपने केला दावा तृतीयपंथी असल्यानं अंजली पाटील यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नाही, मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजली यांनी माघार घेतली नाही. नाही. त्यांनी आपली सहकारी तृतीयपंथी शमीबा जान हिच्या मदतीनं न्यायासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावलं. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. म्हणून शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली. या सर्व प्रकाराची मीडियानं दखल घेतली होती. त्यांना न्याय मिळाला. आता भादली ग्र��मपंचायत निवडणुकीत त्या विजयी ठरल्या आहेत. गावाचा विकास हाच ध्यास असेल असं, अंजली पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अ‌ॅड.आनंद भंडारी यांनी तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांची बाजू मांडली. तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथी व्यक्तीला आहे. याबाबीकडे अ‌ॅड. भंडारी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानुसार खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी अंजली यांच्या बाजूने निकाल देत त्यांचा निवडणूक अर्ज स्त्री राखीव प्रवर्गातून वैध असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात पुरुष म्हणून सवलत मिळणार नाही, खंडपीठानं अंजली पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मान्यता दिली आहे. उमेदवारी अर्जासंदर्भात अंजली पाटील यांच्या बाजूने खंडपीठाने निर्णय दिला खरा, परंतु, भविष्यात त्यांना पुरुष म्हणून कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. तशी सवलत मिळण्यास त्या पात्र राहणार नाहीत, असेही निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. हेही वाचा...एकनाथ खडसेंना धक्का, भाजपने जिंकला मुक्ताईनगरचा गड भाजपाचा धुव्वा... दुसरीकडे, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे अभय सोनवणे यांच्या पॅनलने 10 जागा मिळवल्या आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, पोपट भोळे यांच्या पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. संपूर्ण तालुक्याचं वाघळी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं.\nBalasaheb Thorat : शिरगणती होताच बाळासाहेब थोरात उभे राहत उपाध्यक्षांना म्हणाले सेनेचे 'ते' पत्र रेकॉर्डवर घ्या\nRahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात ते पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष वाचा, राहुल नार्वेकरांचा प्रवास\nJayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला\n पुण्यातील नामांकित भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 8 तरुणींना काढलं बाहेर\n...आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट, Exclusive व्हिडिओ News18 लोकमतच्या हाती\nNagpur Crime : 'ते' 12 तास, भंडारा पोलिसांनी हार्डवेयर व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुस���्या\nSudhir Munguntiwar & Ajit Pawar : 'अजितदादा भविष्यात कधी वाटलं तरआमच्या कानात सांगा, जयंत पाटलांच्या नको धोका आहे', सुधीर मुनगंटीवारांची कान पिचकी\n'मंडळ चालवत आहेत की पक्ष', मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं\nठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार\nAssembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता\n वहिनीवर ससून रुग्णालयात उपचार, घरी काकाने पुतण्या-पुतणीची केली भयंकर अवस्था\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/587829", "date_download": "2022-07-03T12:50:33Z", "digest": "sha1:32XGKESFD66CS25LOMKT2N6ZLXDJ2DOM", "length": 2669, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७०३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १७०३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४०, २५ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: lv:1703. gads\n१७:५४, ११ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ckb:١٧٠٣)\n१९:४०, २५ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: lv:1703. gads)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/05/01/up-board-results-shocker-165-schools-achieve-zero-results-due-to-anti-copying-measures/", "date_download": "2022-07-03T12:11:51Z", "digest": "sha1:DHCCCWDHB3QLBZSAYPJ57EDTNJGZZH6N", "length": 8277, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "परीक्षेमध्ये 'कॉपी'विरुद्ध नियमावली लागू झाल्याने उत्तर प्रदेशातील १६५ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल. - Majha Paper", "raw_content": "\nपरीक्षेमध्ये ‘कॉपी’विरुद्ध नियमावली लागू झाल्याने उत्तर प्रदेशातील १६५ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल.\nदेश, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / उत्तर प्रदेश, कॉपी, दहावी निकाल / May 1, 2019 May 1, 2019\nअलीकडेच उत्तर प्रदेश राज्याच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लागले असून, या परीक्षांच्या निकालानंतर मोठे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील सुमारे १६५ शाळांमधून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नसून, या शाळांचे निकाल शून्य टक्के लागल्याचे हे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. इतकेच नव्हे तर इतर ३८८ शाळांचा निकाल वीस टक्क्यांहूनही कमी लागला आहे, म्हणजेच या शाळांमधील सुमारे वीसच टक्के विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकले आहेत. गेली अनेक वर्षे शंभर टक्के निकाल देणाऱ्या या शाळांचे निकाल शून्य टक्के आणि वीस टक्क्यांहूनही कमी कसे या प्रश्नाचे उत्तर, उत्तर प्रदेश स्टेट बोर्डने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये आहे.\nया नियमावलीच्या अंतर्गत परीक्षांमध्ये होणारी ‘कॉपी’ रोखाण्यासाठी अतिशय कडक नियम लागू करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील कौशांबी प्रांतातील शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षांमध्ये ‘कॉपी’ अगदी राजरोसपणे चालत असे. त्याचप्रमाणे अलिगढ आणि मैनपुरी प्रांतातील शाळांमध्ये हा गैरप्रकार नेहमीचाच झाला होता, पण यंदा उत्तर प्रदेश शैक्षणिक बोर्डाने लागू केलेल्या कडक नियमावलीमुळे एरव्ही राजरोस चालणारे हे गैरव्यवहार बंद झाले, आणि उत्तर प्रदेशातील अनेक शाळांचे निकाल चक्क शून्य टक्के लागले. यामध्ये प्रयागराजमधील सात शाळांचे निकाल शून्य टक्के लागले असून, मिर्झापूर मधील सहा, इटाह मधील सहा, बलिया आणि गाझीपुरमधील प्रत्येकी पाच, हरदोई मधील चार, आझमगढ, अलिगढ, चित्रकूट, प्रतापगढ, श्रावस्ती मधील प्रत्येकी तीन शाळांचे निकालही शून्य टक्के लागले आहेत.\nया शाळांच्या यादीमध्ये बाहरैच, मऊ, जौनपुर, सोनेभद्रा, शाहजहानपूर, कन्नौज, देओरीया, वाराणसी, चंदौली, आग्रा, मोरादाबाद, बरेली, रायबरेली इत्यादी ठिकाणच्याही शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये काही शाळा सरकारी असून, काही शाळा निमसरकारी आणि इतर सर्व शाळा खासगी आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=49%3A2009-07-15-04-02-32&id=257140%3A2012-10-22-18-25-41&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=60", "date_download": "2022-07-03T11:04:06Z", "digest": "sha1:QJUUCDYNRQQVVO3YF57OSLIREZQZMMPE", "length": 5625, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गोंदिया जिल्ह्य़ात वीज दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी उद्योग बंद आंदोलन", "raw_content": "गोंदिया जिल्ह्य़ात वीज दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी उद्योग बंद आंदोलन\nराज्य सरकारने नुकत्याच केलेल्या वीज दरवाढीमुळे संकटात आलेल्या लघुउद्योजकांनी येत्या २५ ऑक्टोबरला संपूर्ण उद्योग बंद ठेवून वीज दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने घेतलेल्या या निर्णयाला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.\nयाबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देताना राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल आणि सचिव अशोक सी.अग्रवाल यांनी सांगितले की, राज्यात २०११-१२ मध्ये वीज दरात यावेळी नवव्यांदा आणि मोठी वाढ करण्यात आली आहे.\nआता केलेल्या दरवाढीत युनिटमागे १.६१ रुपये आणि ३० टक्के केव्हीए शुल्क वाढविण्यात आले. लघुउद्योगांसाठी ही वाढ कंबरडे मोडणारी आहे. राज्य सरकारच्या निष्क्रिय औद्योगिक नितीमुळे उद्योग संकटात येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांना दिल्या जाणाऱ्या विजेचा दर जास्त आहे. यापूर्वी केलेली दरवाढ नगण्य स्वरूपात असल्यामुळे आम्ही ती सहन केली, मात्र आता केलेली दरवाढ लघुउद्योगांचे कंबरडे मोडणारी आहे.\nसरकारच्या या धोरणामुळेच राज्यात नवीन उद्योग येणे बंद झाले आहे. ही वीज दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास राज्य उद्योगमुक्त होईल, असा इशाराही यावेळी राईस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.\nवीज दरवाढीला विरोध करण्यासाठी २५ ऑक्टोबरच्या बंदमध्ये राईस मिलर्सशिवाय एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीयल असोसिएशन, ऑईल मिल, दळणयंत्र (चक्की), लाख असोसिएशन, प्लास्टिक असोसिएशन आदी संघटनांचे सदस्य उद्योग बंद ठेवणार आहेत. यानंतरही सरकारने वीज दरवाढ मागे न घेतल्यास सर्व उद्योग एकजुटीने मोठे आंदोलन करून वीज बिलांचा निषेध करतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला राईस मिलस असोसि��शनचे संस्थापक अध्यक्ष दामोधर अग्रवाल, माजी अध्यक्ष अशोक अग्रवाल (पी.ए.), दिनेश दादरीवाल, सुमित भालोटिया, वेदप्रकाश गोयल, प्रल्हाद भटेजा आदी पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते. विशेष म्हणजे, सततच्या वीज दरवाढीचा फटका केवळ उद्योगांनाच नाही, तर सामान्य ग्राहकांनाही बसत आहे. त्यामुळे या बंदमध्ये सामान्य वीज ग्राहकांनीही सहभागी होऊन उद्योजकांना सहकार्य द्यावे, असेही आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/viral-jokes-3/", "date_download": "2022-07-03T11:37:28Z", "digest": "sha1:NVDDYUZ5ME27KANN3QVXAFGCMLIXYQVC", "length": 11040, "nlines": 184, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "उन्नीस बीस मधला फरक - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » उन्नीस बीस मधला फरक\nउन्नीस बीस मधला फरक\nउन्नीस बीस मधला फरक\n19 – ठेव तो मोबाईल…आणि बस अभ्यासाला.(2019)\n20 – घे तो मोबाईल…आणि बस अभ्यासाला.(2020)🤔😅\nIye Marathichiye NagariViral Jokesइये मराठीचिये नगरीव्हायरल विनोद\nगोकर्ण (ओळख औषधी वनस्पतीची)\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nटीम इये मराठीचिये नगरी\nमैत्रिणीची वाट पाहणाऱ्याला तिची आई म्हणाली…\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nगावागावातून निघते पंढरपूर वारी…\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nDhananjay Chinchwade on मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखक��ंचाही मोठा हातभार\nविश्वासराव देसाई on अन् पारगड पुन्हा सजला…\nLaxmikant Ramchandra khedekar on कोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nटीम इये मराठीचिये नगरी on ओळखा पाहू हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे \nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा वापर\nमानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त\nफळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…\nमी पणा घालवण्यासाठीच व्हावा साक्षात्कार\nकर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (54)\nकाय चाललयं अवतीभवती (283)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (60)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (322)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/maharashtra/an-intruder-tried-to-infiltrate-inside-mumbai-airport-by-scaling-the-perimeter-wall-near-the-crash-gate-today-329823.html", "date_download": "2022-07-03T11:28:31Z", "digest": "sha1:IC72H47AE7HO3WZNFAYMBWAVZBSASVNZ", "length": 29790, "nlines": 220, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mumbai Airport वर क्रॅश गेटजवळ भिंत फोडून घुसखोरीचा प्रयत्न; CISF कडून व्यक्ती ताब्यात | LatestLY मराठी", "raw_content": "\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक Aditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र JEE Main 2022 Session 2 साठी Correction Window आज होणार बंद; jeemain.nta.nic.in वर पहा कसे कराल बदल\nरविवार, जुलै 03, 2022\nAditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nAditya Thackeray Statement: आमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nकसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nJEE Main 2022 Session 2 अर्जात बदलाची आज शेवटची संधी\nअमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक\nMaharashtra Assembly Session: विधानसभा अध्यक्ष निवडणूकी दरम्यान Yamini Yashwant Jadhav मत नोंदवताना विरोधकांकडून 'ED, ED' चा नारा (Watch Video)\nAditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nAditya Thackeray Statement: आमच्यावर असणारा द्वेष आमच्या लाडक्या मुंबईवर टाकू नका, आरेप्रश्नी आदित्य ठाकरेंचा टोला\nThane: ठाणे शहरात बंगल्याला लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; 4 जण जखमी\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nCBSE Term 2 Result 2022: सीबीएसई बोर्डाने लॉन्च केले Pariksha Sangam Portal; बोर्ड परीक्षा अपडेट्सबाबत मिळणार सारी माहिती एकाच ठिकाणी\nNorth Korea: 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा\nOmicron Virus: जगभरात 110 देशांमध्ये वाढतोय Coronavirus, ओमायक्रोन संक्रमितांची संख्याही वाढली, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा\n महिलेने सुरु केला पतीला भाड्याने देण्याचा व्यवसाय; जाणून घ्या कारण व शुल्क\nChile: व्यक्तीच्या खात्यात 43,000 पगाराऐवजी चुकून जमा झाले 1.42 कोटी; ताबडतोब राजीनामा देऊन झाला पसार\nUS: वडीलांच्या बंदुकीशी खेळ जीवावर बेतला, खेळता खेळता सुटली गोळी, लगानग्याचा मृत्यू, एक जखमी\nIncome Tax Return Filing: घरबसल्या भरा तुमचा इन्कम टॅक्स; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स\nWhatsApp Fraud Alert: व्हॉट्सअॅपच्या 'या' मेसेजवर चुकूनही करू नका क्लिक; फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स\nLongest Day of The Year: 21 जून असेल वर्षातील सर्वात मोठा दिवस, सावली होईल गायब; जाणून घ्या कारण\nStrawberry Moon 2022: पौर्णिमेला आकाशात दिसला गुलाबी चंद्र, जगाने पाहिले अद्भुत दृश्य; जाणून घ्या खास कारण\nStrawberry Supermoon 2022 in India Live Streaming Online: आज पौर्णिमेचा चंद्र 'स्ट्रॉबेरी सुपरमून'; पहा कुठे, कसा, कधी पहाल\nFormula E Race: हैदराबाद येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार जगप्रसिद्ध फॉर्म्युला ई रेसचे आयोजन\nUpcoming Cars: महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीचे भारतात अनावरण, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nEV Charging Stations: महावितरण 2025 पर्यंत राज्यभरात सुरु करणार 2,375 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती स्थानके\nTata Nexon EV Fire: देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला लागली आग; मुंबईमध्ये टाटा नेक्सॉनच्या गाडीने घेतला पेट (Watch Video)\nTata Nexon CNG लवकरच होणार लॉन्च, टेस्टिंग दरम्यान फोटो लीक\nMS Dhoni Birthday: महेंद्रसिंग धोनी त्याचा 41 वा वाढदिवस कुटुंबासोबत लंडनमध्ये करणार साजरा, पत्नी साक्षीने फोटो केले शेअर\nIND vs ENG: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यात अज्ञात व्यक्तीची घुसखोरी, पहा व्हिडीओ\nIND vs ENG Test Match: दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, बुमराहने घेतले तीन बळी\nIND vs ENG Test: जसप्रीत बुमराहने कर्णधार होताच घातला धुमाकूळ, ब्रॉडच्या एका षटकात ठोकल्या 35 धावा (Watch Video)\nIND vs ENG Test: भारत विरुद्ध इंग��लंड कसोटीत शानदार शतक ठोकत रवींद्र जाडेजाने रचला इतिहास\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nRaaji - Naama: अभिजित पानसे दिग्दर्शित 'राजी-नामा’ या वेबसीरिजची घोषणा, ‘खुर्ची’साठीचे दिसणार राजकीय युद्ध\nKapil Sharma: कराराच्या उल्लंघनावरून कपिल शर्मा कायदेशीर अडचणीत, जाणून घ्या काय आहे प्रकरण\nKetaki Chitale Case: अभिनेत्री केतकी चितळेचा पोलीस कोठडीत विनयभंग; म्हणाली, 'मला मारहाण करून माझ्यावर विषारी शाही फेकण्यात आली'\nKishor Das Passed Away: अभिनेता किशोर दास ने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; 'या' गंभीर आजाराने झाले निधन\nआजचे राशीभविष्य, रविवार, 3 जुलै 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nGanapati Festival Special Train 2022: गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकडून घोषणा\nAshadh Vinayak Chaturthi 2022: ....म्हणून पंचांगात आषाढ विनायक चतुर्थी महत्वाची, ‘या’ पध्दतीने गणेशाची पुजा केल्यास होणार मनातील सर्व इच्छा पुर्ण\nGaneshotsav 2022 Special Trains: गणेशभक्तांचा प्रवास सुखद होणार, गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून घोषणा\nPandharpur Ashadhi Ekadashi 2022 Special Trains: आषाढी एकादशी यात्रेसाठी लातूर, नागपूर सह या स्टेशन वरून पंढरपूर साठी मध्य रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nTina Dabi Ex Husband Athar Amir Khan : बहुचर्चीत IAS अधिकारी टीना डाबीचा पूर्व पती अतहर अमीर खान बोहल्यावर चढण्यास सज्ज\n आळशी आणि दु:खी लोकांसाठी खास नोकरी, आताच करा अर्ज, पण आगोदर घ्या जाणून\nSister Wrote Long Letter to Convince Brother: भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र; नाराजीचे कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nदोन डोक्यांचा साप तुम्ही बघितला आहे का पहा दोन डोकी सापाचे दुर्मिळ फोटो\nInternational Plastic Bag Free Day: आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन, प्लास्टिकसंबंधी भारताने घेतला मोठा निर्णय\nGupt Navratri 2022: आषाढ गुप्त नवरात्रीला 30 जूनपासून सुरवात, जाणून घ्या महत्व\nJagannath Rath Yatra 2022: जगन्नाथ रथयात्रा का साजरी केली जाते जाणून घ्या संपूर्ण माहिती\nCOVID-19: भारतात मागील 24 तासात 17,070 जणांना कोरोना संसर्ग, 23 जणांचा मृत्यू\nManipur Landslide: मणिपूर येथील भूस्खलनात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 50 जण अजूनही बेप���्ता\nMumbai Airport वर क्रॅश गेटजवळ भिंत फोडून घुसखोरीचा प्रयत्न; CISF कडून व्यक्ती ताब्यात\nCISF कडून ही व्यक्ती पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आली आहे. त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nMumbai Airport वर क्रॅश गेटजवळ भिंत फोडून घुसखोरीचा प्रयत्न आज (19 फेब्रुवारी) झाला आहे. CISF कडून ही व्यक्ती पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आली आहे. त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nCISF Crash Gate Mumbai Airport क्रॅश गेट मुंबई एअरपोर्ट मुंबई विमानतळ सीआयएसएफ सीआयएसएफ जवान\nJyotiraditya Scindia Statement: मुंबई विमानतळाचे नाव बाळ ठाकरेंच्या नावावर करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, ज्योतिरादित्य सिंधियांची प्रतिक्रिया\nDelhi: CISFची मोठी कारवाई, मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीकडून 2.7 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त\nSpiceJet Windshield Cracked: स्पाइसजेटच्या विमानाच्या विंडशील्डची काचेला तडा, गोरखपूरला जाणारे विमान मुंबईला परतले\nBEST Bus Update: मुंबई विमानतळावरून दक्षिण मुंबई, ठाणे, नवी मुंबई साठी 24X7 बेस्ट सेवा सुरू; इथे पहा वेळापत्रक, दर\nAditya Thackeray Statement: कसाबलाही इतकी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीकास्त्र\nBJP National Executive Meeting: अमित शाह म्हणाले - देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपची, काँग्रेसला आहे 'मोदी फोबिया'\n 18 वर्षांची पाकिस्तानी तरुणी पडली 61 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात; काय आहे नेमकं प्रकरण\nSharad Pawar Statement: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिठाई खाऊ घालताना राज्यपालांच्या फोटोवर शरद पवारांची टीका, म्हणाले- वागण्यात गुणात्मक बदल दिसून येतोय\nNagpur Futala Lake Musical Fountain : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन आता नागपूरात, म्युझिकल फाउंटन सांगणार नागपूरचा इतिहास\nIPL 2022: ‘जोस बटलरला माझा दुसरा पती म्हणून दत्तक घेतले’, राजस्थान क्रिकेटपटूच्या पत्नीने असे का म्हटले जाणून घ्या\nMonkeypox Infection: ताप, अंगदुखी, सूज आदी लक्षणं असल्यास सतर्क राहा; ICMR ने मंकीपॉक्सबाबत दिला ‘हा’ सल्ला\nDelhi: हॉलीवूडच्या Fast and Furious चित्रपटापासून प्रेरित होऊन तीन जणांनी चोरल्या 40 हून अधिक आलिशान गाड्या; पोलिसांकडून अटक\nNagpur: नागपूरमध्ये 4 मुलांना HIV ची लागण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावली महाराष्ट्र सरकारला नोटीस, मागवला अहवाल\nPet Registration Portal: मुंबईमधील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि नुतनीकरण करणे अनिवार्य, पोर्टल कार्यरत; जाणून घ्या शुल्क\nUmesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीम याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी\nJugJugg Jeeyo Box Office: वरुण-कियाराचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल, वरुणने शेअर केली खास पोस्ट\nआता महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदी कोण आज महाविकास आघाडीची बैठक\nShivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/special/fake-bank-account-link-with-aadhar-card/", "date_download": "2022-07-03T11:43:56Z", "digest": "sha1:Z3PE4R23ZGVXCO7VXPY24OUQZ5RI27SR", "length": 9092, "nlines": 102, "source_domain": "mhlive24.com", "title": "Aadhar Update: तुमच्या आधार कार्डसोबत एखादं बनावट बँक खात लिंक आहे का ? घरबसल्या घ्या जाणून माहिती - Mhlive24.com", "raw_content": "\nHome ब्रेकिंग Aadhar Update: तुमच्या आधार कार्डसोबत एखादं बनावट बँक खात लिंक आहे का...\nAadhar Update: तुमच्या आधार कार्डसोबत एखादं बनावट बँक खात लिंक आहे का घरबसल्या घ्या जाणून माहिती\nMHLive24 टीम, 13 जानेवारी 2022 :- आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मोबाइल सिमपासून बँक खात्यापर्यंत आधार लिंक खूप महत्त्वाची आहे.(Aadhar Update)\nतुमच्या स्वतःच्या बँकेत आधार लिंक आहे की नाही हे तुम्हाला कळेल, पण तुमच्या आधा���शी किती बँक खाती लिंक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का होय, तुमच्या आधार कार्डशी किती बँक खाती लिंक आहेत हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे.\nआधार युजर्सनी वेळोवेळी हे तपासत रहावे की असे कोणतेही खाते तुमच्या आधारशी जोडलेले आहे की नाही, ज्याची तुम्हाला माहिती नाही. कोणत्याही प्रकारची बँक फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.\nबँक खात्यात आधार लिंक असणे आवश्यक आहे\nबँकेच्या नियमांनुसार, जर तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर अशा परिस्थितीत तुमचे खाते गोठवले जाते. त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. अशा परिस्थितीत, तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असली तरी, तुमची सर्व बँक खाती आधारशी लिंक आहेत की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.\nयुजर्स एकापेक्षा जास्त बँक खाती एका आधारशी लिंक करू शकतात. तुम्हाला तुमच्या कोणत्याही बँक खात्याच्या आर्थिक व्यवहारात व्यत्यय आणायचा नसेल, आणि तुमच्या आधारशी कोणतीही अज्ञात बँक लिंक करायची नसेल, तर तुमच्या आधार कार्डशी किती बँक खाती लिंक आहेत हे वेळोवेळी तपासा.\nसर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल.\nमुख्य पृष्ठावर आल्यानंतर, तुम्हाला MY आधारच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.\nत्यानंतर तुम्हाला आधार सेवेकडे जावे लागेल.\nआता तुम्हाला चेक आधार/बँक लिंकिंगच्या पर्यायावर जावे लागेल.\nआधार/बँक लिंकिंग तपासा क्लिक केल्यावर, एक नवीन पेज उघडेल.\nतुम्ही नवीन पेजवर येताच तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा देखील भरावा लागेल.\nआता OTP टाकल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.\nआता तुम्ही नवीन पेजवर याल आणि तुम्हाला कळेल की कोणती बँक खाती तुमची आधारशी लिंक आहेत.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nPrevious articlePM Mudra Yojna : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कसे घ्यायचे घ्या जाणून अर्जाची संपूर्ण प्रक्रिया\nNext articleBuy a Car : फक्त 35 हजारात Wagon R गाडी तुमच्या दारात, वाचा कसं\nLPG Cylinder Rates : महिनाभरात दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या किमती…\nLIC Policy : LIC च्या ह्या योजनेत 253 रुपयांची गुंतवणूक करून उभारा 54 लाखांचा फंड – वाचा सविस्तर\nPAN-Aadhaar Link: अजूनही पॅन-आधार लिंकिंग केल नसेल तर आता ह्या गोष्टीला जावे लागेल सामोरे\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/9798", "date_download": "2022-07-03T12:41:33Z", "digest": "sha1:M7QBRKHYOBCKMTHRTKB6MO6E5IBCKGOJ", "length": 19898, "nlines": 121, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra | दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, विभिन्न मुद्द्यांवर विधानसभेत होणार खडाजंगी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n#Maha_Metro | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स, नई दिल्ली की ओर से डॉ. बृजेश दीक्षित का नागरिक अभिनंदन\nMaharashtra | उद्धव सरकार पर संकट, करीबी मंत्री एकनाथ शिंदे 12 विधायकों के साथ गुजरात पहुंचे\nईडी ने राहुल को आज फिर बुलाया:4 दिन में 42 घंटे पूछताछ कर चुकी है एजेंसी\nअंतरराष्ट्रीय योग दिवस | मोदी ने 15000 लोगों के साथ योगाभ्यास किया; आईटीबीपी जवानों ने बर्फ के बीच किया सूर्य नमस्कार\n#Cyclothon | बारिश पर भी हावी रहा नागपुरवासियों का उत्साह\nHome Maharashtra Maharashtra | दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, विभिन्न मुद्द्यांवर विधानसभेत होणार...\nMaharashtra | दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, विभिन्न मुद्द्यांवर विधानसभेत होणार खडाजंगी\nमुंबई ब्युरो : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकां���ध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे.\nदोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.