diff --git "a/data_multi/mr/2022-21_mr_all_0358.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-21_mr_all_0358.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-21_mr_all_0358.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,717 @@ +{"url": "https://surajyadigital.com/2022/04/19/tadipar-bobby-arrested-procession/", "date_download": "2022-05-25T03:16:27Z", "digest": "sha1:JDBV46AZKDYCSGPMNHEKZECMTVW5PSV5", "length": 10354, "nlines": 84, "source_domain": "surajyadigital.com", "title": "तडीपार बॉबीला मिरवणुकीतून केली अटक, पाचजणांवर गुन्हा दाखल - Surajya Digital", "raw_content": "\nतडीपार बॉबीला मिरवणुकीतून केली अटक, पाचजणांवर गुन्हा दाखल\nपोलिसाचा घेतला चावा, पकडली कॉलर\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\nसोलापूर : तडीपार गुंड सचिन ऊर्फ बॉबी शिंदे याच्‍यासह त्‍याच्‍या नातेवाईकांनी रविवारी (दि. १७) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ला करून जखमी केले हाेते. या हल्ल्यात पोलीस नाईक रविराज काळे जखमी झाले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.\nसचिन ऊर्फ बॉबी शिंदे, किर्ती शिंदे, सुलोचना शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे आणि अन्य दोन अनोळखी अशा एकूण पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nसचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे वय 38 (रा. आवसे वस्ती आमराई ) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. त्यास सोलापूर शहर व जिल्हातून 2 वर्षाकरीता तडीपार केलेले असताना जयंती मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आले दरम्यान नार्थकोट प्रशाला या ठिकाणी तडीपार बॉबी मिळून आला.\nत्यास कारवाईकरीता पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना बॉबीला कारवाईला घेऊन जावू नका असे हुज्जत घालून फिर्यादीस व फिर्यादीबरोबर असलेले पो.को पाटील यांना सर्वांनी झटापटी करून फिर्यादीच्या शर्टाची गच्ची धरून ओढा ओढी करुन फिर्यादीच्या डाव्या पोटरीळा चावा घेऊन शिवीगाळ करून आम्हाला सोड नाहीतर बघ असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीच्या शासकीय कामात अडथळा आणुन फिर्यादी व फिर्यादीबरोबरचे कर्मचारी या हल्ला केला आहे. पोलिसांनी कशा पद्धतीने त्याला ताब्यात घेतले त्यानंतर कसा गोंधळ उडाला फौजदार चावडी पोलिस ठाण्यात येऊन गेल्यानंतर संबंधित आरोपीला नातेवाईकांनी गोंधळ घातला.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nरविवारी तडीपार गुंड सचिन उर्फ बॉबी शिंदे हा विनापरवानगी सोलापुरामध्ये येऊन रात्री साडेनऊच्या सुमारास फिरताना दिसून आला. त्याला पोलीस नाईक काळे आणि पोलीस शिपाई पाटील या दोघांनी ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे नेले. याचदरम्यान सचिन शिंदे, त्याची पत्��ी किर्ती शिंदे, सुलोचना दत्तात्रय शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे यांच्यासह इतर दोन अनोळखी पुरुषांनी पोलिसांना विरोध करीत त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. या सर्वांनी पोलीस कर्मचार्‍यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करीत त्यांच्याशी झटापट केली. यावेळी नातेवाईकांनी काळे यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर चावा घेऊन त्यांना जखमी केले.\nपोलिसांनी तडीपार बॉबी शिंदे याला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमा होऊन गोंधळ घातला. यामुळे मिरवणुकीतील गाड्यांना पुढे जाण्यास व्यत्यय आला. त्यामुळे मिरवणुकीस उशीर झाला. पोलिसांनी प्रसंगावधानाने आरोपीस ताब्यात घेतले. मिरवणुकीत गर्दीमुळे अनुचित प्रकार घडला असता पण पोलिसांनी सावधगिरी बाळगली.\nयाबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात काळे यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून झालेले चित्रीकरण पाहून संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.\nमोहोळ : मालट्रकला रूग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत एक ठार, डॉक्टरासह पाच जखमी\nकाम करताना लॅपटॉपचा स्फोट, महिला सॉफ्टवेअर इंजिनीयर भाजली\nकाम करताना लॅपटॉपचा स्फोट, महिला सॉफ्टवेअर इंजिनीयर भाजली\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/national-international/the-farmers-agitation-which-has-been-going-on-for-a-year-will-finally-stop-spg97", "date_download": "2022-05-25T04:24:29Z", "digest": "sha1:L6BTNYVR6XG4CFC6Q44G6Q3M7A2IMY2E", "length": 5567, "nlines": 58, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Farmer Protest: वर्षभरापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर थांबणार ?", "raw_content": "\nवर्षभरापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर थांबणार \nशेतकरी आंदोलन (Farmer Protest) संपवण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मागण्यां��ाबत सरकारसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nवर्षभरापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर थांबणार \nसंतोष शाळीग्राम (नवी दिल्ली)\nनवी दिल्ली : शेतकरी आंदोलन (Farmer Protest) संपवण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) शेतकऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. सरकार एमएसपी हमी कायद्यावर समिती स्थापन करणार आहे. आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही सरकारने दिल्याचे समजते. उद्या आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. (The farmers' agitation which has been going on for a year will finally stop \nसरकारच्या प्रस्तावावर शेतकरी चर्चा करत आहेत. शेतकरी परतीच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ शकतात. एमएसपीवर कायदेशीर हमीभाव, शेतकऱ्यांवरील खटले परत करावेत, शेतकरी आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांवर शेतकरी लेखी हमी मागत होते.\nजा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा; मुलगी सासरी जाताना आव्हाड भावुक\nसरकारने आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले असून एमएसपी हमीभावासह त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन स्थगित करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर सुमारे 15 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/here-you-need-to-know-what-ncp-leader-jayant-patil-told-about-rohit-patil-who-is-a-son-of-rr-patil-in-sangli-621803.html", "date_download": "2022-05-25T03:53:07Z", "digest": "sha1:FMHGEQ63U42LFF2LJP7T3YCYXKRI7N6V", "length": 6710, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Here you need to know what ncp leader jayant patil told about rohit patil who is a son of rr patil in sangli", "raw_content": "Rohit Patil | रोहित पाटलांकडे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जाणार जयंत पाटील म्हणाले की…\nकंवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रोहित यांनी राष्ट्रवादीचा विजयी झेंडा फडकवून दाखवला होता.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यदपदी रोहित पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. कंवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रोहित यांनी राष्ट्रवादीचा विजयी झेंडा फडकवून दाखवला होता. अत्यंत कमी वयात त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन त्यांच्यावर आता नवी जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडून दिली जाणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. दरम्यान, जयंत पाटील यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र असलेल्या रोहित पाटलांकडे आता राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nChandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nDevendra Fadnavis: संभाजी छत्रपतींना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही; फैसला फडणवीसांच्या हाती\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-bjp-workers-send-psychiatric-medicine-to-nana-patole-patole-criticizes-bjp-625687.html", "date_download": "2022-05-25T04:54:36Z", "digest": "sha1:62DOYP4UDTBOZDYTELM5VDFIV4FJLJQO", "length": 9089, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » BJP workers send psychiatric medicine to Nana Patole, Patole criticizes BJP", "raw_content": "Special Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nगेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोलो विरुद्ध भाजप संघर्ष तीव्र झाला आहे. मोदींबाबत नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नव्हतो असे नाना पटोले सांगत आहेत. मात्र आता भाजपने आणखी आक्रमक होत नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाटवल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे. भाजपच्या या औषधाला नाना पोटेले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nगेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोलो विरुद्ध भाजप संघर्ष तीव्र झाला आहे. मोदींबाबत नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नव्हतो असे नाना पटोले सांगत आहेत. मात्र आता भाजपने आणखी आक्रमक होत नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाटवल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे. भाजपच्या या औषधाला नाना पोटेले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी गावगुंडाबद्दल बोललो आहे, भाजपवाल्यांना काय आदळ आपट करायची ती करूदे, कोर्टात तक्रारी करू द्या, कोर्ट जो निर्णय देईल त्याचा आदर राखू असे नाना पोटोले म्हणालेत, तसेच चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं, असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.\nतसेच मी विधानसभा अध्यक्ष असतो तर काय केलं असतं हे देशाला दिसलं असतं. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ दिले नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. निवडणूक जवळ येते तेव्हा तेव्हा भाजपाकडून हिंदू मुस्लिम वाद वाढवण्याचे काम करतात. भाजप सरकारच्या काळात 53 टक्के बेरोजगारी वाढली आहे. अशी टीका नाना पटोलेंनी केलीय. बियर शॉपी रेशनच्या दुकानात सुरू करणे असो किंवा राज्यात डान्सबार सुरू करणे असो हेही निर्णय फडणवीसांच्या काळात घेतले गेले. अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nSambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nTexas School Shooting : अमेरिकेत शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 ठार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, \"कारवाई करण्याची वेळ आली आहे\"\nRahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले\nSatara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lovestatushere.in/marathi-status-on-life/", "date_download": "2022-05-25T04:01:30Z", "digest": "sha1:VMT6LOTEOAEND64RJBO7I62LKKP7SMI7", "length": 9932, "nlines": 256, "source_domain": "lovestatushere.in", "title": "[100+] Marathi Status On Life (AUG 2021) | बेस्ट मराठी जीवन स्टेटस | Love Status Here - Love Status Here", "raw_content": "\nMarathi Status On Life : जीवन आपल्यासाठी अनेक आनंदाचे क्षण आणते जितके ते घसरते, आणि जरी असे काही दिवस आहेत ज्यांचे अनुसरण करण्याची एक मॅन्युअल होती, तरीही ते सहजतेने समान नसते. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा जीवनाचा प्रवास सोपा होऊ शकत नाही, परंतु आपला दृष्टीकोन विकसित होत असताना आपल्याला ते अधिक चांगले समजेल असे वाटते. तुम्ही शाळेच्या बाहेर नवीन साहस सुरू करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळे मार्ग एक्सप्लोर करायचे असतील, भविष्य कसे असेल ते बदलण्यास कधीही उशीर झालेला नाही.\nजर तुम्हाला प्रेरणा आणि प्रेरणेची गरज असेल तर, होडा कोटब, मेघन मार्कल, रीझ विदरस्पून यांचे हे जीवन उद्धरण, इतरांसह, तुम्हाला नक्की ऐकायला हवे. आत्म-प्रेमाचा सराव करण्यापासून ते विनोदाची भावना असण्यापर्यंत आशावादी होण्यापर्यंतचा सल्ला कधीही वृद्ध होत नाही आणि आपण जिथे जात आहात तेथे जाण्यासाठी आवश्यक असलेला धक्का शोधण्यात नक्कीच मदत करेल.\nआयुष्य एकच आहे पण. त्याला चांगल्या\nप्रकारे जगलं ना तर एकचं खूप\nकोण्ही हे निरीक्षण० नाही करू शुकत. कि\nकाही लोक सामान्य होण्यासाठी जबरदस्त\nजीवनामध्ये थोडल शान मध्ये जगायचं\nअसेल तर थोड attitude आणि *\n तर सगळ्यांच्या तोंडात असते. पण\nयशस्वी तर तेच होतात जे तिला सांभाळू\nजीवनाचा आनंद घेतला जातो,\nनाकी त्याला झेलल जात.\nमृत्यू हे जीवन समाप्त करतं.\nतुम्ही जीवनाला Ignor करून\nशांतील नाही मिळवू शकत.\nह्याने काहीच फरक नाही पडत कि तुम्ही\nकिती हालतीमध्ये जगलात. फक्त तुम्ही\nत्या आठवणी विसरून नाही शकत.\nजिंदगी कोणासाठी नाही बदलत, बस\nजगण्याचं कारण बदलून टाकते ..\nजर तुमच्या मध्ये अहंकार असेल आणि.\nखूप राग येत असेल तर तुम्हाला आणखी\nदुष्मनाची गरज नाही …\nआयुष्य तर तेव्हा सुंदर होतं.\nजेव्हा सुंदर बनवणारा सोबत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/rat-terrier-australian-shepherd-mix", "date_download": "2022-05-25T04:06:27Z", "digest": "sha1:F24AFYWEDMZARD7AHHLRCN6DXKTBHYCP", "length": 28738, "nlines": 94, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " रॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स - कुत्री", "raw_content": "\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स, ऑस्ट्रेलियन शेफर्ड आणि रॅट टेरियरच्या प्रजननामुळे मिश्रित जातीचे कुत्री आहे. या कुत्र्याच्या खूप भिन्न जाती आहेत. उंदीर टेरियरसह हे थोडेसे विचित्र असू शकेल. ही मिश्रित जाती कशा प्रकारे दिसते आणि काय कार्य करते हे अधिक ऑस्ट्रेलियन शेफर्ड किंवा रॅट टेरियरसारखे आहे हे अधिक ऑस्ट्रेलियन शेफर्ड किंवा रॅट टेरियरसारखे आहे आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या. आपण खरोखर शिफारस केली आहे की आपण बचावद्वारे सर्व प्राणी मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या उंदीर टेरीयर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही रॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स पिल्ले असल्यास. आपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स, ऑस्ट्रेलियन शेफर्ड आणि रॅट टेरियरच्या प्रजननामुळे मिश्रित जातीचे कुत्री आहे. या कुत्र्याच्या खूप भिन्न जाती आहेत. उंदीर टेरियरसह हे थोडेसे विचित्र असू शकेल. ही मिश्रित जाती कशा प्रकारे दिसते आणि काय कार्य करते हे अधिक ऑस्ट्रेलियन शेफर्ड किंवा रॅट टेरियरसारखे आहे हे अधिक ऑस्ट्रेलियन शेफर्ड किंवा रॅट ���ेरियरसारखे आहे आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव ,आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या रॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स पिल्लासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही रॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nयेथे रॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्सची काही छायाचित्रे आहेत\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स इतिहास\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत.कृपया आमची स्वाक्षरी करा याचिकापिल्ला गिरण्या बंद करण्यासाठी\nऑस्ट्रेलियन शेफर्डकडे एक अस्पष्ट भूतकाळ आणि वंश आहे. या कारणास्तव हे नाव थोडा दिशाभूल करणारे आहे. स्पॅनिश शेफर्ड, पास्टर डॉग, बॉब-टेल, न्यू मेक्सिकन शेफर्ड, कॅलिफोर्निया शेफर्ड आणि ऑस्ट्रेलियन शेफर्ड - ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या नावाच्या आधी ऑस्ट्रेलियाला खालील नावाने म्हणतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की या जातीची उत्पत्ती बास्क प्रदेशात झाली आहेस्पेनते मेंढपाळ वापरत होते. असा विचार आहे की ते मेंढपाळ ऑस्ट्रेलियामार्गे अमेरिकेच्या वेस्ट कोस्टमध्ये स्थलांतरित झाले आणि त्यांच्या कुत्र्यांना आपल्याबरोबर घेऊन आले. मूळांवर पूर्णपणे सहमत नसले तरी, १ th व्या आणि २० व्या शतकाच्या उत्तर��र्धात पश्चिम उत्तर अमेरिकेत त्याचा विकास झाला असा एक करार आहे. त्यांना त्यांचे नाव कोठे मिळाले याविषयी एक सिद्धांत अशी आहे की त्यांनी मेंढ्या आणलेल्या मेंढरांची नावे घेतली गेली.\nऑस्ट्रेलियन शेफर्ड उंचावर इतका प्रभाव नाही की उतारा इतर जातींच्या जातींइतकाच नव्हता. म्हणून तो रॉकी पर्वतवरील एक सुप्रसिद्ध आणि प्रिय मेंढपाळ झाला. मूळ प्रवर्तक बोल्डर, कोलोरॅडो मधील रणचेर्स होते, ज्याने नंतर पश्चिमेकडील कुत्र्यांची विक्री आणि वितरण करण्यास सुरवात केली.\nजेव्हा यासारखे कुत्री प्रामुख्याने वर्किंग स्टॉक म्हणून वापरले जात असत तेव्हामेंढपाळत्यांच्या दिसण्यापेक्षा कुत्र्यांच्या कार्यक्षमतेत जास्त रस होता. परिणामी, कालांतराने मेंढपाळांनी कुत्र्यांना हस्तक्षेप केले की त्यांचा असा विश्वास आहे की दिलेल्या हवामान आणि लँडस्केपसाठी चांगले कामगार तयार होतील. पूर्वेकडील यू.एस. मध्ये, कुत्री कसे दिसतात या लँडस्केपमध्ये मोठी भूमिका होती.ग्राउंडआणि हवामान परिस्थिती युरोप सारखीच होती. युरोप आहे जेथे त्यापैकी बहुतेक जाती आल्या आहेत, म्हणून तेथे अस्तित्त्वात असलेल्या जाती आणि त्यांचे वंश तेथे चांगले कार्य केले.\nतथापि, इन द वेगळ्या कुत्र्यांची गरज होतीअमेरिकन वेस्ट, कारण परिस्थिती पूर्वेपेक्षा खूप वेगळी होती. म्हणून ओळखले जाणारे मेंढीचे स्पॅनिश कळपचुराअन्नासाठी ओळख झाली. मेंढपाळांनी स्पॅनिश कुत्रे आणले जे वन्य आणि धोकादायक प्रदेशात नोकरीस पात्र ठरले. या कुत्र्यांची त्यांच्या कळपातील क्षमता आणि मोकळ्या रेंजवरील शिकारींकडून संरक्षण करण्याबद्दल त्यांचे मूल्यवान मूल्य होते.निवडक पैदासबर्‍याच पिढ्यांसाठी कुत्राच्या पैलूंवर लक्ष केंद्रित केले ज्याने अमेरिकन वेस्टमधील प्रभावी स्टॉकडॉग म्हणून कार्य करण्यास सक्षम केले. त्याला कठोर हवामान हाताळावे लागले; आपल्याकडे भरपूर वेग, letथलेटिक्स, ऊर्जा आणि सहनशीलता आहे; आणि बुद्धिमान, लवचिक आणि स्वतंत्र व्हा; आज्ञाधारक राहताना.\nजर्मन मेंढपाळ, अकिता आणि कॉर्गी मिक्स\nहा एक अमेरिकन प्रजनन कुत्रा आहे जो काम करणारा कुत्रा बनला आहे. ते इतके लहान आहेत की त्यांना उंदीर आणि इतर कीटक सारख्या कीटकांची शिकार करण्यासाठी शिकारी आणि शेतात कुत्री म्हणून वागायला लावले गेले. त्यांना जलद आणि ससासारखे द्रुतपणे प्राणी पकडण्याची त्यांची आवश्यकता होती. आज रॅट टेरियर एक हट्टी पण बुद्धिमान कुत्रा आहे जो अनोळखी लोकांपासून सावध आहे. जरी ते योग्य प्रकारे समाजीकृत नसले तरीही कुटुंबासह चांगले असतील तर ते इतर पाळीव प्राणी आणि अनोळखी लोकांकरिता आक्रमक होऊ शकतात. त्यांच्यात खूप धैर्य आहे आणि आपण ज्या स्थितीत आहात त्याचा शोध घेण्यास ते फार चांगले आहेत. त्यांना कृपया पाहिजे आहे आणि आपुलकी आहे पण त्याला खूप व्यायामाची आवश्यकता आहे किंवा तो खराब वागू शकतो.\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स पिल्लांचे अप्रतिम व्हिडिओ\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 18 - 23 इंच\nउंची: खांद्यावर 10 - 18 इंच\nआयुष्य: 15 - 18 वर्षे\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स पर्सनालिटी\nएलउदाहरणार्थ, आपण कदाचित पालकांनी त्यांचे वर्तन कसे करावे याविषयी चांगले वाचन करण्यासाठी आपल्याकडे पहावे लागेल. ऑसी एक गोड कुत्रा आहे जो आपल्यास कधी सापडेल आणि उंदीर टेरियर एका लहान मुलासाठी आणखी थोडीशी असू शकते. हे एक अतिशय अनुकूल, कौटुंबिक देणारं कुत्रा बनवायला पाहिजे. जर उंदीर टेरियरचा विचार केला तर ते कदाचित मजबूत व्यक्तिमत्त्व असलेले अल्फा असतील आणि त्यांना अनुभव असलेल्या मजबूत मालकाची आवश्यकता असेल जो स्वत: ला पॅक लीडर म्हणून सेट करू शकेल. जरी ते लहान असले तरीही ते लहान मुलासारखे असू शकतात. फक्त ते लहान आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रभारी व्हायचे नाही. जर ते उघड झाले आणि योग्यरित्या सामाजिक केले तर ते इतर प्राण्यांबरोबर चांगले असले पाहिजेत. ते काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यास सक्षम असतात किंवा जेव्हा घर गोंगाटलेले किंवा पूर्ण भरलेले असते तेव्हा. सर्व कुत्र्यांप्रमाणेच ती सकारात्मक अंमलबजावणीला चांगला प्रतिसाद देते. ती त्याऐवजी प्रेमळ असावी आणि आपल्याबरोबर बर्‍यापैकी वेळ घालवून आनंद घ्यावा.\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींकडे संवेदनाक्षम असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्यांविषयी आणि त्यांच्याबरोबर होणा .्या घटनेविषयी प्रामाणिक व उघड असेल. आरोग्य परवानगीवरून हे सिद्ध होते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nऑस्ट्रेलियन शेफर्डमध्ये मिसळल्यामुळे संयुक्त डिसप्लेसीया, डोळ्याची समस्या, giesलर्जी होण्याची शक्यता असते.\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स केअर\nगरजू गरजा काय आहेत\nऑसी आणि रॅट टेरियर हे दोन्ही अतिशय विनम्र शेडर्स आहेत. रॅट टेरियरने ऑसीकडून काही अधिक आक्रमक शेडिंग प्रवृत्ती काढून टाकल्या पाहिजेत. त्यांना कसे वाटत असेल यावर अवलंबून त्यांना नित्य नृत्य आणि आंघोळीची आवश्यकता असेल.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nहा एक उच्च उर्जा कुत्रा आहे जो मालकाकडून त्याची आवश्यकता असेल. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, त्यांना दिवसभर काम करण्याची आणि धावण्याची प्रवृत्ती होती जेणेकरून त्यांना आसपास बसलेल्या गोष्टींमध्ये समाधान मिळणार नाही. उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी त्यांना अत्यधिक लांब फिरायला आणि पळवाट नेण्यासाठी योजना करा. बॉर्डर कोलीकडे एक अतिशय मजबूत अंतःप्रेरणा आहे म्हणूनच ती आपल्यास कळपाला सुरुवात करत असल्यास आश्चर्यचकित होऊ नका. एक थकलेला कुत्रा जरी चांगला कुत्रा आहे. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nहा एक अत्यंत हुशार कुत्रा आहे जो प्रशिक्षित करणे सोपे होईल, तथापि, हे कदाचित अत्यंत हट्टी असेल. यासाठी एक मजबूत, टणक हँडलर आवश्यक आहे जे सुसंगत असेल आणि या कुत्र्याने त्यांचा गैरफायदा घेऊ देणार नाही. सर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक ��णि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याबाबत खात्री करा.\nरॅट टेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्याला जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेशियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nउंदीर टेरियर schnauzer मिक्स\nजर्मन शेफर्ड वाईनर डॉग मिक्स\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nकर्कश आर्क्टिक लांडगा मालामुट मिक्स\nschnauzer गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\nतिबेटी मास्टिफ कुत्रा विक्रीसाठी\nबीगल गोल्डन रिट्रीव्हर मिक्स पिल्ला\nबॉक्सर ब्लू टिक हाउंड मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/knowledge/is-it-better-to-stand-or-run-in-the-rain-know-science-behind-this-623263.html", "date_download": "2022-05-25T03:57:33Z", "digest": "sha1:CJEK6ASFSH5C2UBHEI2I2JEX6KILLTCW", "length": 12242, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Knowledge » Is it better to stand or run in the rain know science behind this", "raw_content": "पावसात धावल्यानंतर जास्त भिजतो की एका जागी उभे राहिल्यावर, उत्तर आहे खूप रंजक..\nजेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा लोक धावू लागतात आणि त्यांना वाटते की त्यांनी लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचले पाहिजे. पण, पावसात धावणे परिणामकारक आहे की नाही हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आज आपण जाणून घेवू याबद्दलची रंजक माहिती..\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: प्राजक्ता ढेकळे\nजेव्हा आपल्याकडे छत्री नसते नेमके त्याच दिवशी पाऊस येतो आणि आपली नेमकी फजिती होते. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत घडले असेल. पाऊस आणि भिजणे हे तसे आपल्यासाठी काही नवीन नाही. आपण प्रत्येक जण कधी ना कधी पावसात आवडीने किंवा नाईलाजाने भिजलेलो असतो. याच पावसात भिजण्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही रस्त्यावरून चालत असाल आणि अचानक पाऊस पडला तर तुम्ही काय कराल तुम्ही पण म्हणाल की हा काय प्रश्न आहे. पावसापासून भिजू नये म्हणून आपण जागा शोधू आणि आजूबाजूला जागा नसेल तर निदान भिजू नये म्हणून धावत जावून एखादा आडोसा शोधाल. अनेकदा आपण धावत पळत एखादा आडोसा शोधाल. पण पळून जाण्याचा तुमचा निर्णय चुकीचा आहे आणि ही गोष्ट आम्ही नाही तर सायन्स सांगते. (Science behind the Rain) तुम्हीही विचार करत असाल की असं कसं होईल आणि पळून जाणं तर अंतर पटकन कमी करण्यास मदत करते. तर मग पावसात धावणं (Running in the Rain), हे कसं चुकतं.\nपाऊस पडत असताना त्यात धावणे हे चुकीचे पाऊल ठरू शकते. कारण तुम्ही भिजू नये म्हणून असे करत असाल तर तुम्ही ते चुकीचे करत आहात, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. जर तुम्हीही ही गोष्ट आत्मसात करत नसाल, तर आम्ही तुम्हाला संशोधनातून सांगतो की, पावसात धावणे हा योग्य पर्याय नाही. जाणून घेवूया खास आणि रंजक संशोधनाबद्दल, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल…\nनेमके संशोधन काय म्हणते तुमचा विश्वास बसणार नाही, पण काही तज्ज्ञांच्यामते, पाऊस पडू लागल्यावर धावल्याने माणूस जास्त भिजतो किंवा पावसात एकाच जागी उभे राहून पावसापासून बचाव होतो. या विषयावर इटालियन भौतिकशास्त्रज्ञ फ्रँको बोकी यांनी २०१२ मध्ये युरोपियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला होता. यात पावसात धावणे हा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले होते. या संशोधनातून सत्याग्रहाने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, ‘गणितानुसार जरी विचार केला तरी अचानक पाऊस पडला आणि पावसापासून भिजू नये यासाठी जागेच्या शोधात आपण असू तर चालण्याऐवजी एका जागी उभे राहिल्यास तुम्ही त्यातुलनेत कमी भिजाल. अनेकदा शोधून सुध्दा आपल्याला आडोसा मिळत नाही तर मग अशावेळी पावसात एका जागी उभं राहा, म्हणजे कमी ओले व्हाल, कारण अशा स्थितीत पावसाचे कमी थेंब आपल्या अंगावर पडतील.\nतुम्ही एकाच ठिकाणी उभे राहिल्या��� काय होईल\nफ्रँकोनेही गणिताच्या माध्यमातून ही गोष्ट सिद्ध केली आहे. या अहवालात फ्रँकोच्या संशोधनाच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की सामान्य परिस्थितीत पाऊस पडत आहे आणि वादळाची स्थिती नाही. अशात पावसाचे थेंब थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडत आहेत. त्याच वेळी, पावसाचा दर किंवा प्रति चौरस मीटर प्रति सेकंद पडणार्‍या पाण्याच्या थेंबांची संख्या सारखीच असते… मग या स्थितीत जो एका जागी उभा आहे त्याच्यावर ठराविक प्रमाणात पाणी पडेल आणि त्याचे डोके आणि खांदे याचा भागावर पाण्याचे थेंब जास्त प्रमाणात पडतील. (पण या स्थितीत पाऊस सरळ असावा)\nपावसात धावल्यास काय होईल\nअनेक जण पावसात कमी भिजावे यासाठी धावण्याचा निर्णय घेतात मात्र हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे दुसरी परिस्थिती बघितली तर पावसानंतर जर कोणी चालायला सुरुवात केली तर डोक्यावर आणि खांद्यावर पाणी तर पडतेच पण त्या व्यक्तीच्या गतीच्या दिशेला लंबवत पडणारे थेंब पार करतो यामुळे, त्याच्या अंगावर पडणारे थेंबाची संख्या वाढू लागेल. म्हणजे तो अधिक ओला होईल. जेव्हा एखादी व्यक्ती पावसात चालायला लागते तेव्हा त्याचा वेग कितीही असो, त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर पडणाऱ्या पाण्याच्या दरात कोणताही बदल होत नाही. यासोबतच शरीराचे इतर भागही पाण्याच्या संपर्कात येऊ लागतात. म्हणजेच पावसात धावल्याने माणूस अधिक भिजतो हे संशोधनाअंती समोर आले आहे.\nहवा सी उडती जाऊ… सई लोकुरचा हटके अंदाज, फोटो एकदा बघाच\nKirit Somaiya भारतीय जनता पक्षाची राजकारणातली आयटम गर्ल : Nawab Malik\nVideo : या मजुराचा डान्स पाहून भल्या भल्या डान्सरला घाम फुटेल, सोशल मीडियाने बनवलं रातोरात स्टार\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post_82.html", "date_download": "2022-05-25T04:59:01Z", "digest": "sha1:ARITCQMQRFTXWCMONAWUSWUP7IP3IJWF", "length": 30406, "nlines": 274, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ म��र्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(७५) इब्राहीम (अ.) ला आम्ही अशाप्रकारे पृथ्वी व आकाशांचे व्यवस्थापन दाखवीत होतो५१ आणि याकरिता की तो विश्वास राखणाऱ्यांपैकी व्हावा.५२\n(७६) म्हणून जेव्हा रात्र त्याच्यावर पसरली तेव्हा त्याने एक नक्षत्र पाहिले, म्हणाला, ‘‘हा माझा पालनकर्ता आहे परंतु जेव्हा ते मावळला तेव्हा म्हणाला, अस्त पावणाऱ्यांवर तर मी आकर्षित होत नाही.\n(७७) मग जेव्हा चकाकणारा चंद्र पाहिला तेव्हा म्हणाला, हा माझा पालनकर्ता आहे. मग जेव्हा तोदेखील अस्त पावला तर म्हणाला, जर माझ्या पालनकर्त्याने माझे मार्गदर्शन केले नसते तर मीसुद्धा मार्गभ्रष्ट लोकांत सामील झालो असतो.\n(७८) मग जेव्हा सूर्याला दैदीप्यमान पाहिले तर म्हणाला, हा आहे माझा पालनकर्ता, हा सर्वात मोठा आहे....\n५१) म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्यासमोर विशाल विश्वाची व्यवस्था कार्यरत आहे आणि या अल्लाहच्या निशाण्या तुम्हासमोर ठेवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे इब्राहीम (अ.) यांच्यासमोरदेखील या विशाल निशाण्या आणि विशाल विश्वव्यवस्थापन होते. परंतु तुम्ही लोक त्यांना पाहूनसुद्धा आंधळयासारखे काहीच पहात नाही. इब्राहीम (अ.) यांनी या निशाण्या डोळे उघडून पाहिल्या होत्या. याच निशाण्यांद्वारा ते वास्तविक सत्यापर्यंत पोहचले होते.\n५२) हे ठिकाण आणि कुरआनच्या त्या दुसऱ्या ठिकानांना जेथे आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याशी त्यांच्या समाजाचा विवाद झाला होता, चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आवश्यक आहे की आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या समाज व राष्ट्राच्या तत्कालीन धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर नजर टाकली जावी. आजच्या शोधकार्यानुसार पैगंबर इब्राहीमच्या जन्मठिकाणाचे ते शहर शोधले गेले आणि त्या काळातील लोकांच्या समाजजीवनाविषयी सुद्धा माहिती उपलब्ध झाली आहे. सर लिओनार्ड वूली (Sir Leonard Woolley) यांनी आपले पुस्तक 'Abraham', London - १९३५ मध्ये त्यांच्या शोधकार्याच्या परिणामांचा उल्लेख केला आहे. त्यानुसार माहीत होते की २१०० इ. स. पूर्वचा काळ म्हणजे शोधकर्ता (इतिहासकार) नुसार इब्राहीम (अ.) यांचा काळ मानला जातो. त्या राज्याची राजधानी `उर' ची लोकसंख्या अडीच लाखांपर्यंत होती. असंभव नाही की पाच लाखसुद्धा असावी. `उर' शहर मोठे औद्योगिक आणि व्यापारिक केंद्र होते. तेथील लोकांचा दृष्टिकोन पूर्णत: भौतिकवादी होता. धन कमविणे आणि अधिकाधिक सुखसामग्री गोळा करणे हाच त्यांच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देश होता. व्याजबट्याचा धंदा सर्रास होता, लोकात तीन वर्ग पडले होते. प्रथम वर्ग अमिलु नावाचा होता. त्यास विशेष अधिकार प्राप्त् होते. यांचे फौजदारी आणि दिवाणी अधिकार इतरांपेक्षा वेगळे होते. तसेच यांच्या जीव आणि वित्ताची किंमत इतरांपेक्षा अधिक होती.\nअशा या `उर' शहरात आणि समाजात आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांचा जन्म झाला होता. यांच्याविषयी आणि यांच्या कुटुंबाविषयी `तलमुद' ग्रंथात माहिती सापडते. त्यानुसार माहीत होते की ते अमिलु समाजातील होता आणि त्यांचे वडील राज्याच्या उच्च् पदावर होते (पाहा अध्याय २, टीप २९०) `उर' च्या शिलालेखात जवळ जवळ पाच हजार देवतांची नावे सापडतात. देशाच्या वेगवेगळया गावासाठी निरनिराळे देव होते. प्रत्येक गावाचा एक विशिष्ट रक्षक ईश्वर (ग्रामदैवत) असे. त्याला `रब्बुल बलद,' `महादेव' व `रईसुल आलिया' म्हटले जात असे आणि या ग्रामदेवतेचा आदर इतर देवदेवतांपेक्षा जास्त होत असे. `उर' शहराचा `रब्बुल बलद' (महादेव) `नन्नार' (चंद्रदेव) होता. दुसऱ्या एका मोठ्या शहराचा (लरसा) ग्रामदैवत `शमाश' (सूर्यदेव) होता.\nया मोठ्या ईश्वरांच्या हाताखाली अनेक लहान सहान ईश्वर होते. या लहान सहान देवांची निवड आकाशातील ग्रहताऱ्यांपैकी जास्त व थोडेफार जमिनीवर निवडले गेले होते. `नन्नार' ची मूर्ती उंच पर्वतावर एका भव्य मंदिरात होती. त्याच्याच जवळ `नन्नार'च्या पत्नीची मूर्ती शानदार मंदिरात होती. नन्नारच्या मंदिराची शान एखाद्या शाही महलासारखी होती. त्याच्या शयनकक्षात प्रत्येक रात्री एक पुजारन त्याची पत्नी म्हणून जात असे. त्या मंदिरात अनेक स्त्रिया त्या देवाला वाहिलेल्या (देवदासी) होत्या. त्या सर्व स्त्रियांची परिस्थिती `धार्मिक वेश्या' (Religious Prostitutes) सारखी होती. नन्नार फक्त देवच नव्हता तर देशाचा सर्वात मोठा जमीनदार, सर्वात मोठा व्यापारी व उद्योजक तसेच देशाचा सर्वात मोठा राजकीय शासक होता. अनेक शेती, बागा, इमारती मंदिराला इनामी दिलेल्या होत्या. देशाचे सर्वात मोठे न्यायालय मंदिरातच होते. पुजारी लोक त्या न्यायालयाचे न्यायाधिश होते आणि त्यांचे निर्णय देवाचे निर्णय समजले जात. असली बादशाह `नन्नार' होता आणि देशाचा शासक त्याच्यामार्फत राज्य करीत असे. म्हणून बादशाह स्वत: उपास्य गणला जाई आणि ईश्वराप्रमाणे त्या बादशाहाची उपासना केली जात असे. अशाप्रकारे `उर' चा राजकीय परिवार पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या काळात शासक होता. त्या शहराच्या संस्थापकाचे नाव `उरनमुव्व' होते. याचमुळे या शासक परिवाराचे नाव `नमुव्व' होते. नंतर अरबी बोली भाषेत `नमरुद' झाले. पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या हिजरतनंतर या परिवारावर आणि समाजावर प्रकोप कोसळू लागला. या विनाशामुळे `नन्नार' विषयी `उर' शहरातील लोकांची श्रद्धा डळमळीत झाली, कारण त्यांच्या ग्रामदेवतेने त्यांचे रक्षण केले नाही. हे आधुनिक शोधकार्याचे परिणाम सत्य असेल तर यावरून हे स्पष्ट होते की पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या राष्ट्रात अनेकेश्वरत्व फक्त धार्मिक व आध्यात्मिक स्वरुपाचाच नव्हता तर या राष्ट्राची आर्थिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि सामाजिक जीवनाचीव्यवस्था याच धारणेवर आधारित होती. याविरुद्ध पैगंबर इब्राहीम (अ.) एकेश्वरत्वाचा संदेश घेऊन उठले तेव्हा त्या आवाहनाचा परिणाम फक्त मूर्तीपूजेपर्यंतच सीमित नव्हता तर त्या काळाचे संपूर्ण समाजजीवन व राष्ट्रजीवन प्रभावित झाले होते.\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारतीय पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि विज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nएकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण ��रे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\n���ुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/mumbai_38.html", "date_download": "2022-05-25T02:59:49Z", "digest": "sha1:MUKNABBBVFH5UES3MIWTAL4SANM3WNBE", "length": 4990, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - डॉ.सुरेश खाडे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - डॉ.सुरेश खाडे\nसामाजिक न्याय विभागासाठी 500 कोटींची जादा तरतूद\nमुंबई ( १८ जून २०१९ ) : समाजातील मागास, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असून सामाजिक न्याय विभागासाठी 500 कोटी रुपयांची जादा तरतूद करुन समाजातील मागास घटकांना न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत अर्थसहाय्यता रुपये 600 वरुन रुपये 1,000 इतकी वाढ. एक अपत्य असलेल्या विधवा महिलेस रुपये 1100 आणि दोन अपत्ये असलेल्या विधवा महिलेस रुपये 1200 मिळणार आहेत. दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे. त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना शासन घरकुल बांधून देईल. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा प्रित्यर्थ राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://fb-site.com/%E0%A4%98%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BEghabad-milu-de-mala/", "date_download": "2022-05-25T04:28:55Z", "digest": "sha1:YNNDUFUOLJXSV6CV7XJXML5NMTYFXRLT", "length": 7056, "nlines": 118, "source_domain": "fb-site.com", "title": "घबाड मिळू दे मला,Ghabad Milu De Mala - Fb-site.com", "raw_content": "\nघबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला\nअरं भंडार वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला\n( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)\nबारा कोसावर एक वाळी आहे, तिथं एक मारावाळी आहे,\nत्याचा मोठा वाळा आहे, अन्‌ त्यावर महादरो आहे\nआता पाहू दे मणभर सोनं मला रं भंडार वाहीन तुला\n( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)\nमणभर सोनं ह्याले पाहिजे\nअन्‌ खंडोबाले देणार काय \nहयद नुसती दोन चिमटी \n( बाप्पा हा सौदा झाला )\nलेकरू होऊ दे मले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले\nबकरू कापीन तुले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले\n( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )\nमी अन्‌ माह्या दोन सवती कोन्या एकीलेही नाई संतती\nत्याहींच्या आंधी कुरपा कर माह्यावरती\nलोटांगण घालतो तुह्या पायावरती\n( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )\nदगडाचा देव घेत नाही देत नाही\nपापाची साथ कुणी करत नाही\nनवसानं पोर कोणाले होत नाही\nमाणुस खादाळ देव काही मांगत नाही\nदेव म्हनता का धोंड्याला \nधान म्हनता का कोंड्याला \n( जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल )\nशेरोवाली जरा दे दे दर्शन हमें भजन लिरिक्स\nमैया री एक भाई दे दे दे दे ना तो मैं मर जांगी लिरिक्स\nवर दे वीणा वादिनि वर दे माँ सरस्वती वंदना लिरिक्स\nमेरी करुणामई सरकार पता नहीं क्या दे दे भजन लिरिक्स\nअहसान तेरा कैसे उतारे जीते है बाबा हम तो तेरे सहारे\nआरती संग्रह हिंदी में-Aarti Sangrah hindi me\nगुरुदेव भजन लिरिक्स Gurudev Bhajan Lyrics\nफिल्मी तर्ज भजन लिरिक्स Filmi Tarj Bhajan Lyrics\nभोजपुरी भजन लिरिक्स bhojpuri bhajan lyrics\nराजस्थानी भजन लिरिक्स Rajasthani Bhajan Lyrics\nसाईं बाबा भजन लिरिक्स Sai Baba Bhajan Lyrics\nहनुमान भजन लिरिक्स इन हिंदी Hanuman Bhajan lyrics\nहरियाणवी भजन लिरिक्स Haryanvi Bhajan lyrics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2022-05-25T03:39:54Z", "digest": "sha1:SOFX6CTNGVAOED2Y4C4G7WXN4EFCKIIR", "length": 5094, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अरापाहो काउंटी, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख कॉलोराडोची अरापाहो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अरापाहो काउंटी (निःसंदिग्धीकरण).\nअरापाहो काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोची राजधानी डेन्व्हरच्या दक्षिण आण�� पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,७२,००३ होती.[१]. ही कॉलोराडोमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे. अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र लिटलटन येथे आहे.[२] अरोरा या काउंटीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.\nएंगलवूडमधून वाहणारी लिटल ड्राय क्रीक नदी\nअरापाहो काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on १७ एप्रिल २०२२, at २२:३७\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:३७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-05-25T04:37:40Z", "digest": "sha1:V2EEG5WH2YANRBL2NFAMKIAORUYB25DT", "length": 5742, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुवनंतपुरम (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nसोळावी लोकसभा २०१४-२०१९ शशी तरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तिरुवनंतपुरम (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०६:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/ramain-in-news-of-media-prakash-ambedkar-misguided-people-nawab-malik.html", "date_download": "2022-05-25T02:54:39Z", "digest": "sha1:DGGWTFXQ3RAZDNYY2QMOBKHXBFUYFHWJ", "length": 3364, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "चर्चेत राहून आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत : नवाब मलिक", "raw_content": "\nचर्चेत राहून आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत : नवाब मलिक\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nआम्ही अमूक जागा देतो असे म्हणणारे प्रकाश आंबेडकर टिव्ही आणि वर्तमानपत्रात चर्चेत राहून जनतेची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.\nआज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आघाडी नकोच आहे होती आणि आताही त्यांना वेगळेच लढायचे आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. वंचितमुळे मतविभाजन होवून त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होतो.