\nप्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्या नसल्यामुळे बरेच सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)\nइनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व रोख वसूल केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी आहे. म्हणून, शासनास, अशा इनाम किंवा वतन जमिनीवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, अर्नजित उत्पन्नाची एकूण रक्कम आणि द्रव्यदंडाची रक्कम वार्षिक दर विवरणपत्रानुसार, अशा इनाम किंवा वतन जमिनीच्या मूल्याच्या 25 टक्के इतकी कमी करण्यासाठी तरतूद करण्याकरिता महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत, महाराष्ट्र (समाजास उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत, महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) यासाठी (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (महसूल व वने विभाग)\nमहाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत दिनांक 19. 12. 2020 रोजी संपुष्टात आल्याने आणि परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी व परिषदेची निवडणूक घेण्यासाठी प्रशासकाला पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, 1966 याच्या कलम 40 च्या पोट-कलम (३) मध्ये परंतुक जादा दाखल करणे. तसेच प्रशासकाने दि. 19.12.2020 पासून परिषदेच्या कामकाजाबाबत घेतलेले निर्णय, घटना व कृती यांना कायदेशीर संरक्षण देणेकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र परिचारीका (सुधारणा) विधेयक, 2021 (वैद्यकीय शिक्षण विभाग)\nराज्यातील हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग)\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2021 (वित्त विभाग)\nसंयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलामांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे शक्ती फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 हिवाळी अधिवेशन 2020 मध्ये आणण्यात आले. (गृह विभाग)\nविधानसभेत प्रलंबित विधेयक – शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये विधेयक, 2020 आणण्यात आले. याअंतर्गत महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून 30 कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.\nपावसाळी अधिवेशनादरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना आरटी -पीसीआर कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.\nसोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार\nसामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत.\nPrevious articleNagpur | बेसा येथे रक्तदान शिबिराला नागरीकांचा व्यापक प्रतिसाद\nNext articleMaharashtra | नेता विपक्ष फडणवीस ने कहा- हम कभी दुश्मन नहीं रहे, हमने ���ाथ मिलकर लड़ाइयां लड़ीं\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\nआत्मनिर्भर खबर - July 2, 2022\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nआत्मनिर्भर खबर - July 1, 2022\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nआत्मनिर्भर खबर - June 30, 2022\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\nआत्मनिर्भर खबर - June 27, 2022\nडॉ. परिणय फुके | देवेंद्र भाऊ, आपल्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला…\n शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री\nMaharashtra | उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजपची आज बैठक\n औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे होणार धाराशिव; केंद्राची मंजुरी आवश्यक\nमी सुरक्षेचे आदेश देऊनही आमदारांच्या कार्यालयावर हल्ले, केंद्र सरकारला पाठवला रिपाेर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2021/12/swami-vivekananda-essay-in-marathi.html", "date_download": "2022-07-03T11:01:03Z", "digest": "sha1:FUHRLZZJ27BCV7I7OQZ55IH7BYGKCYMA", "length": 27915, "nlines": 108, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "स्वामी विवेकानंद निबंध मराठी मधे - Swami Vivekananda Essay in Marathi Language - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\n\"हिंदुधर्म विश्वधर्म होऊ शकेल; कारण तो माझ्यातच सत्य आहे असे मानीत नाही तर इस्लाम, ख्रिश्चन धर्म, सर्वांमध्ये सत्यता आहे असे तो मानतो. सत्याचे बाह्य आविष्कार निराळे. आतील गाभा एकच. हिंदुधर्म ही गोष्ट ओळखतो.\"\nस्वामी विवेकानंद निबंध मराठी मधे - चार जुलै ही स्वामी विवेकानंदाची पुण्यतिथी. 1902 मध्ये स्वामी निजधामास गेले. चाळिशी संपली तोच हा महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेल��, विवेकानंदांचे मूळचे नाव नरेंद्र. विवेकानंद हे नाव त्यांनी पुढे घेतले. ते लहानपणापासून विरक्त वृत्तीचे, त्यांनी नवीन धोतर भिकाऱ्याला दिले. अति बुद्धिमान नि खेळकर, तालीम करायचे, उत्कृष्ट गाणारे नि वाजविणारे. तरुणांचे पुढारी असायचे. कॉलेजमध्ये सारे ग्रंथ वाचून काढले.\nमंडळी होती. त्यांची व्याख्याने विवेकानंद ऐकत. त्यांनी या दोघांना, “तुम्ही देव पाहिला आहे का\" म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गाठ पडली. नरेंद्राला बघताच रामकृष्णांची जणू समाधी लागली. “तुम्ही देव पाहिला आहे\" म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गाठ पडली. नरेंद्राला बघताच रामकृष्णांची जणू समाधी लागली. “तुम्ही देव पाहिला आहे\" या प्रश्नाला “हो पाहिला आहे. मी तुझ्याजवळ बोलत आहे त्याहूनही अधिक आपलेपणाने मी त्याच्याजवळ बोलतो, \"असे रामकृष्णांनी उत्तर दिले. विवेकानंद आरंभी पक्के नास्तिक, \"Let Mr. God come and stand before me . तो राजश्री ईश्वर कोठे असेल तर त्याने यावे माझ्यासमोर. \"असे ते म्हणायचे; परंतु रामकृष्णांनी त्यांच्या जीवनात क्रांती केली. निराळी साधना सुरु झाली. पुढे रामकृष्ण परमहंस देवाघरी गेले. मरावयाच्या आधी ते विवेकानंदास म्हणाले, “माझी खरी साधना मी तुला देत आहे.\" महापुरुषाने जणू मृत्युपत्र केले.\nरामकृष्णांच्या साधनेला तुलना नाही. देव मिळावा म्हणून त्यांची केवढी धडपड अहंकार जावा म्हणून भंगी बनले, स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोशाख करून वावरले. एक दिवस गेला की रडत रडत देवाला म्हणायचे, \"गेला एक दिवस नितू आला नाहीस.\" धनाची आसक्ती जावी म्हणन एका हातात माती नि एका हातात पैसे घेत नि म्हणत हीही मातीच आहे आणि गंगेत फेकीत. अशी ही अद्भुत साधना अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्माच्या द्वारा रामकृष्णांनी करून घेतला. मशिदींतही त्यांना प्रभू भेटला. चर्चमध्येही भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहेत, तसे त्यांनी अनुभवून सांगितले. स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळाष्टमी या दिवशी उपवास करीत; त्याप्रमाणे पैगंबराची जयंती, पुण्यतिथी या दिवशीही उपवास करीत, हिंदुधर्म सर्व धर्माना आदरील, अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेतते म्ह���ाले, “हिंदुधर्म सर्व धर्माना आदरील. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेंत ते म्हणाले, \"एकं सत् विप्रा बहुदा वदंति\" हे महान ऐक्यसूत्र हिंदुधर्माने शिकविले. जगात सर्वत्र द्वेषमत्सर. एकीकडे दुनिया जवळ येत आहे. तर हृदये मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेत शिकागो येथे स्वामींनी केली. या सर्व धर्म परिषदेत स्वामींची आधी दाद लागेना; परंतु एके दिवशी त्यांना संधी मिळाली.\nभगव्या वस्त्रातील ती भारतीय मूर्ती उभी राहिली आणि 'माझ्या बंधू भगिनींनो.\" असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळ्यांचा गजर थांबेना. का बरे त्या दोन शब्दांत कोणती जादू होती त्या दोन शब्दांत कोणती जादू होती त्यांच्या आधी जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे \"Ladies and Gentlemen- सभ्य स्त्रीपुरुष हो\". -अशा शब्दांनी आरंभ करीत; परंतु ही विश्वैक्याची मूर्ती उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलीच आत्मरुपे पाहणारे ते डोळे. प्रेमसिंधूत बुचकळून वर आलेले ते शब्द त्यांच्या आधी जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे \"Ladies and Gentlemen- सभ्य स्त्रीपुरुष हो\". -अशा शब्दांनी आरंभ करीत; परंतु ही विश्वैक्याची मूर्ती उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलीच आत्मरुपे पाहणारे ते डोळे. प्रेमसिंधूत बुचकळून वर आलेले ते शब्द त्या दोन शब्दांनी अमेरिकन हृदय जिंकून घेतले आणि मग ते अपूर्व व्याख्यान झाले. स्वामीजी विश्वविख्यात झाले.\nआणि भारताचा विजयी सपुत्र घरी आला. मायभूमीने अपूर्व स्वागत केले. विवेकानंद धर्ममूर्ती होते; परंतु त्यांचा धर्म रानावनात जा असे सांगणारा नव्हता. सभोवती दुर्दशा असताना हिमालयात कोठे जायचे महान फ्रेंच साहित्यिक रोमारोला याने विवेकानंदांवर एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत तो म्हणतो, \"Vivekanand was first a nation builder then a religious reformer\" विवेकानंद हे आधी राष्ट्रनिर्माते होते, मग धर्मसुधारक होते. विवेकानंदांचा धर्म राष्ट्राची उभारणी हा होता. भारतावर त्यांचे अपार प्रेम. ते म्हणतात, \"माझ्या बालपणाचा पाळणा म्हणजे ही भारतभूमी, माझ्या तरुणपणातील उत्साहाची, आशा आकांक्षांची कर्मभूमी म्हणजे भारतभूमी आणि माझ्या उतारवयातील मोक्षाची वाराणसी म्हणजे हीच भारतमाता. तिचे सारे सारे मला प्रिय आहे. ये पंडिता, तू मला प्रिय आहेस; कारण त�� भारताचा आहेस आणि ये अज्ञानी बंधो, तूही ये, मला प्रिय आहेस कारण तू भारताचा. सुष्ट वा दुष्ट, ब्राह्मण वा चांडाळ, सारे सारे मला प्रिय. सर्वांना मी हृदयाशी धरीन, सर्वांवर प्रेम करीन.\"\nभारताची दुर्दशा पाहून ते कासावीस होत. एकदा अमेरिकेत कोट्यधीश कुबेराकडे ते होते. रात्री सुंदर पलंगावर ते निजले होते. तेथले ते वैभव तो थाटमाट आणि स्वामीजींना झोप येईना. त्यांना सारखे रडू येत होते. उशी भिजून गेली. तो पलंग त्यांना निखान्याप्रमाणे वाटू लागला. ते जमिनीवर झोपले. सकाळी मित्राने विचारले, \"उशी ओलीचिंब कशाने\" \"मी रात्रभर रडत होतो. अमेरिकेत केवढे वैभव आणि भारतात पोटभर खायलाही नाही.\" ते एका पत्रात लिहितात. \"आपण हिंदुस्थानात पाप केले. त्या पार्थसारथी गोपालकृष्णाच्या भूमीत स्त्रियांची, अस्पृश्यांची पशहनही वाईट स्थिती आपण केली आहे.\"\nमागरिट ई. नोबल इंग्रजीबाई विवेकानंदांना लंडनमध्ये भेटल्या. \"मी तुमच्या देशासाठी काय करु शकेन\" असे त्या ब्रह्मचारिणी विदुषीने विचारले. विवेकानंद म्हणाले, “माझ्या देशातील मायभगिनीस शिकवायला या. कलकत्यात एखादी स्त्रियांची शाळा काढा.\" आणि निवेदिता देवींनी कलकत्यास येऊन शाळा काढली. विवेकानंदांनी 1899 मध्ये रामकृष्ण मिशन संस्था काढली. स्वत:च्या मोक्षासाठी व जगाच्या हितासाठी ही संस्था होती. किंबहुना जगाच्या हितातच स्वत:चा मोक्ष असे ही संस्था सांगत आहे. विवेकानंद बेलूर मठात सेवेच्याद्वारा त्यांना मोक्ष हवा होता. निरपेक्ष, निरहंकारी सेवा. एकदा एक ममक्ष त्यांच्याकडे येऊन म्हणाला, “मी दारे खिडक्या बंद करतो. जप करतो. तरी देव भेटत नाही.\" तेव्हा ते म्हणाले, “दारे खिडक्या सताड उघडी टाक. तुझ्या खिडकीखालून रोज शेकडो प्रेते जात आहेत बघ. शहरात रोगी आहेत. त्यांची सेवा करायला जा. औषध दे. रस्ते, गटार स्वच्छ कर.\" स्वत: स्वामी प्लेगच्या नि कॉलयाच्या दिवसात कलकत्यात मित्रांसह सेवा करीत होते. कोणी विचारले, “पैसे खुंटले तर\" असे त्या ब्रह्मचारिणी विदुषीने विचारले. विवेकानंद म्हणाले, “माझ्या देशातील मायभगिनीस शिकवायला या. कलकत्यात एखादी स्त्रियांची शाळा काढा.\" आणि निवेदिता देवींनी कलकत्यास येऊन शाळा काढली. विवेकानंदांनी 1899 मध्ये रामकृष्ण मिशन संस्था काढली. स्वत:च्या मोक्षासाठी व जगाच्या हितासाठी ही संस्था होती. किंबहुना जगाच्या हितातच स���वत:चा मोक्ष असे ही संस्था सांगत आहे. विवेकानंद बेलूर मठात सेवेच्याद्वारा त्यांना मोक्ष हवा होता. निरपेक्ष, निरहंकारी सेवा. एकदा एक ममक्ष त्यांच्याकडे येऊन म्हणाला, “मी दारे खिडक्या बंद करतो. जप करतो. तरी देव भेटत नाही.\" तेव्हा ते म्हणाले, “दारे खिडक्या सताड उघडी टाक. तुझ्या खिडकीखालून रोज शेकडो प्रेते जात आहेत बघ. शहरात रोगी आहेत. त्यांची सेवा करायला जा. औषध दे. रस्ते, गटार स्वच्छ कर.\" स्वत: स्वामी प्लेगच्या नि कॉलयाच्या दिवसात कलकत्यात मित्रांसह सेवा करीत होते. कोणी विचारले, “पैसे खुंटले तर\" स्वामी म्हणाले, “बेलूरचा मठ विकीन. तेथील जमीन विकीन.\" त्यांना आसक्ती कसलीच नसे. महात्माजींनी हरिजनांनाही आश्रम देऊन टाकला. महापुरुष वृत्तीने मुक्त असतात, अनासक्त असतात, दरिद्री नारायण, हा महान शब्द प्रथम विवेकानंदांनी उच्चारला. “नारायण हवा असेल तर दरिद्र बांधवांची सेवा कर, आज नारायण दरिद्री आहे. जा त्याला सुखी कर.'\nमहात्माजींनी हा शब्द सर्वत्र नेला. ते जेव्हा दानार्थ हात पसरीत तेव्हा “दरिद्री नारायण के वास्ते\" असे म्हणत. विवेकानंदांना रडगाण माहीत नव्हते. ज्ञान-वैराग्याचा, अगाध ब्रह्मचर्याचा तो अद्भुत पुतळा सामर्थ्याचे ते सिंधू होते. ते सिंहाच्या छातीचे होते. ते नेहमी म्हणत, \"मला एक हजार माणसे द्या. ती सिंहाच्या छातीची मात्र असू देत. मग भारताचा कायापालट करीन.\" \"वेदांत तुम्हाला सांगतो की, तुमच्यात तो परमात्मा आहे. त्याची चित्कळा, त्याचा अंश तुमच्यात आहे. मग तुम्ही खाली मान घालून का बसता सामर्थ्याचे ते सिंधू होते. ते सिंहाच्या छातीचे होते. ते नेहमी म्हणत, \"मला एक हजार माणसे द्या. ती सिंहाच्या छातीची मात्र असू देत. मग भारताचा कायापालट करीन.\" \"वेदांत तुम्हाला सांगतो की, तुमच्यात तो परमात्मा आहे. त्याची चित्कळा, त्याचा अंश तुमच्यात आहे. मग तुम्ही खाली मान घालून का बसता उठा नि पराक्रम करा. हिंदुधर्मात नाना भ्रष्ट गोष्टी शिरल्या. आपण पापी पापी म्हणत बसलो. हिंदुधर्माने हे दुबळेपणाचे तुणतुणे कोठून आणले उठा नि पराक्रम करा. हिंदुधर्मात नाना भ्रष्ट गोष्टी शिरल्या. आपण पापी पापी म्हणत बसलो. हिंदुधर्माने हे दुबळेपणाचे तुणतुणे कोठून आणले ते मोडून तोडून फेका. 'चिदानंदरूप शिवोऽहम' ही तुमची घोषणा असू दे. नायमात्मा बलहीनेन लभ्य: दुबळ्याला कोठला आत्मा ते मोड���न तोडून फेका. 'चिदानंदरूप शिवोऽहम' ही तुमची घोषणा असू दे. नायमात्मा बलहीनेन लभ्य: दुबळ्याला कोठला आत्मा उपनिषदांचा अभ्यास तेजस्वी बनवितो. नेभळट नाही बनवित. तुमचा स्वत:वर विश्वास आहे की नाही बोला. ज्याचा स्वत:वर विश्वास नाही त्याचा देवावर तरी कोठून असणार उपनिषदांचा अभ्यास तेजस्वी बनवितो. नेभळट नाही बनवित. तुमचा स्वत:वर विश्वास आहे की नाही बोला. ज्याचा स्वत:वर विश्वास नाही त्याचा देवावर तरी कोठून असणार रडक्या-दुबळ्या आस्तिकापेक्षा स्वत:च्या कर्मशक्तीवर जगणारा नास्तिक बरा रडक्या-दुबळ्या आस्तिकापेक्षा स्वत:च्या कर्मशक्तीवर जगणारा नास्तिक बरा\nस्वामींची अशी जळजळीत वाणी आहे. ते एकदा बंगाली तरुणास म्हणाले, \"तुम्हाला देव पाहिजे जा फुटबॉल खेळा. बलवान बना, उत्साही बना. लाथ मारीन तेथे पाणी काढीन ही शक्ती हवी.\" स्वामीजींनी मृतवत पडलेल्या राष्ट्राला वीरवाणी ऐकवली. त्यांची कीर्ती जगभर गेली. कलकत्यात त्यांचे अपार स्वागत झाले. हत्तीवरून मिरवणूक. तो गर्दीत त्यांना बालपणाचा लंगोटी मित्र दिसला. एकदम खाली उडी मारली नि त्या मित्राला कडकडून भेटले. भारताचा मोठेपणा कशात आहे यासंबंधी ते म्हणतात, “या देशाने कधी कोणावर आक्रमण केले नाही हा या देशाचा मोठेपणा असे मला विचार करता वाटू लागते.\" सर्व धर्माचा, संस्कृतीचा मेळ घालणे, जगाला प्रेमधमनि राहायला शिकवणे हे भारताचे कर्तव्य आहे.\nते म्हणतात, “समता उत्पन्न करायची असेल तर विशेष हक्क नाहीसे व्हायला हवेत. हे विशेष हक्क नष्ट व्हावेत म्हणून व्यक्तीनेच नव्हे, एखाद्या राष्ट्रानेच नव्हे तर साऱ्या जगाने खटपट केली पाहिजे. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल एखाद्याच्या अंगी उपजत असणे स्वाभाविक आहे; परंतु तेवढ्याने गोरगरिबांस खुशाल तुडवण्याचा हक्क त्याला प्राप्त होतो की काय श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तेढ विकोपास जाऊ पाहत आहे.\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन\nप्रदूषण पर अनुच्छेद लेखन आधुनिक काल में प्रदुषण की समस्या सबसे बड़ा अभिशाप है पर्यावरण में मुख्या रूप से तीन प्रकार का प्रदुषण फ़ैल रह...\nभू धातु के रूप संस्कृत में – Bhu Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें भू धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में भू धातु का अर्थ होता है \u0003...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद\nग्लोबल वार्मिंग पर अनुछेद A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है A nuched on Global Warming ग्लोबल वार्मिंग शब्द का पृथ्वी के तापमान में होने वाली वृद्धि को दर्शाता है\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/07/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2022-07-03T12:37:43Z", "digest": "sha1:MTYHPOVW3DQMNVQX4Y4LERGA3NBWZYJS", "length": 4997, "nlines": 56, "source_domain": "www.royalchef.info", "title": "आल्याचे औषधी गुणधर्म - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआले औषधी गुणधर्म: आल्याचा आपण जेवण बनवतांना सरास वापर करत असतो. आले हे खूप गुणकारी आहे.\nअसे म्हणतात की जेवण करण्या अगोदर आल्याचा लहान तुकडा घेवून त्याला थोडेसे मीठ लाऊन सेवन केले तर भूक चांगली लागून तोंडाला रुची येते व पचन सुद्धा चांगले होते. तसेच आल्याच्या सेवनाने कफ. व वायूचे विकार बरे होतात.\nआल्याचा उपयोग भाजी, आमटी, लोणचे व चाटण बनवण्यासाठी केला जातो. आले हे लहान मुलांन पासून अगदी वृघ माणसान परंत उपयोगी आहे.\nआले हे उष्ण, तिखट, मधुर, रुक्ष, वायू व कफकारक आहे. पावसाळा व थंडीच्या ऋतूत आले हे जास्त हितावह आहे. आल्याच्या रसाबनवून ठेवा. चारपट साखर घेऊन त्याचा पाक करून त्यामध्ये आल्याचा रस घालून थोडेसे घट्ट शिजवून त्याचे सरबत बनवून हे सरबत पाण्यात घालून घेतल्याने पोटातील वायू जाऊन पोट साफ होते.\nआल्याच्या रसात मध घालून सेवन केल्याने खोकला जाऊ�� श्वास विकारात फायदा होतो.\nआल्याच्या रस व पाणी एक सारखे प्रमाण घेऊन ते रोज घेतल्याने ह्रदयरोग बरा होतो.\nआल्याचा रस, लिंबाचा रस व मीठ एकत्र करून घेतल्याने मळमळणे थांबते व उलटी होत असेल तर तीपण थांबते.\nअसे आहे गुणकारी आले.\nधन्याचे व कोथंबीरीचे औषधी गुणधर्म\nHome » Tutorials » आल्याचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/menopause/", "date_download": "2022-07-03T11:47:54Z", "digest": "sha1:WQG23ZNX4XMW3NWNVDI5L4ZORFGQSCBR", "length": 12521, "nlines": 156, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "पाळी जाणे – मेनोपॉज – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nपाळी जाणे – मेनोपॉज\nपाळी जाणे – मेनोपॉज\nवयाच्या 45-50च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं.\nपाळी जाण्याचा काळ काही महिने ते काही वर्षं इतका असू शकतो. शेवटच्या मासिक चक्राच्या आधीचा आणि नंतरचा काळ म्हणजे पाळी जाण्याचा काळ. पाळी जाण्याआधी काही वर्षं ती अनियमित होऊ शकते. काही जणींची पाळी चक्रं लहान होऊ लागतात तर काही जणींच्या दोन चक्रात बरंच अंतर पडतं. काही जणींचे पाळीचे दिवस आणि रक्तस्राव कमी होतो तर काही जणींना जास्त दिवस, गाठीयुक्त आणि जास्त रक्तस्राव होऊ शकतो. या काळात सलग एक वर्ष पाळी आली नाही तर पाळी गेली असं समजायला हरकत नाही.\nमेनोपॉज (पाळी जाणे) – मेनोपॉज म्हणजे पाळी जाणे. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सलग 1 वर्ष बाईला पाळी आली नाही तर तिची पाळी गेली असं समजलं जातं. पाळी जाण्याच्या प्रक्रियेचे दोन मुख्य टप्पे आहेत.\nप्री मेनोपॉज – पाळी जाण्याच्या आधीचा काळ – पाळी पूर्णपणे जाण्याच्या आधीचा हा काळ आहे. हा काळ 2 ते 10 वर्षं असा कितीही असू शकतो. या काळामध्ये स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरकं कमी प्रमाणात तयार व्हायला लागतात. वयाच्या 45 ते 55 या काळात ही प्रक्रिया घडू शकते. या काळात संप्रेरकांचं संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडतं.\nपोस्ट मेनोपॉज – पाळी गेल्यानंतरचा काळ – पाळी थांबल्यानंतर शरीर जेव्हा संप्रेरकांच्या बदललेल्या स्थितीशी सामावून घेते तो हा काळ आहे.\nपाळी जाण्याच्या काळात इस्ट्रोजनच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे शरीरातून गरम वाफा येणं, घाम फुटणं, योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं असे बदल होतात. रक्तदाब वाढणं, हृदयविकार आणि हाडं ठिसूळ होण्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.\nहे बदल समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यांचा आपल्या शरीरावर, भावभावनांवर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे लैंगिक इच्छा आणि भावनाही त्यानुसार बदलत असतात. हे बदल आणि स्थित्यंतरं समजून घेणं हा शरीर साक्षरतेचा महत्त्वाचा भाग आहे.\nभाग १ : पीडोफिलीया – एक मनोलैंगिक आजार\nलेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)\nपाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे\nIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.\nमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का \nपिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का – डॉ. किशोर अतनूरकर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanedinman.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-07-03T10:46:18Z", "digest": "sha1:DZMP4KOD57DPHAN2YBBCR7EUFLXWEAV2", "length": 8286, "nlines": 128, "source_domain": "thanedinman.com", "title": "महाराष्ट्र Archives - महाराष्ट्र दिनमान", "raw_content": "\nविकासकामांचा उरक करताना त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी अगदी छोट्या घटनांवर एकनाथ शिंदे यांचे बारकाईने लक्ष असते. केवळ ठाणे ...\n7,212 पदांसाठी पोलिस भरती\n महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2020 ची पोलिस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने ...\nराज दळेकर | प्रेम, भक्तिभाव, विद्रोही विचारांची चळवळ निर्माण करणार्‍या वारकरी संप्रदायाला अर्थकारणाच्या मोहातून नि:स्वार्थ आणि भ्रष्टमुक्त करणे काळाची गरज ...\nमहाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार\n लवकरच महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. कोणासोबत जायचे हा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घ्यायचा आहे. त्यांच्या निर्णयात कोणताही ...\nमहाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, ...\nदेशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी एक असलेल्या मेघालयातील चेरापुंजी येथे हंगामाच्या पहिल्या तीनच आठवड्यांत तब्बल 4,760 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. ...\nअविश्वसनीय वळणं हा राजकारणाचा पैलू\nकामिल पारखे | गेल्या सहा दशकांच्या काळात महाराष्ट्राने अनेक वेळा यशस्वी, फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली, केवळ काहींच्या ‘मनात’ असलेली ...\n7 सरपंच, 1 उपसरपंच, 1 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई\nदिनमान प्रतिनिधी नवी मुंबई कोकण विभागातील एकूण 7 सरपंच, 1 उपसरपंच व 1 सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम ...\nपरराज्यांनाही लागली वाडा कोलमची चव\n जुन्या ठाणे जिल्ह्यातील व आताच्या पालघर जिल्ह्यातील बाणेदार, दाणेदार वाडा कोलमची चव ज्यांनी ज्यांनी चाखली त्यांना हा ...\nजनसामान्यांच्या श्रद्धास्थानांमुळे सहिष्णू समाजाची उभारणी\nप्रमोद मुजुमदार | भारतातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा अतिशय वेगाने नेस्तनाबूत करण्याचे कार्यक्रम 2012-13 पासून देशात सर्वत्र सुरू आहेत. 1992मध्ये ...\nआदिवासी माडिया समाजाची पहिली डॉक्टर – कोमल\n‘बविआ’च्या जिव्हारी राजकीय घाव\nGanesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण\nसागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे\nपंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली\nचंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा\nवामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/demand-for-action-against-violating-vehicles/", "date_download": "2022-07-03T11:48:49Z", "digest": "sha1:IUDKMTPCTPA74QVAN6XLSBZ5LDSAEZYB", "length": 10773, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी – Dainik Prabhat", "raw_content": "\nनियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी\nदेहूरोड – देहूरोड हद्दीतील महामार्गावर वाहन चालकांकडून वाहनांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन प्रमाणात होत आहे. अशा वाहनांवर वाहतूक नियंत्रक विभागाच्या पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.\nवाहतुकीसाठी वाहनांसाठी असलेल्या मर्यादा क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या (ओव्हर लोड) गौण खनिजासह इतर माल वाहतूक करणाऱ्या हायवा, डम्पर, ट्रक टेम्पो महामार्गावरून ये-जा करीत असतात.\nरस्त्यांवर सेवा रस्त्यांवर हॉटेल, ढाबे, बार रेस्टॉरंट, गॅरेज, दुकानांसमोर तसेच महामार्गावरील फळविक्री तर समोर रस्त्यांवरच उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.\nमेन बाजारपेठेसह परिसरात कालबाह्य झालेल्या (स्क्रॅप), विना परवाना, गणवेश, बॅच नसलेले रिक्षा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहेत. बाजार पेठतील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होत आहे.\nपिंपरी: महापालिकेच्या आठ शाळांत ‘झिरो वेस्ट’ मोहीम\n“औरंगाबादेतील औरंगजेबचं थडगं जमीनदोस्त करा”; बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा संदर्भ देत मनसेची मागणी\nआंदोलकांच्या मागणीला विक्रमसिंघेंचाही पाठिंबा\nरवी राणांचे राज्य सरकारला ओपन चॅलेंज; म्हणाले,”त्यांनी लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ पर्यंतचा व्हिडीओ रिलीज करावा”\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://heydeva.com/category/mandir/", "date_download": "2022-07-03T12:44:55Z", "digest": "sha1:QNUENA5IKBBJOOHULY7MVANVCY3CPRXY", "length": 8874, "nlines": 98, "source_domain": "heydeva.com", "title": "मंदिर | heydeva.com", "raw_content": "\nहिंदू मंदिर किंवा मंदिर किंवा देवस्थान हिंदूंसाठी प्रतीकात्मक घर, आसन आणि देवतेचे मुख्य भाग आहे. ही एक रचना आहे जी मानव आणि देवता एकत्र आणण्यासाठी तयार केली गेली आहे तसेच प्रत्येक मंदिर बांधण्यामागे कथा आहे त्या लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक मंदिराची स्थापत्य शैली हि वेगळी वेगळी आहे ती सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nश्री दत्तभिक्षालिंग मंदिर:Shri DattaBhikshalinga Temple\nश्री दत्तभिक्षालिंग मंदिर:Shri Datta Bhikshalinga Temple\nबैजनाथ महादेव मंदिर आगर माळवा (MP)इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर\nइंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर\n1880 च्या दशकात, मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील पडझडीला आलेले शिव मंदिर लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पुन्हा बांधले.\nContinue Reading इंग्रजांनी बांधलेले भारतातील एकमेव शिवमंदिर\nश्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने तोडून- फोडून \"मूर्तिभंजक \"हा 'किताब स्वतःच मिळवला आणि सुमारे १८ कोटींची लूट केली.\nश्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ\nश्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा\nContinue Reading श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ\nमातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nहे मंदिर 9 व्या शतकात बांधले गेले. हे एकमेव जिवंत शिवलिंग असल्याचे मानले जाते कारण दरवर्षी शिवलिंगाची लांबी तीळच्या आकारात वाढते..\nContinue Reading मातंगेश्वर मंदिर, खजुराहो, मध्यप्रदेश येथे रहस्यमय वाढणारे शिवलिंग\nPatna Devi Mandir पाटणा देवी मंदिर\nपाटणा देवी मंदिर(चंडिका देवी मंदिर)हे महाराष्ट्रातील जळगाव शहरातील चाळीसगावपासून दक्षिण-पश्चिमेस 18 कि.