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/news-about-mehbooba-mufti-statement-2/", "date_download": "2022-05-25T04:27:33Z", "digest": "sha1:UQGQWR4SNTA4FKT6PN6QMVMCXLI3HRCO", "length": 9289, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत -मेहबूबा मुफ्ती – Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत -मेहबूबा मुफ्ती\nश्रीनगर- भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये ‘पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची धमकी देत आला आहे. मात्र, आता भारत त्यांच्या धमक्‍यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रे असून, ती आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत.’ असे म्हटले होते. त्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेव���ेली नाहीत.’ अशा शब्दांमध्ये टीका केली आहे.\nस्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे ब्रिटीश हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडत होते, तेच काम आज भाजप करत आहे” – मेहबुबा मुफ्ती\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट; दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र\nसंकट अजून टळले नाही ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए-५ ची देशात एंट्री; ‘या’ राज्यात आढळला पहिला रुग्ण\nरस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/thackeray-govt-will-lift-maharashtra-lockdown-in-4-phases-462068.html", "date_download": "2022-05-25T04:47:36Z", "digest": "sha1:5VI57TULR2GXQCD3GXTJJ7EL6WEGJXWX", "length": 7913, "nlines": 100, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Thackeray govt will lift maharashtra lockdown in 4 phases", "raw_content": "Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन\nराज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. | Maharashtra Lockdown\nमुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लॉकडाऊन (Lockdown) कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवताना कोणतीही घाई होणार नाही, याची विशेष काळजी घेणार आहे. त्यासाठी राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra lockdown due to Coronavirus will soon lift restrictions)\nसूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.\nराज्यात 15 जूननंतर निर्बंध शिथिल होणार\nदेशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार\nदेशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.\nगेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.\nCorona Cases in India | देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार, एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू\nआम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती\n…तर आमच्याकडे तिसरी लाट येणारच नाही; ‘या’ राज्यातील कोरोना नियंत्रणात, अनलॉकिंगची तयारी\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahilive.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-40-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T05:26:59Z", "digest": "sha1:GURMYQIQ3ATRWMKWJCRW5YTOJYPQGY7L", "length": 14399, "nlines": 219, "source_domain": "lokshahilive.com", "title": "सलग 40 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर; नवे दर जारी - लोकशाही", "raw_content": "\nसलग 40 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर; नवे दर जारी\nBy लोकशाही न्यूज नेटवर्क\nचोपडा नगरपालिकेचा नाला, गटार साफ सफाईचा धूमधडाका..\nबदलत्या जीवनशैलीनुसार पाठ आणि मणक्यांची काळजी\nदगडफेक करून प्राणघातक हल्ला करणारा फरार संशयित जेरबंद\nलाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात\n१५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल\nनवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क\nदेशात सलग 40 व्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपन��यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधानांचे दर आजही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-ऊतार होत आहे. परंतु, तरीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही.\nभारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले असून आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर काही राज्य सरकारांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.\nकच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.08 टक्क्यांनी वाढून $74.48 वर पोहोचली. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती न्यूयॉर्कमध्ये 0.37 टक्क्यांनी वाढून $71.20 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.\nIOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे.\nमहाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.\nदेशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.\nदरम्यान, पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क सध्या 27. 90 रुपये इतकं आहे. तर, डिझेलवर 21.80 रुपये आहे. राज्यात केवळ मूळ उत्पादन ��ुल्कातून वाटा मिळण्याचा अधिकार आहे. कर आकारणीच्या एकूण बाबींपैकी पेट्रोलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.40 रुपये प्रति लीटर आहे. याचबरोबर विशेष अतिरिक्त उत्पादक शुल्कात 11 रुपये आणि रस्ता तसेच पायभूत सुविधेवरील उपकर 13 रुपये प्रति लीटर आकारला जातो.\nकृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरण 2.50 रुपये आकारला जातो. त्याचप्रमाणे, डिझेलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.80 रुपये प्रति लीटर आहे. विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर म्हणून प्रति लिटर 8 रुपये आकारला जातो. तर, 4 रुपये प्रति लिटर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर देखील आकारला जातो.\nPrevious articleशिवसेनेला धक्का.. गोपीकिशन बाजोरियांचा पराभव; भाजपाची बाजी\nNext articleउपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार ‘इनकमींग’\nमोठी बातमी : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; काय आहेत नवे नियम, वाचा\nBreaking : एरंडोलनजीक भीषण अपघातात\nलोकशाही न्यूज नेटवर्क - May 24, 2022\nबदलत्या जीवनशैलीनुसार पाठ आणि मणक्यांची काळजी\nलोकशाही न्यूज नेटवर्क - May 24, 2022\nलाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात\nलोकशाही न्यूज नेटवर्क - May 24, 2022\n१५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल\nलाच घेतांना ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव ACBच्या जाळ्यात\nधक्कादायक.. हेडफोन लावून रेल्वे क्रॉसिंग; तरूणीने गमावला जीव\nउज्ज्वला योजनेंतर्गत 200 रुपयांचे अनुदान मिळणार; ‘असा’ करा अर्ज\nमहिलेला जमावाची बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू\nवर्चस्व सिध्दतेसाठी खडसे – पाटील वाद\nबदलत्या जीवनशैलीनुसार पाठ आणि मणक्यांची काळजी\n महाराष्ट्र बोर्डाचा (HSC) निकाल आज लागणार\nटाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या’ यादीत पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/Announces-Revised-Rules-of-Drama-Production-Grant-Scheme.html", "date_download": "2022-05-25T03:15:19Z", "digest": "sha1:XDTZW3M5NP2SGLSNLHHMSXF5BS4ILVQG", "length": 6901, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "नाट्य निर्मिती अनुदान योजनेची सुधारित नियमावली जाहीर", "raw_content": "\nनाट्य निर्मिती अनुदान योजनेची सुधारित नियमावली जाहीर\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nराज्य शासनामार्फत नवीन नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्थांना नाट्य प्रयोग सादरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेत यापूर्वी व्यावसायिक व संगीत नाटकांसाठी राज्यातील सहा महसुली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक होते, आता नवीन नियमानुसार सहा महसुली विभागांऐवजी चार महसुली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक आहे, अशी सुधारणा करण्यात आली आहे.\nतसेच प्रायोगिक नाटकांनाही जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठीचे नियमसुद्धा शिथील करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना अनुदान मिळण्यासाठी असणारा जो पहिला 10 चा टप्पा होता, तो आता कमी करण्यात आला असून, पहिल्याच टप्प्यात 5 प्रयोगांचे अनुदान घेता येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सहा महसुली विभागात प्रत्येकी एक प्रयोग करण्याची अट आता शिथील करण्यात आली असून, आता फक्त दोन महसुली विभागात प्रत्येकी एक प्रयोग सादर करावयाचा आहे. तसेच नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी आवश्यक असणारी पोलीस परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग सादरीकरणाचा यापूर्वी नसलेला कालावधी या नियमावलीत निश्चित करण्यात आला आहे.\nसदरची योजना ही सन 2006 पासून सुरू करण्यात आली आहे. अनेक जुन्या नाट्य निर्मात्यांबरोबर नवीन नाट्य निर्मातेही या योजनेचा लाभ घेत असतात. परंतु, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने, ज्या महसुली विभागातील जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत, त्या जिल्ह्यात नाट्यप्रयोग करणे शक्य नसल्याने, ही अट शिथील करण्याची विनंती नाट्य निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना केली. त्याची दखल घेत सदरच्या योजनेतील काही अटी आता शिथील करण्यात आल्या असून, यामुळे नाट्य निर्मात्यांना ज्या जिल्ह्यात सुस्थितीत नाट्यगृह आहे, अशा महसुली विभागातील जिल्ह्यात नाट्यप्रयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. तावडे यांनी दिली.\nव्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच यामुळे जास्तीत जास्त नाट्यनिर्मिती होऊन नाट्य रसिकांना दर्जेदार नाटकं पाहता येणार आहे. नाट्य क्षेत्रातील नाट्य निर्मात्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन ���िद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/penal-action-was-taken-against-hardik-pandya-lokesh-rahul/", "date_download": "2022-05-25T03:10:12Z", "digest": "sha1:B5XVBCDI5V754QUOK6SXRHDANYA3GAB5", "length": 9293, "nlines": 215, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांच्यावर दंडात्मक कारवाई – Dainik Prabhat", "raw_content": "\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांच्यावर दंडात्मक कारवाई\nनवी दिल्ली – कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली होती. हार्दिक पांड्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी देखिल मागितली होती. मात्र, त्यांच्या या उत्तरावर समाधानी न झाल्यामुळे बीसीसीआयने दोघांवर प्रत्येकी २०-२० लाख रुपये इतका दंड सुनावला आहे. त्यातील दहा लाख रुपये हे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटूंबियांना दिले जाणार आहे. तर, आणखी दहा लाख रुपये ब्लाइंड क्रिकेटला फंडिंग स्वरूपात दिले जाणार आहे. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी चार आठवड्यांच्या आत दंडाची रक्कम जमा केली नाही तर बीसीसीआय त्यांच्या मॅच फीमधून ही रक्क्म कापून घेणार आहे.\nऔषधी बगीचा : इसबगोल\nहृदयरोग तरुणाई आणि आयुर्वेद\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=What-happened-201-years-ago-in-Bhima-Koregaon-FE9206834", "date_download": "2022-05-25T04:50:04Z", "digest": "sha1:VGA2TO4MKV6XHW2PY2DE3CRDD4I254G6", "length": 49424, "nlines": 164, "source_domain": "www.kolaj.in", "title": "भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?| Kolaj", "raw_content": "\nभीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय\nवाचन वेळ : ११ मिनिटं\nगेल्यावर्षींच्या हिंसाचाराने भीमा कोरेगाव हा देशाच्या इतिहासातला एक नवा धडा म्हणून सगळ्यांना माहीत झालाय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीत भीमा कोरेगावबद्दल गेल्या वर्षभरात रोज एक तरी स्टोरी पोस्ट होतेय. त्यामुळे भीमा कोरेगावभोवतीचं वास्तव एखादं गूढ बनून सगळ्यांसमोर येतं. म्हणून २०१ वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव इथे नेमकं काय घडलं होतं, त्याचं आता महत्त्व काय हे जाणून घेणं गरजेचं झालंय.\nवंचित, उपेक्षित समाजाला आत्मभान मिळवून देण्यासाठी इतिहासातल्या त्या समाजाच्या गतवैभवास, सुवर्णकाळास उजाळा द्यावा लागतो. अस्पृश्यांना स्पृश्यांच्या तुलनेत वाटणारा न्यूनगंड नाहीसा व्हावा, सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना मानसिक बळ मिळावं, यासाठी एक साधन म्हणून नजीकच्या भूतकाळात घडलेल्या भीमा कोरेगाव संग्रामाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोग केला.\nजिंकण्या, हरण्याचा वाद निरर्थक\nभीमा कोरेगावच्या लढाईत कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षाही अस्पृश्य समाज हा लढवय्या होता हे सिद्ध करणारा पुरावा तिथे विजयस्तंभावरील नामावलीत तत्कालीन कंपनी सरकारने कोरून ठेवला होता. या पुराव्याच्या सत्यतेसंबंधी स्वतःच्या लहरीखातर कोलांटउड्या मारणाऱ्या शास्त्री, पंडितांशी निरर्थक वाद घालण्याची गरज नव्हती. तसंच खुद्द ब्रिटिश गवर्नमेंटलाही या गतकालीन इतिहासाची जाणीव करून देऊन अस्पृश्य समाजावर लष्करी भरतीसाठी असलेली बंदी उठवण्यास भाग पाडण्याची डॉ. आंबेडकरांची इच्छा होती.\nअर्थात ही एक प्रकारची इतिहासाची राबवणूक असली तरी असं करणारे, विशेषतः भीमा कोरेगाव संबंधात डॉ. आंबेडकर काही पहिले किंवा एकमेव नव्हते. आंबेडकरांनी भीमा कोरेगावला पहिल्यांदा भेट दिली त्याच काळात तत्कालीन प्रसिद्ध वक्ते आणि लेखक शिवराम परांजपे यांनी ' मराठ्यांच्या लढायांचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला. त्यामधे कोरेगाव भीमाच्या युद्ध वर्णनात तेथील झुंज मराठी सैन्याने जिंकल्याचं नमूद केलंय. यामागे त्यांचाही उद्देश ब्रिटिश गुलामगिरीत आत्मभान गमावून बसलेल्या भारतीय समाजास त्याच्या गतकालीन वैभवशाली कालखंडाची आठवण करून देण्याचा होता. आणि अशा गोष्टी लढाऊ परंपरा सिद्ध केल्याशिवाय यशस्वी होत नाहीत, असा समज अद्यापही प्रचलित असल्याचं दिसून येतं. असो.\nब्���िटिशांच्या लेखी या जयस्तंभाचे महत्त्व काय आणि किती असावं या प्रश्नाकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष झालंय. मुळात हा स्तंभ उभारण्याची प्रेरणा इंग्रजांना का व्हावी याची चर्चाच आमच्या विद्वान इतिहास संशोधकांना करावीशी वाटली नाही. माझ्या मते, प्रचलित इतिहास खरा समजून त्यावर अंध विश्वास ठेवत त्याचं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुनर्लेखन न केल्याचा हा परिणाम आहे.\nइंग्रजांचा नेमका इतिहास काय\nइंग्लंडमधे व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. त्यावेळी पूर्वेकडील व्यापारात या कंपनीवर अनेक संकटं कोसळली. त्यातलं पहिलं होतं आंबोयाना इथल्या बेटावर मसाल्याच्या व्यापारी स्पर्धेत डचांकडून झालेली इंग्रजांची कत्तल. १६२३ मधल्या या घटनेनंतर इंग्रजांनी अंबोयाना इथला आपला मसाल्याचा व्यापार गुंडाळला. त्यानंतर कंपनीच्या नोकरांवर जी काही जीवघेणी गंडांतरं आली, ती प्रामुख्याने हिंदुस्थानातच. यात १७५६ मधे कलकत्त्याला सिराजउद्दौलाच्या प्रेरणेने घडलेला अंधारकोठडीचा प्रकार उल्लेखनीय आहे.\nत्यानंतर १७६३ मधे बिहारमधील पाटण्यात मीर कासीमने १५० इंग्रज कैद्यांची कत्तल केली. इंग्रज - म्हैसूर युद्धात टिपू सुलतानने मंगळूर इथे शरणागती पत्करलेल्या इंग्रज युद्धकैद्यांपैकी काहींना बंदी बनवले. काहींना ठार मारलं. यावेळी इंग्रजांच्या काही बायका त्याने आपल्या जनान्यात ओढल्याचा आरोपही इंग्रजांनी केला. इथे त्याच्या खरेखोटेपणाच्या चर्चेत जाण्याची गरज नाही.\nमराठी सत्तेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांपासून इंग्रजांवर हर्षामर्षाचे प्रसंग येतच होते. पन्हाळ्याला सिद्दीने वेढा घातला. त्यावेळी इंग्रजांनी सिद्दीला केलेल्या मदतीची शिक्षा शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. परंतु शिवाजी महाराजांनी पकडलेले कैदी हे युद्धकैदी नव्हते, तसंच त्यांना कैदेव्यतिरिक्त काही त्रास दिल्याचं नमूद नाही.\nपेशवाईच्या काळात १७७९ ला पहिलं इंग्रज आणि मराठा युद्ध झालं. यामधे इंग्रजांनी तळेगाव इथे शरणागती पत्कारली. या प्रसंगी आपल्यातले काही लोक ओलीस देऊन इंग्रजांनी आपल्या लष्कराची संभाव्य कत्तल टाळली.\nत्यानंतर १८०४ मधे दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात यशवंतराव होळकरांसमोर ब्रिटिश सेनानी मॉन्सन याच्यावरही असाच शरणागतीचा प्रसंग ओढवला. त्यावेळी त्याने आपल्या तोफा गमावण्याची नामुष्की स्वीकारली. बेपर्वाईने सैनिकांचा बळी देत आपला जीव वाचवला पण शरणागती पत्करली नाही.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील भीमा कोरेगावच्या लढ्याकडे बघितलं पाहिजे. भीमा कोरेगावात भिडण्यापूर्वी पेशव्याच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने खडकी आणि येरवडा इथे दोनवेळा इंग्रजांशी झुंज घेऊन पाहिली होती.\nयामधे खडकी इथे ५ नोव्हेंबर १८१७ ला झालेल्या संग्रामात दोघांची बरोबरीच झाली. पेशव्याच्या तुलनेत अत्यल्प सैन्य असूनही इंग्रजांना आपला बचाव साधता आला. पेशव्याचा कारभारी मोर दीक्षित यात मारला गेला. पण केवळ त्याआधारे यात मराठी सैन्याचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही.\n१७ नोव्हेंबर १८१७ ला येरवड्याच्या संग्रामातही निर्णायक विजय कोणाला मिळाला नाही. परंतु या लढाईनंतर पेशव्याने आपल्या राजधानीचं शहर, राहता वाडा सोडून दिला. त्यामुळे इंग्रजांना या लढाईत आपला विजय झाल्याचा डंका मिरवता आला.\nयानंतर पेशवा आणि इंग्रज यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. पेशव्याचा बेत कोणत्याही परिस्थितीत शिंदे, होळकर, भोसले या त्रिवर्गासोबत किंवा एकाशी हात मिळवत इंग्रजांसोबत मोठी लढाई घेण्याचा होता. त्यामुळे पाठीवर असलेल्या ज. स्मिथच्या सैन्याला हुलकावण्या देत तो उत्तरेत किंवा नागपूराकडे सरकण्याच्या बेतात होता. त्याचवेळी अनपेक्षितरित्या भीमा कोरेगाव नजीक पेशव्याचा इंग्रज फौजेसोबत सामना झाला.\nया अनुषंगाने या संग्रामाची उपलब्ध संदर्भ साधनांवरून सिद्ध होणारी संक्षिप्त हकीकत माहीत करून घेतली पाहिजे.\n३० डिसेंबर १८१७ ला पेशवा चाकण ते फुलगाव दरम्यान मुक्कामास आला. यावेळी पेशव्याच्या पाठीवर असलेल्या ज. स्मिथच्या नेतृत्वाखालील मुख्य इंग्रजी फौजेस बाजीरावाच्या सरदारांनी रस्त्यात अडथळे आणून रोखलं. इतिहासकारांच्या मते, त्रिंबकजी डेंगळेच्या रामोशी पथकांनी इंग्रज फौजेला रोखलं.\nबाजीराव पुण्याकडे येत असल्याची बातमी संरक्षक फौजेचा पुण्यातला प्रमुख कर्नल बर याला मिळाली. त्याच्याकडे फारसा फौजफाटा नव्हता. त्यामुळे पेशव्याने पुण्यावर स्वारी केल्यास शहर संरक्षणार्थ म्हणून शिरूर इथल्या इंग्रजी ठाण्याकडे मदत मागितली. त्यानुसार कॅप्टन स्टाँटन हा एक बटालियन, अडीचशे स्वार आणि दोन तोफा घेऊन पुण्यातल्या ब्रिटिश फौजेच्या मदतीस निघाला. बटालियनमधे साधारणतः ४०० ते ८०० पायदळ शिपायांचा समावेश असतो. हे लक्षात घेता या संग्रामामधे इंग्रजी फौजेत हजार बाराशेपेक्षा अधिक लोकांचा भरणा नव्हता, असं म्हणता येतं.\nइंग्रजांची फौज ३१ डिसेंबरच्या रात्री आठला शिरूरहुन निघाली. सकाळी दहाच्या सुमारास अविश्रांत २६ - २८ मैलांची मजल मारून कोरेगावाजवळ येऊन ठेपली. यावेळी पेशवा फुलगाव सोडून साताऱ्याच्या दिशेने निघायच्या बेतात होता. आणि त्यानुसार त्याची आघाडीची पथकं पुढे निघून गेली होती. शिरूरची इंग्लिश फौज कोरेगावी सामन्यास येईल याची त्यास बिलकुल कल्पना नव्हती.\nपाठीवर ज. स्मिथ कधीही येण्याची शक्यता असताना शिरूरच्या फौजेसोबत कोरेगावजवळ लढत बसण्याची बाजीरावाची इच्छा नव्हती. त्याने सातारकर छत्रपतींना सोबत घेत पूर्वनियोजित साताऱ्याचा रस्ता धरला आणि पिछाडीच्या रक्षणाचा भार सेनापती बापू गोखल्यावर सोपवला.\nपेशव्यांचं सैन्य किती होतं\nया लढ्यात पेशव्याचं २० ते ३० हजार सैन्य सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. पण हा आकडा मुळीच विश्वसनीय नाही. कारण पेशव्याची आघाडीची पथकं आधीच रवाना झाली होती. दुसरीकडे मुख्य फौज पेशवा आणि छत्रपती सोबत निघून गेली. त्यामुळे पिछाडी रक्षणार्थ आणि या संग्रामासाठी पाच, सात हजारांहून अधिक सैन्य बापू गोखल्याकडे असण्याची शक्यता नाही.\nफुलगावाजवळ पेशव्याची फौज दिसताच कॅप्टन स्टाँटनने भीमेच्या तीरावर न जाता मागे कोरेगावातील तटबंदीचा आश्रय घेतला. पेशव्याची फौज पाय उताराने नदीपार करेल म्हणून जवळच्या दोन तोफा त्याने नदी उतार रोखण्याच्या उद्देशाने मांडल्या. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे बापू गोखल्याचं अरब पायदळ नदीपार होऊन कोरेगावात शिरलं. यावेळी इंग्रज सैन्याने मिळेल त्या स्थळाचा आश्रय घेत आपला बचाव साधण्याचा प्रयत्न केला.\nअरबांच्या या चढाईत एका तोफेवरील मुख्य अधिकारी लेफ्टनंट चिशोल्म मारला गेला. त्याचं मुंडके विजयाचं प्रतीक म्हणून पेशव्याकडे पाठवण्यात आलं. याशिवाय या संघर्षात लेफ्टनंट स्वानस्टन, लेफ्टनंट कोनेलन आणि असिस्टंट सर्जन वुइंगेट जखमी झाले. त्यामुळे त्यांना गावातल्याच एका धर्मशाळेत ठेवण्यात आलं होतं. परंतु पेशव्याच्या सैन्याने तिथेही हल्ला चढवून सर्जन वुइंगेटला ठा��� मारलं. बाकीच्यांचीही तीच गत झाली असती परंतु कॅ. स्टाँटनने प्रतिहल्ला केला. धर्मशाळेचा कब्जा घेत आपल्या सहकाऱ्यांचे जीव वाचवले.\nबंदुकीच्या वापराने दोघांचा घात\nकोरेगावात एक गढी असून बचावार्थ तिचा ताबा घेण्याची बुद्धी इंग्रजांना झाली नाही. पेशव्याच्या सैन्याने ती गढी ताब्यात घेत तिथून इंग्रजांवर मारा केला. मात्र कोरेगावात इंग्रज सैन्याला कोंडून धरण्यापलीकडे मराठी सैन्याकडून फारशी कामगिरी घडू शकली नाही. माझ्या मते, याचं मुख्य कारण लढाईत प्रामुख्याने झालेला बंदुकीचा वापर हेच होतं. यामुळे ना मराठी सैन्याला सगळी इंग्लिश बटालियन कापून काढता आली, ना इंग्रजांना मराठी फौजेस पळवून लावता आलं.\nबापू गोखल्याने आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. परंतु त्याला इंग्रजांचा चिवट प्रतिकार मोडून काढता आला नाही. त्यामुळे रात्र होताच कोरेगवातून आपलं सैन्य काढून घेत तो पेशव्याची पिछाडी सांभाळण्यास निघून गेला.\nमराठी सैन्य कोरेगावातून निघून गेल्यावर कॅ. स्टाँटनने ती रात्र तिथे कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी पुण्याकडे न जाता शिरूरला निघून गेला. कारण आदल्या दिवशीच्या चकमकीत त्याच्या पथकाची खूप नासाडी झाली होती. अरबांच्या लागोपाठ हल्ल्यांनी एका क्षणाला तर स्टाँटन सोडता सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. त्यामुळे सैन्यासोबतच अधिकारीही शरणागतीची भाषा करू लागले होते. अशा स्थितीतही स्टाँटन ठाम राहिल्याने इंग्रजांचा लाजिरवाणा पराभव टळला.\nमराठी सैन्यासाठी विजय गरजेचा\nनिकालाच्या दृष्टीने या युद्धाकडे बघितल्यास मराठी सैन्याला विजयाची खूप गरज होती. खडकी, येरवड्याचे संग्राम निकाली निघाले नाहीत वर राजधानीही शत्रूंच्या हाती जाईल. बापू गोखल्यासारख्या लढवय्या सरदारास ती आपली मानहानी वाटली. त्यामुळे कोरेगावात इंग्लिश सैन्य कापून काढण्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली. परंतु ब्रिटिश सैन्याचा चिवट प्रतिकार आणि स्टाँटनच्या अचल मनोधैर्यामळे त्यांना मात देता आली नाही.\nशेवटी एकाच जागेवर खूप काळ गुंतून पडल्यास ज. स्मिथच्या मोठ्या सैन्यास आपल्यावर चालून येण्याची संधी मिळेल. त्यातून पेशव्याची पिछाडी उघडी पडेल, या धास्तीने सांयकाळ होताच त्याने हळूहळू कोरेगावातून आपली पथकं काढून घेण्यास सुरवात केली. रात्रीच्या सुमारास गाव रिकामं केलं.\nमनुष्यहानीचे आकडे, मृत अधिकाऱ्यांच्या कापलेल्या मुंडक्यांची संख्या, गावावर राहिलेला अंती कब्जा यासारख्या मुद्द्यांच्या आधारावर इंग्रज तसंच पेशवे समर्थक या लढाईत आपापल्या पक्षाचा जय झाल्याचं सांगतात. परंतु अमुक एका पक्षाचा विजय झाला असं सांगणारं एकही विजयदर्शक चिन्ह उभय पक्षांपैकी एकाही बाजूला मिळालं नाही.\nगोखल्याच्या अरबांनी चिशोल्मचं मुंडकं कापलं, हे खरंय. पण त्यामुळे इंग्रजांचं मनोधैर्य न खचता ते निकराने लढले, हे विसरून चालणार नाही. शिवाय मुख्य अधिकारी चिशोल्म नव्हता. हेही दृष्टीआड करता येणार नाही.\nपेशव्यांनी इंग्रजांना पाणीही दिलं नाही\nमराठी सैन्याने इंग्रजांना दिवसभर पाणी मिळू दिलं नाही, असंही विजयाचं एक परिमाण सांगितलं जातं. परंतु गावात कोंडलेल्या इंग्रजांना गावातल्या विहिरी तसंच घराघरात साठवलेल्या पाण्याचा लाभ अजिबात झालाच नाही, असं म्हणता येईल का\nइंग्रजी सैन्याच्या हानीचे आकडे देऊन आपला विजय झाल्याचं पेशवे पक्षीय सांगतात. परंतु याच लढाईतले मराठी सैन्यहानीचे विश्वसनीय आकडे कुठायंत\nमराठी सैन्याचा या ठिकाणी विजय झाला म्हणावं, तर त्यांना इंग्लिश सैन्याची सरसकट कत्तल करता आली नाही. किंवा त्यांना शरणागती घेण्यास भाग पाडता आलं नाही. शिवाय मुख्य अधिकाऱ्याला कैद किंवा ठारही करता आलं नाही. सैन्याची निशाणं, तोफा, बुणगाईतही लुटता आली नाही.\nआणि मग इंग्रजांनी स्मारक उभारलं\nइंग्रजांच्या बाजूसही हेच लागू पडते. परंतु तरीही इंग्रजांनी या स्थळी स्मारक उभारलं. यामागचं मुख्य कारण म्हणजे हिंदुस्थानात राज्य कमावण्याचा उद्योग सुरू केल्यापासून बिहारमधलं पाटणा किंवा तळेगावसारखे मानहानीकारक प्रसंग इंग्रजांवर ओढवले होते. कोरेगाव भीमा इथे जवळजवळ याचीच पुनरावृत्ती होण्याची वेळ आली होती. तिथल्या सैन्याने आपलं मनोधैर्य खचू न देता शत्रूचा शतप्रतिशत मुकाबला केला. आपला यशस्वी बचाव साधल्याने असं स्मारक उभारण्याची इंग्रजांना प्रेरणा न व्हावी हेच मुळी अनैसर्गिक म्हणता येईल\nत्यामुळेच कोरेगाव येथे स्मारकावरील इंग्रजी मजकुराच्या पाटीवरच्या हेडिंगखालच्या पहिल्या ओळीतच 'THE COLUMN IS ERECTED TO COMMEMORATE THE DEFENCE OF CORIGAUM' अर्थात 'कोरेगावचा बचाव' हे शब्द कोरलेले आहेत. तसंच याच पाटीवरच्या एका मजकुरात 'triomphs' या सध्याच्या काळात संद���ग्ध वाटणारा शब्द वापरलाय. सद्यकालीन संदिग्ध अशासाठी की या शब्दाचे victory, win, conquest, success, achievement, ascendancy, mastery इत्यादी अर्थ होतात. सध्या यापैकी victory, win, success हे जयसूचक शब्द ग्राह्य धरले जातात. परंतु प्रश्न इथेच उदभवतो की, मातृभाषा इंग्रजी असलेल्या इंग्रजांनी अशा संदिग्ध शब्दाची योजना मुळात केलीच कशासाठी\nमजकुराच्या सुरवातीच्या ओळीतच डिफेन्स शब्द वापरलाय. तर मग खालच्या एका ओळीत triomphs शब्द वापरण्याचं काही कारणच नव्हतं. याच स्मारकावरचा मराठी मजकूर बघितल्यास सुरवातीपासून शेवटापर्यंत यास जयस्तंभच म्हटलंय. तिथे असा काही शब्दांचा गोंधळ होत नाही.\nस्मारक हे यशस्वी बचावाचं प्रतीक\nमाझ्या मते, इंग्रजी मजकूर बनवताना किंवा हे स्मारक उभारतानाच इंग्रजांना हे पक्कं ठाऊक होतं, की हे स्मारक आपल्या विजयाचं नसून यशस्वी बचावाचं प्रतीक आहे. त्यामुळेच त्यांनी इंग्रजी मजकुरात आरंभीच डिफेन्स शब्दाची योजना केली आणि सध्या ज्या triomphs शब्दावरून गोंधळ माजवला जातोय त्याचा त्यांनी achievement या अर्थाने वापर केलाय. कारण '... AT LENCTH ACHIEVED THE SIONAL DISCOMEITURE OF THE ENEMY AND ACCOMPLISHED ONE OF THE PROUDEST TRIOMPHS OF THE BRITISH ARMY IN THE EAST.. ' यावरून स्पष्ट होते कि, एकाच वाक्यात achive शब्दाची द्विरुक्ती टाळण्यासाठी triomphs हा समानार्थी शब्द वापरलाय.\nभीमा कोरेगावच्या या स्मारकावरून सध्या महाराष्ट्रीयन समाजात अनेकानेक गैरसमज आहे. पसरवण्यात आलेत. आणि अजून पसरवणं सुरूच आहे. त्यामुळे या सगळ्यांचा प्रश्नोत्तराच्या स्वरुपात थोडक्यात आढावा घ्यायला हवा.\n१) या लढाईत पेशव्याचा दारुण पराभव होऊन पेशवाईचा अंत झाला\nही एक अनिर्णित लढाई होती. पेशव्याचा निर्णायक पराभव खुद्द पेशव्याने करून घेतला होता. यासाठी खडकी - येरवड्याच्या संग्रामादरम्यान निष्क्रियपणे वाया घालवलेला काळ कारणीभूत ठरला.\n२) अस्पृश्य समाजाने तत्कालीन सामाजिक गुलामगिरीविरुद्ध पुकारलेलं बंड होतं\nयाचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. बॉम्बे इन्फन्ट्रीच्या या बटालियनमधे महार, मराठा आहेत तसंच उत्तर भारतीयही होते. तसा उल्लेख स्तंभावरच्या जखमी, मृतांच्या यादीवरून स्पष्ट होतं. तसंच बाजीराव पदभ्रष्ट व्हावा यासाठी कित्येक हिंदू, वैदिक मंडळींनी इंग्रजांशी आतून हातमिळवणी केली होती. यामधे पेशव्याचे दरबारी मुत्सद्दी, सरदार, आप्तदेखील सहभागी होते.\n३) दुसरा बाजीराव हा स्वातंत्र्ययोद्धा तर त्याच्याव��रुद्ध लढणारे देशद्रोही होते\nबिलकुल नाही. या न्यायाने मग सातारकर छत्रपती प्रतापसिंह, खुद्द बाजीरावाचा धाकटा भाऊ दुसरा चिमणाजी हे देशद्रोही ठरतात. ही गोष्ट इतिहास अभ्यासकांनी लक्षात घ्यायला हवी. हा लढा फक्त पेशवा आणि कंपनी सरकार किंवा इंग्रज यांच्यात झाली.\n४) हा झगडा धार्मिक स्वरूपाचा होता का\nयाचंही उत्तर नकारार्थीच मिळतं. इंग्रजांनी हिंदू, वैदिक वा मुस्लिमांच्या धार्मिक बाबीत कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. उलट खडकी, येरवडा आणि कोरेगाव या तिन्ही ठिकाणी पेशव्याच्या वतीने जितकं शौर्य, मर्दुमकी अरब आणि गोसाव्यांनी गाजवली तितकी कोणी केली नसेल. या तिन्ही ठिकाणी ब्रिटिशांच्या तोफखान्यावर, पायदळ पलटणींवर ते बेलाशक तुटून पडल्याचे इंग्रजी इतिहासकारांनीही नमूद केलंय.\n५) शरणागती न स्वीकारता यशस्वी बचाव साधला, याच कारणासाठी असं स्मारक उभारलं जातं का\n१८८० मधे अफगाणिस्तानातल्या Dubro या लष्करी ठाण्यावर शत्रूने हल्ला चढवला. ठाण्यातलं इंग्रजांचं सैन्य मारलं गेलं आणि फक्त मेजर सिडने जेम्स वॉडबी, इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सोननाक ताननाक हे तिघेच उरले. तेव्हा शरणागती न स्वीकारता या तिघांनी जवळपास तीन तास सुमारे तीनशे शत्रू सैनिकांचा सामना केला. जवळचा दारुगोळा संपल्यावर हातातील बंदुकांचा लाठीसारखा वापरत ते शत्रूवर तुटून पडले, मारले गेले.\nया तिघांच्या स्मरणार्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने मुंबईत युरोपियन जिमखान्याजवळच्या एका रस्त्याला वॉडबी रोड हे नाव दिलं. तसंच या तिघांच्या पराक्रमाचं वर्णन करणारा एक शिलालेख मुंबईतल्या अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कुलमधे ठेवण्यात आला.\nशौर्यगाथांचं नेमकं महत्त्व काय\nएका विशिष्ट सामाजिक स्थितीत कोरेगाव भीमा इथल्या स्मारकाचा केवळ वंचित समाजास आत्मबलाचा प्रत्यय यावा यासाठी इतर साधनांच्या जोडीने वापर करण्यात आला. यासंबंधी विस्तृत चर्चा श्री. चांगदेव भ. खैरमोडे यांनी 'अस्पृश्यांचा लष्करी पेशा' या संदर्भ ग्रंथात केलीय. सर्वच अभ्यासूंनी ती आवर्जून वाचावी.\nकार्यभाग साधल्यानंतर पराक्रमाची नवीन क्षेत्रं नव्या रूपात स्वरूपात उपलब्ध झाल्यावर अशा प्रतीकांची गरजही राहिली नव्हती. परंतु हे भान समाजाला तसंच स्वतंत्र्यानंतर भारत सरकारलाही राहिलं नाही.\nशौर्यगाथांची भुरळ समाजमनास नेहमीच पडत आलीय. विशेषतः भारतासारख्या विविध जातीत विभागलेल्या देशात जातीय इतिहासाचं खूळ माजल्याने अशा शौर्यगाथांना जातीचं लेबल लागणं स्वाभाविक होतं. आणि तसं घडलंही. ही अनिष्ट बाब टाळण्यासाठी भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात घडून आलेल्या भारत - पाक, भारत - चीन तसेच प्रसंगोत्पात इतरत्र देशांत जाऊन भारतीय सैन्याने बजावलेल्या कामगिरीचा विस्तृत आणि साधार इतिहास उपलब्ध करून देणं आवश्यक होतं.\nत्यामुळे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी जातीय कंड सुटलेल्या विषवल्ली मूलतः खुडल्या असत्या. अजूनही जुन्या पद्धतीने सगळं काही सुरू राहणार असेल, तर नजीकच्या काळात असा इतिहास उपलब्ध होऊन सामाजिक शांतता सलोखा जपला जाईल अशी आशा आहे.\n(लेखक इतिहासाचे तरुण अभ्यासक असून लोकप्रिय ब्लॉगर आहेत.)\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nअज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'\nअज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा\nताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nपानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं\nपानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं\nभज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता\nभज्यांची साथ असेल तर नरक आणि स्वर्गातल्या अप्सरांची काय चिंता\nमोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज\nमोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/navbharatache-shilpakar/?vpage=13", "date_download": "2022-05-25T03:27:37Z", "digest": "sha1:MSRDQY56K7BMBSTAGERDECTNSYFA2KDN", "length": 7673, "nlines": 74, "source_domain": "marathibooks.com", "title": "नवभारताचे शिल्पकार - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nदेशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले.\nअशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे.\n`उद्योगपतींचे चरित्रलेख साधारणत: बिझनेस-पत्रकारच लिहितात. ते त्यांना किंमत व मिळकतीच्या गुणोत्तरांसंबंधी प्रश्न विचारतात, त्यांच्या समूहाच्या वार्षिक उलाढालीविषयी चर्चा करतात… यातून, आकड्यांच्या जंजाळातून खराखुरा माणूस क्वचितच प्रकटतो… मी या बिझनेस नेतृत्वांची मुलाखत, मी इतर कुणाही यक्तीची म्हणजे राजकारणी, चित्रपट तारा, लेखक किंवा इतर कुणी जशी घेतली असती, त्याच पद्धतीनं घेतली. या उद्योगपतींना बोलतं करणं आश्चर्यकारक सोपं गेलं… या लेखांच्या मांडणीचं मी निवडलेलं स्वरूप यशस्वी ठरलं. या चरित्रलेखांत आकडेवारी, नफा-तोटा, किंमत-मिळकत यासंबंधी फारसं आढळणार नाही; तर या लोकांविषयी व त्यांचं नशीब घडवणा-या परिस्थितीविषयी अधिक वाचायला मिळेल.\n— वीर संघवी `\n`होय, मी खूप श्रीमंतीत वाढलो आहे… पण मी अमेरिकेतली ती दहा वर्ष विसरू शकत नाही. मी तिथं रिझर्व बँकेच्या भत्त्यावर जगत होतो, ते पैसे कधीच पुरेसे नसत. त्यामुळं मला जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी बशा विसळण्यासह सगळ्या प्रकारची कामं करावी लागायची. अशा प्रकारच्या गोष्टींमुळं तुमचं कुटुंब श्रीमंत आहे ह�� गोष्ट झटकन विसरली जाते.”\n— रतन टाटा `\n`आम्ही आमच्या यशाचं श्रेय कशाला द्यायचं ते श्रमशक्तीला व यंत्रसामग्रीला नसून कल्पनांना आहे आणि आता मला असं जाणवतं की, माझ्या कल्पना मला कधी न भेटलेल्या माणसांवरसुद्धा प्रभाव टाकत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होणार नाही का ते श्रमशक्तीला व यंत्रसामग्रीला नसून कल्पनांना आहे आणि आता मला असं जाणवतं की, माझ्या कल्पना मला कधी न भेटलेल्या माणसांवरसुद्धा प्रभाव टाकत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होणार नाही का\nPublication: मेहता पब्लिशिंग हाऊस\nएखादा लेख लिहिताना किंवा पत्र लिहितानाही समर्पक शब्द शोधण्यासाठी नुसता ...\nमहिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या ...\nपाऊले चालती – एक जीवनानुभव\n'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...\n मुंबई नावाच्या महासागराची जीवनशैली आणि तिच्यात विलीन झालेल्या प्रत्येकाची ...\nमलेरिया – कारणे आणि उपाय\nमलेरिया या रोगामुळे दरवर्षी भारताला जवळजवळ ४०,००० कोटी रुपयांचा फटका ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shivshaktingo.com/post/calender2015", "date_download": "2022-05-25T05:01:36Z", "digest": "sha1:EFTCVHIQ2NQNR5NNEVWB4KIBXARQZVIS", "length": 2436, "nlines": 63, "source_domain": "www.shivshaktingo.com", "title": "शिवशक्ती दिनदर्शिका प्रकाशन व वितरण सोहळा", "raw_content": "\n'' समाजसेवा हाच धर्म ''\nशिवशक्ती दिनदर्शिका प्रकाशन व वितरण सोहळा\nशिवशक्ती फौंडेशन मार्फत PPPP न नफा न तोटा या तत्वावरती छापनेत आलेली शिवशक्ती दिनदर्शिका २०१५ चा प्रकाशन व मोफत वितरण सोहळा कडेगाव चे तहसीलदार श्री .हेमंत निकम यांचे हस्ते घेणेत आला.यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मांडवे , सामाजिक कार्यकर्ते संतोष करांडे,विक्रम महाडिक ,दादा पाटील,शिवाजी पवार,रामचंद्र कांबळे (गुरुजी) व मान्यवर.\nकृषी विभाग व शिवशक्ती शेतकरी गटामार्फत हुमणी नियंत्रण कृषी औषधे वाटप.\nशिवशक्ती सोशल फौंडेशनने कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा. व्हिडीओ पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/st-employee-will-take-the-merger-the-court-will-give-gunaratna-sadavarte-jap93", "date_download": "2022-05-25T04:02:48Z", "digest": "sha1:VDTHJC2ISIMAAVPCJL4E32HYFOKARMAW", "length": 10202, "nlines": 65, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Breaking : ST कर्मचारी विलीनीकरण घेऊन जाणार आणि न्यायालय ते देणार - गुणरत्न सदावर्ते (पहा Video)", "raw_content": "\nBreaking : ST कर्मचारी विलीनीकरण घेऊन जाणार आणि न्यायालय ते देणार - गुणरत्न सदावर्ते (पहा Video)\n'हे म्हणतात गाडी चालवा, घंटा वाजवा, मात्र कशी वाजवा कित्येक लोकांना निलंबित केल कामावरुन काठलं आहे त्यामुळे सरकारचा ठोंगीपण उघड झाला आहे.'\nBreaking : ST कर्मचारी विलीनीकरण घेऊन जाणार आणि न्यायालय ते देणार - गुणरत्न सदावर्ते (पहा Video)SaamTV\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई : ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू ठोसपणे मांडली. दरम्यान यावेळी न्यायमुर्तींसमोर महामंळाच्या वकिलांनी देखील भूमिका मांडली. बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर अखेर वेळेच्या अभावी आता राहिलेली सुनावणी आता 5 जानेवारीला होणार असल्याचं कोर्टानं सांगितलं. तसंच परिस्थितीत काही सकारात्मक बदल झाल्यास सुट्टीकालीन न्यायालयात देखील सुनावनी घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे.\nलवकरच दरेकर यांचा फर्जीवाडा बाहेर काढणार- नवाब मलिक\nदरम्यान या निकालानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी पत्रकारकारांशी बोलताना सरकारवरती परखट टीका केली. ते म्हणाले, ' न्यायालयाने विचारलं आता कोण आहे, आम्ही सांगितलं 48 हजार कष्टकरी विलीनिकरणासाठी तयार आहेत. तसंच एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती खऱाब आहे. शिवाय अजित पवारांच्या वक्तव्यांमुळे आणि अनिल परबांमुळे आत्महत्येच्या विचार कामगारांना येत असल्याचं सदावर्तें म्हणाले. 58 जणांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी आत्महत्यांपेक्षा प्रस्तुत आत्महत्या होत आहेत. ते गंभीर आहे. परिवहन मंत्री जे कायम म्हणत होते की वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाले. मात्र आज चित्र वेगळंच होतं. त्यांच्याच एफिडेवीट मध्ये लिहिलेलं आहे की या सर्व आत्महत्या आहेत.\nज्या आशेने सरकार न्यायालयात आलं होतं की कन्टेप्ट म्हणजे जेलमध्ये टाका, कारवाई करा, त्यावर न्यायालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. न्यायालयाचा अवमान केला म्हणून साधी नोटीसही काढण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. ही सरका��ला खूप मोठी फटकार आहे. मृत्यू समोर दिसत होते म्हणून सरकारने कन्टेप्टची नोटीस दिली नाही. कर्मचारी विलीनीकरणावरती ठाम आहेत. हे सरकार चौकशीच्या आधी फाशी देत आहे. कोर्टानं नोटीशीला देखील नकार दिला कष्टकऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही. हे म्हणतात गाडी चालवा, घंटा वाजवा, मात्र कशी वाजवा कशी कित्येत लोकांना निलंबित केल कामावरुन काठलं आहे त्यामुळे सरकारचा ठोंगीपण उघड झाला असल्याचंही ते म्हणाले.\nकष्टकरी विलीनीकरण घेऊन जाणार -\nदरम्यान कर्मचारी विलीनीकरणावरती ठाम सरकार चौकशीच्या आधी फाशी देत आहे. कोर्टानं नोटीशीला देखील नकार दिला कष्टकऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही. गाडी चालवा घंटा वाजवा कशी वाजवा कशी कित्येत लोकांना निलंबित केल कामावरुन काठलं जात आहे. असं आपण कोर्टाला सांगितलं तसंच कष्टकरी विलीनीकरण घेऊन जाणार आणि न्यायालय ते देणार कारण हा संविधानिक लढा आहे असा इशारा त्यांनी अनिल परब (Anil Parab) यांना दिला आहे.\nसरकार म्हणालं की इतके कोटी लागतील. त्यावर आम्ही भूमिका मांडत म्हणालो अनिल देशमुख बाराशे कोटी आणि कष्टकऱ्यांसाठी सवा तिनशे कोटी कशे जास्त अशा प्रतिप्रश्न सुद्धा आम्ही उपस्थित केला. आम्हाला जेलमध्ये टाकायला आले होते, पण साधी नोटीसही काढून घेऊ शकले नाहीत. न्यायालयाने कुठलेही चुकीचे निरिक्षण केले नाही. सरकारने सांगितलं की डेपोत यायला जायला मनाई नाही. तसेच ST चे कामगार हे निराशेत आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचेही आदेश न्यायालयाने सरकारला दिले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/maharashtra_190.html", "date_download": "2022-05-25T03:15:46Z", "digest": "sha1:WKKGGNAPTQ5GXNKGTR2UHH5FLCXAU72U", "length": 5155, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); विधानसभा प्रश्नोत्तरे : जि.प.अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी सा.बां. खात्याकडे प्रस्ताव पाठविणार - पंकजा मुंडे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nविधानसभा प्रश्नोत्तरे : जि.प.अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठ��� सा.बां. खात्याकडे प्रस्ताव पाठविणार - पंकजा मुंडे\nमुंबई ( २७ जून २०१९ ) : जिल्हा परिषदेच्या मालकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना सुधारीत करण्यासाठीचा ठराव प्राप्त झाल्यास त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यास प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.\nदेवगड तालुक्यातील देवगड-गढीताम्हाणे रस्त्याच्या समस्येसंदर्भात सदस्य नितेश राणे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना मुंडे बोलत होत्या.