मी. ��ंतरावर असलेले ऐतिहासिक...\nShri Kshetra Audumbar:श्री क्षेत्र औदुंबर\nश्री क्षेत्र औदुंबर:Shri Kshetra Audumbar\nShri Kshetra Audumbar श्री क्षेत्र औदुंबर\nहनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला मंदिर:Temple of Hanuman and his wife Suvarchala\ntemple of Hanuman and his wife Suvarchala हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला मंदिर\nनरसोबाची वाड़ी मंदिर:Narsobachi Wadi Mandir\nनरसोबाची वाड़ी मंदिर:Narsobachi Wadi Mandir\nश्री दत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य\nपंढरपूरची वारी : Pandharpur Wari\nश्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath\nदत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story From Datta Purana\nश्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bavanni\nसिद्धिविनायक मंदिर कथा :Shri Siddhi Vinayak\nरावणाच्या अनकथित कथा:Untold Stories of Ravana\nभक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal\nमहर्षी भृगुंनी भगवान विष्णू च्या छातीवर का लाथ मारली\nश्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र : Shripad Shrivallabh Stotra\nहनुमान आणि लक्ष्मण पत्नी उर्मिला संवाद: Hanuman and Urmila samvad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/shiv-sena-spokesperson-mp-sanjay-raut-s-tweet-yes-we-flight-122062300001_1.html", "date_download": "2022-07-03T12:36:02Z", "digest": "sha1:WGFVMGR3BG74Q2T6GZDPUPZZGHNYO2MH", "length": 11675, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 3 जुलै 2022\nग्रह-नक्षत्रेवास्तुशास्त्रपत्रिका जुळवणीफेंगशुईदैनिक राशीफलसाप्ताहिक राशीफलजन्मदिवस आणि ज्योतिष\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान\nशिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.“होय, संघर्ष करणार” अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. येथून पुढे उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nदुसरीकडे, संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं जात असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे.\nउद्धव ठाकरे LIVE : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संव��द ,शिवसेना आणि हिंदुत्त्व हे जोडलेले शब्द आहेत'\nशिवसेनेवर एकनाथ शिंदेंचा दावा, पक्षाचा आदेश झुगारून नेमला नवा प्रतोद\nकाँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात\nएकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा; ४० आमदारांचे समर्थन असल्याचे सांगत घेतला हा निर्णय\nउद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आदित्य ठाकरे यांनी दिले हे संकेत\nयावर अधिक वाचा :\nनवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...\nधर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा उद्धव ठाकरे यांनी ...\n13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...\nविधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार\nमहाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...\nराज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...\nसिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल\nनाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...\nउमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 ...\nमहाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ...\nहाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा\nभोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये ...\nविधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...\nविधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...\nपीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...\nदोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...\nNEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...\nसारा अली खान एथनिक अवतारात\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुख्यपृष्ठ आमच्���ाबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2022-07-03T11:57:01Z", "digest": "sha1:S4LBLLRRZ7USHWB3M567ZIDRLAVB56WA", "length": 15768, "nlines": 149, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महापालिकेचे धोरण! व्यापारी संकुलातील दुकानांसाठी ‘प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य’ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अंगलट, शिवसेनेतून हकालपट्टी..\nभोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी \nभाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार\nआता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…\nउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nहा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर\nआकुर्डीत पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया\nशारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीची बदनामी\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झाकणारे शिल्प दोन दिवसात काढा, अन्यथा…\nआकुर्डी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळ्याची जय्य्त तयारी\nघरफोडी करून 97 हजारांचा ऐवज चोरीला\nआई, मुलीचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी\nघरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक\nभोसरी एमआयडीसीत तरुणाला लुटले\nघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई…\nएनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त\nसत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस\nउदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ \nवीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित\nविधानसभेत जावई अध्यक्ष, तर विधानपरिषदेत सासरे सभापती\nजयंत पाटील यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका\nविधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड\nविरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” एकनाथ शिंदे…\nशिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान\nआमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला\nमहाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी…\nसर्वोच्च न्यायलयात युक्तीवाद सुरु… शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद\nउदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली\nम्हणून श्रीलंकेतील इंधन केंद्रावर लष्कराला गोळीबार करावा लागला, 3 जवानांसह 7…\nकराची शहरातील हिंदू मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड\nगुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले\n“हे” कारण देत तुर्कीनंतर इजिप्तनेदेखील भारताचा गहू घेण्यास दिला नकार\nव्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या\nHome Pimpri महापालिकेचे धोरण व्यापारी संकुलातील दुकानांसाठी ‘प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य’\n व्यापारी संकुलातील दुकानांसाठी ‘प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य’\nपिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यापार संकुलातील अनेक दुकाने रिकामी राहत असल्यामुळे महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर रिक्त दुकान महापालिकेद्वारे वितरित करण्यात येणार आहेत. रिक्त दुकानांसाठी इच्छुक व्यक्तींनी, संस्थांना 21 जानेवारीपर्यंत भूमी आणि जिंदगी विभागाच्या सहायक आयुक्त यांच्या नावाने अर्ज करावे लागणार आहेत.\nरिक्त दुकानांकरिता इच्छुक व्यक्तींनी 15 दिवसांच्या आत बंद पाकिटातून महापालिका दरापेक्षा सर्वोच्च दर लेखी स्वरूपात अर्जात नमूद करून अर्ज सादर करावा. 15 दिवसांनंतर एकाच दुकानासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारास लेखी पत्राद्वारे कळविल्यानंतर 30 दिवसांच्या आत डीडीद्वारे रक्कम भरणे बंधनकारक राहील. एकाच दुकानासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींचे समान दर प्राप्त झाल्यास बंद पाकिटातून 7 दिवसांत पुन्हा दर मागवून सर्वोच्च दराने अर्जदारास दुकान वितरित करण्यात येणार आहे.\nमासिक भाडेदराने येणारे दुकान किमान सहा महिने आगाऊ भाडे भरून वितरित करण्यात येईल. एकाच दुकानाकरिता दीर्घ मुदतीचे आणि मासिक भाड्याने मिळण्य���साठी अर्ज प्राप्त झाल्यास प्रथम दीर्घ मुदतीच्या अर्जदाराचा विचार करण्यात येणार आहे. दुकानांचे मागासवर्गीय, महिला बचत गट शेतकरी, उत्पादित गट, दिव्यांग या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या दुकानांसाठी अर्ज प्राप्त झाले नाही, तर दुकाने खुले करून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. दुकान मंजूर झाले तथापि रक्कम भरली नाही, अशी व्यक्ती, संस्था यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.\nPrevious articleशाब्बास रे पठ्ठा… भंगारातील साहित्यातून बनवली फोर्ड\nNext articleमंदिरातील निर्माल्याचे होणार खत; प्रभागातील मंदिरे होणार ‘झिरो वेस्ट’\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nफसवणूक प्रकरणी चीटफंड कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल\nचाकण, चिखली, वाकड मधून एक लाख 72 हजारांचा गुटखा जप्त\nपीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला\nराष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा दिवेकर यांचे निधन\nसामाजिक एकोप्याचा संदेश देत वृक्षारोपण\nश्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट तर्फे वृक्षमित्र अरुण पवार व आशाताई...\nपेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता\nकाही पत्रकार, राजकीय नेते आणि शेतकरी आंदोलन समर्थकांचे ट्वीट ब्लॉक करण्याची...\nआयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन\nनुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/asaahii-ek-vhenlenttaaiin/o8l8smpm", "date_download": "2022-07-03T11:37:42Z", "digest": "sha1:Y5GROGO6CM6RLCY6DPMS5QCRFIQ26ERT", "length": 9603, "nlines": 141, "source_domain": "storymirror.com", "title": "असाही एक व्हॅलेंटाईन | Marathi Others Story | Jyoti gosavi", "raw_content": "\nआजकाल सगळीकडे चौकोनी कुटुंब आणि प्रत्येक जण आपल्या कामाच्या व्यापात धावतोय ,धावतोय कोणाला कोणाकडे बघायची फुरसत नाही. कोणाकडे जायला वेळ नाही. एकमेकांच्या नात्याबद्दल एक प्रकारचा कोरडेपणा\nमरणाला आणि तोरणाला उगाच आपलं पाटी टाकून यायचं असो.\nत्यादिवशी माझ्या पतीचे ऑपरेशन होते. डॉक्टरांनी पण नेमके 14 फेब्रुवारी धरले, आधी लक्षात आले नाही आणि तेव्हा एवढे व्हॅलेंटाईन डे चे प्रस्त नव्हते, असलेच तर, अगदी आठवडा वगैरे साजरा होत नसे. क्वचित एखादे चॉकलेट, एखादा बुके, एखादे ग्रीटिंग म्हणजे झाला व्हॅलेंटाइन.\nमुले अनुक्रमे सहा आणि नऊ वर्षाची होती त्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी किंवा कशासाठी त्यांचा काही उपयोग नव्हता.\nघरची आणि दारची दोन्हीकडची आघाडी मीच सांभाळत होते. सकाळी नवऱ्याचे एक ऑपरेशन झाले दुसऱ्या ऑपरेशन साठी दुसऱ्या हॉस्पिटल ला न्यायचे होते. ऑपरेशन छोटेसेच होते, पण शेवटी ऑपरेशनच त्या एका क्षणी ऑपरेशन थेटर मध्ये नेताना माझा धीर सुटला मी स्वतः मेडिकल प्रोफेशन मधली मला माहित होतं. ऑपरेशन छोटेखानी आहे पण जेव्हा प्रत्यक्ष नवऱ्यावर वेळ आली तेव्हा जवळ वडीलधारे कोणी नव्हते आई-वडील गावी, सासुबाई आजारी, तेव्हा त्यांच्याच गळ्यात पडून मी रडत होते आणि उलट ते माझी समजूत घालत होते.\nसकाळी घाईगडबडीने डबा वगैरे करून मुलांना शाळेत पाठवले आणि मी हॉस्पिटलला आले. त्यांना बाहेर आणल्यावरती मी थोडा वेळ बसले मग हॉस्पिटलच्या स्टाफनी सांगितले की तुम्ही घरी जाऊ शकता.. आम्ही त्यांना बघू.\nघरी आले मुलांना घेतले गाडीवर ट्रिपल सिट हॉस्पिटल ला आले.\nत्यावेळी माझ्या बरोबर एक पाच मिनिट आधी धाकटा दीर आलेला होता .\nतो पाहुण्यासारखा दोन मिनिटे उभा राहीला आणि वहिनी मी जाऊ का असं विचारलं खरंतर त्यांच्या जवळ राहण्यासाठी पुरुष माणसाची गरज होती ते अजून बऱ्यापैकी बेशुद्ध होते त्यांना टॉयलेटला वगैरे नेण्यासाठी एका पुरुष माणसाची गरज होती पण दीर तर पाहुण्यासारखा निघून गेला .पाठचा भाऊ असून तो थांबला नाही. आम्ही त्याच्यासाठी खूप काही केले होते... असो प्रत्येकाचे आपले कर्म आपल्यापाशी.\nमुले खूप लहान होती त्यांना घरी एकटं सोडता येत नव्हतं मग मुलांना रिक्षाने घरी पुढे पाठवलं आणि मी थांबले.\nखाली जाऊन गुलाबाचा गुच्छ आणि एक चॉकलेट घेऊन आले.\nभले नवरा हॉस्पिटलला का असेना पण आपण त्याला देऊया.. ते काही अजून शुद्धीवर नव्हते. माझ्याशी बोलत होते, पण अगदी एखादा शब्द तो पण बोबडा बोबडा.\nअशा परिस्थितीत पण त्यांनी मला घरी जायला सांगितले मी एकटा मॅनेज करीन तु मुलांजवळ घरी थांब.\nमी त्यांना हळूच कानात सांगितले तुमच्या उशाला चॉकलेट ठेवले आणि समोरच पायथ्याशी स्टुल वरती बुके ठेवलाय. त्यांनी मान डोलावली आणि मी त्यांच्या गालावर हलकेच ओठ टेकवून जड मनानेच घरी आले.\nदुसऱ्या दिवशी ते छान शुद्धीवर होते तेव्हा त्यांना मी कालच्या वेलेंटाइन बद्दल विश केले आणि मी तुमच्या उशाला चॉकलेट ठेवलय आणि समोरच बुके ठेवलाय सांगितलं.. ते म्हणाले मला काही माहीत नाही. मला काही आठवत नाही.. त्यातली फुले तर सुकून गेली होती.. पण आमचं प्रेम मात्र अजून घट्ट झालं होतं. अजून दृढ झालं होतं. आज त्यांना सर्व काही खायचे-प्यायचे होते. मग ते कालचे चॉकलेट तुकडा काढला, त्यांच्या तोंडात भरवला आणि एक तुकडा मी खाल्ला आमच्या दोघांच्या डोळ्यातून देखील अश्रुधारा चालल्या होत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/jevhaa-saare-jg-tthpp-hote/e4ofnwg6", "date_download": "2022-07-03T12:18:58Z", "digest": "sha1:7NV22AK7I6GDFHA5P4GYOSB4EWZGPXKX", "length": 6599, "nlines": 131, "source_domain": "storymirror.com", "title": "जेव्हा सारे जग ठप्प होते | Marathi Others Story | Jyoti gosavi", "raw_content": "\nजेव्हा सारे जग ठप्प होते\nजेव्हा सारे जग ठप्प होते\nफायदा रविवार घरात लॉकडाऊन\nआज सुट्टी आहे त्यामुळे आज घरातच आहे. असाही लाॅकडाऊनचा एक फायदा आहे, तो म्हणजे सगळी मंडळी घरात असतात. नाहीतर एरवी आमचा रविवार म्हणजे मी घरात, मिस्टर नाईटला, एक मुलगा घरात, एक सेकंड शिफ्टला नाहीतर, रात्रपाळीला त्यामुळे रविवारी सकाळी पण एकत्र बसून नाश्ता व्हायचा नाही. आज मटकी घालून पोहे केले.\nदुपारचं जेवण एकदम \"गावरान मेनू \"बेसन, भाकरी, मिरचीचा ठेचा असा होता. दुपार वामकुक्षीत जाते. शिवाय चार तासाचा टाईमपास करायला रामायण-महाभारत आहेतच. ते पुन्हापुन्हा बघताना खूप मजा येते, जुन्या दिवसांची आठवण येते त्यावेळी सोबत आई-वडील देखील होते. तसा आमच्या घरात टीव्ही नव्हता, अख्या आळी मध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तिथे आम्ही आरक्षण करूनच बसायचो. हे सारं महाभारत, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर पाहिलेल आहे.\nसंध्याकाळी ज��ा मी आणि आमचे श्रीमान दोघे मिळून एका छोट्या बाॅलने हॉल मध्ये फुटबॉल खेळलो. तेवढाच व्यायाम देखील झाला नाहीतरी एरवी असा फुटबॉल आम्ही तरी कुठे खेळलो असतो. आता संध्याकाळी नऊ वाजण्याची प्रतीक्षा होती. बरोबर नऊ वाजता सर्व लोकांनी लाईट मालवले आणि मेणबत्ती, पणती, मोबाइल टॉर्च इत्यादी गोष्टी लावल्या. आमचे एक मोठे कॉम्प्लेक्स आहे. लोकांना उत्साह दांडगा लोकांनी \"भारत माता की जय\" \"वंदे मातरम \" गो कोरोणा\" इत्यादी इत्यादी घोषणा दिल्या शिवाय टाळ्या देखील वाजवल्या घरात राहून राहून लोकांची ऊर्जा खूप साठलेली आहे ती कुठेतरी बाहेर काढायचीच असते. लोकांनी घोषणा देऊन आपली एनर्जी दाखवली. शिवाय त्यातून आपली एकतादेखील दिसली. आपल्या पंतप्रधानांच्या पाठी इतकी सारी जनता आहे, ते घेतील तो निर्णय योग्य असेल असा जनतेला विश्वास आहे हे देखील दिसले. काल आलेले मानसिक टेन्शन आज कुठल्या कुठे पळाले. शिवाय आज अजून एक गोष्ट म्हणजे मोठ्या चिरंजीवांनी चीज मोमो बनवून खायला घातले आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला सुट्टी होती. आजचा दिवस छान गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=29%3A2009-07-09-02-02-07&id=258245%3A2012-10-28-17-40-56&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=7", "date_download": "2022-07-03T11:20:20Z", "digest": "sha1:RB6LVSFGSJLTNDQNR6VSFGUXIWVHEE5W", "length": 18793, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख : कहाँ तक चलोगे किनारे किनारे..!", "raw_content": "अग्रलेख : कहाँ तक चलोगे किनारे किनारे..\nसोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nमंत्रिमंडळात, मग ते राज्याचे असो वा केंद्राचे, राजकीय गटातटांप्रमाणे उद्योग क्षेत्रातील घडामोडींचेही प्रतिबिंब पडत असते. त्या अर्थाने बऱ्याच दिवसांपासून ज्याचे गुऱ्हाळ सुरू होते त्या मनमोहन सिंग यांच्या आजच्या मंत्रिमंडळ खांदेपालट आणि विस्तारातील लक्षणीय बाब म्हणजे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांची बदली. रेड्डी आता पेट्रोल खात्यातून शिक्षण खात्यात जातील.\nएरवी ही बदली तशी नेहमीचीच मानता आली असती. परंतु रेड्डी यांनी देशातील आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ा सशक्त अशा उद्योगसमूहास आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांच्या बदलीने अनेक भुवया उंचावणार यात शंका नाही. रेड्डी यांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या गोदावरी खोऱ्यातील वायू उत्खननाबाबत नियमांवर बोट ठेवत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आतापर्यंत नियमच बनवण्याची ताकद असलेल्या या उद्योगसमूहास असे प्रश्न ऐकून घ्यायची सवय नव्हती. त्यात रेड्डी यांनी वायूच्या दराबाबतदेखील कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला होता आणि ते आपल्या भूमिकेशी ठाम होते. त्यांचा हा आव्हानात्मक पवित्रा त्यांना फार काळ पेट्रोलियम खात्यात राहू देणार नाही, अशी अटकळ उद्योग जगतात अनेक दिवस बांधली जात होती. आजच्या त्यांच्या बदलीने ती खरी ठरली. सिंग यांच्यासारखा विचारी अर्थतज्ज्ञ पंतप्रधानपदी असताना एखाद्या उद्योगसमूहापेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेस महत्त्व देणाऱ्याची पाठराखण केली जाईल, अशी अपेक्षा होती. रेड्डी यांच्या संदर्भात सिंग हे दबावाला बळी पडल्याने ती फोल ठरली. आपल्याकडील व्यवस्थेत हा दबाव सिंग यांच्यावर नक्की कोणाकडून हे कधीही समजणार नाही. परंतु रेड्डी यांच्या बदलीमागे कोण होते हे सहज समजण्यासारखे आहे, यात शंका नाही. अर्थात मंत्रिमंडळासंदर्भात रविवारी जे काही झाले ते पाहता त्यात मंत्रिमंडळाचे प्रमुख सिंग यांच्यापेक्षा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी आणि युवराज राहुल गांधी यांचाच हात आहे. २०१४ सालात होऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेवून हा विस्तार वा खांदेपालट करण्यात आल्याचे सांगितले जाते. जे काही बदल झाले आहेत, ते त्या अनुषंगाने.\nगेल्या निवडणुकीत काँग्रेसला खऱ्या अर्थाने तारले ते आंध्र प्रदेश या राज्याने. या राज्यातील ४२ पैकी ३३ जागी काँग्रेस उमेदवार निवडून आल्याने या पक्षास पुन्हा सत्तेवर राहता आले. हे विजयश्रेय होते माजी मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांचे. परंतु त्यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आणि काँग्रेसही त्या राज्यात कोसळली. जगन रेड्डी या त्यांच्या चिरंजीवास हाताळणे काही काँग्रेसला जमले नाही. एरवी स्वत:पुरती घराणेशाही आनंदाने पाळणाऱ्या काँग्रेसने त्या राज्यात घराणेशाहीचा मुद्दा काढला आणि जगन रेड्डी यास सत्तेपासून दूर ठेवले. तेव्हा चवताळून जगनने आपल्या वडिलांच्या नावावर नवाच पक्ष काढून काँग्रेसला आव्हान दिले. अशा वेळी काँग्रेस सरकारी यंत्रणांचा वापर करण्यात मागेपुढे पाहत नाही. त्याचमुळे प्राप्तिकर खाते वगैरेंच्या चौकशींचा ससेमिरा जगन याच्या मागे लागला आणि त्यांना तुरुंगातच जावे लागले. त्यात या राज्यात तेलंगणाच्या प्रश्नावर काय करावे हेही काँग्रेसला सुधरलेले नाही. अशा वेळी आंध्र राखणे महत्त्वाचे होते. गेल्या निवडणुकीत या राज्याने केलेल्या उपकारांचे पांग फेडण्यासाठी या राज्यातील अनेकांना या विस्तारात स्थान देण्यात आले आहे. त्यात महत्त्वाचे आहे ते चिरंजिवी या अभिनेता-कम-राजकारण्यास मिळालेले स्थान. त्याच्या प्रजा राज्यम पक्षाचा बराच उदोउदो होता. त्याच्या १८ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला नसता तर आंध्रात काँग्रेसचे सरकारच राहिले नसते. त्यामुळे चिरंजिवीस मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. परंतु या टुकार अभिनेत्याकडे थेट पर्यटन खातेच देणे म्हणजे चोराहाती जामदारखान्याच्या किल्ल्या देण्यासारखेच आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी आंध्रात काँग्रेसला चांगलाच धडा शिकविला त्या एन टी रामाराव यांची कन्या डी पुरंदेस्वरी हिलाही बढती देण्यात आली आहे. आणखीही आंध्रातील नावे मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु नव्यांना आपल्याकडे वळवण्याच्या नादात काँग्रेस नेतृत्वाने निष्ठावंत जुन्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यातील काहींनी राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त केली. तेव्हा आंध्रातील समस्या या मिटण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता अधिक. राज्य चालवायचे तर स्थानिक नेतृत्व लागते. काँग्रेसकडे आंध्रात त्याचाच अभाव असल्याने हे वरवरचे उपाय फारसे काही उपयोगी ठरणार नाहीत, अशीच लक्षणे आहेत. आंध्रप्रमाणे प. बंगाल राज्याने काँग्रेसला अप्रत्यक्षपणे बराच हात दिला. परंतु त्या राज्यात बेभरवशी ममता बॅनर्जी आल्याने काँग्रेसपुढील डोकेदुखी वाढली. ममताबाई सिंग मंत्रिमंडळातून बाहेर पडल्याने ती काहीशी कमी झाली. परंतु तरीही त्या आघाडीच्या सदस्य आहेतच. आता सिंग मंत्रिमंडळात कडव्या ममता विरोधकांना मोठे स्थान देऊन काँग्रेसने ममताबाईंना डोकेदुखी होईल अशी व्यवस्था केल्याचे दिसते. गेली जवळपास चार वर्षे बेशुद्धावस्थेतच असलेले प्रियरंजन दासमुन्शी यांची पत्नी दीपा आणि माल्दाचे अब्दुल गनीखान चौधरी यांचे बंधू अब्दुल हसन खान यांना ममता बाईंवर वचक ठेवण्यासाठीच स्थान देण्यात आले, हे उघड आहे. बाकींमध्ये गांधीनिष्ठ सलमान खुर्शीद यांची पदोन्नती अपेक्षितच होती. ती करून काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यासमोर नाक खाजवले आहे. केजरीवाल कंपूने नुकताच खुर्शीद यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता आणि त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला होता. काँग्रेसने आज त्यामुळे त्यांना पदोन्नती दिली. काँग्रेसच्या केंद्रस्थानी असलेल्या गांधी घराण्यास राजकीयदृष्टय़ा तरंगणाऱ्यांचे आकर्षण नेहमीच राहिलेले आहे. मनीष तिवारी वगैरेंना मंत्रिमंडळात घेऊन हे आकर्षण कायम असल्याचे काँग्रेसने दाखवून दिले आहे. हे तिवारी प्रवक्ते म्हणून अतिशहाण्या बडबडीसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे आता माहिती आणि प्रसारण खात्याचा भार देण्यात आला आहे. तेव्हा सरकारी माध्यमे आता अधिक कर्कश होतील. शशी थरूर हेही याच जातकुळीतले. आयपीएल संदर्भातील वादात त्यांना मंत्रिमंडळातून जावे लागले होते. आता तो वाद मागे पडल्यामुळे थरूर पुन्हा पुढे आले आहेत. बाकी अजय माकन, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे वगैरेंना बढती मिळणार अशी अटकळ होतीच. ती खरी ठरली. ही सगळी राहुल ब्रिगेड म्हणून ओळखली जातात. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांनी राजकारणात काहीही दिवे अद्याप लावलेले नाहीत. परंतु घराण्याचा दिवा हेच त्यांचे भांडवल. या मंडळींच्या समावेशामुळे मिंत्रमंडळाचे सरासरी वय कमी झाल्याबद्दल काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. योग्यच आहे ते. परंतु त्यासाठी इतकी वाट पाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आपले भाषण विसरणारे, हस्तांदोलन किती वेळ करावे याचेही भान नसलेले एस एम कृष्णा यांना वास्तविक कधीच घरी आराम करण्यासाठी पाठवण्याची गरज होती. त्यांच्याप्रमाणेच सुबोध कांत सहाय यांच्याविषयीही बरे बोलावे असे काहीही नाही. तेव्हा तेही घरी गेले ते बरेच झाले.\nवास्तविक या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खरे कुतूहल होते ते राहुल गांधी यांच्या समावेशाविषयी. आपण लवकरच मोठी जबाबदारी स्वीकारण्यास सिद्ध झाल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले होते. त्यामुळे ते मंत्री होणार अशी अटकळ बांधली जात होती. २०१४ साली ते काँग्रेसचा चेहरा असतील असे सांगितले जाते. तसे असेल तर त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊन एखादे खाते तरी उत्तमपणे हाताळून दाखवायला हवे होते. त्याची गरज होती. कारण त्यांनी जी जी राज्ये आतापर्यंत हाताळली त्या राज्यात काँग्रेसला दणकून पराभव पत्करावा लागला आहे. तेव्हा राजकीय नाही तर नाही, त्यांनी निदान प्रशासकीय चमक तरी दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त ��ेली जात होती. तीवर राहुल गांधी यांनी पाणी ओतले. ती पूर्ण न झाल्याबद्दल पंतप्रधान सिंग यांनीही खेद व्यक्त केला. अजूनही प्रत्यक्ष प्रवाहात उडी घेण्याऐवजी काठाकाठाने चालण्याकडेच राहुल गांधी यांचा कल दिसतो. आर्थिक आव्हानांच्या काळात भारताने काय करायला हवे ते सांगताना माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात एक शेर सुनावला होता. वक्त का तकाजा है कि जूँझो तुफान से कहाँ तक चलोगे किनारे किनारे कहाँ तक चलोगे किनारे किनारे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल गांधी यांच्यासाठी तो तंतोतंत लागू पडतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-type/raised-bed-maker/mr", "date_download": "2022-07-03T12:03:13Z", "digest": "sha1:CQIDFMUD2VWEKNAFGWMAUTGEFJRMYXOS", "length": 9730, "nlines": 188, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Raised Bed Maker Price: Tractor Implements List, Farm Equipment | KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nराईज्ड बेड मेकर इम्प्लीमेंट्स मॉडेल\nकमल किसान राईज्ड बेड मेकर\nडेमो साठी विनंती करा\nशक्तिमान रोटरी टिलर यू-सीरीज यू ८४\nशक्तीमान स्प्रेअर प्रोटेक्टर ६००-४००\nलेमकेन मोल्ड बोर्ड प्लॉ २ एमबी प्लॉ\nखेडूत डिस्क हॅरो ७x७\nशक्तिमान रोटरी टिलर यू-सीरीज यू ७२\nQ: 1. स्टॅंडर्ड ट्रॅक्टर ची कमीत कमी आणि जास्तीत जास्त एचपी श्रेणी काय आहे\nAns : ३० एचपी ते ९० एचपी एवढी आहे\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यास��ीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता\tनियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/04-08-2021-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2022-07-03T11:48:29Z", "digest": "sha1:NMFA4SCQUZR3YKJLVKXO2JNPIZEUYJGK", "length": 5263, "nlines": 80, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "04.08.2021: शिवशंकर पाटील यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n04.08.2021: शिवशंकर पाटील यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n04.08.2021: शिवशंकर पाटील यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख\nप्रकाशित तारीख: August 4, 2021\nशिवशंकर पाटील यांच्या निधनाबददल राज्यपालांना दु:ख\nशेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबददल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.\nसंत गजानन महाराज यांच्या वास्तवाने पुनित झालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत समजून दु:ख झाले. विनम्र स्वभाव व नि:स्वार्थ सेवेकरिता परिचित असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांनी उत्तम मंदिर व्यवस्थापनाचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.\nContent Owned by राज���वन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Jul 03, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/navneet-rana-ravi-rana-at-nagpur-for-hanuman-chalisa-nagpur-amaravati/", "date_download": "2022-07-03T12:10:39Z", "digest": "sha1:EANGDSZWA3RRO3XKSVI3SVGTZ2ZDY6CB", "length": 12947, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागपूरात राणा दाम्पत्य अन् राष्ट्रवादी आमनेसामने; एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण – Dainik Prabhat", "raw_content": "\nनागपूरात राणा दाम्पत्य अन् राष्ट्रवादी आमनेसामने; एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण\nनागपूर – नागपुरात राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. यासाठी पोलीसांकडून काही अटींसहित परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणासाठी घराबाहेर पडलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज 36 दिवसांनी अमरावतीत परतणार आहे. मात्र त्यापुर्वी राणा दाम्पत्य नागपूरात हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. दरम्यान त्याच मंदिरात राष्ट्रवादीसुद्धा हनुमान चालिसा पठण करणार आहे.\nराणा दाम्पत्य नागपुरात परतल्यावर रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. त्याच मंदिरात राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी पोलीसांची परवाणगी सुद्धा मिळाली आहे. पोलीसांनी यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. असे जरी असले तरी राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम 149 अंतर्गत पोलिसांनी नोटीस बजावली आहे. लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nदरम्यान, आपल्या राजकीय फायद्यासाठी आमच्या मंदिराला राजकीय आखाडा बनवू नका, असं मत रामनगर येथील हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केले आहे. हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी कोणालाही मंदिराच्या परवानगीची गरज नाही. मात्र राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी राजकीय स्टंटबाजी करू नये अशी अपेक्षा मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nशिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका\nशिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा सवाल,’…मग तेव्हा युती का तोडली’\nदेवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांचं ट्वीट चर्चेत\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2022-07-03T11:19:47Z", "digest": "sha1:4J267DKGBH34LHNTOSKSX6U7XRFIJ6VS", "length": 5861, "nlines": 76, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "अमेय झळकणार हिंदी वेब सिरीज मध्ये - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>अमेय झळकणार हिंदी वेब सिरीज मध्ये\nअमेय झळकणार हिंदी वेब सिरीज मध्ये\nमराठीचा युवा स्टार अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्य��� चाहत्यांना खुश करून टाकलं आहे. ती बातमी म्हणजे, अमेय लवकरच एका सुप्रसिद्ध हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित ‘असुरा’ असे त्याचे नाव असून, वूट ऍपवर प्रदर्शित होणारी हि एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अश्या थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येणार आहे.\nहिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. ‘असुरा’ या वेबसिरीजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याकारणामुळे, तो देखील खूप उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या वेबसिरीजनंतर, अमेयकडे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एक मोठे सरप्राईज आहे मात्र ते काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nPrevious जुळता जुळता जुळतंय की मध्ये बस्ता बांधणीची उत्सुकता\nNext सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या 85 अनाथ मुलांना मदत\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushikranti.com/ad/nursery/sell-nursery-2/", "date_download": "2022-07-03T11:11:38Z", "digest": "sha1:GIN3PT624IALPERPTI27VXDOGEF2JPFZ", "length": 4859, "nlines": 116, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "Plant House nursery - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nजाहिराती, नर्सरी, नागपूर, महाराष्ट्र, विक्री\nचांगल्या प्रतीचे सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची रोपे तयार करून मिळतील\nName : श्रावन झाडे\nकॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.\nAddress: कापसी महालगाव नागपूर\nही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा\nकृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\nPrevPreviousॲग्रीराइज क्रॉप सपोर्ट नेट\nNextन्यू किसान ऊस रोपवाटीकाNext\nगीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप\nNiyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान �� अनंतवर्षा फाऊंडेशन\nभाजी व फळांसाठी बॉक्स तयार करून मिळतील\nजांभूळ रोपे विकणे आहे(अहमदगार)\nबोकड विकणे आहे (अहमदनगर)\nसर्व पिकावर सल्ला मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/viral-vastav-divya-spandana-congress-share-photoshop-image-of-pm-narendra-modi-hitler-55199.html", "date_download": "2022-07-03T12:41:38Z", "digest": "sha1:OYV6IPZZJV7KW5YJ5DQL6AQPKREMGYXA", "length": 8585, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Viral vastav divya spandana congress share photoshop image of pm narendra modi hitler", "raw_content": "व्हायरल वास्तव : मोदी आणि हिटलरच्या ‘या’ फोटोमध्ये खरंच साम्य\nनवी दिल्ली : सत्ता मिळवण्यासाठी नेतेमंडळी काय करतील, याचा काही नेम नाही. अनेकदा सत्तेसाठी खोटे फोटो वापरत नेत्यांना ट्रोल करण्यात आल्याचे प्रकार अनेकदा समोर आलेत. नुकतंच काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचे साम्य असलेला एक फोटो शेअर केला. मात्र या फोटोची छेडछाड करत त्याचा वापर केल्याचे नेटकऱ्यांनी […]\nनवी दिल्ली : सत्ता मिळवण्यासाठी नेतेमंडळी काय करतील, याचा काही नेम नाही. अनेकदा सत्तेसाठी खोटे फोटो वापरत नेत्यांना ट्रोल करण्यात आल्याचे प्रकार अनेकदा समोर आलेत. नुकतंच काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचे साम्य असलेला एक फोटो शेअर केला. मात्र या फोटोची छेडछाड करत त्याचा वापर केल्याचे नेटकऱ्यांनी दिव्याच्या पोस्टवर कमेंट केली. तसंच दिव्या यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं\nया फोटोमागचं वास्तव काय \nकाही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर लहान मुलासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत हिटलर एका लहान मुलीचे कान ओढत आहे, तर दुसऱ्या फोटोत नरेंद्र मोदीही एका मुलाचे कान ओढताना दिसत आहेत. या फोटोवरुन नरेंद्र मोदी आणि हिटलरमध्ये साम्य असल्याचा दावा अनेक विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र हा फोटो खोटा असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय काही समाजकंटकांनी फोटोसोबत छेडछाड़ केली असल्याचेही समोर आले.\nया फोटोची सत्यचा पडताळली असता, हिटलरच्या खऱ्या फोटोत ते एका लहान मुलीसोबत उभे आहेत. त्यात त्यांनी तिच्या कानावर हात न ठेवता, तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. मात्र कुणीतरी फोटोशॉपच्या मदतीने हिटलरच्या फोटोसोबत छे��छाड केली आहे आणि हिटलरचा लहान मुलीचा कान पकडतानाच फोटो तयार केला.\nत्याचप्रकारे नरेंद्र मोदींनी 31 ऑगस्ट 2014 मध्ये जपान दौऱ्यावेळी एका नायजेरियन मुलासोबत फोटो काढला होता. यावेळी त्यांनी त्या मुलाचे लाडात कानही ओढले होते. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मोदींनी काढलेला हाच फोटो कोलाज केला आणि हिटलर- मोदीमधील साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला.\nमात्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी हा फोटो शेअर केला. दिव्या यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘फोटोशॉप है आंटी’ असे म्हणत ट्रोल केलं आहे.\nप्राजक्ता माळीची पावसाळी ट्रीप\nअभिनेत्री रुचिरा जाधवचा बोल्ड बिकिनी लूक, फोटो व्हायरल\nनाकात नथ, गळ्यात नेकलेस, प्रार्थना बेहेरेचा साडीतील लूक\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/04-03-2021-02/", "date_download": "2022-07-03T11:08:49Z", "digest": "sha1:ZXXCJMN73WTTFHNMRTSM7T56HDVXOZ4T", "length": 7793, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "जीवनातील संकटा चे ढग दूर होतील, मिळतील करोडपती होण्या ची सुवर्ण संधी - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/जीवनातील संकटा चे ढग दूर होतील, मिळतील करोडपती होण्या ची सुवर्ण संधी\nजीवनातील संकटा चे ढग दूर होतील, मिळतील करोडपती होण्या ची सुवर्ण संधी\nव्यवसायाच्या संदर्भात आपण एक आनंददायक आणि फायदेशीर प्रवासात जाऊ शकता. प्रभावशाली लोकांशी संपर्क साधला जाईल. कौटुंबिक समस्या संपतील. आपल्या कुटुंबाची आर्���िक स्थिती मजबूत करण्यात आपण यशस्वी व्हाल.\nआपल्या प्रिय मित्र किंवा नातेवाईकांकडून आपल्याला एखादी भेट मिळू शकते, ज्यामुळे तुमचे हृदय आनंदित होईल. थोड्या कामात वडील भावंडांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.\nसरकारचे पूर्ण सहकार्य असेल. राजकारणाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. पालकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा एखाद्या कामात चांगले फायदे आणू शकतात. आपली कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होईल.\nजर कोर्टाचा खटला चालू असेल तर तो जिंकला जाऊ शकतो. कोणतीही जुनी चर्चा संपू शकते. आपण एक मोठी गुंतवणूक करू शकता, ज्यांना नंतर चांगले परतावा मिळेल. थांबलेली कामे प्रगतीपथावर येतील.\nआपल्याला आपला राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर घरी अनुभवी लोकांचा सल्ला मिळवा. व्यवसाय चांगला होईल.\nव्यवसायाच्या संदर्भात आपण प्रवासाला जाऊ शकता. प्रवास करताना वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. संभाषणा दरम्यान आवाज नियंत्रित करावा लागेल अन्यथा वादविवाद होऊ शकतात.\nनोकरी असलेल्या लोकांना अधिक कठोर आणि कठोरपणे धाव करावी लागू शकते. मोठे अधिकारी आपले समर्थन करतील. दुसर्‍या कोणालाही कर्ज देण्यास टाळा, अन्यथा पैसा अडकेल. मालमत्ता संबंधित विवाद संपू शकतात.\nनोकरीच्या क्षेत्रातील सर्व लोकांशी चांगला संबंध ठेवा, याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाच्या संदर्भात एक नवीन योजना तयार केली जाऊ शकते, ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकेल.\nमांगलिक कार्यक्रम घरी आयोजित केला जाऊ शकतो. सासरच्या बाजू कडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. विवाहित जीवन चांगले राहील. प्रेम जीवनात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. ज्या राशींच्या जीवनातील संकट दूर होणार आहे त्या राशी मेष, कर्क, मिथुन, धनु, कुंभ, मीन आहे.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8076", "date_download": "2022-07-03T12:33:18Z", "digest": "sha1:456SKU6RDPQLZUXFJ6YNWDCBVFXTDXYS", "length": 11391, "nlines": 118, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "दणदणीत निषेध मोर्चा | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News दणदणीत निषेध मोर्चा\nमनमाड : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनाप्रमुख मा.आदित्यसाहेब ठाकरे यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात युवासेना, युवती सेना व मनमाड शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिवसेना आमदार सुहास (आण्णा) कांदे, युवासेना लोकसभा दिंडोरी विस्तारक निलेशजी गवळी तसेच युवासेना युवा जिल्हाअधिकारी फरहान (दादा) खान यांच्या मार्गदर्शनाने आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या संपर्क कार्यालयातून लाँग मार्च करत बस स्टँड मार्गाने पेट्रोल पंपावर घोषणा देऊन एकात्मता चौकात निदर्शने करीत निषेध व्यक्त केला.मोदी सरकार चे करायचं काय खाली डोकं वर पाय,\nइंधन दरवाढीचा धिक्कार असो, निषेध असो, इंधन दरवाढीचा निषेध असो,वाह रे मोदी तेरा खेल, दारू सस्ती महंगा तेल.अशा विविध घोषणा देत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. इंधन दरवाढ कमी न झाल्यास लवकरच युवासेना तीव्र स्वरूपाचे आक्रमक आंदोलन हाती घेईल.आंदोलनात उपस्थित\nशिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ (बाबा) खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुका उपप्रमुख दिनेश केकान, सुभाष माळवतकर, विधानसभा संघटक संतोष जगताप, युवासेना जिल्हाउपप्रमुख मुन्ना दरगुडे, युवासेना उपतालुकाप्रमुख आशिष घुगे, राहील मन्सुरी, नांदगांव तालुका समन्वयक योगेश इमले, तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे, तालुका विधानसभा समन्वयक नितीन सानप, युवासेना शहरअधिकारी अमीन पटेल, अंकुश गवळी,युवतीसेना तालुकाप्रमुख नेहाताई जगताप, उपतालुकाप्रमुख पूजाताई छाजेड, तालुका सरचिटणीस स्नेहल जाधव, सपना महाले, युवतीसेना शहर अधिकारी अंजली सूर्यवंशी, वाहतूक सेना शहराध्यक्ष अमजद शेख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पिंटू भाऊ वाघ,\nयुवासेना शहरचिटणीस स्वराज देशमुख, माजी युवासेना शहर अधिकारी अमोल दंडगव्हाळ, उपशहरअधिकारी अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, आशिष पाराशर, शुभम खैरे, युनूस शेख.शिवसेना मनमाड शहरउपप्रमुख – जाफर मिर्झा, मुकुंद झाल्टे, निलेश ताठे, लोकेश साबळे, मिलिंद पाथरकर, दिनेश घुगे, अतुल साबळे, पिंटू साळुंखे, आप्पा आंधळे, महेंद्र गरुड, परेश राऊत, विकी सुरवसे, स्वप्निल सांगळे, पंडित सानप, कृष्णा जगताप, अनिल दराडे.शिवसेना नगरसेवक – लियाकत शेख, कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, सुनील हांडगे, विजय मिश्रा, गालिब शेख, हर्षल भाबड.युवासैनिक युवतीसैनिक व शिवसैनिक – यश व्यवहारे मोनू पटेल, मिहिर मसीहा, प्रतिक कदम, दादा पगारे, सचिन जाधव, यश खरोटे, मोईन सैय्यद, ओम सानप, जाफर शहा, सनी बोरसे, राजेश गवळी, पवन गवळी, सागर, गवळी, विशाल भोसले, बाली पटेल, सनी आहेर, अनिकेत जाधव, गौरव पवार, नंदू पीठे, सोफिया सोनवणे, रेश्मा खान, शहनाज रब्बानी, समीरा शेख, पायल ओहोळ, मीनाच् पठाण, हिना शेख, प्रियंका आहिरे, समता आहिरे, सागर दरगुडे, शुभम काळे, राम शिंदे, सागर सानप, किरण चारोडे, मंगेश जाधव, बुद्धभूषण गरुड, बबलू संसारे, विनोद जाधव, विजय जगताप, प्रकाश राऊत.मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleमनमाड मेडिकल असोसिएशनच्या डॉ.सौ.सोनाली गौरव पाटिल यांनी कॅरम मधे सुवर्ण व बॅड्मिंटन मधे ब्रॉंझ पदक मिळ्वुण मनमाडची मान उंचवीली\nNext articleभाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड.\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/12191", "date_download": "2022-07-03T10:47:23Z", "digest": "sha1:V6HRC5YATC4RRL7NVT6622HQ56A7Y76C", "length": 34338, "nlines": 431, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "आयशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश? | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीस��गर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधन���ारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर��भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News आयशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश\nआयशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश\nसविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12191*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल\nआयशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : इस्लामाबाद – पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच महिला सरन्यायाधीशांची नियुक्ती होणार आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती आयशा मलिक यांची नियुक्ती करण्याची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश मुशीर आलम यांनी केली आहे. सरन्यायाधीश आलम १७ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी नव्या सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात आयशा मलिक यांचे नाव आघाडीवर आहे. त्या लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत.\nआयशा मलिक यांनी १९९७पासून आपल्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. त्या २००१पर्यंत कराचीत फक्क्रुद्दीन इब्राहिम यांच्या कंपनीच्या कायदा सल्लागार होत्या. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान कॉलेज ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षण घेतले. नंतर लंडनच्या हार्वर्ड लॉमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. मार्च २०१२पासून त्या लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांची दोन बोटांची आणि हायमेन चाचणी बेकायदा आणि पाकिस्तान संविधानाच्या विरोधात असल्याचा ऐतिहासिक निकाल त्यांनी दिला होता. त्यामुळे त्या संपूर्ण जगात ओळखल्या जातात. २०१९ मध्ये लाहोरच्या महिला न्यायमूर्तींच्या सुरक्षा समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली होती.\nPrevious articleमाझे राजकीय जीवन संपवण्याचे षडयंत्र, संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळले\nNext articleगजनी, हेरा��नंतर कंदहार १ दिवसात तालिबानने बदलला अफगाणचा नकाशा\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किर��ोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2021/08/blog-post_30.html", "date_download": "2022-07-03T12:00:25Z", "digest": "sha1:QLKDWNHDKGZINL3UNQYOJYL5DX2E3WWQ", "length": 16541, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "घंटानाद का धोक्याची घंटा? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political घंटानाद का धोक्याची घंटा\nघंटानाद का धोक्याची घंटा\nदेशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना तिसर्‍या लाटेची टांगती तलवार कायम आहे. तिसरी लाट येऊ नये म्हणून सर्वच राज्यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत अशा प्रकारच्या सूचना गृहमंत्रालयाने नुकत्याच निर्देशित केल्या आहेत. देशातील केरळ वगळता बहुतेक सर्व राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आले असले तरीही केंद्र सरकारने करोनाविषयक जे निर्बंध आहेत ते ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. कारण याच कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे सण असल्याने सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता अनेक लोक एकत्र येतील असे कोणतेही कार्यक्रम टाळावेत, असे केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना कळवण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे काय याचाही विचार करायची गरज आहे. एकीकडे केंद्र सरकारने अशा प्रकारचे निर्देश दिले असताना दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने करण्यात आली. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी धर्मयुध्दासाठी तयार रहावे, असे आव्हानदेखील भाजपाने दिले आहे. राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का याचाही विचार करायची गरज आहे. एकीकडे केंद्र सरकारने अशा प्रकारचे निर्देश दिले असताना दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने करण्यात आली. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी धर्मयुध्दासाठी तयार रहावे, असे आव्हानदेखील भाजपाने दिले आहे. राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का आज काहीही झाले तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरे खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. हा थोडासा विरोधाभास असल्याने कोरोना वाढतोय का कमी होतोय आज काहीही झाले तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरे खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. हा थोडासा विरोधाभास असल्याने कोरोना वाढतोय का कमी होतोय हेच कळेनासे झाले आहे.\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील आठवडी पॉझिटीव्हीटी रेट २.४२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी दरात वाढ झाली असून ३४ दिवसांनी हा दर पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ८३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे महत्त्वाचे सामूहिक सण साजरे केले जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्���ा असलेल्या गणेशोत्सवावर गेल्या दोन वर्षांपासून सर्व प्रकारची बंधने असली तरीही गणेशोत्सवाच्या बाजारपेठेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाची खरेदी असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी असो सर्व ठिकाणी गर्दी दिसणे अपरिहार्य आहे. सरकारने राज्य सरकारांना जरी निर्देश दिले असले तरीही राज्य सरकार हे निर्देश किती गांभीर्याने घेतात यावरच तिसर्‍या लाटेचा प्रवेश अवलंबून राहणार आहे, हे निश्चित. देशातील कोणत्याही राज्यांतील, शहरांतील आणि ग्रामीण भागांतील दृष्य पाहिले तर सर्वत्रच गर्दी आहे. बाजारपेठा गच्च भरून गेल्या आहेत. दुकानांच्या वेळा रात्री उशिरापर्यंत असल्यामुळे दुकानांमध्येही गर्दी दिसत आहे. अत्यावश्यक सेवा तर पूर्वीपासूनच उशिरापर्यंत सुरू आहेत. या देशात करोना महामारीने मोठा हाहाकार माजवला होता, अशी कोणतीही चिन्हे या गर्दीवरून तरी दिसत नाहीत. आगामी सणासुदीच्या काळात वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा धोकाही वाढणार आहे. दुसर्‍या लाटेदरम्यानचा अनुभव काहीसा असाच होता. त्याची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागली आहे. मात्र त्यापासून कोणीच बोध घेतलेला दिसत नाही. विशेषत: राजकारण्यांनी गर्दीवर बंधने टाकणातांना ‘स्टार मार्क, कंडीशन्स अप्लाय’ प्रमाणे राजकीय कार्यक्रमांना सुट दिली जाते.\nसणासुदीच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागणार\nराजकीय सभा, मेळावे, बैठकांना होणारी गर्दी पाहता असे वाटते की कोरोना अशा गर्दीला घाबरतो गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेमध्ये जो राडा झाला त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. एकीकडे राज्य सरकार दहीहंडी व गणेशोत्सवावर बंधणे टाकाते, अर्थात ते पूर्णपणे चुकीचे देखील नाही. कारण अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र हेच निकष राजकीय कार्यक्रमांना का लावले जात नाहीत गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेमध्ये जो राडा झाला त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. एकीकडे राज्य सरकार दहीहंडी व गणेशोत्सवावर बंधणे टाकाते, अर्थात ते पूर्णपणे चुकीचे देखील नाही. कारण अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र हेच निकष राजकीय कार्यक्रमांना का लावले जात नाहीत हा��� मोठा प्रश्न आहे. आताही राज्यातील मंदीरे खुली करण्यासाठी भाजपाने राज्यभरात आंदोलनं सुरु केली आहेत. मंदीरे अजूनही बंद आहेत, हे वास्तव असले तरी कुणाच्याही भक्तीभावात कमतरता आलेली नाही. त्या उटल याकाळात देवावरील विश्वास अजूनच दृढ झाला आहे. मात्र अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे कोरोना वाढण्याची शक्यताच अधिक आहे. याबाबतीत राज्य सरकारचे धरसोड धोरणामुळेच जास्त गोंधळ निर्माण होतो, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केल्या असल्या तरी राज्य पातळीवर जा स्थानिक निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका पुढे ढकलण्याचा कोणताही विचार राज्य सरकारांचा नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक स्थानिक संस्था किंवा साखर कारखान्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्यानंतर कोरोनाची तीव्रता वाढली आहे. आगामी काळात कोरोना वाढणार नाही, याची शाश्वती कोण देईल हाच मोठा प्रश्न आहे. आताही राज्यातील मंदीरे खुली करण्यासाठी भाजपाने राज्यभरात आंदोलनं सुरु केली आहेत. मंदीरे अजूनही बंद आहेत, हे वास्तव असले तरी कुणाच्याही भक्तीभावात कमतरता आलेली नाही. त्या उटल याकाळात देवावरील विश्वास अजूनच दृढ झाला आहे. मात्र अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे कोरोना वाढण्याची शक्यताच अधिक आहे. याबाबतीत राज्य सरकारचे धरसोड धोरणामुळेच जास्त गोंधळ निर्माण होतो, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केल्या असल्या तरी राज्य पातळीवर जा स्थानिक निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका पुढे ढकलण्याचा कोणताही विचार राज्य सरकारांचा नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक स्थानिक संस्था किंवा साखर कारखान्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्यानंतर कोरोनाची तीव्रता वाढली आहे. आगामी काळात कोरोना वाढणार नाही, याची शाश्वती कोण देईल यासाठी राज्य सरकारने धरसोड धोरण न अवलंबता ठोस भुमिका घेण्याची आवश्यकता आहे. गत महिनाभरापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना कोरोना प्रसाराचा वेग फारसा वाढला नाही, हा मोठा दिलासा असला तरी अजूनही बेफकरी करुन चालणार नाही. विशेषत: येणार्‍या सणासुदीच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. दुसर्‍या लाटेच्या कालावधीमध्ये अनेक दुकाने दीर्घकाळ बंद असल्यानंतर ज्याप्रकारे जीवघेणी घुसमट सर्वच व्यावसायिकांची झाली होती तशा प्रकारची घुसमट पुन्हा होऊ नये असे वाटत असेल, तर सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nग्राहक हिताय, ग्राहक सुखाय\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nहिजाब विरुध्द भगवा; अनावश्यक वाद\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/tag/wat-pournima/", "date_download": "2022-07-03T12:09:37Z", "digest": "sha1:B6VTL4GAJGRWUME5N256JGA7VD2MKIKY", "length": 2754, "nlines": 58, "source_domain": "analysernews.com", "title": "wat pournima - Analyser News", "raw_content": "\n७ जन्म काय, ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको म्हणत पत्नी पिडीतांची पिंपळ पौर्णिमा\nऔरंगाबाद : सात जन्म हाच पती लाभावा तसेच पतीच्या दिर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाच्या झाडाला फेरे मारुन वटपौर्णिमा…\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bjp-stand-on-maharashtra-current-political-crisis/", "date_download": "2022-07-03T11:19:44Z", "digest": "sha1:APMGJNUKKSJ3GK6YTKPY4HFXRECAQCTE", "length": 21762, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एका रात्रीत शपथविधी उरकणाऱ्या भाजपने अजून \"भिजत घोंगड\" का ठेवलय..?", "raw_content": "\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nBol Bhidu - विषय हार्ड\n या लढाईत शिंदे जिंकतील की ठाकरे, कायदा हे सांगतो…\nदोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील\nवस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…\nएका रात्रीत शपथविधी उरकणाऱ्या भाजपने अजून “भिजत घोंगड” का ठेवलय..\nपहाटेचा शपथविधी. एका रात्रीत खटक्यावर बोट जाग्यावर पटली कार्यक्रम करण्यात आला होता. लोकांना काही कळायच्या आत शपथविधी पार पडलेला.