\nमुंडे म्हणाल्या, जिल्हा परिषद अखत्यारित जे रस्ते आहेत त्यांच्या अपग्रेडेशचा प्रस्ताव दिल्यास शासन सकारात्मक निर्णय घेईल. देवगड येथील जिल्हा मार्ग क्र. १५ ची प्रत्यक्ष लांबी २६ कि.मी. आहे. सदर रस्ता नगर पंचायत देवगड जामसंडे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला असून, त्यातला काही भाग हा खाजगी शेतकऱ्यांचा असल्याने त्यांनी तो दिल्यास नगरविकास विभागाकडून हस्तांतरीत करण्यात येईल आणि नगरपंचायतीस हस्तांतरीत करण्यात येईल. अशी माहिती मुंडे यांनी दिली.\nयावेळी सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, बच्चु कडू यांनी उपप्रश्न उपस्थित केला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2021/10/blog-post_15.html", "date_download": "2022-05-25T03:21:17Z", "digest": "sha1:QSNSHGEHP6ILGH4IPNDMS4JCG4Z2VXO4", "length": 18125, "nlines": 155, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "वलनी ग्रामपंचायत येथील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे तक्रार - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र वलनी ग्रामपंचायत येथील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे तक्रार\nवलनी ग्रामपंचायत येथील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे तक्रार\nभंडारा- पवनी तालुक्यातील वलनी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर मेश्राम, विनाय गभणे, धनवंता हटवार, पुरुषोत्तम सेलोकर, फुलकन्या तिघरे, शंकर सेलोकर, योगिनी तिघरे, लद मेश्राम, रेखा जांभूळकर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा तसेच खंडविकास अधिकारी पंचाट समिती पवनी यांच्याकडे तक्रार दिली होती की, मौजा वलनी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक हरीश ���े व सरपंच दिलीप तिघरे यांनी संगनमत करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला. कोणतेही काम न कर त्याचे बिल उचचले त्यामुळे त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३१ नूसार कार्यवाही करुन त्यां पदावरून हटविण्यात यावे अशी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवर संबंधित विभागाने कोणतीही कार्यवा केली नाही. त्यामुळे त्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचचे अध्यक्ष परदेशी यांची भेट घेवून सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजि न्यायमंचाचे अध्यक्ष सुरज परदेशी, विष्णुदास लोणारे, दिपक वाघमारे, पुरुषोत्तम गायधने यांच् उपस्थित निवासी जिल्हाधिकारी महेश पाटील यांना निवेदन देवून वलनी ग्रामपंचायत येथे दोन ला एकोणवीस हजार आठशे रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषीवर कार्यवाही कर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किश मेश्राम, विनायक गभने प्रामुख्याने उपस्थित होते.\nविष्णुदास लो मो.नं. ९२२६९०३७३३ अखिल भारतीय भ्रष्टाचा विरोधी सामाजिक\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल��ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\n२ ला भिलेवाडा येथे महाप्रसादाचे आयोजन\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक ३१ मार्च:- श्री कालीकमली वाले महाराज, श्री दादाजी धुनिवाले देवस्थान भिलेवाडा (कारधा) य...\nपाकिस्तान की भारत के खिलाफ विश्व कप में पहली जीत पर क्या बोले उनके पीएम इमरान खान, यहां जानिए\nपाकिस्तान ने टी20 विश्व कप 2021 में रविवार को भारत के खिलाफ 10 विकेट से जीत हासिल की दुबई इंटरनेशनल स्टेडियम में खेले गए मैच में शाहीन अ...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nनूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा, द���. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पो...\nमुंबई की 60 मंजिला इमारत में लगी आग, दहशत में 19वीं मंजिल से कूदा युवक, मौत\nदेश की आर्थिक राजधानी मुंबई की एक 60 मंजिला इमारत में शुक्रवार को आग लग गई कर्री रोड पर स्थित अविघ्न पार्क इमारत में लगी आग को बुझाने के लि...\nग्रीनफ्रेंड्स तर्फे अनेक कार्यरत निसर्गमित्र- पक्षीमित्रांचा सत्कार\nउदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा'चे कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांना प्रदान विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक २८ जा...\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/the-first-incident-in-the-country-the-whole-live-family-corona-positive-after-taking-booster-dose-mhmg-660665.html", "date_download": "2022-05-25T04:07:31Z", "digest": "sha1:JFZCHKZQZ7FTIKHGJWHIWYWKYMXPQ4DL", "length": 9874, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "The first incident in the country the whole family corona positive after taking booster dose mhmg - देशातील पहिलीच घटना; बुस्टर डोज घेतल्यानंतर डॉक्टरचं अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह – News18 लोकमत", "raw_content": "\nदेशातील पहिलीच घटना; बुस्टर डोज घेतल्यानंतर डॉक्टरचं अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह\nदेशातील पहिलीच घटना; बुस्टर ���ोज घेतल्यानंतर डॉक्टरचं अख्खं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह\nव्यवसायाने डॉक्टर असलेल्या हिच्या कुटुंबातील पाच जणांनी बुस्टर डोज घेतला होता. त्या दिवशी घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली.\nAndroid स्मार्टफोन युजर्ससाठी Google Alert, धोकादायक स्पायवेअरचा इशारा\nकरण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन;शेफ ते गेस्ट सर्व डिटेल्\nLive: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\n[भोपाळ, 24 जानेवारी : देशातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बूस्टर डोज (booster dose) (प्रिकॉशन डोज) घेतल्यानंतर भोपाळमधील (Bhopal News) एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यांनी लस (Vaccination) घेतली होती, त्याच दिवशी त्यांना ताप आला होता. दुसऱ्या दिवशी सर्दी-खोकला झाला. 4 दिवसांपर्यंत असाच त्रास होत होता. शेवटी त्यांनी चाचणी केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आले. तर दुसरीकडे एका हेल्थ वर्करसोबत असाच प्रकार घडला. बुस्टर डोस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत. (The first incident in the country, The whole family corona positive after taking booster dose) बूस्टर डोज घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झालेली डॉक्टर मोनल सिंह हिने दैनिक भास्करला याबाबत माहिती दिली. एड्स कंट्रोल सोसायटीच्या असिस्टेंट डायरेक्टर डॉ. मोनल सिंह यांनी सांगितलं की, तिचा डॉक्टर पती, आई सरयू, वडील HS पटेल (पीपल्स मेडिकल कॉलेजचे CEO)आणि बहीण रचना पटेल आम्ही सर्वांनी दोन लशी घेतल्या आहेत. यानंतर 15 जानेवारी रोजी सिहोरच्या श्यामपुरमध्ये सर्वांना बुस्टर डोस देण्यात आला. रात्री सर्वांना ताप आला. मात्र टेस्ट केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सर्दी-खोकला सुरू झाला. त्रास वाढत असल्याने 19 जानेवारी रोजी पतीची कोरोना चाचणी केली. त्याच दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर सर्वांनी चाचणी केली. तर सर्वांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हे ही वाचा-CoWIN Portal मध्ये मोठे बदल, आता एकाच नंबरवर इतक्या लोकांना करता येईल लसीकरण होम आयसोलेशनबाबत डॉक्टरने सांगितलं की, ते नियमित औषधं घेत आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप जास्त बिघडली होती. ऑक्सीजन लेव्हल 80 ते 90 दरम्यान घटला होता. पल्स रेट 40 ते 50 दरम्यान होता. 10 दिवसांनंतर पुन्हा टेस्ट केली तर त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. मात्र तिसऱ्या लाटेत खूप बदल झाले आहेत. दोन्ही डोस आणि बुस्टर डोसमुळे मोठा बदल झाला आहे. पहिल्याच्या तुलनेत आता माझी प्रकृती ठीक आहे. भोपाळमध्ये रुग्णवाहिका 108 मध्ये काम करणारे हेल्थ वर्कर धर्मेंद्र चौरसिया यांनी 12 जानेवारी रोजी बुस्टर डोज घेतला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी चाचणी केली तर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. मात्र त्यानंतर नियमित औषधं घेतली. त्यामुळे आता त्यांची प्रकृती बरी आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/explained-yemen-houthi-rebels-attacked-abu-dhabi-airport-abn-97-2768436/", "date_download": "2022-05-25T03:41:06Z", "digest": "sha1:YNLYDCNSAMUZWIC7OUJID4CQUEY4FDWY", "length": 25489, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Explained yemen houthi rebels attacked abu dhabi airport abn 97 | लोकसत्ता विश्लेषण : सहा वर्षांचा लष्करी संघर्ष आणि विमानतळांवर ड्रोन हल्ले; कोण आहेत हुथी बंडखोर? जाणून घ्या.. | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nलोकसत्ता विश्लेषण : सहा वर्षांचा लष्करी संघर्ष आणि विमानतळांवर ड्रोन हल्ले; कोण आहेत हुथी बंडखोर\nअबुधाबीमध्ये एडीएनओसीच्या स्टोरेज टँकजवळ पेट्रोलियम वाहतूक करणाऱ्या तीन टँकरला आग लागल्याने तीन जण ठार झाले आणि सहा जण जखमी झाले होते\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nयेमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील अबू धाबी येथे सोमवारी संशयित ड्रोन हल्ला केला. या स्फोटक हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तीन जण ठार झाल्याची नोंद झाली असून त्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, अबुधाबीच्या औद्योगिक शहरामध्ये एडीएनओसीच्या स्टोरेज टँकजवळ पेट्रोलियम वाहतूक करणाऱ्या तीन टँकरला आग लागल्याने दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक ठार झाले आणि सहा जण जखमी झाले. मुसाफा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी स्फोट केल्याची माहिती अबू धाबी पोलिसांनी दिली.\nयेमे��च्या हुथी बंडखोरांनी जबाबदारी स्विकारली\nविश्लेषण : दाऊदचे २० शुटर, ५०० गोळ्या झाडल्या, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहांचं वादग्रस्त मुंबई कनेक्शन काय\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nयूएईमधील या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी हुथी बंडखोरांनी स्वीकारली. इराण-समर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांनी सांगितले की संयुक्त अरब अमिरातीमध्ये ड्रोन हल्ल्यांमागे त्यांचा हात आहे. संयुक्त अरब अमिरातीने येमेनमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचे बंडखोरांनी सांगितले आणि अबू धाबीला लक्ष्य केले. गेल्या आठवड्यात, अमीराती-समर्थित सैनिकांनी शाब्वा या तेल समृद्ध प्रांतात हुथींचा अनपेक्षित पराभव केला. येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये स्थानिक सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी अमीरातने अलीकडेच आपले प्रयत्न वाढवले ​​आहेत.\nहुथी बंडखोर आणि हुथी चळवळ काय आहे\nहुथी चळवळीला अधिकृतपणे अन्सार अल्लाह म्हटले जाते आणि हुथी ही एक इस्लामिक राजकीय आणि सशस्त्र चळवळ आहे जी १९९० च्या दशकात उत्तर येमेनमधील सादा येथून उदयास आली. हुथी चळवळ ही मुख्यत्वे झैदी शिया शक्ती आहे, ज्याचे नेतृत्व मुख्यत्वे हुथी टोळी करते. येमेनच्या उत्तरेकडील भागातील शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. उत्तर येमेनमध्ये सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला हुथींचा विरोध आहे.\nयेमेनमध्ये हुथींनी दोन राष्ट्राध्यक्षांना सत्तेवरून हटवले\nयेमेनच्या सुन्नी मुस्लिमांशी हुथींचा संबंध हे चांगला नसल्याचा इतिहास आहे. या चळवळीने सुन्नींशी भेदभाव केला, पण त्यांच्याशी युती करून त्यांची भरतीही केली. हुसेन बदरेद्दीन अल-हौती यांच्या नेतृत्वाखाली, हा गट येमेनचे माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांचा विरोधक म्हणून उदयास आला, ज्यांच्यावर त्यांनी व्यापक आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावर टीका केली. २००० च्या दशकात बंडखोर शक्ती बनल्यानंतर, २००४ ते २०१० पर्यंत येमेनचे अध्यक्ष सालेह यांच्या सैन्याशी हुथींनी सहा वेळा युद्ध केले. २०११ मध्ये, अरब दे���ांच्या (सौदी अरेबिया, यूएई, बहरीन आणि इतर) हस्तक्षेपानंतर हे युद्ध शांत झाले. मात्र, देशातील जनतेच्या निदर्शनामुळे हुकूमशहा सालेह यांना पद सोडावे लागले. यानंतर अब्दारब्बू मन्सूर हादी येमेनचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. अपेक्षा असूनही, हुथी त्यांच्यावर खूश झाले नाहीत आणि त्यांनी पुन्हा बंडखोरी केली आणि त्यांना अध्यक्षपदावरून काढून टाकून राजधानी सना ताब्यात घेतली.\nहुथी का लढत आहेत\nयेमेनच्या सत्तेवर हुथींनी ताब्या मिळवल्यानंतक शेजारील देशांतील सुन्नी मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगितले जाते. सुन्नीबहुल सौदी अरेबिया आणि यूएई हे घाबरले होते, त्यानंतर त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडे मदतीसाठी धाव घेतली. पाश्चिमात्य देशांच्या मदतीने हुथींवर हवाई आणि जमिनीवरुन हल्ले सुरू केले आणि या देशांनी सत्तेतून हकालपट्टी केलेल्या हादीला पाठिंबा दिला. परिणामी, येमेन आता गृहयुद्धाची रणभूमी बनली आहे. येथे सौदी अरेबिया, यूएईचे सैन्य हुथी बंडखोरांचा सामना करत आहेत.\nसौदीच्या नेतृत्वाखालील युतीला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडून लष्करी आणि गुप्तचर मदत मिळाली. युद्धाच्या सुरूवातीस सौदी अधिकाऱ्यांनी असे भाकीत केले की ते फक्त काही आठवडे टिकेल. पण सहा वर्षांचा लष्करी संघर्ष सुरूच आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये एडन या बंदर शहरात उतरल्यानंतर, युतीच्या भूदल सैन्याने हुथी आणि त्यांच्या सहयोगींना दक्षिणेतून बाहेर काढण्यास मदत केली. मात्र, बंडखोरांना सना आणि बहुतेक उत्तर-पश्चिम भागातून बाहेर काढता आले नाही.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकसत्ता विश्लेषण : ‘शून्य अपघाता’च्या दिशेन पुढचे पाऊल…\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक���क\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : गुगल, फेसबुकच्या नफेखोरीला आणखी वेसण\nविश्लेषण : यंदा दाव्होसच्या मांडवात बदललेली ग्रीष्मातील हवा कितपत परिमामकारक ठरेल\nविश्लेषण : बनावट पोलीस चकमकींना चाप बसेल\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : ‘एज्युटेक’ची हवा ओसरली\nविश्लेषण : QUAD देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी जपानमध्ये; पण ही QUAD संघटना नेमकी काय आहे\nविश्लेषण : ट्विटरच्या नव्या धोरणुनसार फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई; जाणून घ्या नवीन फिचर्स\nविश्लेषण : छद्म पर्यावरणवाद (इको फॅसिझम) की निव्वळ वांशिक विद्वेष\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : गुगल, फेसबुकच्या नफेखोरीला आणखी वेसण\nविश्लेषण : यंदा दाव्होसच्या मांडवात बदललेली ग्रीष्मातील हवा कितपत परिमामकारक ठरेल\nविश्लेषण : बनावट पोलीस चकमकींना चाप बसेल\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/railway-chi-ranjak-safar/", "date_download": "2022-05-25T04:08:33Z", "digest": "sha1:RH4OWAR4BZ42D6K2MJU5ZMBWXMVNVESK", "length": 4655, "nlines": 71, "source_domain": "marathibooks.com", "title": "रेल्वेची रंजक सफर - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / प्रवासवर्णन / रेल्वेची रंजक सफर\nरेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.\nप्रकाशक : मनोविकास प्रकाशन | Manovikas Prakashan\nCategories: प्रवासवर्णन, ललित लेखन\nडॉ. अविनाश वैद्य हे पॅथॉलॉजिस्ट असून ते भारतीय रेल्वे या विषयावरील तज्ज्ञ मानले जातात.\nपत्ता : मकरंद सोसायटी, दादर (प), मुंबई ४०००२८\nस्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nश्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर ...\nप्रकाशक : किंमत : विनामुल्य वितरण हे पुस्तक ...\nसकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/boxer-mountain-cur-mix", "date_download": "2022-05-25T04:29:54Z", "digest": "sha1:HYPSGUYRPOLMQK2KZUCTPYR5PO426ZPA", "length": 26592, "nlines": 94, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " बॉक्सर माउंटन कर मिक्स - कुत्री", "raw_content": "\nबॉक्सर माउंटन कर मिक्स\nबॉक्सर माउंटन कुरिमिक्स, हा मिश्र जातीचा कुत्रा आहे जो बॉक्सर आणि माउंटन कर कुत्राच्या प्रजननामुळे होतो.\nबॉक्सर माउंटन कर मिक्स, हा मिश्र जातीचा कुत्रा आहे जो बॉक्सर आणि माउंटन क्यू च्या प्रजननामुळे होतो. हे दोन्ही कुत्रे मैत्रीपूर्ण असू शकतात परंतु व्यक्तिमत्त्व भिन्न आहे, जेणेकरुन आपल्याला कधीच माहिती नाही. बॉक्सर बुद्धिमान, मैत्रीपूर्ण आणि निष्ठावान म्हणून ओळखला जातो. सर्व कुत्र्यांना योग्य सामाजिकरण आवश्यक आहे आणि ते इतरांशी कसा संवाद साधतात हे एक मोठे घटक असेल. ही मिश्रित जाती कशा दिसते आणि काय कार्य करते हे बॉक्सर किंवा माउंटन कुर सारखे आहे का हे बॉक्सर किंवा माउंटन कुर सारखे आहे का आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर बॉक्सर माउंटन कुर मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण बचावद्वारे सर्व प्राणी मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या बॉक्सर माउंटन कर मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी असल्यास बॉक्सर माउंटन कूर मिक्स पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nबॉक्सर माउंटन कर मिक्स हिस्ट्री\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत. आपल्याकडे काही मिनिटे असल्यास, कृपया पिल्ला गिरण्या थांबविण्यासाठी आमच्या याचिकेवर स्वाक्षरी करा.\nमुष्ठियुद्ध मोठे, स्नायू, चौरस-डोके असलेले कुत्री आहेत जे अत्यंत खेळकर आहेत आणि त्यांची शक्ती खूप आहे. ते तीन वर्षांचे होईपर्यंत पूर्णपणे परिपक्व असल्याचा विचार केला जात नाही, यामुळे त्यांना कुत्रा जगातील प्रदीर्घ पिल्लांना एक मिळते. टिपिकल बॉक्सर हुशार, सतर्क आणि निर्भय, पण मैत्रीपूर्ण आहे. तो त्याच्या कुटुंबाशी एकनिष्ठ आहे आणि त्यांच्याबरोबर खेळायला आवडत आहे, परंतु तो हेडस्ट्रांग देखील आहे, खासकरून जर आपण त्याच्याबरोबर कठोर प्रशिक्षण पद्धती वापरण्याचा प्रयत्न केला तर. ते नकारात्मक मजबुतीकरणांना अजिबात चांगला प्रतिसाद देणार नाहीत, तर आपण त्यांचे सकारात्मक कौतुक करत आहात हे निश्चित करा. ते अत्यंत संयमवान आणि कोमल आहेत, विशेषत: मुलांसह. ते उच्च उर्जा कुत्री आहेत आणि त्यांना व्यायामाची खूप आवश्यकता आहे. आपण त्यांना हे प्रदान करू शकत नसल्यास कदाचित हे आपल्यासाठी कुत्रा नाही. त्यांच्या सामर्थ्य आणि धैर्यामुळे, बॉक्सरचा सैन्यात आणि पोलिसांमध्ये तसेच शोध आणि बचाव कामांचा मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. विशेषतः संरक्षक कार्यासाठी प्रशिक्षित असताना, बॉक्सर उत्कृष्ट वॉचडॉग आहेत आणि एखाद्या मास्टिफसारख्याच प्रकारे घुसखोरला प्रतिबंधित करतात. आज्ञाधारकपणा, चपळता आणि स्कुत्झुंड (कुत्राच्या ट्रॅकिंग, आज्ञाधारकपणा आणि संरक्षणाच्या क्षमतेची चाचणी घेणारी तीन-टप्प्यातील स्पर्धेची मागणी करणारी मागणी) यात बॉक्सरही उत्कृष्ट कामगिरी करतात. मुदतवाढ्यांसाठी मुदतवाढ कालावधीसाठी बाहेरून सोडू नये. उन्हाळ्यात त्यांचे लहान नाक गरम हवा कार्यक्षमतेने थंड करत नाही आणि हिवाळ्यात त्यांचा लहान कोट त्यां��ा उबदार ठेवत नाही.\nजर्मन बुलेन्बीझर - एक मास्टिफ प्रकारचे कुत्रा - आणि बुलडॉग या जर्मन मुळे बॉक्सरचा जन्म झाला. अस्वल, वन्य डुक्कर आणि हरीण यांची शिकार करण्यासाठी शतकानुशतके बुलेनबेसर शिकारी कुत्रा म्हणून वापरला जात होता. शिकारी येईपर्यंत शिकार पकडण्याचे आणि त्यावर धरून बसण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. आज आपल्याला माहित असलेला बॉक्सर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झाला होता. १ 15 १ In मध्ये अमेरिकन केनेल क्लबने (एकेसी) गव्हर्नर आणि न्यूयॉर्कच्या श्रीमती लेहमन यांच्या मालकीच्या पहिल्या बॉक्सर चॅम्पियन, सीझर डॅम्फ व डोमला मान्यता दिली. दुर्दैवाने, अमेरिकेत बरीच जाती वाढवण्यासाठी तेथे अनेक महिला बॉक्सर नव्हते, म्हणून त्याचा जातीवर फारसा प्रभाव नव्हता. पहिला शब्द युद्ध सुरू झाला तेव्हा बॉक्सर सैन्यात दाखल झाले आणि मेसेंजर कुत्री म्हणून काम करत, पॅक घेऊन आणि हल्ले आणि पहारेकरी कुत्री म्हणून काम करत. अमेरिकेमध्ये १ 40 s० च्या दशकात बॉक्सर लोकप्रिय होऊ लागले जेव्हा द्वितीय विश्वयुद्धातून सैनिक घरी येत होते तेव्हा त्यांनी बॉक्सरचा शुभंकर आपल्याबरोबर आणला.