\nपण आत्ता चार दिवस नुसतं एकीकडून एकनाथ शिंदे ट्विट टाकतायत तर उद्धव ठाकरे लाईव्ह घेतायत. यापलीकडे विशेष अस काहीच घडताना दिसत नाहीय. एका बाजूला अडीच वर्षांपासून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणारी भाजप तर या बंडखोरीपासून जितकं लांब राहता येतय तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करतेय.\nआज सकाळी चंद्रकांत पाटलांनी तर मोहीत कंबोज यांचे सर्वपक्षात मित्र आहेत म्हणून ते तिथं गेले असतील म्हणत हात झटकले. एरव्ही माध्यमांसमोर येवून पुरावे देत सरकारवर हमले करणारे देवेंद्र फडणवीस देखील दोन-चार दिवसात पुढे आलेले नाहीत. जे काही चालू आहे त्यामध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे-संजय राऊत-एकनाथ शिंदे इतकचं दिसत आहे.\nसाहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे,\nभाजप कुठेय आणि भाजपचं नक्की काय ठरलय..\nत्यासाठी काही प्रमुख प्रश्नांची उत्तरे क्रमवार शोधावी लागतील..\nमुद्दा क्र १. देवेंद्र फडणवीस कुठे आहेत \nसद्याच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत, हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येतंय हे जवळपास स्पष्ट झालं आहे आणि अशातच देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर दिसून न येणं, त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर भाजप आणि अपक्ष आमदारांची सतत ये-जा दिसणं, यामागं वेगवेगळं अर्थ काढले जातायत.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन अशा नेत्यांची आणि फडणवीसांची काल भेट झाली मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली अजूनही समोर येऊ शकलेलं नाहीये. मात्र नक्कीच फडणवीस गप्प बसले नसावेत, तर ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा करत असल्याचं बोललं जातंय. भाजप’कडून सत्तेची रणनीती आखली जातेय अशी माहिती मिळतेय. त्यामुळे पडद्यामागून मोठ्या घडामोडी सुरु आहेत.\nमुद्दा क्र. २ भाजप थेटपणे समोर का येत नाहीये \nशिवसेनेच्या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष चालू असला, तरी एकनाथ शिंदे यांच्या गटामागे भाजपने संपूर्ण ताकद उभे केल्याचं दिसतंय. कारण कालच शिंदें ज्या प्रमाणे बंडखोर आमदारांशी बोलले त्याचा व्हिडीओ देखील आपण पाहिलाय.\nआता भाजप थेटपणे समोर येत नाही त्यामागे ‘ऑपरेशन लोटस’ ऍक्टिव्ह असल्याचं बोललं जात��य. या ऑपरेशनद्वारे साम-दाम-दंड-भेद यातील एकही मार्ग भाजप सोडत नाही. त्यामुळेच बरयाचदा हे ऑपरेशन यशस्वी ठरतात, मध्य प्रदेश, कर्नाटक किंवा गेल्या वेळचे गोवा सरकार ही याची उदाहरणे आहेत.\nथोडक्यात हे ऑपरेशन प्रीप्लॅन्ड असतात. त्याच तयारीत सर्व भाजपचे नेते असावेत म्हणून ते शांत असावेत. राज्याच्या नेतृत्वाने तशी मौन पाळण्याची सूचना सर्व भाजप नेत्यांना दिली असावी. शिवसेनेची एकदाची ही अंतर्गत लढाई संपेपर्यंत भाजप या रणांगणात थेट उडी घेणार नाही असं तरी दिसून येतंय.\nमुद्दा क्र ३. २०१९ च्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फडणवीस सावध असावेत.\nफडणवीसांनी पुण्यातल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घटना दरम्यान एक विधान केलेलं, “एक चुकीची खेळी आणि मी सत्तेचा पट हरलो”. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपमधल्या सत्ता अजित पवार काही मोजक्या आमदारांसह पाठिंब्याचं पत्र घेऊन फडणवीसांकडे गेले आणि २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवारांचा पहाटचा शपथविधी पार पडला.\nत्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार परतले आणि सगळी समीकरणं बदलली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.\n“एक चुकीची खेळी आणि मी सत्तेचा पट हरलो. राजकारणात बुद्धिबळाइतकंच सावध असलं पाहिजे नाहीतर ग्रँडमास्टरलाही पराभव स्वीकारावा लागतो असंही फडणवीस त्यावेळेस म्हणालेले. जे २०१९ मध्ये झालं तेच आत्ता होऊ नये म्हणून फडणवीस सावध असावेत. थोडक्यात शिंदेंकडचे किती आमदार शेवट्पर्यंत टिकतील आणि किती सुटतील यावर फडणवीस पुढचं पाऊल टाकतील.\nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा…\nवाचा आणि थंड बसा.\nमुद्दा क्र. ४. भाजपकडे अजूनही पुरेसं संख्याबळ नाहीये का \nकाँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं म्हणणं आहे कि, भाजपकडे अजूनही पुरेसं संख्याबळ नाही; त्यामुळे भाजप गप्प आहे. खरंच असं आहे का तर शरद पवारांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी या आमदारांना मुंबईतच याव लागणार आहे अस सांगितलं आहे. अशा वेळी काही आमदार पुन्हा परत येतील.\nशिंदेच्या गटातून आमदार फुटण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आधी आकडा सिक्युअर करावा, कन्फर्म करावं आणि मगच मैदानात उतरावं असा इरादा भाजपचा असावा.\n���ुद्दा क्र. 5 फुटलेल्या गटाकडे अधिकृत मान्यता मिळेपर्यन्त शांत राहणे..\nफुटलेल्या आमदारांची संख्या 35 च्या आत आली तर शिवसेनेकडून अशा आमदारांच सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव आणला जावू शकतो. कालच शिवसेनेमार्फत १२ जणांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.\nदूसरी गोष्ट म्हणजे सरकार स्थापन कधी करणार, पुढचं धोरण काय असणार यावर बोलण्यापेक्षा एकनाथ शिंदे हे फक्त आमचीच खरी शिवसेना, सदस्यत्व रद्द करता येणार नाही, कोर्टात जाणार अशी स्टेटमेंट करत आहेत.\nथोडक्यात फुटलेल्या गटाला एक मान्यता मिळवून देणे, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे. सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवूनच मग थेट समोर येण्याची भूमिका भाजपची असू शकते.\nया विषयाबाबत बोल भिडूने लोकसत्ताचे पत्रकार संतोष प्रधान यांच्याशी चर्चा केली, प्रधान सांगतात कि,\n“फडणवीस पडद्यामागून सगळ्या हालचाली करत आहेत. माध्यमांसमोर येत नाहीयेत आणि त्यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना सक्त ताकीद दिलीय कि माध्यमांसमोर बोलू नका. मात्र प्रत्येक गोष्टींवर भाजपने लक्ष दिलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना एअरलिफ्ट करणं, सुरतेहून गुवाहाटीला घेऊन जाणं, यात भाजपने प्रयत्न केलेत.\nफक्त ते उघडपणे समोर येत नाहीयेत. ते असं दाखवतायेत कि आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, शिवसेनेतील अंतर्गत मुद्दा आहे असं म्हणून भाजप बाजूला होतेय. शिंदेंना ३७ आमदारांच्या सह्या मिळतायेत त्यामुळे ते आता राज्यपालांना पत्र लिहितील. इथून पुढे खऱ्या घडामोडींचा सुरुवात होईल. पडद्यामागची भाजप आता समोर येईल” असंही प्रधान यांनी म्हंटलंय.\nराजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणतात…\n“एकनाथ शिंदेंना बंडासाठी प्रवृत्त करणं, जिथं भाजपचं सरकार आहे तिथं सुरतला नेणं, सुरतेहून गुवाहाटीला नेणं, त्या हॉटेलात तेथील सरकारच्या पोलीसांच्या सगळी बडदास्त ठेवणं हे काय लपून नाहीये. या सगळ्या प्लॅनिंगमध्ये भाजपचा हात असून भाजप शांत आहे कारण हे प्रकरण तडीला जाईपर्यंत शांततेत घ्यायचं त्यांनी ठरवलं.\nजर का चुकूनही हे बंड फसलं तर आपल्यावर नामुष्की यायला नको. जर बंड फसलंच तर भाजपला म्हणता येईल आम्ही यात कुठेच नव्हतो. आता शिवसेना आणि शिंदे गटात जी काही लढाई आहे ती कायदेशीर पातळीवर आहे.\nते विधिमंडळात संख्याबळाची लढाई असोत किंव्हा मग शिव���ेनेचा वेगळा गट स्थापन करण्याचा लढाई असो किंव्हा मग थेट एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवरच दावा असोत, हि कायदेशीर लढाई केंद्रीय निवडणूक अयोग्य आणि सुप्रीम कोर्टात जाईल. आणि या कायदेशीर प्रक्रियेत एकनाथ शिंदेंना जी काही मदत लागेल ती मदत भाजप त्यांना करेल.\nतसेच पत्रकार अशोक वानखेडे बोल भिडूशी बोलताना म्हणतात कि,\nआजपर्यंत देशात जितकेही ऑपरेशन लोटस झालेत त्यात कुठल्याही ऑपरेशन लोटस मध्ये कुठल्याही नेत्याने असं सांगितलं नाही कि आम्ही यात इन्व्हॉल्व आहोत. मात्र ते पाठीमागून सगळं काही सप्लाय करत असतात. इथून सुरत -सुरतेहून गुवाहटी हा प्रवास सांगून जातो. सरकारमध्ये एवढा मोठा विद्रोह आहे मात्र भाजप यावर एकही स्टेटमेंट देत नाहीये. याचा अर्थ ते ‘वेट अँड वॉच’ आहेत.\nहे ही वाच भिडू\n2014 साली एकनाथ शिंदे बंड करणार होते, पण शरद पवारांच्या खेळीने कार्यक्रम गंडला..\nएकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे..\nगुन्हेगारांनी चकवा दिलाच होता, पण पोलिसांनी दोन शब्दांच्या जोरावर मास्टरमाईंड…\nघोटाळ्याच्या आरोपांमुळे बंद झालेली जलयुक्त शिवार योजना फडणवीसांसाठी महत्त्वाची का आहे…\nराजकारणाचा नाद असणारे कित्येक जण कार्यकर्ते बनून राहतात, फक्त एखादाच रमेश खंडारे होतो\nभर जवानीत अडवाणी ते डेप्युटी अग्निवीर… फडणवीस होत आहेत सोशल मिडीयावर ट्रोल\nयशवंतराव चव्हाणांची ती सूचना ऐकली असती तर आज “एकनाथ शिंदे” मुख्यमंत्री…\nइतक्यावर कोण थांबतय..आत्ता झारखंड, राजस्थान, छत्तीसगड, बिहार रडारवर असणार आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ubunlog.com/mr/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T11:23:51Z", "digest": "sha1:TQGARUWP5W4GCUOL4VRDMSAF5RXWX3OA", "length": 11096, "nlines": 110, "source_domain": "ubunlog.com", "title": "विकास, आमच्या मेलचे एक साधन | उबुनलॉग", "raw_content": "\nविकास, आमच्या मेलचे एक साधन\nजोक्विन गार्सिया | | gnome, सॉफ्टवेअर, उबंटू\nसध्या बरेच अनुप्रयोग मेघ मध्ये विकसित केले आहेत. सारखे उबंटू मेघ मध्ये एक जागा तसेच एक संगीत अनुप्रयोग ऑफर करते ढग, उबंटू वन संगीत. तथापि, अद्याप पारंपारिक अनुप्रयोग आहेत जे न जाता कार्य करतात ढग. याचे उत्तम उदाहरण आहे उत्क्रांती पारंपारिकपणे म्हणून वापरला जात असला तरीही माहिती व्यवस्थापन अनुप्रयोग ईमेल व्यवस्थापक.\nप्रथम उत्क्रांतीचा होता कादंबरी आणि वि��सित केले होते gnome, नंतर च्या हाती गेला ग्नोम प्रकल्प आणि त्याचे नाव बदलले कादंबरी विकास a उत्क्रांती. उत्क्रांती चा विनामूल्य पर्याय म्हणून विकसित केला गेला Microsoft Outlook, अशा प्रकारे देखावा उत्क्रांती याची आठवण करून देते Microsoft Outlook.\nच्या गुणधर्म किंवा कार्यक्षमतेमध्ये उत्क्रांती तेथे मेल व्यवस्थापक, संपर्क यादी, कॅलेंडर आणि टीप यादी आहे. हे बर्‍यापैकी पूर्ण सॉफ्टवेअर पॅकेज आहे ज्यात ईमेल खात्यांसह संपूर्ण एकत्रिकरण आहे प्रतिमा, प्रकार Gमेल किंवा Hओटमेल; सह चांगले एकत्रीकरण आहे पिजिन, मृतासारखा कार्यक्रम विंडोज मेसेंजर; याची पूर्ण सुसंगतता देखील आहे आउटलुक आणि थंडरबर्ड, आपले प्रतिस्पर्धी म्हणून बोलू.\nउबंटुच्या पहिल्या आवृत्त्यांमधील आवृत्ती पूर्वी ईव्हॉल्यूशन डीफॉल्टनुसार स्थापित केलेले नाही, तथापि ते पूर्णपणे येथे उपलब्ध आहे अधिकृत उबंटू रेपॉजिटरीज, म्हणून आम्ही हे वापरुन हे चांगले स्थापित करू शकतो उबंटू सॉफ्टवेअर सेंटर\nकिंवा टर्मिनलवर टाइप करुन\nsudo apt-get इंस्टॉल इव्हॉल्यूशन\nएकदा आम्ही ते स्थापित केल्यावर, जेव्हा आम्ही प्रोग्राम उघडतो, तेव्हा एक ट्यूटोरियल सुरू होईल जे आम्ही प्रविष्ट केलेल्या ईमेल खात्यास स्वयंचलितपणे कॉन्फिगर करेल. व्यक्तिशः मी एक Gmail खाते वापरलेले आहे आणि प्रथमच कोणत्याही अडचणीशिवाय काम केले आहे.\nतसेच, उत्क्रांती पर्याय जोडण्यासाठी परवानगी देते प्लगइन जे उत्पादकता आणि उपयोगिता वाढवते उत्क्रांती.\nहे दिवस जेथे स्वरूप \"ढग”राज्य करा, असे काही वेळा असतात जेव्हा क्लासिक अनुप्रयोग आवश्यक असतात. उत्क्रांती आम्हाला आमची माहिती क्लाऊड वरून काढण्याची आणि संगणकावर निराकरण करण्याची अनुमती देते जेणेकरुन आम्ही आमची रोजची उत्पादकता किंवा आपला दैनंदिन संप्रेषण सुधारू शकतो. इतर पर्याय उत्क्रांती मुलगा Mozilla Thunderbird y संपर्क केडी साठी आपण आपले मेल व्यवस्थापित करण्यासाठी अनुप्रयोग शोधत असल्यास आपण या अनुप्रयोगांसह प्रारंभ करू शकता.\nअधिक माहिती - गूगल रीडरला पर्याय म्हणून थंडरबर्ड\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: उबुनलॉग » डेस्क » gnome » विकास, आमच्या मेलचे एक साधन\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nग्रब 2 म्हणजे काय आणि ते कसे सुधारित करावे\nउबंटू, लिनक्स आणि विनामूल्य सॉफ्टवेअर वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/indiscriminate-shootings-in-supermarkets-in-new-york-10-killed-accused-in-police-custody/", "date_download": "2022-07-03T11:08:49Z", "digest": "sha1:MFRJIDTJ3YEBH4J3SCASFUU5N5DBQR7G", "length": 13055, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यूयॉर्कमध्ये सूपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात – Dainik Prabhat", "raw_content": "\nन्यूयॉर्कमध्ये सूपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nन्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाला असून, त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ‘टॉप्स फ्रेंडली’ सूपरमार्केटमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nगव्हर्नर कॅथी होचुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बफेलो येथील किराणा दुकानातील घटनेबाबत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पुढील तपास आहे. बफेलो येथील पोलीस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने हेल्मेट घातले होते.\nपोलिसांनी गोळीबारात 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याचे सांगितले आहे. मार्केटमध्ये एक निवृत्त पोलीस अधिकारी सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या सेक्युरिटी गार्डच्या मानेवर बंदुक धरली होती. मात्र, पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये झालेल्या संभाषणानंतर आरोपीने आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.\nएफबीआयच्या पथकाकडून संशयिताची चौकशी सुरु आहे. पोलीस आणि तपास पथकाला संशय आहे की गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण घटना लाइव्ह-स्ट्रीम केली आहे. सध्या गोळीबाराच्या समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये आरोपी पार्किंगमध्ये कारच्या पुढच्या सीटवर रायफल धरुन बसलेला दिसत आहे. गाडीतून उतरताच त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला. व्हिडीओमध्ये आरोपी सुपरमार्केटमध्ये शिरताना दिसत आहे. आरोपी मार्केटमध्ये आत शिरताच अनेक लोकांना अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात करतो.\nअमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त\nअंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला\nबॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत तरुणीने केला विवाह\nपतीच्या खुनाबद्दल लेखिकेला जन्मठेप\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.surezenmed.com/news/beijing-bureau-inspects-international-mail-operation-and-epidemic-prevention-and-control/", "date_download": "2022-07-03T10:55:15Z", "digest": "sha1:NELNIRB4QEG3U6PH6CL2CTT2BJ4O5Z7G", "length": 7686, "nlines": 130, "source_domain": "mr.surezenmed.com", "title": "बातमी - बीजिंग ब्युरो आंतरराष्ट्रीय मेल ऑपरेशन आणि साथीच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रणाची तपासणी करतो", "raw_content": "या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nबीजिंग ब्यूरो आंतरराष्ट्रीय मेल ऑपरेशन आणि साथीच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रणाची तपासणी करतो\nअलीकडे, बीजिंग पोस्ट प्रशासनाच्या उपसंचालकांनी आंतरराष्ट्रीय आयात आणि निर्यात मेलच्या कार्याचे परीक्षण करण्यासाठी एअर मेल प्रोसेसिंग सेंटरकडे एका पथकाचे नेतृत्व केले आणि आंतरराष्ट्रीय येणार्‍या मेलच्या निर्जंतुकीकरण आणि साथीच्या आजाराच्या तपासणीवर लक्ष केंद्रित केले.\nया तपासणी दरम्यान, बीजिंग ब्युरोने सद्य आंतरराष्ट्रीय उड्डाण संचालनांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेतली, मेल लोडिंग आणि अनलोडिंग, सॉर्टिंग आणि इनकमिंग मेल तपासण्यासाठीच्या प्रथांना सहकार्य करण्याचे काम तपासले. एअरमेल सेंटरचे शरीराचे तापमान मोजमापांचे पालन, साइटवरील बंद व्यवस्थापन, उत्पादन साइटचे नियमित निर्जंतुकीकरण आणि केंद्रीकृत कार्यालयीन जागेचे उप-दुवे आणि वारंवारता-वारंवारता यासारख्या साथीच्या रोगाच्या अंमलबजावणीवर जोर देण्यात आला. येणार्‍या मेलचे की निर्जंतुकीकरण.\nबीजिंग ब्यूरोने यावर जोर दिला की सध्याची साथीची रोकथाम आणि नियंत्रणाची परिस्थिती गंभीर आहे आणि टपाल उद्योजकांनी स्टेट पोस्ट ब्युरोच्या “महामारी निवारण व नियंत्रण (द्वितीय संस्करण) दरम्यान पोस्ट एक्सप्रेस उत्पादन ऑपरेशनच्या कार्यकारी मानकांवरील प्रस्ताव” चे कठोरपणे पालन केले पाहिजे. प्रतिबंध आणि नियंत्रण मानक सुधारित करा आणि कठोर मर्यादा मजबूत करा. साइट आणि मेल एक्स्प्रेस मेलच्या निर्मूलनास प्रभावीपणे सामोरे जा आणि डिलिव्हरी चॅनेलद्वारे साथीच्या प्रसारास कडक प्रतिबंधित करा. त्याच वेळी, नगरपालिका सरकारच्या आवश्यकतेनुसार, कर्मचार्‍यांच्या न्यूक्लिक acidसिडची तपासणी लवकर आयोजित करणे आणि अंमलात आणणे आवश्यक आहे.\nकर्मचार्यांच्या प्रतिबंध आणि नियंत्रण व्यवस्थापनास बळकटी द्या.\nपोस्ट वेळः जुलै -09-2020\nपत्ता: एफ / 10, इनोव्हेशन बिल्डिंग, क्र .315, चांगझियांग बोलवर्ड, हाय-टेक डेव्हलपमेंट झोन, शिझियाझुआंग सिटी\n© कॉपीराइट - 2019-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/endeavors-to-end-the-mavia-government-we-are-behind-uddhav-thackeray-jayant-patil/", "date_download": "2022-07-03T11:16:15Z", "digest": "sha1:B3BP4BNMEWCECCDN725PCU7WIUI6RNKP", "length": 12027, "nlines": 68, "source_domain": "analysernews.com", "title": "'मविआ' सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न : जयंत पाटील", "raw_content": "\n‘मविआ’ सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न; आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी : जयंत पाटील\nमुंबई : बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे जे विधान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आज केले आहे, ते त्यांनी पक्षांतर्गत चर्चा आणि विचार करूनच केले असेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. सध्या आम्ही ‘वेट आणि वॉच’ या भूमिकेत असल्याचे पाटील म्हणाले.\nशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे. शिंदे गटाचे संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेना पक्षाला मोठ खिंडार पडले आहे. सध्या आपल्यामागे ४६ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा सध्या गुवाहाटी येथे असलेले एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय खलबतं सुरू आहेत. त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी (२३ जून) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व बंडखोर आमदारांची असेल, तर त्याआधी त्यांनी मुंबईत यावे आणि त्यांची मागणी अधिकृतपणे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल; पण आधी त्यांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nखा. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेने मित्र पक्षांशी यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. शिवसेनेने त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिवसेना आता काय निर्णय घेणार पाहू, असे वक्तव्य ��यंत पाटील यांनी केले. जर महाविकास आघाडी सरकार पडले तर आम्हाला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. मात्र, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असेही पाटील म्हणाले.\nमहाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या ठिकाणी तब्बल दोन तास राजकीय खलबतं सुरू होती. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल.\nमहाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.\nदरम्यान, सध्या चाललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे,’ असे जयंत पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.\n‘हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याची तयारी आहे का\nठाणे जिल्ह्यात शिवसेनेत फूट; जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचे एकनाथ शिंदे यांना समर्थन\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप\nएकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे\nआम्ही जावईहट्ट पुरवत आलोय; यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा : अजित पवार\nशिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/mahindra-arjun-605-di-ultra-_1/mr", "date_download": "2022-07-03T11:54:33Z", "digest": "sha1:QRVLKALILTVMZVB7O6YCLCLRPM37GRWE", "length": 15870, "nlines": 292, "source_domain": "khetigaadi.com", "title": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा", "raw_content": "\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nमहिंद्रा अर्जुन ६०५ डीआई अल्ट्रा -१ तपशील\nमहिंद्रा अर्जुन ६०५ डीआई अल्ट्रा -१\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nन्यू हॉलैंड ३६३० टीएक्स स्पेशल एडिशन\nगेट ऑन रोड प्राइस\nडेमो साठी विनंती करा\nमहिंद्रा अर्जुन ६०५डीआय अल्ट्रा -१ :\nमहिंद्रा अर्जुन ६०५डीआय अल्ट्रा -१ हा ५७ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर आहे जो व्यावसायिक आणि कृषी अशा दोन्ही प्रकारच्या क्रियाकलापांसाठी उत्कृष्ट कामगिरी करतो. हे २ वर्षांच्या वॉरंटीसह प्रदान केले जाते. हा ट्रॅक्टर शेतीची विविध अवजारे आणि उपकरणे वाहून नेण्यासाठी देखील योग्य आहे.महिंद्रा अर्जुन ६०५डीआय अल्ट्रा -१ ची किंमत ६. ७० लाख रुपयांपासून सुरू होते. महिंद्रा अर्जुन ६०५डीआय अल्ट्रा -१ बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खेती गाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.\nमहिंद्रा अर्जुन ६०५डीआय अल्ट्रा -१ चे फीचर्स :\n* यात ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गीअर्स आहेत.\n* यात डिझेल टाकीची क्षमता आहे.\n* हा ट्रॅक्टर १६५० किलो वजन उचलू शकतो.\n* या ट्रॅक्टरचा पुढे जाण्याचा वेग उत्कृष्ट आहे.\nमहिंद्रा अर्जुन ६०५डीआय अल्ट्रा -१ स्पेसिफिकेशन :\nऑइल इमर्स डिस्क ब्रेक\n५०. ३ पीटीओ एचपी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nमहिंद्रा अर्जुन नोवो ६०५डीआई-आई\nगेट ऑन रोड प्राइस\nमहिंद्रा अर्जुन नोवो ६०५ डीआई-आई-विथ एसी केबिन\nगेट ऑन रोड प्राइस\nमहिंद्रा ५५५ डीआई पावर प्लस\nगेट ऑन रोड प्राइस\nसमान ट्रॅक्टर तुलना करा\nअर्जुन ६०५ डीआय अल्ट्रा -१ 57 HP\nअर्जुन नोवो ६०५ डी आय-आय 57 HP\nमहिंद्रा अर्जुन ६०५ डीआई अल्ट्रा -१ आणि महिंद्रा अर्जुन नोवो ६०५डीआई-आई\nअर्जुन ६०५ डीआय अल्ट्रा -१ 57 HP\nअर्जुन नोवो ६०५ डीआय-आय- विथ एसी केबिन 57 HP\nमहिंद्रा अर्जुन ६०५ डीआई अल्ट्रा -१ आणि महिंद्रा अर्जुन नोवो ६०५ डीआई-आई-विथ एसी केबिन\nअर्जुन ६०५ डीआय अल्ट्रा -१ 57 HP\n५५५ डीआय पॉवर प्लस 57 HP\nमहिंद्रा अर्जुन ६०५ डीआई अल्ट्रा -१ आणि महिंद्रा ५५५ डीआई पावर प्लस\nही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nमी सहमत आहे की क्लिक करून किंमत मिळवा मला सहाय्य करण्यासाठी खालील बटण मी माझ्या मोबाइलवर खेतीगाडीला किंवा त्याच्या भागीदारांकडून स्पष्टपणे कॉल करीत आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nमी खेतीगाडी.कॉम ला मला कॉल करण्यास किंवा एसएमएस करण्यास अधिकृत करतो. अटी मी स्वीकारल्या आहेत Privacy policy\nमहिंद्रा अर्जुन ६०५ डीआई अल्ट्रा -१\nगेट ऑन रोड प्राइस\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्श��\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/06/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-07-03T12:20:17Z", "digest": "sha1:ZPUTPQSYVPLLUK2WLG3USHJ27F5ACO6R", "length": 5012, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महिंद्राची युवो ब्रँडची पाच नवी ट्रॅक्टर मॉडेल्स - Majha Paper", "raw_content": "\nमहिंद्राची युवो ब्रँडची पाच नवी ट्रॅक्टर मॉडेल्स\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / महिंद्रा युवो ट्रक्टर, मॉडेल शेती / April 6, 2016 April 6, 2016\nमहिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने कृषी उपकरण क्षेत्रात युवो ब्रँडखाली ट्रॅक्टरची पाच नवी मॉडेल्स सादर केली आहेत. त्यांच्या कीमती ४ लाख ९९ हजारांपासून आहेत आणि ती पाच राज्यात उपलब्ध करून दिली गेली आहेत. हे ट्रॅक्टर ३० ते ४५ हॉसपॉवर क्षमतेचे आहेत.\nमहिंद्रा १५ ते ५७ हॉर्सपॉवर क्षमतेचे ट्रॅक्टर उत्पादित करते. युवो ब्रँडचे ट्रॅक्टर नवीन प्लॅटफॉर्मवर बनविेले गेले आहेत आणि ते बहुउपयोगी आहेत. अनेक प्रकारच्या शेतीसंदर्भातील कामांसाठी ते उपयोगात आणता येणार आहेत. या ट्रॅक्टरसाठी तयार केल्या गेलेल्या नव्या प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी कंपनीने ३०० कोटींची गुंतवणूक केली असल्याचेही सांगितले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/29/250899/", "date_download": "2022-07-03T12:26:40Z", "digest": "sha1:HC4PSON5FKWGU5NAVMH3T5FDZ3AXLFDU", "length": 5780, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पतंजली कोलगेट, नेस्लेला मागे टाकणार - Majha Paper", "raw_content": "\nपतंजली कोलगेट, नेस्लेला मा��े टाकणार\nनवी दिल्ली : कोलगेट या आंतराष्ट्रीय कंपनीला पतंजली आयुर्वेद कंपनी एका वर्षाच्या आत आणि नेस्ले आणि युनिलिव्हर यांना पुढील काही वर्षात मागे टाकणार असल्याचे आव्हान योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा एफएमजीसी कंपन्यांना दिले आहे. पतंजलीने चालू आर्थिक वर्षात ५ हजार कोटींची उलाढाल केली आहे.\nपतंजली चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कोलगेटला मागे टाकणार आहे. पतंजली कोलगेटचे ‘गेट’ बंद करणार आहे. यासह नेस्लेच्या कोटय़ातून (कंपनीचा लोगो) बसलेल्या चिमण्या उडून जातील. पॅटींनची पॅन्ट ओली होणार असून, युनिलिव्हरचे लिव्हर लवकरच खराब होईल, असे बाब रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. रामदेव यांची पतंजली चालू वषात निर्यात आणि निर्यात क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. पतंजली १ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या माध्यमातून आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाच ते सहा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. आम्ही अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, अफ्रिका आणि अरब देशांसह १०-१२ देशांमध्ये मध आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्यात करणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/09/jSuk-1.html", "date_download": "2022-07-03T12:09:59Z", "digest": "sha1:MZEDVCQSV6H6DTCPL2C4AF4WLKUBYGBX", "length": 9105, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "केद्राने राज्याला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करावा - खासदार बारणे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकेद्राने राज्याला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करावा - खासदार बारणे\nकेद्राने राज्याला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करावा - खासदार बारणे\nराज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा;\nखासदार बारणे यांची केंद्रीय आरोग्य मं��्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी\nमहाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये फक्त पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात दिवसाला पाच हजार रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे राज्याला केंद्राच्या मदतीची मोठी आवश्यकता आहे. असे असताना केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्राची व्हेंटीलेटर्स, पीपीई किट, टेस्टींग किट, एन 95 मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. हे अत्यंत चूकीचे आहे. केंद्र सरकारने तात्काळ ही वैद्यकीय मदत महाराष्ट्र सरकारला देण्यास पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.