\nमाउंटन करचा उगम युरोपमध्ये झाला होता, परंतु सुमारे दोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेत आणला गेला. त्यांना माउंटन कर्स म्हणतात परंतु ते ओपायो, व्हर्जिनिया, केंटकी आणि टेनेसी यासारख्या भागात अप्पालाचियन्समध्ये होते. त्यानंतर ते अर्ध्यानस आणि ओक्लाहोमा येथे पश्चिमेकडे गेले. बर्‍याच कुत्र्यांच्या जातींप्रमाणे त्यांची शिकार करण्यासाठी तसेच संरक्षक कुत्री बनण्यासाठी वापरली जात असे. कालांतराने ही कुत्रीची अत्यंत दुर्मिळ जाती बनली. काही प्रजननकर्त्यांनी त्यांचे पुनरुत्थान केले आणि चालू ठेवले, परंतु तरीही ते इतके सामान्य नाहीत. ते एक शॉर्ट कोटेड चांगला स्वभाव असलेला कुत्रा आहे.\nबॉक्सर माउंटन कुर मिक्स आकार आणि वजन\nउंची: 21 - 25 इंच खांद्यावर\nआयुष्य: 10 - 12 वर्षे\nउंची: खांद्यावर 16 - 26 इंच\nवजन: 30 - 60 पौंड\nआयुष्य: 14 - 16 वर्षे\nबॉक्सर माउंटन कुर मिक्स पर्सनालिटी\nबॉक्सर आणि माउंटन कर कदाचित थोडा मऊ असेल. ते एक जिज्ञासू छोट्या फेला असू शकतात म्हणून त्या वर्तनाचा शोध घ्या. सर्व कुत्र्यांचे लक्ष आवश्यक आहे आणि एकटे राहू इच्छित नाही. म्हणूनच आपल्याकडे पाळीव प्राणी आहे, बरोबर तिच्या समा���ीकरणासाठी प्रयत्न करण्याचे ठरवा कारण यामुळे दीर्घकाळ लाभांश मिळेल. कृपया त्यांच्या स्वतःचे विचार असू शकतात तरीही नेहमीच सकारात्मक मजबुतीकरण वापरा. आपल्या नवीन मिश्रित जातीबरोबर असण्याचा आनंद घ्या आणि त्यांच्याशी असलेले आपले नातेसंबंध प्रेम करा.\nबॉक्सर बॉस्टन टेरियर मिक्स पिल्ले विक्रीसाठी\nबॉक्सर माउंटन कर मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींसाठी संवेदनशील असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्येविषयी आणि त्यांच्याबरोबर होणार्‍या घटनेविषयी प्रामाणिक आणि खुला असेल. आम्ही जाहीरपणे शिफारस करतो की आपण आपली नवीन मिश्रित जाती शोधण्यासाठी आपल्या क्षेत्रातील नामांकित प्राणी बचाव शोधा. आरोग्य परवानगी हे सिद्ध करते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nमाउंटन क्यूमध्ये मिसळलेला बॉक्सर मुळे बॉक्सर कार्डिओमायोपॅथी, हायपोथायरॉईडीझम, अपस्मार इत्यादींचा धोका असतो.\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nबॉक्सर माउंटन कर मिक्स केअर\nगरजू गरजा काय आहेत\nजरी आपल्याला त्या जातीची माहिती असेल तरीही, कधीकधी हे भारी शेडर किंवा लाईट शेडर असेल की नाही हे सांगणे कठिण आहे. एकतर मार्ग, आपण आपले मजले स्वच्छ ठेऊ इच्छित असल्यास चांगल्या व्हॅक्यूममध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हा त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nत्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी त्यांना अत्यंत लांब पल्ल्याच्या आणि वेतनवाढ्यावर नेण्याची योजना करा. या मिश्रणामध्ये उर्जा पातळी जास्त असेल. हा व्यायाम त्यांना विनाशकारी होण्यापासून वाचवेल. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे. थकलेला कुत्रा जरी चांगला कुत्रा आहे. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्��ाला न्याय्य नाही.\nलॅब्राडोर रिट्रीव्हर ग्रेट डेन मिक्स\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nहा एक हुशार कुत्रा आहे जो प्रशिक्षण देणे थोडे आव्हानात्मक असेल. त्यांना अल्फा स्थान घ्यायचे आहे आणि एखाद्याला ठाम, सामर्थ्यवान आणि एखाद्याची गरज आहे ज्यामुळे त्यांचे स्थान कळू शकेल. लक्ष वेधण्यासाठी उच्च लक्ष ठेवण्यासाठी आपण सत्रे लहान दैनंदिन सत्रात खंडित करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. कदाचित त्यास शिकार ड्राइव्ह असेल आणि लहान शिकारसाठी धावण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु जर योग्य पद्धतीने हाताळले तर हे व्यवस्थापित केले जाऊ शकते. सर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला सर्वोत्तम प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक आणि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याची खात्री करा.\nबॉक्सर माउंटन कर मिक्स फीडिंग\n'कुत्रा-आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे. शोधण्यासाठी एक चांगला आहार म्हणजे रॉ फूड डाएट. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nकोणत्याही कुत्र्यावर जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेसियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nमी शोधण्यासाठी चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार . एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल. '\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nबर्नीस माउंटन डॉग बॉर्डर कोली मिक्स\nबॉक्सर बॉर्डर कोली मिक्स\nचौ बॉर्डर कोली मिक्स\nकॉर्गी बॉर्डर कोली मिक्स\nन्यूफाउंडलँड बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nविक्रीसाठी papillon pomeranian मिक्स पिल्ले\nलॅब टेरियर मिक्स पिल्ला\nशिबा इनू गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\nऑस्ट्रेलियन मेंढपाळ टेरियर मिक्स\nफ्रेंच बुलडॉग काळा आणि पांढरा\nबुलडॉग जर्मन मेंढपाळ मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2020/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F-what-is-dental-implant/", "date_download": "2022-05-25T03:29:47Z", "digest": "sha1:HBPBZF3B3NTWO6FP5ELLU6FLQHDYO36O", "length": 14293, "nlines": 111, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "इम्प्लांट | डेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात | डॉ. मिलिंद करमरकर | Denture Implants", "raw_content": "\nडेंटल इम्प्लांट्स: तिसऱ्यांदा येणारे दात | डॉ. मिलिंद करमरकर | Dental Implants | Dr. Milind Karmarkar\nमनुष्याला नैसर्गिक रीत्या दोन वेळा दात येतात. एक म्हणजे दुधाचे आणि दुसरे म्हणजे कायमस्वरूपी दात. दुधाचे दात पाचव्या-सहाव्या वर्षी पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येणार असले, तरी दुधाच्या दातांचीही काळजी घ्यावी लागते आणि तेवढीच काळजी येणाऱ्या कायमस्वरूपी दातांचीही घ्यावी लागते. मात्र सतत गोड खाणे, योग्य रीत्या दात न घासणे, चुकीच्या सवयी आदींमुळे दात किडू शकतात, पडू शकतात. अशा वेळी दातांवर योग्य उपचार करून घेणे आवश्यक ठरते. पूर्वी दात पडला, की कवळी बसवावी लागायची. काळाबरोबर दंतवैद्यकशास्त्राने प्रगती केली. परिणामी, कवळीऐवजी पडलेला दात क्राउन व ब्रिजेस पद्धतीने बसवला जाऊ लागला. मात्र हे उपचार घेताना आजूबाजूचे दात घासून क्राउन व ब्रिजेस करावे लागतात. परिणामी, बाजूचे दात कमजोर होण्याची शक्यता असते. कालांतराने या क्राउन व ब्रिजेसची जागा डेंटल इम्प्लांटने घेतली. जो दात पडला आहे, केवळ त्याच जागी आधुनिक उपचारांच्या साहाय्याने दाताचे रोपण (इम्प्लांट) केले जाते. आधुनिक प्रक्रियेने करण्यात येणाऱ्या दातांच्या रोपणामुळे रुग्णांना तिसऱ्यांदा दात मिळणे शक्य झाले आहे. गेल्या ३०-४० वर्षांत दंतवैद्यक शास्त्राने खूप प्रगती केली असून यातील शस्त्रक्रियात्मक (सर���जिकल) भाग कमी झाला आहे.\nपडलेल्या / नसलेल्या दाताच्या जागी टिटॅनियम धातूचा छोटा स्क्रू तेथील हाडाच्या खोबणीत बसवला जातो. या स्कू्रवरच नंतर सिरॅमिक दात बसवला जातो. दाताच्या मुळाप्रमाणे हिरडीत रोवलेला स्क्रू आणि सिरॅमिकचा दात ह्यांना इम्प्लांट म्हणजेच दातांचे रोपण असे म्हणतात. इम्प्लांट पद्धतीने बसवलेला / बसवलेले दात खऱ्या दातासारखेच दिसतात.\nदाताला आधार देणाऱ्या पक्क्या प्रोस्थेसिसप्रमाणे इम्प्लांट्स खराब होत नाहीत, तसेच ते किडतही नाहीत. हे उपचार मिनिमली इन्वेजिव (कमीत कमी शस्त्रक्रिया असलेले) असल्यामुळे यात फारशा वेदना, अवघडलेपण, रक्तस्राव किंवा सूज येण्याचा प्रकार नाही. कम्प्युटरद्वारे करण्यात येणारे हे नवीन प्रोस्थेसिस स्वच्छ करणे व त्यांची देखभाल राखणे अधिक सोपे आहे. मुख्य म्हणजे इम्प्लांट्स दीर्घकाळ टिकतात. शिवाय, आर्थिकदृष्ट्याही आता ते सर्वसामान्यांना परवडण्याजोगे झाले आहेत.\nइम्प्लांट्स कोणावर करता येते\nहाडे चांगल्या स्थितीत असलेल्या १६ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व निरोगी व्यक्तींवर हे उपचार केले जाऊ शकतात.\nहाडांचे विकार किंवा अनियंत्रित मधुमेह असलेल्या, धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन असलेल्या तसेच मानसिक आजार असलेल्या व्यक्तींवर हे उपचार करता येत नाहीत.\nकाही आजार असल्यास रुग्णाने तशी कल्पना आपल्या डेंटिस्टला द्यायला हवी.\nबहुतेक आधुनिक इम्प्लांट्स हे मुळाकडे इंट्रा-बोनी (खालच्या बाजूला कमी हाड असलेले) प्रकारचे असतात. ते (इम्प्लांटचा वरील भाग) एक किंवा दोन तुकड्यांमध्ये विभागलेला असतो. पक्के बसवलेले (फिक्स्ड) आणि काढण्या-घालण्याजोगे (रिमूव्हेबल) प्रोस्थेसिस हे इम्प्लांटचे दोन प्रकार आहेत.\nकाढण्या-घालण्याजोगे इम्प्लांट्स एका अब्यूटमेंट (टेकू) स्क्रूद्वारे घट्ट बसवले जातात. प्रोस्थेसिस सिमेंटने चिकटवले जातात किंवा टेकू म्हणून स्क्रू ठेवला जातो. काढण्या-घालण्याजोग्या कवळीमध्ये छोटा बॉल कॅच, चिप आणि बार किंवा चुंबक बसवलेला असतो. सैल झालेली कवळी २ किंवा ४ इम्प्लांट्स स्क्रूच्या मदतीने स्थिर करता येते आणि या कवळीचा खर्च ५० हजार ते १ लाखादरम्यान जातो. सिरॅमिक तसेच सिरॅमिक व धातूच्या मिश्रणातून तयार केलेले फिक्स्ड क्राउन्स आणि ब्रिजेस यासाठीचा खर्च त्यांचे काम किती गुंतागुंतीचे आह��, यावर अवलंबून असतो. त्यांचा (साधारण २८ दातांचा) खर्च ५-६ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. इम्प्लांट्सचा खर्च प्रत्येकी १० ते ४० हजार रुपयांपर्यंत जातो. हा खर्च इम्प्लांट्सचा प्रकार, दर्जा व अचूकता यावर अवलंबून असतो. खर्चाचा हा आकडा प्रत्येक डेंटिस्टनुसार वेगळा असू शकतो. इम्प्लांट्स मुख्यतः अमेरिका, युरोप आणि इस्रायल व कोरियातून येतात.\nइम्प्लांट्स जबड्याच्या हाडामध्ये हिरड्यांखाली बसवण्याच्या प्रक्रियेत या भागातील ऊतींना धक्का बसणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसेच यात किमान छेद द्यावा लागत असल्याने फारसा त्रास होत नाही. २-३ महिन्यांनंतर अब्यूटमेंट (टेकू) इम्प्लांट्सच्या वर पक्की बसवली जाते आणि बाइट अँड शेड पद्धतीने ठसे घेऊन मापे निश्चित केली जातात. ही मापे दंतवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवली जातात. येथे अगदी दातांसारखी दिसणारी व जाणवणारी कवळी, क्राउन किंवा ब्रिज तयार केले जातात. या कृत्रिम दातांचे रोपण केल्यावर एक पूर्णपणे नवीन व मोहक असे स्मितहास्य त्या व्यक्तीला मिळते. या कृत्रिम दातांचा उपयोग त्या व्यक्तीला अर्थातच अन्न चावण्यासाठी तसेच आरोग्य व रूप सुधारण्यासाठी होतो.\nप्रोस्थेसिस टूथब्रश (इलेक्ट्रिक / सोनिक) किंवा फ्लॉसरच्या मदतीने इम्प्लांट्स / दात चांगले स्वच्छ करायला हवे, जेणे करून हिरड्यांच्या समस्या निर्माण होऊ नये.\nदातांचे आरोग्य चांगले आहे ना, तसेच आपल्याला अन्नपदार्थ नीट चावता येतात ना, याची खात्री करण्यासाठी दर सहा महिन्यांनी\nकिंवा वर्षाने दंतवैद्याची भेट घ्यायला हवी.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/national-international/charles-county-says-it-found-125-snakes-in-a-pomfret-md-mans-home-pmd98", "date_download": "2022-05-25T04:35:42Z", "digest": "sha1:YBOVYQM4UPEXXNXZLEXZPRIC7XDTWH3J", "length": 6356, "nlines": 57, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Trending News: मृतदेहाला 124 सापांनी घेरले होते, पण व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाने थक्क व्हाल", "raw_content": "\nमृतदेहाला 124 सापांनी घेरले होते, पण व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाने थक्क व्हाल\nसर्पदंशामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, तर...\nमृतदेहाला 124 सापांनी घेरले होते, पण व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाने थक्क व्हालSaam TV\nअमेरिकेतील मेरीलँड येथे राहणारा एक व्यक्ती गुरुवारी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळ��न आला. त्यांच्या शरीराजवळ 100 हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापही उपस्थित होते. याबाबत स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी त्या ४९ वर्षीय व्यक्तीला पाहिले नाही, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीचे घर उघडले तेव्हा तो जमिनीवर मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराभोवती 124 साप होते.\nसर्पदंशामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही\nआता तुम्ही विचार करत असाल की कदाचित या व्यक्तीचा मृत्यू सापाच्या हल्ल्यामुळे झाला असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण त्या व्यक्तीच्या शरीरावर सर्पदंशाच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, याशिवाय त्याच्या शरीराशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. मात्र, पोलिसांनी अद्याप या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टमनंतरच या व्यक्तीच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.\n30 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळले\nपोलिसांना त्यांच्या घरातून 14 फूट लांबीच्या बर्मी अजगरासह विविध प्रजातींचे 124 साप सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके साप एकत्र सापडले आहेत. आम्ही सर्व साप जेरबंद केले असून आमच्या ताब्यातून एकही साप निसटला आहे असे आम्हाला वाटत नाही, असे पोलिसांनी सांगितले.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/neighbor-rapes-minor-girl-in-delhi-who-goes-to-seek-help-for-sick-mother-624157.html", "date_download": "2022-05-25T04:20:54Z", "digest": "sha1:UGIW6OHRR23WZOU3N3X3BDIYEQSIOULE", "length": 9947, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Neighbor rapes minor girl in delhi who goes to seek help for sick mother", "raw_content": "Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार\nपीडित मुलीचे संपूर्ण कुटुंब मूळचे यूपीचे आहे. कामानिमित्त हे कुटुंब दिल्लीत वास्तव्याला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या आईची तब्येत अचानक बिघडली. यामुळे आईने शेजारच्या अरुणकडून औषध आणण्यास मुलीला पाठवले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदिल्ली : आई आजारी असल्याने आईसाठी मदत मागायला गेलेल्या 12 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याने बलात्कार(Rape) केल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना दिल्लीतील पांडव नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पांडवनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को(POSCO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. अरुण असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Neighbor rapes minor girl in delhi who goes to seek help for sick mother)\nअज्ञातस्थळी नेऊन बलात्कार केला आणि वस्तीबाहेर सोडून पळाला\nपीडित मुलीचे संपूर्ण कुटुंब मूळचे यूपीचे आहे. कामानिमित्त हे कुटुंब दिल्लीत वास्तव्याला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या आईची तब्येत अचानक बिघडली. यामुळे आईने शेजारच्या अरुणकडून औषध आणण्यास मुलीला पाठवले. मुलगी शेजाऱ्याच्या घरी गेली असता आरोपी अरुणने तिला औषध देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत ​​वस्तीबाहेर पळ काढला. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत असून लवकरच आरोपी पकडले जातील, असे पोलिसांनी सांगितले.\nपिंपरी चिंचवडवडे तरुणीवर बलात्कार\nमॅट्रीमोनियल साईटवर ओळख झालेल्या तरणाने एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली होती. पीडित तरुणीने लग्न जमवण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटवर आपले प्रोफाईल अपलोड केले होते. तेथे तिची आरोपीशी ओळख झाली. दोघेही दररोज चॅटिंग करु लागले, भेटू लागले. यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली. तरुणीने याबाबत घरच्यांना माहिती दिली. घरच्यांनीही लग्नाला संमती दिल्याने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. यादरम्यान बिझनेस स्टार्टअपसाठी तरुणीकडून 8 लाख रुपयेही घेतले. सप्टेंबरमध्ये वाकड परिसरातील एका नामांकित हॉटेलच्यामागे गाडी थांबवून आरोपी तरुणीने बळजबरीने तरुणीवर कारमध्येच बलात्कार केला. यानंतर आरोपीने तरुणीला भेटणे कमी केले.\nएक दिवस आई कोविड झाल्याचे सांगत तरुण मध्य प्रदेशात गेला. पुण्यात आलो की भेटतो असे त्याने तरुणीला सांगितले होते. त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद येत होता. मात्र बरेच दिवस झाले तरी तरुण आला नाही म्हणून तरुणी तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेली असता आरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे तिला कळले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वाकड पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर तपासाची सूत्रे हलवत पोलिसांनी आरोपीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. (Neighbor rapes minor girl in delhi who goes to seek help for sick mother)\nGoogle CEO Sundar Pichai: कालच पद्मभूषण मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं प्रकरण काय\nKolkata Murder: कपडे सुकवण्यावरून भांडण, कोलकात्यात मोठ्या भावाकडून धाकट्या भावाची हत्या\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/book-author/mangesh-vitthal-koli/", "date_download": "2022-05-25T03:40:27Z", "digest": "sha1:QWFQ226K44GZPNZL35UHBU3OHR4B4CWA", "length": 3901, "nlines": 60, "source_domain": "marathibooks.com", "title": "मंगेश विठ्ठल कोळी | Mangesh V Koli | Archives - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nमंगेश विठ्ठल कोळी | Mangesh V Koli\nरुपा निवास, पुष्पक चित्रमंदिरच्या मागे, गणेश नगर, शिरोळ ४१६१०३, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर,\nफोन : ९०२८७ १३८२०\nवाल्मीकीरामायण, तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत. ठिकठिकाणी श्रीरामाची ...\nस्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह ...\nचंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\n`शिदोरी' हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/book-author/prof-swanand-pund/", "date_download": "2022-05-25T04:57:40Z", "digest": "sha1:F5S2QMAVATWTW5RBQKL52TVA6IH3RFXH", "length": 4122, "nlines": 87, "source_domain": "marathibooks.com", "title": "प्रा. स्वानंद पुंड | Prof Swanand Pund Archives - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र\nश्री गणेश भुजंग स्तोत्र\nमधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. लेखक ...\nचंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर ...\nवेगळी माती, वेगळा वास\nमी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nजागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/bhakt-nivas-in-multi-storey-parking-kolhapur-vk11", "date_download": "2022-05-25T03:37:28Z", "digest": "sha1:TRNIBZFYNVUE4FO5F2XK3OMK5GOWJINC", "length": 10946, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोल्हापूर : बहुमजली पार्किंगमध्ये भक्त निवास | Sakal", "raw_content": "\nकोल्हापूर : बहुमजली पार्किंगमध्ये भक्त निवास\nकोल्हापूर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. अंबाबाई मंदिर परिसरातच भक्त निवास व पार्किंगची सुविधा झाली तर भाविकांची मोठी सोय होणार आहे. त्यासाठी सरस्वती टॉकिजजवळ सुरू असलेल्या बहुमजली पार्किंगच्या चार मजली इमारतीमध्येच आणखी दोन मजले वाढवून भक्त निवास साकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच बिंदू चौक ते भवानी मंडप या मार्गावर पदपथ, शहरात दिशादर्शक फलक या कामांचाही समावेश केला जाणार आहे.\nबऱ्याच वर्षांपासून चर्चेत असलेल्या व केवळ सादरीकरणातच अडकलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यामध्ये फारशी अडचण नसणाऱ्या सरस्वती टॉकीजजवळील जागेत बहुमजली पार्किंगचे काम सुरू करण्यात आले. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्��िंग नसल्याने तसेच शहरात पार्किंगची मोठी समस्या असल्याने हा प्रस्ताव शासनास सादर केला होता. मंदिर परिसरात असलेल्या या जागेमुळे भाविकांना मंदिराजवळ येता येईल व वाहनांचीही अडचण होणार नाही याचा विचार करून नियोजन केले. यासाठी सरकारकडून पूर्ण निधी मिळाला नाही. पुढील टप्प्यात निधी येत राहील याचा विचार करून महापालिकेने टेंडर काढून काम सुरू केले. न्यायालयीन बाबीमुळे मध्यंतरी काम थांबले होते; पण आता न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे. व्हीनस कॉर्नर येथील भक्त निवासचे प्रयोजन संयुक्तिक नसल्याने तेथील भक्त निवासचे मजले सरस्वती टॉकीज येथील इमारतीमध्ये वाढवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे पार्किंग व भक्त निवास अशा दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी मिळतील.