\nखासदार बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. या कठीण परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के आहे. राज्य सरकार अगोदरच आर्थिक संकटात आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचा परतावा राज्याला अद्याप मिळाला नाही. या वैद्यकीय उपकरणासाठी आणखी मोठा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही वैद्यकीय मदत महाराष्ट्र सरकारला देण्याची आवश्यकता आहे. त्याची मागणी राज्य सरकार देखील सातत्याने करत आहे.\nकेंद्र सरकारची वैद्यकीय टीम कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेकदा महाराष्ट्रात आली आहे. त्यानंतरही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. कोविड आयसोलेशन सेंटरसाठी राज्य सरकारला आर्थिक आणि वैद्यकीय साहित्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची वाढ होत असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जम्बो कोविड सेंटर उभारले आहेत. याकरिता केंद्र सरकारची मदत मिळाली. तर, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने जास्तीत-जास्त वैद्यकीय साहित्याची मदत महाराष्ट्र सरकारला देण्यात यावी. जोपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व रुग्ण बरे होत नाहीत. तोपर्यंत वैद्यकीय मदत सुरू ठेवण्यात यावी अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्र��ीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/tigress-samrudhhi-gave-birth-to-five-cubs-at-siddharth-zoo-aurangabad-354526.html", "date_download": "2022-07-03T11:41:31Z", "digest": "sha1:TVUIIXYRGWCBIRXN2KG7YNF52WEYZIAZ", "length": 7850, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Aurangabad » Tigress samrudhhi gave birth to five cubs at siddharth zoo aurangabad", "raw_content": "औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात नवे सवंगडी; समृद्धी वाघीणीने दिला पाच बछड्यांना जन्म\nऔरंगाबाद : औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Garden and Zoo) वाघ सिद्धार्थ आणि वाघीण समृद्धी (Tigress Samrudhhi Gave Birth To Five Cubs) यांनी पाच बछड्यांना जन्म दिला आहे. शुक्रवारी सकाळी वाघीण समृद्धीने या पाच बछड्यांना जन्म दिला. या पाचही बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. सध्या पशुवैद्यकांच्या माध्यमातून त्यांची काळजी घेतली जात आहे […]\nऔरंगाबाद : औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Garden and Zoo) वाघ सिद्धार्थ आणि वाघीण समृद्धी (Tigress Samrudhhi Gave Birth To Five Cubs) यांनी पाच बछड्यांना जन्म दिला आहे. शुक्रवारी सकाळी वाघीण समृद्धीने या पाच बछड्यांना जन्म दिला. या पाचही बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. सध्या पशुवैद्यकांच्या माध्यमातून त्यांची काळजी घेतली जात आहे (Tigress Samrudhhi Gave Birth To Five Cubs).\nऔरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रावारी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान समृद्धी वाघीणने पाच बछड्यांना जन्म दिला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. थंडीप���सून त्यांचा बचाव करण्यासाठी हिटरची सोय करण्यात आली आहे.\nतसेच, त्यांची देखरेख करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला आहे. तसेच, त्यांची काळजी घेण्यासाठी 24 तास एक केअरटेकरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय, अजून कोणालाही त्यांच्याजवळ जाण्याची परवानगी नाही, असंही संचालकांनी सांगितलं.\nएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबत ट्वीट केलं आहे.\nसमृद्धी वाघणिने 5 बछड्यांना जन्म दिल्यानंतर सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचा संख्या आता 14 वर पोहचली आहे. वाघिणीने 5 बछड्यांना जन्म दिल्याने व्याघ्रप्रेमीमधून आनंद व्यक्त केला जात आहे. याआधी समृद्धी वाघिणीने 26 एप्रिल 2019 रोजी 4 बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक नर आणि तीन मादा होत्या. त्यापूर्वी 16 नोव्हेंबर 2016 रोजी तिने तीन बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक नर आणि दोन मादा होत्या.\n‘टीव्ही 9’ च्या प्रतिनिधीचं ‘अवनी’ वाघिणीसाठी भावनिक पत्र\nPhotos | ‘झाडाला मिठी मारणारी वाघीण ते लांब नाकाचं माकड’, ‘या’ फोटोंनी केवळ पुरस्कारच नाही तर लोकांची मनंही जिंकली\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/shivsena-leader-rajesh-kshirsagar-slam-bjp-for-his-defeat-in-assembly-election-from-north-kolhapur-616532.html", "date_download": "2022-07-03T10:56:46Z", "digest": "sha1:T42FSQEBEEPPNW6OUVUIGS47ICKD2QXK", "length": 9176, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Shivsena leader Rajesh Kshirsagar slam BJP for his defeat in Assembly Election from North Kolhapur", "raw_content": "भाजपच्या गद्दारीमुळं 2019 ला पराभव, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा\nमुख्यमंत्री शांत स्वभावाचे आहेत. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आजून ही सुधारावं, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.\nकोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचं डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2019 ला निवडणूक लढवली होती. त्यावेळ�� त्यांनी तत्कालीन शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचा पराभव केला होता. आता शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपची (BJP) गद्दारी हे माझ्या पराभवाचं प्रमुख कारण असल्याचं क्षीरसागर म्हणाले. 10 वर्षात कोणताही प्रश्न सोडला नाही,विकासात सामाजिक कामात कुठे कमी पडलो नाही, मात्र, मला दुर्दैवाने पराभवाला सामोर जावं लागलं, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास पोटनिवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.\nभाजपची गद्दारी हे पराभवांचं प्रमुख कारण\nचंद्रकांत जाधव हे आरएसएसचे होते,भाजपला जागा मिळाली नाही म्हणून ते काँग्रेस मध्ये गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात कालचं कबुली दिली आहे. भाजपची गद्दारी हे माझ्या पराभवाच प्रमुख कारण आहे, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. काँग्रेस नेत्यांनी ही माझ्या बद्दल गैरसमज पसरवले होते. मी निवडून आलो असतो तर मंत्रिमंडळात गेलो असतो. मात्र, भाजपकडून शत प्रतिशत सुरू झाल्या पासून ते मित्रांना विसरले, असं राजेश क्षीरसागर म्हणाले.\nमी निवडणूक लढवली तर 50 हजारच्या लीडनं विजयी होईन\nराजेश क्षीरसागर यांनी दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला नाही, असं म्हटलंय. मग, जिल्हा बँकेत काँग्रेस,राष्ट्रवादी ला भाजप ला सोबत घ्यावस का वाटलं शिवसेनेवर अन्याय होतोय ही भावना शिवसैनिकांमध्ये आहे. पोटनिवडणुकीत भाजप बाय देणार नाही मात्र, मी लढवली तर 50 हजारांच्या फरकाने निवडून येईल.\nपालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून कोणताही निधी दिला जात नाही, असंही राजेश क्षीरसागर म्हणाले. मुख्यमंत्री शांत स्वभावाचे आहेत. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आजून ही सुधारावं. पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर शिवसेना ही निवडणूक फक्त लढवणारच नाहीतर जिंकूनही दाखवेल.\nAurangabad: शहरात सध्या एकच चर्चा, औरंगाबादला कोणतं गिफ्ट मिळणार डॉ. भागवत कराडांच्या ट्विटचा अर्थ काय\nनाशिक महापालिकेचा अजब तर्क, तिसऱ्या लाटेत 17 हजार मृत्यूचा अंदाज, 3 कोटींचं टेंडर, चौफेर टीकेनंतर सारवासारव\nनाकात नथ, गळ्यात नेकलेस, प्रार्थना बेहेरेचा साडीतील लूक\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटच�� पारा वाढवला\nपारदर्शक ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लैमरस अंदाज\nश्रेया धनवंतरीचा टू-पीसमधील जलवा\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/yashwant-manohar", "date_download": "2022-07-03T12:35:50Z", "digest": "sha1:SHEMBOBFVJX2QF7METHANR5BGAABINYZ", "length": 12860, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nराजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचं वक्तव्य\nराजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात. त्यात त्यांचे हित आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी व्यक्त केलं. ...\nकार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला\nकार्यक्रस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. ...\nVideo: आमदाराची लगीन घाई राजकारणापेक्षा लग्न महत्वाचं; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सोडून नांदेडचे आमदार अडकले विवाह बंधनात\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी24 mins ago\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी3 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध��यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी5 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी7 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी23 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nKiran Mane: एवढा ‘टायमिंग’चा बाप तू.. पण ‘जाण्याचं’ टायमिंग चुकवलंस दोस्ता; किरण मानेंची पोस्ट चर्चेत\nVideo: आमदाराची लगीन घाई राजकारणापेक्षा लग्न महत्वाचं; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सोडून नांदेडचे आमदार अडकले विवाह बंधनात\nAmit Thackeray teaser : अमित ठाकरे कोकण पिंजून काढणार, टीझरही आला, शिवसेनेच्या भांडणाचा लाभ मनसेला होणार\nKharif Season : सोयाबीनची पेरणी हुकली तर उत्पादनाचेही गणित बिघडेल.. बातमी वाचा अन् चाढ्यावर मूठ ठेवा\nNominee Claim: खातेदाराच्या चुकीची शिक्षा वारसाला की मिळवता येईल खात्यातील पैसा; वारसदार नेमला नसेल तर कशी मिळवाल रक्कम\nBJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट\nAmravati Umesh Kolhe Murder Case : 5 इंच रुंद, 7 इंच लांब जखमा, मेंदूच्या नसांनाही इजा, अमरावतीच्या उमेश कोल्हेचा शवविच्छेदन अहवाल\nBhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले\nफोटो गॅलरी24 mins ago\nGuru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येतोय ग्रहांचा विशेष योग; राशींनुसार ‘या’ गोष्टींचे दान केल्याने वाढेल सुख-समृद्धी\nVirat Kohli Fight Video : ‘काय करायचे ते मला सांगू नकोस..’, विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो मैदानातच भिडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/5551", "date_download": "2022-07-03T11:35:34Z", "digest": "sha1:TQKP7LJLBVUETCREBFAGXBNSMYUB6RSR", "length": 34394, "nlines": 428, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारल�� निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome Breaking News महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम\nविदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर : नाभिक समाजातील संत श्रेष्ठ नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम दी. २-११-२०२० ठीक अकरा वाजता तपस्या विद्या मंदिर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री सतीश तलवारकर यांच्या अध्यक्षतेखाली तपास्या विद्या मंदिर उदय नगर सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत श्री मधुकर राव कडू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाज नेते सुरेश चौधरी यांनी संत नगाजी महाराज जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. महामंडळांचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विजय वाटकर यांनी संत नगाजी महाराज यांच्या साहित्य, अभंग, याबाबत विचार व्यक्त केले. महामंडळाचे अध्यक्ष श्री सतीश तलवारकर यांनी संत नगाजी महाराज यांचे महत कार्य समाजप्रबोधनाच्या दृष्टीने मोलाचे असून उत्तरोततर समाजासाठी सेवा घडवून व साहित्य निर्मिती निर्माण होऊन ही ईश्वरचरणी प्रार्थना करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी संत नगाजी महाराज मठाचे सचिव श्री रमेश चौधरी महामंडळांचे विदर्भ उपाध्यक्ष प्रकाश द्रव्यकर महामंडळाचे पदाधिकारी तानाजी कडवे आनंद आंबुलकर विजय कडवे रमेश उंबरकर पुरुष���त्तम द्रव्यकर अजय मांडवकर अमय वाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nPrevious articleओबीसींच्या आरक्षणातून “बलुतेदार ” समाजास स्वतंत्र आरक्षण हवे – माजी खासदार व आमदार हरिभाऊ राठोड व बलुतेदार संघटनेचे नेते प्रा. प्रकाश सोनवणे\nNext articleहिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही मंडप डेकोरेशन, बँड, लाईटींग, डिस्लेलाईट व अन्य संघटनेचा इशारा..\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ता��ने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/8079", "date_download": "2022-07-03T11:33:57Z", "digest": "sha1:G4E6IAF475QFYKAQWIAZOVZ22DYGJJ6E", "length": 8513, "nlines": 114, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड. | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड.\nभाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड.\nमुंबई : तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या चंदन भाई शिंगरे यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून सामाजिक ऋण फेडण्याचे कामगेली दोन वर्षापासून सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याचे मुंबई तसेच महाराष्ट्रात प्रचंड कौतुक केले जात आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेने या ट्रस्ट चे संस्थापक – अध्यक्ष चंदन शिंगरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आतापर्यंत त्यांनी ट्रस्ट च्या माध्यमातून ५ ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी त्यात प्रामुख्याने डोळे तपासणी, एनिमिया तपासणी, तसेच तरुण आणि वयोवृद्ध साठी अस्थमा, संधिवात, अपेंडिक्स, हार्निया, थायरॉईड, रक्तदाब अशा रोगांची ��ोफत तपासणी करून त्यांवर मोफत औषधोपचार करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचप्रमाणेदर शनिवारी मोफत नेत्र तपासणी कांस्यथाली मसाज, चुंबकीय चिकित्सा थेरपी, पंचकर्म उपचार असे सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा अत्यंत माफक दरामध्ये उपचार सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. तसेच माफक दारात व्हीलचेअर, ऑक्सिजन मशीन, मोफत वाचनालये इत्यादी सामाजिक उपक्रम ट्रस्ट मार्फत राबवले जात आहेत.ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी मोफत आधार नोंदणी आणि मोफत लसीकरण आणि रुग्णवाहिका सेवा असे उपक्रम हाती घेतले आहेत तेव्हा या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शिवगड कार्यालय, शॉप नंबर २/३/१०, बी-विंग, सी- गुल को.औ.हौ.सोसायटी, चंदन ड्रेस वाला समोर, दादी शेठ रोड, मालाड (प्), मुंबई ४०००६४. मोबाईल नंबर.८५९१२४२९२८ या पत्त्यावर संपर्क साधुन जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.( धन्यवाद,भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्ट ९०८२२९३८६७ )\nPrevious articleदणदणीत निषेध मोर्चा\nNext articleप्रबंधभूमी मुख्यसंपादक विशाल गोसावी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/cm-uddhav-thackeray-criticizes-bjp-on-who-said-president-rule-during-covid-19-virus-226058.html", "date_download": "2022-07-03T11:38:14Z", "digest": "sha1:XQIKAU4L7SUVZNSAV6ZL4GWGQ6LI3XTF", "length": 10037, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Cm uddhav thackeray criticizes bjp on who said president rule during covid 19 virus", "raw_content": "राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री\nराष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांनाही हे दाखवा,\" अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांवर केली. (CM Uddhav Thackeray Criticizes BJP)\nमुंबई : “महाराष्ट्रात 65 हजार रुग्ण आहेत. यापैकी जवळपास 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली. मुंबईत वाताहात झाली आहे, असे बोलणाऱ्यांना आकडे दाखवा. लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांनाही हे दाखवा,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांवर केली. (CM Uddhav Thackeray Criticizes BJP)\n“काही जण आपल्याबद्दल चित्र किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान दुर्देवाने काही आपली म्हणणारी माणसं करतात. तेव्हा अत्यंत दुःख होतं. पण हे खरं असलं तरी तुमचा जो सरकारवर विश्वास आहे. म्हणून आम्ही हे काम करु शकतो,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला.\n“सद्यस्थितीत महाराष्ट्रात 65 हजार रुग्ण आहेत. यापैकी जवळपास 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काही मृत्यू झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 34 हजार कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील 24 हजार रुग्णांना एकही लक्षण नाही. त्यांना काहीही औषधोपचाराची गरज नाही. ते क्वारंटाईनमध्ये आहेत. काही पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेशनमध्ये आहे. यातील 24 हजार रुग्णांमध्ये मध्यम ते तीव्र अशा लक्षणाचे 9500 रुग्ण आहेत.\nकाही जण महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली, मुंबईत वाताहात झाली आहे, असे बोलणाऱ्यांना हे आकडे दाखवा. लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांना हे दाखवा. हे आकडे बघा. हे आकडे बोलके आहेत. यातील ९५०० हे मध्यम ते तीव्र अशा लक्षण आहेत. तर १२०० जण हे गंभीर आहे. त्यातील २०० जण व्हेंटिलेटरवर आहे. ६५ हजार पैकी २८ हजार घरी गेले आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.\nउद्धव ठाकरेंकडून रेल्वेमंत्र्यांचे आभार\nजवळपास 16 लाख स्थलातरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडलं आहे. 800 रेल्वे सोडल्या. यासाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना धन्यवाद देतो. त्यांनी रेल्वे उपलब्ध करुन दिल्यानेच साडेअकरा लाख मजूर प्रवास करु शकले. मागच्यावेळी मी त्यांना बोललो तर पियुष गोयल यांना राग आला होता, असेही ते म्हणाले.\nसरासरी काढून अंतिम परिक्षेचा निकाल देणार\nपरीक्षांचं काय करायचं यावर काम सुरु आहे. मी कुलगुरुंची बैठक घेतली. सर्वांचं म्हणणं आहे की तात्काळ परीक्षा घेणं शक्य नाही. ते कुलगुरु आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातील पालक जिवंत आहे. त्याप्रमाणे आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे आपण मागील परीक्षांच्या (सेमिस्टर) निकालाची सरासरी काढून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल.\nकाहींना सरासरीपेक्षा आपण अधिक गुण मिळवू शकलो असतो असं वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑक्टोबर/नोव्हेंबर जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nCM Uddhav Thackeray LIVE | पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्यास सुरुवात – मुख्यमंत्री\nMaharashtra Lockdown Guideline | महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार\nनाकात नथ, गळ्यात नेकलेस, प्रार्थना बेहेरेचा साडीतील लूक\nरश्मि देसाईच्या ‘या’ फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला\nपारदर्शक ड्रेसमधील अवनीत कौरचा ग्लैमरस अंदाज\nश्रेया धनवंतरीचा टू-पीसमधील जलवा\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/actor-sonu-sood", "date_download": "2022-07-03T12:08:48Z", "digest": "sha1:LGK5KFKLQVBXKCT3YGX6LFMZGA5CUZDQ", "length": 18312, "nlines": 221, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nसोनू सूदच्या नव्या सिनेमाची घोषणा, आचार्यमधून रामचरण, चिरंजीवी यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार\nमुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तो आचार्य या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने त्याच्या ...\nPunjab Assembly Election : सोशल मीडियावर लाखो फॉलोव्हर्स पण मतदान हजारात, पंजाबचा फ्लॉप’स्टार्स’\nकाल पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात अनेक दिग्गजांना हार पत्करावी लागली. यात सोशल मीडिया स्टार्सचाही समावेश आहे. सोशल मीडियास्टार सिद्धू मूसवाला यालाही या निवडणुकीत ...\nएक फोन आणि सोनू सूदकडून युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्याची सुटका, ‘असा’ रंगला सुटकेचा थरार…\nयुक्रेनमधल्या भारतीय विद्यार्थ्याने सोनू सूदच्या टीमशी फोनवरुन संपर्क साधला. अन् मग सोनूच्या टीमने त्याला युक्रेनमधून बाहेर पडायला मदत केली. या विद्यार्थ��याने आपल्या युक्रेनमधल्या सुटकेचा थरार ...\nVIDEO : अपघातानंतर बघ्यांची गर्दी, मदतीला कोणीच नाही, पण Sonu Sood ने तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले\nकोरोनाच्या अगोदर सोनू सूद (Sonu Sood) एक अभिनेता म्हणून सर्वांना परिचित होता. मात्र, कोरोनाच्या (Covid19) काळात सोनू सूदमधील माणूसकीचे दर्शन संपूर्ण देशाला झाले. लॉकडाऊनच्या वाईट ...\nPunjab Election 2022 : अभिनेता सोनू सूदची बहीण सक्रिय राजकारणात, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश\nसोनू सूदची बहीण मालविका सूद यांनी आज पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या ...\nसोनू सूदसाठी आम आदमी पार्टी मैदानात, मोदी सरकारचा निषेध करत नागपुरात आंदोलन\nअभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या समर्थानात आम आदमी पार्टीने नागपुरात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. ...\nSonu Sood | आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद मीडिया समोर\nआयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद आज पहिल्यांदाच मीडियासमोर आला. आपण आपलं काम करतच राहणार, असं सोनू सूद यावेळी म्हणाला. माझ्यासाठी काम हे महत्त्वाचं आहे, ...\nSonu Sood IT Raid | बिहारच्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यात 960 कोटी रुपये ट्रान्स्फर सोनू सूद प्रकरणाशी कनेक्शन\nबिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन ...\nदिल्ली सरकारचा ‘ब्रँड ऍम्बेसेडर’ बनताच सोनूवर आयकर विभागाची धाड, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल, राऊतांचा इशारा\nसिनेअभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकल्या आहेत. याच विषयावरुन आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आलीय. ...\nसुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद, म्हणाला, ‘काम होऊन जाईल…\nहरभजन सिंग याने 12 मे रोजी एक ट्विट करत अर्जंट एका रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे, असं म्हणत त्याने आपल्या ट्विटमध्ये पत्ता लिहिला होता. यावर लगेचच ...\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nAditya Thackeray : बंडखोर आमदा���ांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती\nRahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार\nAjit Pawar : आता जावयाने आमचा हट्ट पुरावायचा आहे – अजित पवार\nनार्वेकर लोकसभेचेही अध्यक्ष व्हावे; दीपक केसकरांकडून राहुल नार्वेकरांचे अभिनंदन\nAjit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय\nआरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका\n“बाळासाहेबांचे आशीर्वाद तुम्हाला खरोखर लाभले असते तर तुम्ही..”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला\nVIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’\nPriyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरु केला नवीन व्यवसाय ; होमवेअर ब्रँडमधील वस्तूंच्या किमती ऐकून चाहते हैराण\nफोटो गॅलरी2 hours ago\nRahul Narvekar : भाजपचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचे नवे अध्यक्ष\nफोटो गॅलरी4 hours ago\nVidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री\nफोटो गॅलरी4 hours ago\nIAS Athar Aamir Khan: टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर आता पहिला पती अतहर आमिरनेही केली एंगेजमेंट\nफोटो गॅलरी6 hours ago\nPandharpur wari 2022: इंदापूरात भक्तिमय वातावरणात रंगला तुकाराममहाराज अश्वांचे गोल रिंगण सोहळा\nफोटो गॅलरी22 hours ago\nAnkita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज\nLandslide in Noney: नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत अजूनही शोधकार्य सुरूच ; 13आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप\nफोटो गॅलरी1 day ago\nMouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी1 day ago\nDevendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा\nफोटो गॅलरी2 days ago\nEkanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक\nफोटो गॅलरी2 days ago\nUmesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले\nAmit Shah: देशात भाजपची सत्ता आणखी 30 ते 40 वर्षे ; भारत थोड्याच दिवसात विश्वगुरू; हैदराबादमध्ये अमित शहांनी केला विश्वास व्यक्त\nAir IndiGo : एअर इंडिगोचा घोळ सुरूच, स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरात कित्येक विमान खोळंबली, प्रवाशी संतापले\nAjit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नक���, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला\nDelhi Murder : दिल्लीत बिल्डरची गोळ्या घालून हत्या, कारण अद्याप अस्पष्ट\nDhananjay Munde Video : धनुभाऊ चुकून चुकले…म्हणाले अभिनंदन, पण नार्वेकर कोणते हे नावचं हुकले, अभिनंदन भाषणातला घोळ\nAmaravati Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत\nKishor Das: अवघ्या 30 व्या वर्षी अभिनेत्याचा कॅन्सरने मृत्यू; काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील फोटो केला होता शेअर\nEknath Shinde:शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या व्हीपची विधानसभेत रेकॉर्डवर नोंद, पुढे काय होणार जाणून घ्या 5 शक्यता..\nPandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/03/13/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2022-07-03T11:10:09Z", "digest": "sha1:RQDWILRKKLRCTGEV4L2JP5M5OFYGGLW5", "length": 5246, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गुगलचे लंडनमध्ये पहिले स्टोअर - Majha Paper", "raw_content": "\nगुगलचे लंडनमध्ये पहिले स्टोअर\nतंत्र - विज्ञान, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / गुगल, गुगल स्टोअर / March 13, 2015 March 30, 2016\nलंडन : आपले पहिलेच स्टोअर गुगलने लंडनमध्ये उघडले आहे. या शॉपमध्ये ग्राहकांसाठी अनेक आकर्षणे ठेवण्यात आली असून अशा प्रकारची आणखी दोन स्टोअर गुगल लवकरच उघडणार आहे.\nगुगलच्या अमेरिकेतील मार्केटिंग विभागाचे संचालक जेम्स इलियास याबाबत बोलताना म्हणाले की, ‘लंडनमधील करीज् पीसी वर्ल्डस्टोअरमध्ये अशा प्रकारचे जगातील पहिलेच स्टोअर सुरू करताना आम्हाला अविश्वसनीय आनंद होत आहे. या स्टोअरमध्ये लोकांनी खेळावे, प्रयोग करावेत आणि शिकावे असे आम्हाला वाटते. विविध प्रकारच्या ऑनलाईन जगतातील अविश्वसनीय आणि वेगवान डिव्हायसेसही इथे उपलब्ध असतील’ असेही ते पुढे म्हणाले. लंडनमधील करीज् पीसी वल्र्ड स्टोअरमध्ये अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग यांसारख्या अन्य काही कंपन्यांचे स्टोअर आहेत. आता त्यामध्ये गुगलच्या अनोख्या स्टोअरची भर पडणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/03/blog-post_28.html", "date_download": "2022-07-03T11:21:54Z", "digest": "sha1:RHOUI3FO7ZHVNYDLFMDJIMNJPCGS4RF2", "length": 9458, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अवघ्या दहा दिवसात भिडेला क्लीन चिट देतात कश्यासाठी ?