\nही इमारत चार मजली असून, व्हीनस कॉर्नर येथेही पार्किंग व भक्त निवास असे कामाचे नियोजन केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी महापालिकेला कामांची यादी बनवण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरवून कामांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवून मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.\nबिंदू चौकानजीक उभारण्यात येणाऱ्या पार्किंगच्या इमारतीसाठी सबजेलचा अडथळा आला. त्यामुळे इमारत उभी न करता रस्ते पातळीवरच पार्किंग सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्ड्यात पुराचे पाणी येत असल्याने भक्त निवासचे प्रयोजन तूर्त थांबवले. तिथे केवळ पार्किंग केले जाईल. मंदिराजवळील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद झाला. त्यामुळे ते काम थांबले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_225.html", "date_download": "2022-05-25T04:30:31Z", "digest": "sha1:HDYS6NTQOZHOZL5CYWWVZZRTDQFYGSDP", "length": 5253, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली\nमुंबई ( २३ नोव्हेंबर ) : सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या सतर्कतेमुळे लालबाग उड्डाणपुलावरील विजेच्या खांबाला लागलेल्या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवता आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती.\nबुधवारी सांयकाळी ७ वाजता सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर आपल्या वाहनाने लालबाग उड्डाणपुलावरून जात होते. त्यावेळी उड्डाणपुलाच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबाला आग लागली होती. हे पाहताच त्यांनी आपले वाहन थांबवले. त्यांनी त्वरित अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागासोबत बेस्ट कार्यालयाला दूरध्वनी करून आगीबाबत माहिती दिली.\nआग लागूनही पुलावरून वाहनांची ये जा सुरुच होती. अशावेळी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन येईतोवर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत आग लागलेल्या विजेच्या खांबापासून वाहनांना दूर केले. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचून त्यांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले.\nभविष्यात पुन्हा अशी घटना घडली तर त्वरित आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुलाच्या विजेच्या खांबाजवळ रेतीने भरलेल्या बादल्या असाव्यात जेणेकरून आग त्वरित विझवता येऊ शकते, अशी सुचना त्यांनी संबधित वार्डला केल्या आहेत.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1616/", "date_download": "2022-05-25T04:08:03Z", "digest": "sha1:LPX4C4HMPGOS2USJAK4J4ZKCXD4OPEOG", "length": 8865, "nlines": 108, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा, गो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी पाचोरा, गो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न\nपाचोरा, गो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न\nएन एस भुरे (पाचोरा)\nगो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न\nपाचोरा- आर्ट्अँस्थेटीक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प���रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत आयोजित देशातील पहिल्या राष्ट्रीय खेळणी जत्रेत तीन हजार रुपयांचे विशेष पारितोषिक पटकावणाऱ्या भूमी जगदीश पाटील या विद्यार्थिनीचा शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सुरुवातीस साहित्यिक प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांच्या आकस्मित निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मराठी भाषा पंधरवडा सप्ताहानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेतील शिक्षिका सी एल जाधव आणि म्युझिक थेरपी हे तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल शाळेतील शिक्षक रुपेश पाटील यांचा देखील सत्कार खलील देशमुख यांचेहस्ते करण्यात आला.\nसर्व सत्कारार्थींचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मा.सचिव ऍड महेश देशमुख,व्हॉ. चेअरमन व्ही. टी. जोशी,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले असून यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर , कला शिक्षक एस डी भिवसाने, सुबोध कांता यन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले.\nगो. से. हायस्कूलला सत्कार समारंभ संपन्न\nPrevious articleपाचोरा, नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम यांचा वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.\nNext articleपिंपळगाव हरेश्वर येथील संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, तरूणीवर अत्याचार करणाऱ्यांना फासावर लटकवा; लहुजी संघर्ष सेनेचे निवेदन.\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबाला��ी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/?vpage=1", "date_download": "2022-05-25T03:01:08Z", "digest": "sha1:JPIF5KN5Q3K6UJKEAF2CBLQVMQDLWSCI", "length": 6385, "nlines": 95, "source_domain": "marathibooks.com", "title": "Home Page - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nअनघा प्रकाशनाची पुस्तके बघा...\nव्यास क्रिएशन्स ची पुस्तके बघा\nमराठीत प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद..\nसत्यजित राय... साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी ...\nस्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह ...\n“विजक्का” हे पुस्तक लेखक विनायक आनिखिंडी यांच्या epilepsy किंवा फिट ...\nप्रकाशक : किंमत : विनामुल्य वितरण हे पुस्तक ...\nस्त्री लिखित मराठी कथा\nएक सर्जनशील व्यक्ती म्हणून या लेखिकांची घडण कशी झाली, यांच्या ...\nमराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.\nदुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.\nबाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम \nयासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने \"पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही\" असे हे मेगा-पोर्टल \nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/peek-screw.html", "date_download": "2022-05-25T02:49:28Z", "digest": "sha1:OBSE4S3M4DAWMZAHVUINEDCY7SW46UDZ", "length": 9663, "nlines": 210, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "चीन पीईके स्क्रू निर्माता आणि पुरवठादार - हेन्ग्बो", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > पीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने > पीक स्क्रू\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nपीईके 3 डी प्रिंटिंग फिलामेंट\nखाली पीईके स्क्रूची ओळख आहे, पीक स्क्रू चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केल्याची आशा आहे. नवीन आणि जुन्या ग्राहकांना एकत्र चांगले भविष्य तयार करण्यासाठी सहकार्य करणे सुरू ठेवण्यासाठी आपले स्वागत आहे\n1.31 ग्रॅम / सेमी 3\n7 केजे / एम -2\nआयएसओ 179 / लीए\n21 केव्ही / एमएम\nवितळणे व्हिस्कोसीटी @ 400â „ƒ\n3. उत्पादन वैशिष्ट्य आणि अनुप्रयोग\n6.वितरण, शिपिंग आणि सर्व्हिंग\nप्रश्नः मी इतर पुरवठादाराकडून आपल्या फॅक्टरीत वस्तू पोचवू शकतो\nप्रश्नः आपली उत्पादने दाखविण्यासाठी तुम्ही जत्रेत सहभागी व्हाल का\nप्रश्न: विमानतळापासून आपला कारखाना किती दूर आहे\nप्रश्न: तुमचा कारखाना कोठे आहे\nउ: डानयांग शहर, जिआंग्सु प्रांत.\nप्रश्न: आपण नमुना प्रदान करता\nप्रश्नः आपण ट्रेडिंग कंपनी किंवा निर्माता आहात\nप्रश्न: तुमचा वितरण वेळ किती आहे\nउत्तर: ताबडतोब आमच्याकडे साठा आहे.\nप्रश्न: आपल्या कारखान्यात किती उत्पादन रेषा आहेत\nगरम टॅग्ज: पीईके स्क्रू, घाऊक, सानुकूलित, स्टॉक मध्ये, स्वस्त, कमी किमतीची, उच्च दर्जाची, टिकाऊ, उत्पादन, पुरवठा करणारे, बल्क, चीन, फॅक्टरी, किंमत, कोटेशन, सीई\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्��, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/vivek-velankar-writes-about-career-opportunity-3", "date_download": "2022-05-25T04:53:14Z", "digest": "sha1:UIQBQE22WX47NYPKHBQHKZWK5U7QPGAX", "length": 11280, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "संधी करिअरच्या... : ‘एनडीए’मधील ‘पेट्रियोटिक’ करिअर | Sakal", "raw_content": "\nसंधी करिअरच्या... : ‘एनडीए’मधील ‘पेट्रियोटिक’ करिअर\nभारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने १९५५ मध्ये पुण्यात खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) स्थापना करण्यात आली. बारावीनंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी एनडीए, तसेच नेव्हल ॲकॅडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी चारशे विद्यार्थ्यांची (फक्त मुलगे, मुली नाही) संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुढील प्रवेश परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार असून, त्यासाठीची जाहिरात ९ जून रोजी upsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. २९ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्रे, शारीरिक तंदुरुस्तीचे निकष या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली जाते.\nया प्रवेशासाठीची लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते, ज्यामध्ये अडीच तासांचे दोन पेपर असतात. पहिला पेपर गणिताचा तीनशे मार्कांचा असतो, तर दुसरा पेपर जनरल ॲबिलिटीचा सहाशे मार्कांचा असतो. यामध्ये दोनशे गुणांचा इंग्रजीचा, तर चारशे गुणांचे फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. परीक्षेनंतर साधारण तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो, जो upsc.gov.in या संकेतस्थळावर बघता येतो. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत एसएसबी इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाते. हा इंटरव्ह्यू प्रदीर्घ, म्हणजे पाच दिवस चालतो; ज्यात दोन टप्पे असतात. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा कस लागतो. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वै���्यकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंतर त्यांच्या क्षेत्रात (आर्मी/नेव्ही/एअरफोर्स) त्यांना पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेत अधिकारी म्हणून एक लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येते. एनडीएचे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते.\n१) एनडीएमध्ये जाण्यासाठी बारावीपर्यंत सायन्स शाखा घेणे फायद्याचे असले, तरी सक्तीचे नाही. आर्ट्स, कॉमर्सचे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात, मात्र यासाठी अकरावी, बारावीला गणित विषय घेणे फायद्याचे ठरते. मात्र, या विद्यार्थ्यांना फक्त आर्मीमध्येच जाता येते.\n२) एनडीएमध्ये प्रवेशासाठी जास्तीत जास्त संधी घ्यायच्या असतील, तर एनडीए प्रवेश परीक्षेची पहिली संधी अकरावी संपल्यानंतर लगेचच सप्टेंबर महिन्यात घ्यावी, म्हणजे (वयात बसत असेल तर ) बारावीनंतरच्या सप्टेंबर महिन्यात शेवटची संधी मिळू शकते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-ali22b35606-txt-raigad-20220512102000", "date_download": "2022-05-25T04:08:37Z", "digest": "sha1:HPWMB4PXIP2XZBHQIITZAKCPGODC5K2B", "length": 6900, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "संजय गांधी निराधार योजनेतील २८ अर्ज मंजूर | Sakal", "raw_content": "\nसंजय गांधी निराधार योजनेतील २८ अर्ज मंजूर\nसंजय गांधी निराधार योजनेतील २८ अर्ज मंजूर\nअलिबाग, ता. १२ (बातमीदार) ः संजय गांधी योजना समिती अलिबागचे अध्यक्ष प्रकाश बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अलिबाग तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेत २८ अर्ज मंजूर करण्यात आले. सभेस हेमनाथ खरसांबळे, उत्तम पाटील, सुनील पाटील, दक्षता राऊत, नीलिमा भगत हे अशासकीय सदस्य तसेच हरिश्चंद्र कुंडल व रुबिना भगत हे शासकीय सदस्य उपस्थित ह��ते. नायब तहसीलदार मानसी पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, इत्यादी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.\nअलिबाग तालुक्यात मार्च २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी योजनेंतर्गत १ हजार १६३, श्रावणबाळ योजनेंतर्गत ८०१, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत ३३६ असे एकूण २ हजार ३०० लाभार्थी लाभ घेत असून लाभार्थ्यांना वर्षभरात एकूण २ कोटी ६२ लाख ७२ हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22c60364-txt-pune-today-20220505122826", "date_download": "2022-05-25T02:55:14Z", "digest": "sha1:SYJ46V465543IHMYDCQF6L5XYXLSZJWU", "length": 6636, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "भावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन | Sakal", "raw_content": "\nभावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन\nभावे शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन\nपुणे, ता. ५ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. यानिमित्त शाळेने अशोक हांडे प्रस्तुत ‘मराठी बाणा’ कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला होता. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.\nयावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, कॅप्टन किरण जोशी (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, मुख्याध्यापक अनिल खिलारे तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.\nशाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे प्रास्ताविक तर प्रा. चित्रा नगरकर आभार मानले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट��विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22c61654-txt-pune-today-20220509111302", "date_download": "2022-05-25T03:29:16Z", "digest": "sha1:LXKRYERVDYM7V5H3MEFYUDENVD6QDK45", "length": 7105, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "कारागृहातील बंदिजनांसाठी राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा | Sakal", "raw_content": "\nकारागृहातील बंदिजनांसाठी राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा\nकारागृहातील बंदिजनांसाठी राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा\nपुणे, ता. ९ : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. बंदिजनांसाठी आयोजित केलेली देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचा दावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.\nयावेळी पंडित रघुनाथ खंडाळकर, प्रा. सगिरा शेख, प्रा. शिवानी अबनावे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा २० ते ३० मे या कालावधीत प्रत्येक कारागृहात होणार आहे. कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना भक्तिमार्ग, अध्यात्म व भजनाद्वारे वाव मिळावा, बंदिजनांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावे, थोडा विरंगुळा मिळावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/category/navy/", "date_download": "2022-05-25T04:44:14Z", "digest": "sha1:R2OQE4JHN2WVW5RJYD5SKLS6VJRFJPQB", "length": 4535, "nlines": 106, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "Navy Archives - Majhinaukri.co.in", "raw_content": "\n| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |\nमाझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच\nनेव्हलशिप यार्ड मध्ये 14 पदासाठी भरती 09/04/2022\nBSF मध्ये 281 पदासाठी भरती 22/06/2022\nIIT भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदाची भरती 09/06/2022\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 641 पदासाठी भरती 07/06/2022\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान कोल्हापूर मध्ये भरती 30/05/2022\nकोचीन शिपयार्ड ली. मध्ये 261 पदाची भरती 06/06/2022\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1920 पदाची भरती 13/06/2022\nसैन्य दलात नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता 220 पदाची भरती 31/05/2022\nरयत शिक्षण संस्था सातारा मध्ये भरती (थेट मुलाखत)\nमॉयल लिमिटेड नागपूर मध्ये भरती 04/06/2022\nभारतीय मानक ब्युरो मध्ये 10 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC लोकसेवा आयोग मध्ये 161 पदासाठी भरती 01/06/2022\nइंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये 650 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC मार्फ़त 253 पदांची भरती. 12/05/2022\nPractice Papers | मेगाभर्ती सराव प्रश्नोत्तर संच\nआजचा सराव प्रश्नसंच 07 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 05 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 04 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 02 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 01 एप्रिल 2022\nबँकिंग कार्मिक चयन संस्था IBPS मध्ये भरती 21&22/04/2022\nम्हाडा भरती निकाल 2022 ..\nRRB NTPC 35227 पदभरती निकाल\nIBPS 4135 PO पदभरती निकाल जाहीर.\nHall Ticket | प्रवेश पत्र\nMHADA 565 पदभरती प्रवेशपत्र उपलब्ध\nMPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र.\nरेल्वे 1 लाख पदभरती परीक्षा तारीख जाहीर\nIBPS 7855 लिपिक भरती प्रवेशपत्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://gmnews.org/", "date_download": "2022-05-25T03:13:16Z", "digest": "sha1:U3QPROUDWIFIYAEWHNNF6TCWCMOJY6YT", "length": 22457, "nlines": 251, "source_domain": "gmnews.org", "title": "ग्रेट मराठी न्यूज | जन सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी !", "raw_content": "\nGM NEWS,दिलासादायक वृत्त : इकरा युनानी महाविद्यालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची जळगांव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली पाहणी . कोरोना बाधित रुग्णांसाठी ५० ऑक्सिजनयुक्त बेड...\nGM NEWS,BREKING: अन्न व औषध विभागाच्या छाप्यात 7 लाख 68 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थ्यांचा साठा जप्त. जळगांव जिल्ह्यातील फैजपुरात सापडले पानमसाला व सुगंधित...\nGM NEWS,Breaking: पहूर येथील कोवीड केअर सेंटरला नागरिकांसह लोकप्रतिनिधींचा विरोध ‘रास्तारोको ‘ची धमकी …..अन्यथा संबधितांवर गुन्हे नोंदवू –...\nGM NEWS, जळगांव जिल्हा कोरोना अपडेट, दि 11,सप्टेंबर : जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा 867 कोरोना बाधीत आढळले . जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण...\nGM NEWS , FLASH : तळेगाव येथे विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी . कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन नियमाचे पालन...\nग्रेट मराठी न्युज,दिलासादाक वृत्त: चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीहून ऑनलाइन,तर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी...\nग्रेट मराठी न्यूज,अपघात वृत्त : पहूर – वाकोद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू .\nग्रेट मराठी न्युज, आरोग्य शिबीर वृत्त: सार्वे-जामने गावात डेंग्यू व चिकन गुनिया यांच्या वाढत्या प्रभावामुळे आमदार गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर संपन्न .\nGM NEWS , ग्रेट मराठी न्यूज : आंदोलन वृत्त : रवींद्र अर्जुन मोरे यांना माध्यमिक शिक्षक पतपेढी मध्ये रूजू करून घेतल्यामुळे आंदोलन मागे ....\nGM NEWS, ग्रेट मराठी न्युज, ALERT: गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन \nधार्मीक - सामाजिक - सांस्कृतीक\nनोकरी -व्यवसाय - मार्गदर्शन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणसंग्राम-२०१९ .\nGM NEWS,ग्रेट मराठी न्युज, व्यापार-उद्योग वृत्त: चीनच्या शाओमी (एमआय) कंपनीच्या अनैतिक...\nजळगांव,दि.2 ( मिलींद लोखंडे ) : - भारतात गेल्या काही काळापासून ऑनलाईनचे प्रस्थ वाढत असून अनेक परकीय कंपन्या एफडीआयचे नियम डावलून मोबाईल रिटेलर्सची पिळवणूक करीत...\nGM NEWS, ग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : मराठी पत्रकार...\nGM NEWS , हृदयद्रावक वृत्त : वीर जवान सागर धनगर यांच्यावर...\n*GM NEWS,दिलासादायक वृत्त : दिव्यांगांना मिळणार सर्व सुविधायुक्‍त युनिक कार्ड* ...\nGM NEWS, Big Breaking: 3 मे नंतर देशात पुन्हा अजुन दोन...