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठअवघ्या दहा दिवसात भिडेला क्लीन चिट देतात कश्यासाठी \nअवघ्या दहा दिवसात भिडेला क्लीन चिट देतात कश्यासाठी \nउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील मुंब्रा येथे आढळला या प्रकरणाचा तपास एनआयएमार्फत करण्याची भाजपने केलेली मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावली. हा तपास मुबई पोलिसांची 'एटीएस'च करेल असे स्पष्ट केले आहे. मात्र नाना पटोले यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएमार्फत करण्याची विरोधी पक्षाची मागणी उचलून धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्रीय तपास संस्थांकडे हा तपास देण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही. त्यांना तो अधिकार आहे. संशयास्पद भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास त्यांनी परस्पर आपल्या ताब्यात घेतलाच आहे. तसाच मनसुख हिरानी मृत्यू प्रकरणाचाही योग्य तपास एनआयएने आपल्या ताब्यात घ्यावा. असे पटोले यांनी म्हटल्यामुळे आपल्याच आघाडीतील गृहमंत्र्यावर अविश्वास दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे.\nत्यातच मागील काही गोष्टीवरून नाना असे बोलले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एक जानेवारी 2021 ला अनिल देशमुख पुण्यात पत्रकार परिषदेत संभाजी भिडे विरोधात आरोप पत्र दाखल करणार असे जाहीर करतात वअवघ्या दहा दिवसात भिडेला क्लीन चिट देतात कश्यासाठी औरंगाबाद बलात्कार गुन्हा दाखल होऊन चारमाहीने उलटले आरोपी मेहबूब शेख जो राष्ट्रवादीचा युथ प्रदेश अध्यक्ष आहे अद्याप अटक नाही हमदनगर येथील महिला समाजसेविका रेखा जारे खुनाचा मुख्य आरोपी बाळा बोठे चार महिने झाले अद्याप फरार आहे पोलिसांच्या हाती लागत नाही.\nजळगाव पोलिसांना क्लीन ��िट प्रदान सरकारी आश्रमातील मुलींचा नग्न डान्स क्लिप व्हायरल झाली गृह मंत्रि म्हणतात गरबा डान्स करताना गरम झाल्या मुळे मुलीने कपडे काढले. पूजा चौव्हाण आत्महत्या घातपात गर्भपात प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही महत्वाचा दुवा अरुण राठोड विलास चौव्हाण यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. वनमंत्री संजय राठोड पंधरा दिवस बेपत्ता परंतु पोलिसांना थांग पत्ता लागत नाही पूजाचा गर्भपात करणारा यवतमाळचा डॉक्टर हाती लागत नाही . रेणू शर्मा हिने समाज कल्याण मंत्रि धनंजय मुंढे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आठ दिवसा नंतर तिने गुन्हा मागे घेतला पोलीस कारवाई थांबविली. दरम्यान रेणू शर्मा हिच्या विरोधात ब्लॅक मेलिंग संबंधात कृष्णा हेगडे या माजी आमदाराने डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तिचाही तपास थांबवला गेला कश्यासाठी. सुशांत राजपूत प्रकरणात प्रिया चक्रवर्ती हिची पाठराखण करण्याची काय आवश्यकता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही विद्यमान गृहमंत्र्यांनी बासनात गुंडाळली आहेत.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/category/chicken-recipes", "date_download": "2022-07-03T11:00:16Z", "digest": "sha1:JTM6RRIF2NT2XJTFYUK2BHTJRL36PMAR", "length": 7903, "nlines": 61, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Chicken Recipes - Royal Chef Sujata", "raw_content": "\nशेजवान सॉस हा चायनीज सॉस असून मस्त टेस्टी लागतो. चायनीज डिश आता भरतात सुद्धा लोकप्रिय आहेत. शेजवान सॉस वापरुन आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. ��सेच आपण शेजवान सॉस वापरुन शेजवान फ्राईड राईस सुद्धा बनवू शकतो. The Marathi language Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice in Marathi can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice Recipe in Marathi\nस्वादीस्ट चिकन स्टफ कबाब: चिकन स्टफ कबाब हे फार लोकप्रिय डीश आहे व हे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत. तसेच झटपट होणारे आहेत. आपल्या घरी पार्टी असली तर किंवा इतर वेळी सुद्धा बनवायला सोपे आहेत. चिकनचे पदार्थ सर्व जण अगदी आवडीने खातात. अश्या प्रकारचे कबाब बनवतांना सर्व प्रथम चिकनचे सारण बनवून घ्यायचे मग बटाट्याचे उंडे तयार… Continue reading Crispy Stuffed Chicken Kabab Recipe in Marathi\nचिकन स्वीट कॉर्न सूप: हे सूप बनवतांना चिकनचे तुकडे व स्वीट कॉर्न वापरले आहे. हे सूप जर अशक्तपणा आला असेलतर खूप आरोग्यदाई आहे. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. चिकन स्वीट कॉर्न सूप बनवतांना चिकनचा स्टॉक वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: १ मध्यम आकाराचे स्वीट कॉर्न (किसून) ४ मोठे… Continue reading Tasty Chicken Sweet Corn Soup Recipe in Marathi\nचीज चिकन सूप: चीज चिकन सूप चवीला टेस्टी आहे तसेच बनवायला सोपे व झ्त्पे होणारे आहे. सूप बनवतांना प्रथम चिकन स्टॉक बनवून घ्या. चिकन सूप हे लहान मुलांना किंवा आजारी माणसांना द्यायला चांगले आहे. पावसाळ्याच्या किंवा थंडीत सुद्धा बनवायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ४ कप चिकन स्टॉक २ टे… Continue reading Nourishing Cheese Chicken Soup Recipe in Marathi\nझटपट चिकन पिझा: पिझा म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. पिझा हा लहान मुलांना तसेच मोठ्या लोकांना सुद्धा आवडतो. ह्या आगोदर आपण शाकाहारी पिझ्झा बघितला आता आपण चिकन पिझा कसा बनवायचा ते बघुया. चिकन पिझ्झा बनवण्यासाठी प्रथम चिकनला आले-लसूण-हिरवी पेस्ट, लिंबू, मीठ, लाल मिरची, हळद व चिकन तंदुरी मसाला व एक टे स्पून तेल मिक्स करून… Continue reading Zatpat Chicken Pizza Recipe In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/sunil-chavan-to-help-barav-conservation-shramdan-belongs-to-devagiri-bank-and-the-envoys-129954683.html", "date_download": "2022-07-03T11:06:11Z", "digest": "sha1:56UMBIIEGUPMCGUQBPICKQSSQEBSKMJQ", "length": 6848, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बारव संवर्धनासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मदत करणार; जलदूतांसह देवगिरी बँकेचेही श्रमदान | Sunil Chavan to help Barav conservation; Shramdan belongs to Devagiri Bank and the envoys - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजलदुतांचे काम कौतुकास्पद:बारव संवर्धनासाठी जिल्हाधि���ारी सुनील चव्हाण मदत करणार; जलदूतांसह देवगिरी बँकेचेही श्रमदान\nसमर्थनगरातील बारव स्वच्छ करण्यासाठी रविवारी पहाटे 6.30 वाजता श्रमदान केले.यावेळी मा. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी, नागरिकांनी जागरुक राहून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन केले. शहरातील अनधिकृत नळ, मुख्यजलवाहिनी वरील नळांवर प्रशासन कठोर कारवाई करीत असल्याचे सांगितले.\nजलसंवर्धनसाठी देवगिरी बँक, जलदूत अश्या अनेकांची प्रशासनाला साथ हवी आहे, यासाठी युवकांनी पुढे यावे अशी नागरिकांना साद घातली. बारव संवर्धन विषयासाठी प्रशासन सर्व मदत करतील आश्वासनही सुनील चव्हाण यांनी दिले.\nमाजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी, देवगिरी बँक व जलदूतांचे कौतुक करुन यापुढे या बारवेची सर्व काळजी आम्ही स्थानिक नागरिक घेऊ असे सांगितले. या उपक्रमा अंतर्गत भारतीय सांकृतीचा उत्तम नमुना असलेल्या शहरांतील ऐतिहासिक बरवाचे जतन करण्यात येत आहे. या अभियानात आज समर्थ नगर येथील बारवेच्या स्वच्छतेने झाली.\nसतत औरंगाबर शहराच्या पाणी प्रश्नावर वायफळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतूनच त्यावर उपाय करता येऊ शकतात असे प्रास्तविक करताना- जलदूत किशोरदादा शितोळे यांनी देवगिरी बँक व जलदूत संस्थेच्या माध्यमातून शहरातील, जिल्ह्यातील बारवांचे संवर्धन केले. बोअरवेल पुनर्भरण करीत आहोत याची माहिती दिली, तसेच हा भारतीय संस्कृतीचा वारसा सर्वांना अभिमानाने जपण्याचे महत्व विशद केले.यावेळी देवगिरी बँक फिटनेस क्लबचे सदस्य, जलदूतचे स्वयंसेवक, नागरिक असे 150 जण उपस्थित होते सुनील चव्हाण व मा सहाय्यक पोलिस उपायुक्त बालाजी सोनटक्के, समीर राजूरकर, सिद्धार्थ साळवे, यांनी प्रत्यक्ष श्रमदान करुन कचरा, गाळ काढण्याच्या कामात भाग घेतला.\nडॉ. अभय कुलकर्णी, सहाय्यक पोलिस आयुक्त श्री.बालाजी सोनटक्के, माजी नगरसेवक श्री.समीर राजूरकर , श्रीकांत उमरीकर, भाग संघचालक देवेन्द्र देव, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष प्रा संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रविन नांदेडकर जयंत देशपांडे, अमृता पालोदकर , मनाली कुलकर्णी, यासह अनेकांची उपस्थिती होती\nइंग्लंड 226 धावांनी पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathistatus.com/marathi-status/sad-status-marathi", "date_download": "2022-07-03T12:18:38Z", "digest": "sha1:G4CHPVCE6G3HXHBGQTKHWY3GWEAZMRN4", "length": 11031, "nlines": 207, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "SAD Status Marathi Collection - Read 100+ More Best Quotes", "raw_content": "\nएकटे पणाची इतकी सवय झालीये..\nMessage ची वाट पाहता\nती व्यक्ती दुसरीकडे Free\nआणि तुमच्यासाठी Busy असते…\nलग्नानेच झाला असता तर,\nतुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे,\nपण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस,\nतेव्हा खरंच मला करमत नाही..\nतु मला विसरशील हा माझा आयुष्यातील,\nदुःखाचा दिवस असेल आणि,\nमी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील,\nएकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो,\nतर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात,\nपण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..\nएखाद्याला खुप जीव लावुन पण,\nतो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर,\nत्या वेडीला वाटते, ‎मी तिला‬ विसरलो पण,\nतिला काय माहीत ‪वेळ‬ आणि ‪काळ‬ बदलला तरी,\nपहिले प्रेम विसरता येत नाही..\nजेव्हा विश्वास मोडलेला असतो,\nतेव्हा SORRY सुद्धा काहीच नाही करू शकत..\nआपण कोणावर कितीही प्रेम केलं,\nपण त्याचं मन दुसऱ्यात असेल ना,\nतर तिथे आपली किंमत शून्य असते..\nमी कोणालाच माझ्या आयुष्यातून\nज्याचं मन भरतं ते आपोआप,\nती मला नेहमी म्हणायची किं,\nमी तुला माझं करूनच सोडेन,\nआज तिने तेच केलं,\nतिने मला तिचं करूनच सोडलं..\nकालपर्यंत तर तुम्ही त्यांच्यासाठी\nआणि आज अचानक नकोसे झालाय..\nतुला कधी माझी आठवण आली ना,\nतर माझ्यासाठी कधी रडू नको..\nतुझ्या डोळ्यात अश्रू नको आहे..\nकदर केली तर ती कदर नाही,\nतर तो पश्चाताप असतो..\nहो आहे मी थोडा रागीट,\nछोट्या छोट्या कारणांवरून चिडतो..\nपण त्या चिडण्यामागे माझं प्रेम किती आहे,\nहे सुद्धा समजून घेत जा..\nसवय होऊन गेलेल्या व्यक्तीला,\nविसरणं खूप अवघड असतं..\nमला तर वाटलं आम्ही फक्त वेगळे झालो आहोत,\nनशीब बघा माझं विसरली ती मला..\nनक्कीच ती मला विसरली असेल,\nइतके दिवस कोणी नाराज नसतं..\nलोकं स्वतःच गैरसमज करून घेतात,\nआणि असं दाखवतात की,\nतेच बरोबर आहेत आणि आपण चुकीचे..\nजेव्हा एखाद्याला तुमच्या असल्याची\nकिंमत नसते तेव्हा त्याला तुमचं\nनसणं काय असतं जाणवून द्या..\nतू माझं ते पहिलं प्रेम आहेस,\nजे शेवटचं झालं मला..\nप्रॉब्लेम एवढाच आहे की,\nआपल्याला ते सगळं आठवत राहतं,\nजे आपल्याला विसरायचं असतं..\nआयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो\nजेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा\nकदाचित मला जास्त प्रेम करता येत नसेल,\nपण जेवढं येतं ना तेवढं फक्त तुझ्यावरच करतो..\nगैरसमज पण कसली गोष्ट आहे ना..\nआज पण वाटतंय की तू\nएक दिवस परत येशील..\nकधी कधी वाटतं की,\nआपली ओळखच झाली नसती,\nतर कीती बरं झालं असतं..\nआता तुझ्या life मध्ये Option खूप असतील,\nपण जेव्हा गरज असेल आणि\nतुझ्याजवळ कोणी नसेल ना,\nतेव्हा तुला माझं असणं आणि\nनसणं म्हणजे काय हे समजेल..\nआता इतका दुरावा वाढलाय आमच्यात की,\nआता आमची भांडणं सुद्धा होत नाहीत..\nLife मध्ये अश्या Situation ला Face करत आहे की,\nजिथं मला तिची गरज आहे पण तिला माझी नाही..\nज्या व्यक्तीशिवाय आपण राहूच शकत नाही,\nतीच व्यक्ती आपल्याला एक दिवस एकटं जगायला शिकवते..\nतुझं माझं नातं जरी संपलं असलं\nतरी माझं तुझ्यावरचं प्रेम नाही संपलं..\nActually लोक बदलत नाहीत,\nनाहीतर त्यांना कोणीतरी Intresting भेटतं..\nएकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..\nकारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…\nआजकाल प्रेमामध्ये असं होतं की,\nएक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,\nवाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..\nत्याची जरा सुद्धा काळजी नसते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.freepressjournal.in/thane/thane-municipal-corporation-launches-crackdown-on-unauthorized-constructions", "date_download": "2022-07-03T12:12:57Z", "digest": "sha1:FKSVN446MMWTA6SV2VZCHSH5662BTFTH", "length": 3948, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम सुरू", "raw_content": "\nठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम सुरू\nठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे\nठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम सुरू असून मंगळवारी माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.\nमाजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होर्डींग साठीचे अंदाजे ३० x २० चौ. फुट मोजमापाचे उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी फॅब्रिकेशन गॅस कटरच्या सहाय्याने कट करण्यात आले. ब्रम्हांड येथील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडून येथील विटांचे रेबिट जेसीबी मशिन व मनुष्यबळाच्या सहाय्याने हटविण्यात आले. तसेच नमिता पांडे, मनोरमानगर यांचे वाणिज्य १२ X १५ चौ. फुट मोजमापाची २ अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आलीत.\nसदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ-३ दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mazinokri.co.in/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%85/", "date_download": "2022-07-03T12:04:12Z", "digest": "sha1:KMFBVU453UHVTUK3FKG24Z2GF2LPMTV3", "length": 8202, "nlines": 50, "source_domain": "mazinokri.co.in", "title": "अश्विनची इतिहासात नोंद! असा कारनामा करणारा ठरला पाहिला भारतीय… – Mazi Nokri com | Majhi Naukri | Latest Government Job Portal", "raw_content": "\n असा कारनामा करणारा ठरला पाहिला भारतीय…\nवर्तमान भरती – 2022\n असा कारनामा करणारा ठरला पाहिला भारतीय…\n असा कारनामा करणारा ठरला पाहिला भारतीय…\nसामना कोणत्या पण खेळाचा असो. प्रत्येकजण तो सामना जिंकण्यासाठीच खेळत असतो. त्यासाठी अनेकवेळा वेगवेगळ्या शक्कल हे खेळाडू लढवतात. आपण अनेकवेळा पहिले आहे, फुटबॉल असेल किंवा, व्हॉलीबॉल असेल किंवा क्रिकेट अशा सर्वच खेळांचे सामने चांगलेच रंगतात.\nफायनल म्हणजेच अखेरचा सामना जिंकण्यासाठी अनेक खेळाडू वेगवेगळ्या युक्ती लढवतात. कधी यामध्ये यश मिळते तर कधी पराभवाचा सामना देखील करावा लागतो. क्रिकेटचे अनेक रोमांचकारी सामने आपण पहिले आहेत. इतर खेळांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये क्रिकेटची क्रेझ जास्त आहे.\nक्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये आपण पहिले आहे की, खेळाडू समोरच्या संघाला गोचित टाकण्यासाठी युक्ती लढवतात. बऱ्याचवेळा या युक्ती कामी येतात, मात्र कधी कधी त्याने सुद्धा यश मिळत नाही. आयपीएलच्या सामन्यांमध्ये खास करून आपण पाहिले आहे, सामने जिंकण्यासाठी हे खेळाडू खूप प्रयत्न करत असतात.\nग्राउंडवर एक एक रन थांबवण्यासाठी, खेळाडू कसरत करत बाउंड्री अडवत असतात. आता एका खेळाडूने अशीच एक खास युक्ती लढवली. विशेष म्हणजे याबद्दल जवळपास ८० टक्के क्रिकेटप्रेमींना या एका नियमाबद्दल कोणतीच माहिती नव्हती हे नक्की. भारतीय खेळाडू रविचंद्र अश्विनने स्वतः रिटायर्ड आऊट ह���ण्याचा निर्णय घेतला आणि त्याची इतिहासात नोंद झाली.\nराजस्थानच्या संघाचा नुकतंच लखनऊच्या संघासोबत सामना झाला. यामध्ये अश्विनने ही शक्कल लढवली आणि त्यामुळे संघाला फायदाच झाला. सामन्यामध्ये राजस्थानची अवस्था 4 बाद 67 धावा अशी बिकट झाली होती. त्यावेळी अश्विन आणि हेटमायरने डाव सावरला आणि राजस्थानला शंभरचा आकडा पार करून दिला.\nपरंतु, स्लॉग ओव्हर आल्यानंतर अचानक अश्विनने रियान परागला फलंदाजीला बोलावले. 23 चेंडूत 28 धावा करत अश्विनने एका बाजूने शिमरॉन हेटमायरला धावा करण्यासाठी चांगली साथ दिली. दुसरीकडे हेटमायरने 36 चेंडूत 59 धावांची खेळी केली आणि राजस्थानला 165 धावांपर्यंत पोहचवले.\nयाच वेळी अश्विनने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला आणि परागला बोलवले. हेटमायर अश्विनच्या रियायर्ड आऊट होण्याबद्दलच्या निर्णयावर म्हणाला की, ‘आश्विन आणि मी खेळत होतो, तो मला चांगली साथ देत होता आणि त्यामुळे संघाला आम्ही अडचणीतून बाहेर काढू शकलो. पण मला अश्विनच्या रिटायर्ड आऊटच्या निर्णयाबाबत काहीच माहिती नव्हते.\nमात्र तो निर्णय योग्यच ठरला. आम्ही सामन्यात चांगली धावसंख्या उभारली. कालच्या सामन्यात चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येत नव्हता.’ दरम्यान आश्विनच्या या निर्णयामुळं ‘रिटायर्ड आऊट’ या क्रिकेटच्या नियमाबद्दल सर्वाना माहिती मिळाली. जेव्हा एखादा फलंदाज रिटायर्ड आऊट होतो त्यावेळी तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.\nतर रिटायर्ड हर्ट या रणनीतीमध्ये फलंदाज पुन्हा बॅटिंग करण्यासाठी येऊ शकतो. आतापर्यंत, शाहिद आफ्रिदी, एस. टोब्गे (भुटान), सुनझामुल इस्लाम या खेळाडूंनी या रणनीतीचा वापर केला होता. आणि आता या रणनीतीचा वापर करणारा चौथा खेळाडू ठरला. त्याच्या या निर्णयाचे सगळीकडूनच कौतुक होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mbnews24taas.in/post/4561", "date_download": "2022-07-03T11:26:23Z", "digest": "sha1:RHMWYEGJ5Y5DUZIFVJGI4G5PMU74PTBR", "length": 6792, "nlines": 115, "source_domain": "mbnews24taas.in", "title": "राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समितीच्या वतीने मा. घुगे साहेब यांचा निरोप समारंभ व मा.चंद्रकांतजी खांडवी साहेब यांचा स्वागत समारंभ | MB News 24 Taas", "raw_content": "\nHome Breaking News राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समितीच्या वतीने मा. घुगे साहेब यांचा निरोप...\nराष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समितीच्या वतीने मा. घुगे साहेब यांचा निरोप समारंभ व मा.चंद्रकांतजी खांडवी साहेब यांचा स्वागत समारंभ\nमालेगाव – राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समितीच्या वतीने मा. घुगे साहेब यांचा निरोप समारंभ व मा.चंद्रकांतजी खांडवी साहेब यांचा स्वागत समारंभ प्रसंगी सत्कार करताना शांतता समिती मालेगाव वतीने मा. जोशी सर, केवळ आप्पा हिरे, रियाज सर, मधुकर केदारे सर,मनोज अवस्थी, प्रमोदजी शुक्ला ,इफ्तेखार पहेलवान,बशीर पहेलवान,लाला शेठ,हारुण शेख आदी…\nकार्यक्रम संपन्न दि. १६ आॅक्टो रोजी सकाळी ११ते १.३० पर्यन्त संपन्न झाला.मा.घुगे साहेब यांनी कोरोना महामारी काळात अतिशय संवेदनशील पणे काम केले.तसेच मा. खांडवी साहेब यांनी मालेगावची धुरा समर्थपणे व उपेक्षितांना न्याय मिळवून देऊ असे मत व्यक्त केले.मालेगावातील सर्व स्तरातील लोकांनी दोन्ही आदरणीयांचा सत्कार केला.\nPrevious articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने नविन तहसीलदार श्री.विक्रम राजपूत यांचा सत्कार\nNext articleसाध्या पद्धतीने साजरा होणार नवरात्र उत्सव जोगेश्वरी मंदिर समितीचा निर्णय\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे साजरा\nकुर्ला नाईक नगर सोसायटीमधील दोन ईमारती ढासळल्या\nबार्टीतर्फे भाटगाव येथे वृक्षारोपण सप्ताह उत्साहात\nवै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान\nआ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन\nमा.फादर सॅबेस्टीयन कोरीया यांच्या सेवानिवृत्त\nप्रविणभाऊ अहिरे यांचा वाढदिवस ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/06/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5.html", "date_download": "2022-07-03T12:10:02Z", "digest": "sha1:33JEX7NAJKQVF4YEZCFIZPUCMNQUWC3E", "length": 7201, "nlines": 52, "source_domain": "www.royalchef.info", "title": "आषाढ अधिक मासाचे महत्व", "raw_content": "\nआषाढ अधिक मासाचे महत्व\nआषाढ अधिक मास ह्या वर्षी बुधवार दि. १६ जून २०१५ रोजी चालू होवून १६ जुलै २०१५ रोजी परंत आलेला आहे. आपल्या हिंदू धर्म शात्रामध्ये अधिक मासाचे महत्व मोठे मानले जाते. अधिक मास हा दर बतीस महिने सोळा दिवस व चार घटि���ा इतक्या कालावधी नंतर येतो.\nया अधिक महिन्यात दररोज उपोषण करावे. तसे जमत नसेल तर एक दिवसा आड किंवा हा महिना संपे परंत दररोज फक्त एक वेळ भोजन करावे. तसेच ह्या महिन्यात रोज श्रीविष्णूची पूजा अर्चा करावी श्री विष्णू म्हणजे श्रीकृष्ण व राधा होय. देवापुढे अखंड दिवा लावून रोज देव दर्शन घ्यावे व जपतप करावा तसेच रोज पोथी वाचवी. तीर्थक्षेत्री जावून संगमावर स्नान करावे. जमल्यास गंगा स्नान करावे. ह्या महिन्यात जपाला फार महत्व आहे. जप जर रुद्राक्ष, मोती, पोवळ किंवा स्फटिका च्या माळेने केला तर अधिक उपयोगी होतो. आपले मन प्रसन ठेवावे.\nमराठी महिने हे बारा व अधिक मास म्हणजे तेरावा महिना म्हणतात म्हणून ह्या महिन्यात विवाह, मुंज, गृह प्रवेश, धार्मिक संस्कार, देव प्रतिष्ठा करत नाहीत.\nआपल्या सृष्टीचा पालन करता श्रीविष्णू आहेत. अधिक मासात व्रते, दाने उपासना केल्यामुळे आपल्याला श्रीविष्णू ची कृपा प्राप्त होते. ह्या महिन्यामध्ये जावयाला (म्हणजे मुलीच्या नवऱ्याला) श्रीविष्णूचे म्हणजेच नारायणाचे रूप मानले जाते. तर मुलीस लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणूनच जावयाला चांदीच्या ताटात ३३ अनारसे ठेवून देण्याची प्रथा आहे व मुलीची ओटी भरावी त्यामुळे आपल्याला स्वर्गलोकाचे पुण्य प्राप्त होते.\nआपल्या हिंदू धर्मात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. आपल्या जावयाला पुरणाचे दिंड बनवून खावयास द्यावे म्हणूनच ह्या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हणतात. ब्राम्हणाला तुपाचे दान करावे. सवाष्णीची ओटी भरावी तिला चांदीची जोडवी द्यावी. गरीबाला वस्त्र द्यावे. अधिक महिना हा पवित्र महिना आहे त्यामुळे ह्या महिन्यात चांदीचे दीप दान करावे कारण दीप म्हणजे विष्णूपत्नी लक्ष्मीचे प्रतीक आहे. जर आपल्याला चांदीचे दीप दान करणे जमत नसेल तर दुसऱ्या धातूचा दीवा दान केला तरी चालेल.\nअधिक मासाला धार्मिक महत्व खूप आहे व श्रीविष्णूची कृपापण प्राप्त होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidarbhawatan.com/news/3321", "date_download": "2022-07-03T11:07:37Z", "digest": "sha1:32JOTUAQUZFEBCAJQBTCSWU3AQB7KBP7", "length": 34003, "nlines": 425, "source_domain": "www.vidarbhawatan.com", "title": "नवेगावबांध बस स्टॅन्ड अतिक्रमणाच्या विळख्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त | vidarbha watan", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढ���वा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nबांगलादेशी हिंदूंवरील जिहादी आक्रमणाच्या विरोधात 15 राज्यांत राष्ट्रीय हिंदु आंदोलन; 137 ठिकाणी सरकारला निवेदने \nप्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून केला खून…\nअभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन\n सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला\n१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरे��� येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्वेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nकाळ बदलला- निसर्ग कोपला\nमातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य \nदगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली\nमहाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार\nनागपूर पोलिसांनी वाहन चोराट्यांचा रॅकेट पकडले, आठ दुचाकी जप्त\nआईच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून वैतागलेल्या मुलांनीच केला बापाचा खून\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nकुही नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021- 22 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा दणदणीत बहुमताने विजय .\nआमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक��यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.\nमहाविकास आघाडीची बदनामी करणा-या भाजपला सरकारमधील सर्व मंत्र्यानी उत्तर घावं – संजय राऊत\nअंगणवाडी सेविकांनी नवेगावबांध येथे केले वृक्षारोपण\nवाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई\nऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर\nस्वातंत्र्य दिन निमित्याने वृक्षारोपण\nघराबाहेर पडू नका… पुढील 3 दिवस धोक्याचे\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\nHome गोंदिया नवेगावबांध बस स्टॅन्ड अतिक्रमणाच्या विळख्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त\nनवेगावबांध बस स्टॅन्ड अतिक्रमणाच्या विळख्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त\nविदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया\nगोंदिया: नवेगावबांध हे पर्यटनासाठी नावाजलेले गाव असून नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान न्यू नागझिरा नवेगाव बांध व्याघ्रप्रकल्प तसेच परिसरातील प्रमुख गाव म्हणून मोठ्या प्रमाणात परिसरातील लोकांची ये-जा सुरू असते. नवेगावबांध येथे ग्रामीण रुग्णालय पोलीस स्टेशन केंद्र शासनाचा नवोदय विद्यालय रेल्वे स्टेशन महाविद्यालय व प्रमुख व्यापार असल्यामुळे या परिसरात मोठी ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीमध्ये नवेगावबांध येथील बस स्टँड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होत आहेत. लहान व्यवसायिकांनी डांबरी रस्त्यापर्यंत आपले दुकानात असल्यामुळे वाहनांची खूप अडचण होतोय, त्यामुळे पर्यटकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही अजून पर्यंत सदर अतिक्रमण काढण्यात आले नाही त्यामुळे बांधकाम विभागाचे उपअभियंता आक्षेपाच्या नजरेत आहेत आता नागरिकांची अपेक्षा हे परिसराचे आमदार माननीय मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे वाढलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन बांधकाम विभागाच्या माध्यमातून सदर अतिक्रमण काढून बस स्टँड परिसरातील ये-जा सुरू असते.\nPrevious articleसंजीवनी हिने घेतली वकृत्व कलेत गगनभरारी\nNext articleशेकडो महिलांनी सायकल चालवत महिलादिन केला साजरा\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी...\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nमैं ना समझ राजनीतिक कार्यकर्ता\nइम्पीरीकल डेटा तत्काळ गोळा करण्याचे निर्देश द्या-हेमंत पाटील\nदत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न\nनागपुरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा – अतिशी\nसोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार-हेमंत पाटील\nप्रेस क्लब मध्ये रासपची आढावा बैठक आज\nयोग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली\nअंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर टीम वेकोलि के सदस्यों ने किया योगाभ्यास\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा\nआंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर व राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्‍यूरो यांच्याद्वारे संयुक्‍त कार्यक्रमाच आयोजन\nडॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत\nवर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले\nम.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;\nआरटीई फाउंडेशन चे हिवाळी अधिवेशनात २४ डिसेंबर ला धडक मोर्चा, आरटीई चे १६०० कोटी मंजूर करा – काळबांडे\nपोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट मुख्य आरोपींसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा — अँड.संदीप ताजने\n१ कोटी १0 लाख ४0 हजार रुपयांचा गांजा जप्त\nउत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश\nघरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान\nकोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nवीज पडून दोन युवक ठार तर एक किरकोळ जखमी\nमनपातील 1 कोटी निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई.\nरेन हार्��ेस्टिंग करिता महानगरातील जनतेला जबरदस्ती करू नका\nआम आदमी पार्टीचे लॉईड्स मेटल कंपनीला\nदारू दुकाना विरोधात भानापेठ वासियांचा एल्गार;\nआम् आदमी पक्षाच्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन;\n*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;\nअज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार\nसालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या\nलसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक\nकोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात\nकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी जन्मदिन विशेष 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/shri-harichi-krupa/", "date_download": "2022-07-03T10:51:47Z", "digest": "sha1:SFDRHA7PT5BNQHPR6W4YGGGGQTFYVDAH", "length": 15812, "nlines": 50, "source_domain": "live65media.com", "title": "दत्त गुरु च्या कृपे मुळे या 3 राशी ला धन लाभ होण्या चे योग नोकरी मध्ये मिळणार उच्च पद - Live 65 Media", "raw_content": "\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\n29 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nHome/राशीफल/दत्त गुरु च्या कृपे मुळे या 3 राशी ला धन लाभ होण्या चे योग नोकरी मध्ये मिळणार उच्च पद\nदत्त गुरु च्या कृपे मुळे या 3 राशी ला धन लाभ होण्या चे योग नोकरी मध्ये मिळणार उच्च पद\nश्री हरिची विशेष कृपा वृषभ राशीवर राहील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत शांततेत वेळ घालवाल. कोणताही मांगलिक कार्यक्रम घरी आयोजित केला जाऊ शकतो. एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला उच्च स्थान मिळेल. वैवाहिक जीवन गोड असेल तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ घालवाल. आपल्या चां���ल्या स्वभावाचा लोकांवर खूप प्रभाव पडेल. आपण जुन्या मित्राशी फोन संभाषण करू शकता, जे आपल्याला आनंदित करेल.\nकन्या राशीच्या लोकांना नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपण केलेल्या मेहनतीला उत्तम फळ मिळतील. श्री हरींच्या कृपेने आर्थिक स्थिती बळकट होईल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासा मध्ये मग्न असेल. कमाई वाढू शकते. तुमचे मन शांत होईल मुलाकडून चांगली बातमी मिळू शकेल. आपणास प्रॉपर्टीच्या कामात सर्वोत्कृष्ट निकाल मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरण दृढ होतील.\nमीन राशीच्या लोकांना मालमत्ता कामांमध्ये मोठा नफा मिळेल. श्री हरींच्या कृपेने तुम्हाला खूप भाग्य मिळेल. मित्र आणि नातेवाईकांना भेटू शकता. उत्पन्न चांगले राहील. संपर्क आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. गुंतवणूकीशी संबंधित कामात तुम्हाला फायदा होईल. आपली धार्मिक कार्यावरील वाढती श्रद्धा देखील दिसू शकते, जेणेकरून आपण एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी प्रोग्राम बनवू शकता. प्रेम जीवनात आनंद मिळेल.\nइतर राशी कसे असतील\nमेष राशीच्या लोकांचा काळ मध्यम फळांचा होणार आहे. आपण आपल्या कामाबद्दल खूप गंभीर दिसेल. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही चांगले काम कराल. आपले अधिकारी आपल्या कामाचे कौतुक करतील. तुमच्या स्वभावात थोडी चिडचिडेपणा असू शकतो, म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. अचानक चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. घराची आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्याही मांगलिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी असू शकते. आपण आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल खूप चिंतित व्हाल. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील.\nमिथुन राशिच्या लोकांना सामान्य वेळ असेल. तुमच्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही जास्त घाई कराल. आपण जगण्यातही काही सुधारणा पाहू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल परंतु व्यर्थ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीच्या क्षेत्रात कामाचा ताण अधिक असेल. मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. नकारात्मक विचारांचे आपल्यावर वर्चस्व होऊ देऊ नका. प्रेम आयुष्य चांगले राहील आपल्याला आपल्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या भावना सांगण्याची संधी मिळू शकेल.\nकर्क राशीच्या व्यक्तींसाठी वेळ योग्य असेल. व्यवसायाच्या अनुषंगाने तुम्हाला कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो, याचा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. मुलांचा आनंद वाढेल. नातेवाईकांशी वाद-विवाद होऊ शकतात. आपल्याला आपले बोलणे आणि राग नियंत्रित करावा लागेल. सामाजिक क्षेत्रातील नवीन व्यक्ती परिचित होतील परंतु आपल्याला अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवणे फायद्याचे नाही.\nसिंह राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पोटाची समस्या उद्भवू शकते. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. पालकांकडून आशीर्वाद व सहकार्य मिळेल. आपणास उपासनेत अधिक जाण येईल. आपण कुटुंबातील लहान मुलांबरोबर अधिकाधिक वेळ घालवाल. आपण व्यवसायात काही बदल करण्याचा प्रयत्न करू शकता, जे आपल्याला नंतर चांगला परिणाम मिळू शकेल. उत्पन्न कमी राहील, म्हणून उत्पन्नाचा आणि खर्चाचा समतोल ठेवा, अन्यथा आर्थिक त्रास वाढू शकतो.\nतुला राशीच्या लोकांचे गुप्त शत्रू आपले कार्य खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. कौटुंबिक परिस्थितीबद्दल तुमचे मन व्यथित होईल. कोणत्याही प्रकारच्या वादाला उत्तेजन देऊ नका. नशिबाने बसू नका. तुम्हाला तुमच्या मेहनतीने यशस्वी व्हावे लागेल. बेरोजगारांना चांगल्या नोकर्‍या मिळू शकतात. विद्यार्थ्यांना लेखन अभ्यासाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.\nवृश्चिक राशीचा लोकांचा काळ जरा कठीण झाला आहे. घरगुती गरजांवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात, ही चिंता कायम राहील. अनुभवी लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल. पालकांचे सहकार्य होईल. भावंडांसह कोणत्याही गोष्टीबद्दल गोंधळ होऊ शकतो. कोणाशीही बोलताना तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामकाजाच्या मार्गात काही बदल होतील. व्यवसाय चांगला जाईल\nधनु राशीचे लोक त्यांच्या कामात खूप व्यस्त असतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. धावपळ अधिक होईल. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण अधिक असेल. तुम्हाला तुमच्या परिश्रमांचे योग्य फळ मिळणार आहे. उत्पन्न चांगले मिळेल. घरगुती गरजा भागवता येतील. आईच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी चिंता होईल. भावंडांमधील चालू असलेले मतभेद संपू शकतात. विवाहित जीवन चांगले राहील. प्रेम जीवनात उतार-चढ़ाव असतील.\nमकर राशीच्या लोकांना धर्मात अधिक रस असेल. आपण आपल्या गुप्त शत्रूंबद्दल थोडा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोर्टाच्या खटल्यांपासून दूर रहा. आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल. आपल्या सर्व कृती योजनेंतर्गत आपल्याला त्यातून अधिक फायदे मिळतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. प्रभावशाली लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो, ज्याचा नंतर फायदा होईल.\nकुंभ राशीच्या लोकांना आपला स्वभाव नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा सर्व कामे उध्वस्त होऊ शकतात. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आपल्या जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असल्याचे दिसते आहे, म्हणून आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकता. तब्येत ठीक होईल. अचानक कमाई वाढेल.\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live65media.com/varsha-nanatar-banat-aahe-rajyog/", "date_download": "2022-07-03T11:22:34Z", "digest": "sha1:TOHI2CTHL7HTOMQBM2DLOTKMFTYJ3P7N", "length": 8349, "nlines": 46, "source_domain": "live65media.com", "title": "29 सप्टेंबर : वर्षा भरा नंतर ह्या 6 राशीच्या कुंडलीत बनले राजयोग चमकत आहेत नशिबाचे तारे - Live 65 Media", "raw_content": "\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n01 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\n48 तासां नंतर होणार आहे बुध ग्रह संक्रमण, या राशींचे उघडू शकतात नशिबाचे नवे दरवाजे\n30 जून 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nजुलै मध्ये शनि सह 5 ग्रहांच्या हालचालीत होणार बदल, या 3 राशींना मिळू शकते मोठी संपत्ती\nया 5 राशींना सकारात्मक विचार ठेवावा, चांगली बातमी ऐकू येईल, धनलाभाचे संकेत आहेत\nHome/राशीफल/29 सप्टेंबर : वर्षा भरा नंतर ह्या 6 राशीच्या कुंडलीत बनले राजयोग चमकत आहेत नशिबाचे तारे\n29 सप्टेंबर : वर्षा भरा नंतर ह्या 6 राशीच्या कुंडलीत बनले राजयोग चमकत आहेत नशिबाचे तारे\nशनी महाराज आता आपल्या मकर राशीत प्रवेश करत आहे, आता पर्यंत अनेक कष्ट, दुःख बघितले आता तुमचे नशीब बदली होणार आहे. अनेक शुभ संकेत मिळण्यास सुरुवात होईल. लोकांना आजारांपासून आराम मिळेल, आर्थिक संकट कमी होईल आणि व्यवसाय पूर्वी पेक्षा चांगला होईल.\nकाही राशींच्या कुंडलीत राज योग तयार होत आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य चमकेल आणि कठोर परिश्रमांचे फळ पूर्णपणे साकार होतील. नोकरीच्या क्षेत्रात स्थिर प्रगती होईल. आपले उत्पन्न वाढू शकते.\nआपण केलेल्या योजना यशस्वी होतील. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद मिटू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आपल्याला आपल्या कामात इच्छित परिणाम मिळेल.\nमुलांकडून आपणास प्रगतीची चांगली बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे हृदय आनंदित होईल. नशिबाच्या मदतीने आपणास काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या चांगल्या वागण्यामुळे लोक खूप आनंदित होतील.\nह्या राशीचे लोक खूप भाग्यवान सिद्ध होणार आहेत, लक्ष्मी मातेच्या आशीर्वादामुळे आपल्या वर संपत्तीचा पाऊस होईल, व्यवसायात तुम्हाला भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे, अचानक तुमच्या कुटुंबात पैशांच्या सर्व कमतरता दूर होणार आहेत.\nकरिअरमध्ये पुढे जाण्याच्या बऱ्याच संधी मिळणार आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारणार आहे. व्यावसायिक लोकांकडून मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. आपण आपण काही चांगल्या गोष्टी खरेदी करू शकता.\nमित्रांच्या सहकार्याने तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आपणास प्रगतीची चांगली बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे हृदय आनंदित होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत तुम्ही आनंदाने वेळ जाईल.\nनोकरी क्षेत्रात काहींना अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सहकारी कर्मचारी तुम्हाला पूर्णपणे मदत करतील. आपल्या कामाचे कौतुक होईल आणि कामाचा योग्य मोबदला मिळणार आहे. आपण ज्या भाग्यवान राशींबद्दल बोलत आहोत त्या मेष, वृषभ, मिथुन, कन्या, धनु, आणि मकर आहेत.\nटीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\n4 ते 10 जुलै 2022 साप्ताहिक राशीफळ : कसा असेल आठवडा\n03 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nआज पासून या राशींच्या लोकांना करिअरमध��ये प्रगती आणि समृद्धी होताना दिसेल\n02 जुलै 2022 राशीफळ : कसा असेल तुमचा आजचा दिवस वाचा\nमासिक राशीफळ जुलै 2022 : कसा असेल नवीन महिना तुमच्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/money/daily-savings-of-rs-50-then-you-create/", "date_download": "2022-07-03T11:39:33Z", "digest": "sha1:VHMXPM2MVCZETEYPPEJXCELEF6XIGO45", "length": 8697, "nlines": 98, "source_domain": "mhlive24.com", "title": "Mutual Fund SIP : दररोज ५० रुपये बचत; 52 लाखांचा निधी किती वर्षात तयार कराल ? पहा सविस्तर - Mhlive24.com", "raw_content": "\nHome आर्थिक Mutual Fund SIP : दररोज ५० रुपये बचत; 52 लाखांचा निधी किती...\nMutual Fund SIP : दररोज ५० रुपये बचत; 52 लाखांचा निधी किती वर्षात तयार कराल \nMHLive24 टीम, 06 जानेवारी 2022 :- Mutual Fund SIP Investment : म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा असा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही छोट्या बचतींमधून चांगला परतावा मिळवू शकता.\nएसआयपीचा दीर्घकाळात चक्रवाढ करण्यात प्रचंड फायदा आहे. जर तुम्ही तुमची छोटी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर पुढील भविष्यात तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.\nजर तुम्ही दररोज ५० रुपये वाचवले आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला, तर तुम्ही 20 वर्षांत 15 लाख रुपये आणि 30 वर्षांत 52 लाख रुपये सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीने सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.\n20 वर्षात 15 लाखांचा निधी\nसमजा, तुम्ही दररोज 50 रुपये वाचवता, तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा रु. 1500 ची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 20 वर्षात रु. 15 लाखांचा निधी तयार कराल.\nया संपूर्ण कालावधीत, तुमची गुंतवणूक 3.6 लाख रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे 11.4 लाख रुपयांचा संपत्ती लाभ होईल.\n30 वर्षात 52 लाखांचा निधी\nदुसरीकडे, जर तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी 1500 रुपयांची मासिक एसआयपी सुरू ठेवली आणि वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळवला, तर तुम्ही 52 लाख रुपयांचा निधी सहजपणे तयार करू शकता. यादरम्यान एकूण ५.४ लाख रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर 47.5 लाख रुपयांची संपत्ती वाढेल.\nSIP गुंतवणुकीची पद्धतशीर पद्धत\nBPN Fincap चे संचालक AK निगम म्हणतात की SIP ही गुंतवणुकीची पद्धतशीर पद्धत आहे. असे अनेक फंड आहेत ज्यांचा दीर्घकालीन सरासरी वार्षिक SIP परतावा १२ टक्के असतो. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही.\nत्याच वेळी, परतावा देख��ल पारंपारिक उत्पादनापेक्षा जास्त आहे. मात्र, यामध्येही धोका आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nPrevious articleICICI Prudential Silver ETF: आता तुम्ही फक्त 100 रुपयांना चांदी खरेदी करू शकता\nNext articleAlert while applying for job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही या वेबसाइटवरून अर्ज करत आहात, तेव्हा सावधान \nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून देखील होते मदत\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली 11 मानके\nShare Market : पुढील आठवडयात हे शेअर्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न्स;...\nBusiness Idea : हा व्यवसाय सुरू करुन घ्या लाखोंची उड्डाणे; सरकारकडून...\nIndian Currency : चलनी नोटा कशा तपासायच्या जाणून घ्या आरबीआयने सांगितलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/another-controversial-statement-by-kalicharan-maharaj-he-said-islam-is-not-a-religion/", "date_download": "2022-07-03T11:52:08Z", "digest": "sha1:4DFN43EYEV23VUS35PGHBUFPJF6JUUKC", "length": 13237, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कालिचरण महाराजांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,”इस्लाम हा धर्मच नाही..” – Dainik Prabhat", "raw_content": "\nकालिचरण महाराजांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,”इस्लाम हा धर्मच नाही..”\nमुंबई: अकोल्याचे कालिचरण महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे वादात अडकत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा असेच एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. नाशिकमध्ये बोलताना कालिचरण यांनी ‘इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.\nकाही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कालीचरण महाराज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी ‘इस्लाम धर्मच नाही’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.\nकालिचरण महाराज नाशिक दौऱ्यावरअसताना त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी नाशिक येथील ग्रामदैवत असलेल्या भद्रकाली देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी ते म्हणाले कि, “हिंदूंची पाच लाख प्रार्थना स्थळे फोडण्यात आली आहेत. ती परत मिळवणे गरजेचे आहे. यासाठी मोदी, शहा, योगी देशाला तारतील,”असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, “हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानचं करण्यात येईल. तसेच शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे. पण सोशल मीडियामुळे सर्वच जण बघत आहेत,” असे ते म्हणाले.\nयावेळी इस्लाम धर्माविषयी बोलताना ते म्हणाले कि, ‘इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे’, हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकतं. म्हणून मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे, जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nराजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल\nकेतकी चितळेने केला धक्कादायक खुलासा म्हणाली,’राइट ब्रेस्टवर पंच मारला.. माझा विनयभंग होत होता…’\n सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार\nराज्यात आणखी एक राजकीय भूकंप अजित पवार गायब, तर विश्वासू धनंजय मुंडे नाराज फडणवीसांच्या भेटीला…\nदेशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवस���ना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/did-you-want-to-commit-suicide/", "date_download": "2022-07-03T11:15:12Z", "digest": "sha1:UCR7LAOPXH4S4M5W5CPFHF3HW3U3L3KJ", "length": 15946, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’ – Dainik Prabhat", "raw_content": "\n“आत्महत्या करण्याची इच्छा होते का\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरांमध्ये दिव्यांगांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात दिव्यांगांना विविध 22 प्रश्‍न विचारले आहेत. मात्र, यामध्ये तुम्हाला आत्महत्या करण्याची इच्छा होते का अशा प्रश्‍नासह काही विचित्र प्रश्‍न विचारले जात आहेत. त्यामुळे शहरातील काही दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु दिव्यांगांना अनेक समस्या असतात. त्यातून अशी भावना जागृत होऊ शकते. अशा व्यक्‍तींना वेळीच आधार देण्यासाठी आणि समुपदेशन करण्यासाठी हे प्रश्‍न विचारले जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.\nशहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, त्यांना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्‍विक ओळखपत्र देण्यासाठी महापालिकेच्या वतीने 10 मे ते 31 मे या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात 10 हजारच्या आसपास दिव्यांग व्यक्ती वास्तव्यास आहेत. दिव्यांग व्यक्तींचे राहणीमान उंचविण्याचे दृष्टीने त्यांना आवश्‍यक असलेल्या सहाय्याचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असलेल्या दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणात दिव्यांगांना 22 प्रश्‍न विचारले असून यामध्ये “तुमची आत्महत्या करण्याची इच्छा होते का” असाही प्रश्‍न विचारण्यात येत आहे. या प्रश्‍नाविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त संजय कदम यांच्याकडे धाव घेतली आहे. कदम यांना या प्रश्‍नाबाबत माहिती देऊन असे प्रश्‍न त्वरीत बदलण्याची मागणी केली. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध���यक्ष राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.\nअपंग कल्याण विभागाचे उपायुक्त कदम यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन पिंपरी महापालिकेचे समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांच्यासह प्रहार अपंग क्रांती आंदोलन शहर व अपंग आयुक्तालय यांची 24 मे रोजी संयुक्त बैठक आयोजित केली आहे.\nदिव्यांग व्यक्तींचे राहणीमान उंचविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. दिव्यांगांना विविध समस्या असतात. त्यातून त्यांचे स्वभाव बदलणे, अस्वभाविक वागणे, भिती वाटणे, त्यांच्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येतात का असे प्रश्‍न सर्व्हेक्षणामध्ये दिले आहेत. तसेच त्यांना समुपदेशनाची गरज आहे का असे प्रश्‍न सर्व्हेक्षणामध्ये दिले आहेत. तसेच त्यांना समुपदेशनाची गरज आहे का यासाठी तज्ज्ञ आणि जिल्हा परिषदेने 2012 मध्ये दिलेल्या प्रश्‍नावलीच्या आधारे हे प्रश्‍न विचारले आहेत. सरकारच्या आदेशानुसार ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी पालिका सदैव तत्पर आहे. दिव्यांगांनी गैरसमज करून घेऊ नये.\n– श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग कक्ष\nदिव्यांग सर्वेक्षणाला विरोध नाही. मात्र, चुकीच्या पध्दतीने काही प्रश्‍न विचारले आहेत. दिव्यांगांना काय हवे आणि काय नाही हे न पाहता चुकीचे प्रश्‍न विचारून त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. तसेच महापालिकेने 2018 मध्येच शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण केले होते. मात्र, याचा डाटा महापालिकेकडे उपलब्ध नसून समाज विकास विभागाचा सावळा गोंधळ आहे. प्रश्‍नावली त्वरीत बदलावी.\n– राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nमखमली ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंगने शेअर केले फोटोशूट\nकाळ्या मोनोकिनीमध्ये रिचा चड्ढाने घातला धुमाकूळ, पाहा फोटो\nविधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील\nविधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे\nविधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’\nमाझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी\nमहाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस\nअमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त\nशिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण \nराहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..\nकर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार\n“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_36.html", "date_download": "2022-07-03T10:46:14Z", "digest": "sha1:QKL7EIGBHBIIXB74FAZYPZI3RHIABIWB", "length": 10333, "nlines": 66, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात 'एफडीआर' घोटाळा, कारवाई न झाल्यास येत्या अधिवेशनावेळी तीव्र आंदोलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ पुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात 'एफडीआर' घोटाळा, कारवाई न झाल्यास येत्या अधिवेशनावेळी तीव्र आंदोलन\nपुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात 'एफडीआर' घोटाळा, कारवाई न झाल्यास येत्या अधिवेशनावेळी तीव्र आंदोलन\nPrajasattak Janata फेब्रुवारी १३, २०२१\nपुण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात 'एफडीआर' घोटाळा\nकार्यकारी अभियंत्याची चौकशी करा: भीमराव चिलगावकर\nसार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांनी त्यांच्या कार्यकाळात कामे वितरित करताना निविदांतिल अटी-शर्तिची पूर्तता न केलेल्या कंत्राटदारांवर सुद्धा कंत्राटांची बरसात करण्याचे धोरण नेहमीच अवलंबले आहे. या प्रकरणात नियमांना साफ हरताळ फासल्याबद्दल त्यांनी कामे वितरित केलल्या कंत्राटदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.\nतेलंग यांनी ठेकेदारांशी संगनमत करून कोट्यावधींची कामे वितरित करताना अनामत रकमेबाबतच्या अटी शर्ती संदर्भात राज्य सरकारची फसवणूक करण्यात ठेकेदारांन��� साथ दिली आहे, असा आरोप केला जातो. त्यांचा हा 'एफडिआर' घोटाळा सार्वजनिक बांधकाम खात्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पुणे होण्याआधीच त्यांची उचलबांगडी करून त्यांची जागा हस्तगत करण्यात सफल ठरलेल्या निरंजन तेलंग यांनी गेली तब्बल ७ वर्ष पुणे मंडळातच तळ ठोकला आहे, अशी माहिती चिलगावकर यांनी दिली आहे.\nस्वतः एका कार्यकारी अभियंत्याला कार्यकाल संपण्याअगोदरच विस्थापित करणाऱ्या तेलंग यांनी नंतरच्या काळात आपल्या विभागात २००५ सालातील बदली कायदाच साफ मोडीत काढला आहे. त्यांनी अभय दिल्यामुळेच त्यांच्या विभागात वर्ग ३ आणि ४ वर्गातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी असलेले अनेक कर्मचारीही बस्तान ठोकून आहेत, याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचे लक्ष वेधले आहे. कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या भ्रष्ट आणि पक्षपाती कारभारामुळे शासन नियमानुसार, दर तीन वर्षानी होणारी बदली निमूटपणे स्विकारत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारऱ्यामध्ये नैराश्य पसरत चालले आहे. त्यांचा विपरीत परिणाम त्यांच्या कर्तव्य भावनेवर आणि संचोटिवर पडण्याचा धोका आहे, असे भीमराव चिलगावकर यांनी म्हटले आहे.\nनिरंजन तेलंग यांच्या 'एफडीआर' घोटाळ्यांत त्यांची त्वरित उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी. तसेच पुणे मंडळात ७ ते १० वर्ष तळ ठोकलेल्या त्यांच्या सहित संबंधित अधिकारी आणि वर्ग ३ आणि ४ च्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची सरळ अन्य प्रादेशिक विभागात बदली करून सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणेची 'सफाई' करण्यात यावी, अशी मागणी बहुजन संग्रामने केली आहे. या प्रकरणी त्वरित अपेक्षित कारवाई न झाल्यास विधीमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळी बहुजन संग्रामतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीमराव चिलगावकर यांनी दिला आहे.\nभ्रष्टाचारावर हिंदुत्वाचा बुरखा- प्रदीप ढोबळे\nमहाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झाला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\nपरखड विचाराचं सार्वभौम दैनिक....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-27/segments/1656104240553.67/wet/CC-MAIN-20220703104037-20220703134037-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}