\nधार्मीक - सामाजिक - सांस्कृतीक\nनोकरी -व्यवसाय - मार्गदर्शन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणसंग्राम-२०१९ .\nग्रेट मराठी, GM NEWS, धार्मीक वृत्त : भारतीय बौद्ध महासभेचा...\nजामनेर,दि.4 ( मिलींद लोखंडे ) : - 04 मे 2022 बुधवार रोजी The Buddhist society of India तथा भारतीय बौद्ध महासभेचा वर्धापन दिन साजरा करण्यात...\nग्रेट मराठी न्युज,GM NEWS,दिलासादायक बातमी: पत्रकारांना शासकीय समित्यांवर संधी देण्याबाबत...\nजळगाव,दि.२( मिलींद लोखंडे) :- समाजाचे देणं लागतं याची जाणीव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला असून पत्रकारांच्या संकट काळी धावून जाणारा हा पत्रकार संघ आहे....\nग्रेट मराठी न्युज,दिन विशेष वृत्त: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या...\nग्रेट मराठी न्युज, जनजागृती वृत्त : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 7...\nग्रेट मराठी न्युज,GM NEWS,आंदोलन वार्ता: माजी मंत्री आमदार गिरीश महाजन...\n*ग्रेट मराठी न्युज,GM NEWS,आनंदाची बातमी :* *तब्बल 2 वर्ष 7...\nधार्मीक - सामाजिक - सांस्कृतीक\nनोकरी -व्यवसाय - मार्गदर्शन\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणसंग्राम-२०१९ .\nग्रेट मराठी न्युज,राजकीय वृत्त: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व्ही.जे.एन.टी सेल महारष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न \nग्रेट मराठी न्युज,प्रेरणादाई बातमी : पुण्यातील खाजगी रुग्णालयांनी १७ कोटी; तर मुंबईतील रुग्णालयांनी तब्बल २१ कोटी रुपये नागरिकांना केले परत. रुग्ण हक्क परिषदेच्या...\nग्रेट मराठी न्युज, ह्रदयद्रावक वृत्त: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड विभागाला लागली आग . १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ . आगीच्या चौकशीसाठी समिती...\nग्रेट मराठी न्युज, जनहितार्थ वृत्त: राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास होणार कारवाई....\nGM NEWS, प्रेरणादाई वृत्त : चिपळूण येथील पूरग्रस्तांना भारतीय मराठा महासंघ औरंगाबादच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत सुपुर्द .\nमिलिंद लोखंडे मोबाईल नंबर :- 9049522609\nमनोज दुसाने मोबाईल नंबर :- 9420386457\nग्रेट मराठी न्युज, कृषी वृत्त: प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जळगांव...\nGM NEWS, ग्रेट मराठी न्युज, कृषी वृत्त : अमेरिकन लष्करी अळीच्या...\nGM NEWS, कृषी वृत्त : तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी 10...\nGM NEWS, कृषी वृत्त : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी...\nविनाअनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक दिना निमित्त गणपती बाप्पाला अनाहुत पत्र...\nप्रिय, गणपती बाप्पा सप्रेम नमस्कार.... वि. वि. पत्र लिहिण्यास कारण, कि बातम्या वाचल्याआणि गणराया तूझी आठवण झाली. आज शिक्षकदिनी विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष...\nडॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि जलव्यवस्थापन .\nग्रेट मराठी न्यूज,GM NEWS,न्यायालयीन वृत्त : जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामीण...\nग्रेट मराठी न्युज,गुन्हे वर्ता : जामनेर पोलीसांवर हल्ला करणारे अखेर जेरबंद\nग्रेट मराठी न्युज, गुन्हे वार्ता : नेरी येथील चाकु हल्ला...\nग्रेट मराठी न्यूज ,गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील कपाशी...\nGM NEWS,: कृषी पर्यटन वृत्त: जामनेर तालुक्यातील ‘जगात भारी कुंभारी’ कृषीपर्यटन स्थळावर हुर्डा पार्टीचे आयोजन . 26 जानेवारी रोजी पर्यटकांसाठी अत्यल्प शुल्कात...\nGM NEWS, अभिनंदनिय वृत्त : जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेश चवरे ठरले ‘सुरसम्राट ‘ . राज्यस्तरीय ऑनलाइन...\nGM NEWS, प्रेरणादायी वृत्त : खानदेशातील उदयोन्मुख तंत्रस्नेही कलावंतांच्या प्रयत्नातून साकारली ‘ खानदेश वाहीनी ‘ . कलावंत ऋषिकेश चौधरी करताहेत पहूर...\nGM NEWS,FLASH: विदर्भ संगीत संस्कृतीक कला प्रसारक मंडळाचे संपुर्ण महाराष्ट्रात कलाकार जोडो मोहीम . कलाकारांनी संपर्क साधण्याचे आवाहन.\nग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जामनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात अजुन एक मानाचे मोरपंख कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे याने...\nग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे ४ दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न \nग्रेट मराठी न्युज, व्यवसाय- रोजगार वार्ता: डाक विभागात खेळाडूंसाठी नोकर भरती . शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन \nGM NEWS, ग्रेट मराठी न्युज, आवाहन वृत्त: क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान . जळगांव जिल्ह्यातील पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन \nGM NEWS,FLASH: दिवाळी सार्वजनिक स्वरुपात साजरी न कराता मर्यादित स्वरुपात साजरी करावी . ...\nनाशिक, दि. 11 नोव्हेबर 2020, ( मिलींद लोखंडे): - यावर्षी दिवाळीचा उत्सव वेगळ्या परिस्थितीत आपण साजरा करत आहोत. कारण संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर...\nGM NEWS, FLASH: वाळू लिलावांची संख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा . –...\nनाशिक दि. 6 नोव्हेबर,(GM NEWS वृत्तसेवा): यंदा पाऊस, अतिवृष्टी आणि नदीत पाणी असल्याने वाळू साठ्याचा अंदाज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु अशा परिस्थितीत पारंपारिक...\nGM NEWS, दिलासादायक वृत्त : नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रातील नागरिकांनाही होणार प्रधानम���त्री आवास योजनेचा...\nनाशिक दि.21 ( मिलींद लोखंडे): - मुंबई, पुणे, औरंगाबाद व नाशिक या महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था वगळून राज्यातील उर्वरीत सर्व महानगरपालिका अ, ब आणि...\n© वेबसाईट डिजाईन - 9421719953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/mumbai_438.html", "date_download": "2022-05-25T03:33:32Z", "digest": "sha1:C52MAUPPWQMRSFNLFHQDO7JE57ME6LFB", "length": 18537, "nlines": 128, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); धनगर समाजाच्या विकासासाठी 13 नव्या योजना | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nधनगर समाजाच्या विकासासाठी 13 नव्या योजना\nमुंबई ( ३० जुलै २०१९ ) : सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असून ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण 13 योजना सुरु करणार असल्याचे कामगार, इमाव, साशैमाप्र, विजाभज आणि विमाप्र मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.\nइतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने ‘महाज्योती’ संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येत आहे. ही संस्था सारथी व बार्टीप्रमाणे विविध स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करणार आहे. यावेळी पणनमंत्री राम शिंदे, पदुममंत्री महादेव जानकर उपस्थित होते.\nडॉ.संजय कुटे यांनी पावसाळी अधिवेशनात दि.02 जुलै, 2019 रोजी मागासवर्गींयांच्या कल्याणासाठी सारथी, बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था स्थापन करण्यासाठी समितीचा अहवाल देऊ अशी घोषणा विधिमंडळात केली हेाती. त्यानुसार एका महिन्याच्या आत दि.29 जुलै, 2019 रोजी मुख्यमंत्री महोदयांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.\nडॉ. संजय कुटे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या विकासामध्ये फुले, शाहू, आंबेडकर या तीन महामानवांचा अमूल्य वाटा आहे. शाहू महाराजांच्या नावाने सारथी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी या संस्था कार्यरत आहेत. महाज्योती या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे तसेच प्रादेशिक कार्यालय बुलढाणा व नागपूर येथे असेल. सन 2019-20 मध्ये खर्च 1324.68 लाख तर 1920-21 साली एकूण 37911.34 लक्ष इतका राहील.\n• महाज्योती या संस्थेमार्फत पुढील कार्य अपेक्षीत आहे -\n• मागासवर्गीय व दुर्लक्षित आणि वंचित समाजाच्या स्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण करणे\n• स्वयंरोजगार व रोजगारासाठी प्रशिक्षण व अन्य प्रकारची मदत उपलब्ध करून देणे\n• शेती व इतर औद्योगिक व्यवसायांची स्थापना करणे यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.\n• समुपदेशन करणे व हेल्पलाईन सुरू करणे\n• एम.फिल/पी.एच.डी. अशा उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे\n• जातीभेद, वर्णभेद, अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रातील जागृतीसाठी कार्य करणे\n• मागासवर्गीय तरूण-तरूणींना विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षासांठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षित करणे.\nमहाज्योती संस्थेत कोचिंग व मार्गदर्शन विभाग, मदत व समुपदेशन विभाग, ज्ञान कोष विभाग, मूल्यमापन विभाग, शेती, वनशेती, अर्वषण, प्रर्वण क्षेत्रातील शेती, संशोधन विभाग, सैन्यसेवा भरतीपूर्व प्रशिक्षण विभाग, न्यायसेवा स्पर्धा परिक्षा कोचिंग विभाग, महिला सक्षमीकरण विभाग, नाविण्यपूर्ण प्रकल्प विभाग असे प्रमुख विभाग असतील\nया विभागामार्फत ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन अत्यंत महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांचे संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी अन्य थोर समाजसेवकांचे तसेच जातीवर्णावर आधारीत व हुंडाप्रथा या विरूध्द जनमानसात जागृती करण्यासाठी ‘ज्योतीदुत’ प्रकल्प राबविण्यात येईल, ‘जलदूत’ या माध्यमातून जलसाक्षरता, जलसंवर्धन, सिंचनाबद्दल जनजागृती वाढविणे, जलव्यवस्थापन, पाण्याचे महत्व लोकांना पटवून देणे. शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य नियोजनाबद्दल जागृत करणे आदी उपक्रम राबविण्यात येतिल. सावित्रीदूत संत गाडगेबाबांचे स्वच्छता व व्यसनमुक्तीसाठी असलेले संदेश गावोगावी पोहचविण्याचे काम करतील. स्त्री पुरूषांमधील विषमता नष्ट व्हावी स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य लाभून मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावी अंधश्रध्देच्या जोखडातू�� मुक्त व्हावी यासाठी सावित्रीदुत काम करतील.\nधनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम\nआदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१९-20 या आर्थिक वर्षासाठी रु.1000.00 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापैकी रु. 500.00 कोटी एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग तसेच राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमार्फत चालू योजनांद्वारे धनगर समाजातील घटकांना लाभ मिळत असलेल्या 16 योजना वगळून आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण 13 योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयोजना क्र.1 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.\nयोजना क्र.2 :- वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.\nयोजना क्र.3 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.\nयोजना क्र.4 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.\nयोजना क्र.5 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना / कार्यक्रम राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.\nयोजना क्र.6 :- राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.\nयोजना क्र.7 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे. योजना क्र.8 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळयात चराईकरिता जून ते सप्टेबर या 04 महिन्यासाठी चराई अनुदान देणे. (प्रायोगिक तत्वावर)\nयोजना क्र.9 :- भटक्य��� जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.\nयोजना क्र.10 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.\nयोजना क्र.11 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.\nयोजना क्र.12 :- ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.\nयोजना क्र.13 :- नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.desdelinux.net/mr/valagtk-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2022-05-25T03:41:43Z", "digest": "sha1:VRSS3RPAJTQPXZQTODR4ZFOHN6SKJQ7Y", "length": 11348, "nlines": 110, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "वाला (जीटीके) ट्यूटोरियल परिचय + ट्यूटोरियल आयकॉन डिझाईन लिबर ऑफिस | लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nVala (Gtk) ट्यूटोरियल परिचय + ट्यूटोरियल आयकॉन डिझाईन लिबर ऑफिस\nमारियानोगादिक्स | | प्रोग्रामिंग\nनमस्कार लोकांनो, मी ग्राफिकल इंटरफेससाठी वला (जीटीके) ची माझी छोटी ओळख सोडतो.\nप्रास्ताविकात साध्या उदाहरणे आहेत आणि ते Vala (Gtk) भाषेत लिहिलेल्या फाइल्सचे संकलन कसे करावे आणि Vala मध्ये लिहिलेल्या कोडमधून C (Gtk) फायली कशा तयार कराव्यात हे दर्शविते.\nव्हिडिओ ट्यूटोरियलच्या खाली मी वला (जीटीके) सह लिहिलेल्या कोडच्या सोप्या उदाहरणांसह डाउनलोड लिंक सोडतो. तर ते ते डाउनलोड करू शकतात\n1 वाला (जीटीके) भाग एकची ओळख\n2 वाला (जीटीके) भाग दोनची ओळख\n3 वाला (जीटीके) भाग तीनची ओळख\n4 लिबर सूटसाठी लिबर ऑफिस थीम डिझाईन ट्यूटोरियल\nवाला (जीटीके) भाग एकची ओळख\nवाला (जीटीके) भाग दोनची ओळख\nट्यूटोरियलच्या दुस part्या भागात आपण जीएसटीके 3.6. and आणि वाला (जीटीके) मध्ये सीएसएस आणि त्यावरील वापराबद्दल बोलू.\nवाला (जीटीके) भाग तीनची ओळख\nट्यूटोरियलच्या तिसर्‍या भागात आपण व्हला (जीटीके) मध्ये प्रोग्राम कसे विभाजित करायचे याबद्दल बोललो, आणि वाला (जीटीके) च्या काही बाबींची तुलना जीटीके ग्रंथालयांमध्ये वापरल्या जाणार्‍या सी भाषेशी केली.\nलिबर सूटसाठी लिबर ऑफिस थीम डिझाईन ट्यूटोरियल\nहे व्हिडिओ ट्यूटोरियल डेव्हलपर आणि ग्राफिक डिझाइनर्सला लिबर ऑफिससाठी थीम तयार करण्यात मदत करण्यासाठी आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: लिनक्स वरुन » प्रोग्रामिंग » Vala (Gtk) ट्यूटोरियल परिचय + ट्यूटोरियल आयकॉन डिझाईन लिबर ऑफिस\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n2 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n Favorites आवडीसाठी. आपण जीटीकेमध्ये थेट काम करत असल्यापासून एक प्रश्न. क्यूटी सह डिझाइन संबंधित त्याची सुसंगतता आणि एकत्रीकरण सुधारण्यासाठी आपण काही करू शकत नाही . त्यासह Gtk अनुप्रयोग Qt hor मध्ये भयानक दिसतात.\nलिबर ऑफिस चिन्हे लक्षात घेतल्या 🙂 नंतरच्या लोकांनी दुसर्‍या पोस्टसाठी दिले म्हणून, बरोबर\nGeoMixtli ला प्रत्युत्तर द्या\nक्यूटीसाठी बंधनकारक करणे अद्याप शक्य झाले नाही, कारण सी (जीटीके) आणि सी ++ (क्यूटी) दरम्यान बर्‍याच गैरसोयी आढळल्या आहेत. दुर्दैवाने, जीटीके विकसकांनाही या वेळेची कमतरता असू शकते.\nमला माहित असलेल्या केवळ बाइंडिंग्ज म्हणजे क्योटो आहे जे मोनो सी # ते क्यूटी पर्यंतचे रुपांतर आहे. http://zetcode.com/gui/csharpqyoto/ .\nइतर लायब्ररी जे चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याचे काम करतात ते डब्ल्यूएक्सवि���ेट लायब्ररी आहेत, या लायब्ररी सी ++ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत, परंतु भिन्न डेस्कटॉप वातावरणात विजेट चांगले दिसतात http://zetcode.com/gui/wxwidgets/ (जीनोमसाठी डब्ल्यूएक्सविजेट ट्यूटोरियल) http://www.wxwidgets.org/\nलिबर ऑफिस ट्यूटोरियल बद्दल, जर सत्य दुसर्‍या पोस्टसाठी असेल तर.पण अहो, वेळ वाया घालवू नये आणि एखादे पोस्ट काढून घेऊ नये म्हणून मी हे येथे ठेवले आहे.\nप्रथम चरण [Vala + Gtk 3]: हॅलो वर्ल्ड \nविंडोजवर पायथन 3, ग्लेड आणि जीटीके + 3 सह अनुप्रयोग विकसित करणे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम ताज्या बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/?vpage=2", "date_download": "2022-05-25T04:04:43Z", "digest": "sha1:LI4OQ6BPVRRCFHMXMBB4XCQAG4YXIZ27", "length": 6703, "nlines": 95, "source_domain": "marathibooks.com", "title": "Home Page - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nअनघा प्रकाशनाची पुस्तके बघा...\nव्यास क्रिएशन्स ची पुस्तके बघा\nमराठीत प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद..\n'मौज प्रकाशन गृहा'तर्फे प्रसिद्ध होणारा द भा धामणस्कर यांचा हा तिसरा कवितासंग्रह ...\nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nश्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती' हा ग्रंथ ...\nमुक्या वेदना बोलक्या संवेदना\nपशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवा करणं ...\nरेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची ...\nआव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nमराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.\nदुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.\nबाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम \nयासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने \"पुस्तक ��णि प्रकाशन विषयातील सर्व काही\" असे हे मेगा-पोर्टल \nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\nप्रकाश बाळ जोशी यांच्या कथा\nतुका म्हणे – भाग १\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nकुमार सोहोनी | Kumar Sohoni\nस्त्री लिखित मराठी कथा\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/english-mastiff", "date_download": "2022-05-25T04:40:13Z", "digest": "sha1:4PNP64L5SYM76O6TNSZVHJ5OQLUXZDYK", "length": 21806, "nlines": 139, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " इंग्रजी मास्टिफ माहिती, स्वभाव, जीवन अपेक्षा, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nइंग्लिश मास्टिफ म्हणजे काय, ते किती काळ जगतात, त्यांना किती मोठे मिळतात, त्यांचे वर्तन गुण काय आहेत, त्यांचे मिश्रण काय आहे, त्यांना काय खायला द्यावे\nकुत्र्यांच्या सर्वात प्राचीन जातींपैकी एक, इंग्लिश मास्टिफ त्याच्या मोठ्या आकाराच्या, सौम्य आणि सभ्य वर्तनासाठी तसेच त्याच्या नातेवाईकांसाठी संरक्षक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.\nऑस्ट्रेलियन मेंढपाळ रॉटवेइलर मिक्स\nपूर्ण वाढलेले इंग्रजी मास्टिफ\nइंग्रजी मास्टिफ कसा दिसतो\nसममितीय शरीरासह शक्तिशाली, मोठे, विशाल, हे कुत्रे खालील शारीरिक वैशिष्ट्यांद्वारे दर्शविले जातात:\nडोके: विस्तृत आणि मोठ्या प्रमाणावर चौरस आकाराचे.\nडोळे: मध्यम आकाराचे, मोठ्या प्रमाणात सेट केलेले नसले तरी ते अलर्ट असले तरी सौम्य अभिव्यक्ती देते.\nकान: त्याच्या कवटीच्या तुलनेत आकाराने लहान, व्ही-आकाराचे आणि टिपला गोल.\nमान: शक्तिशाली आणि स्नायू किंचित कमानी असलेला.\nशेपूट: माफक प्रमाणात उच्च, किंचित वक्र असल्याने.\nइतर नावे जुने इंग्रजी मास्टिफ, मास्टिफ\nकोट बाह्य कोट: खडबडीत, सरळ आणि लहान लांबी; अंडरकोट: लहान, दाट, जवळून फिट\nरंग जर्दाळू, फॉन, ब्रिंडल\nजातीचा प्रकार शुद्ध नस्ल\nसरासरी आयुष्य (ते किती काळ जगतात) 7 ते 12 वर्षे\nपूर्ण वाढलेल्या इंग्रजी मास्टिफची उंची (ते किती काळ वाढतात) पुरुष: सुमारे 30.5 इंच; स्त्री: सुमारे 27.5 इंच\nपूर्ण वाढलेल्या इंग्रजी मास्टिफचे वजन\n(ते किती मोठे मिळतात) पुरुष: 150 ते 250 पौंड\nस्त्री: 120 ते 180 पौंड\nकचरा आकार अंदाजे 8 पिल्ले\nवर्तनाची वैशिष्ट्ये धैर्यवान, संयमी, चांगल्या स्वभावाचे, प्रतिष्ठित\nमुलांबरोबर चांगले होय शक्यतो मोठी मुले\nहवामान सुसंगतता गरम आणि दमट हवामानाशी चांगले जुळवून घेऊ शकत नाही\nशेडिंग (ते शेड करतात का) माफक प्रमाणात उच्च परंतु वसंत तु आणि शरद तूमध्ये जास्त\nस्पर्धात्मक नोंदणी पात्रता/माहिती FCI, CKC, AKC, ANKC, NZKC, UKC, KC (UK)\nऑस्ट्रेलियन मेंढपाळ ब्लू हीलर मिक्स विक्रीसाठी\nइंग्रजी मास्टिफ पिल्लांचा व्हिडिओ\nया कुत्र्यांबद्दल बोलत असताना, आम्ही त्यांना मास्टिफ जातींसह गोंधळात टाकू नये जे सर्वात मोठ्या आणि बळकट कुत्र्यांचा संदर्भ देणारी संज्ञा आहे. या कुत्र्यांना एक प्राचीन इतिहास आहे आणि ते मेसोपोटेमियन सभ्यतेमध्ये ईसापूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला शोधले जाऊ शकतात, जेथे आधुनिक काळातील मास्टिफ सारखे कुत्रे अस्तित्वात असल्याचे सांगितले जात होते, जरी सिद्ध करण्यासाठी अनुवांशिक पुराव्यांचा अभाव आहे ही वस्तुस्थिती.\nब्रिटनमधील त्यांचे अस्तित्व ज्युलियस सीझरच्या काळापासून नोंदवले जाऊ शकते जेव्हा उत्तरार्धाने देशावर आक्रमण केले होते. तो मास्टिफच्या संरक्षणात्मक स्वभावामुळे मोहित झाला होता, त्यांच्या जर्नलमध्ये त्यांचा उल्लेखही केला होता. मध्ययुगीन इंग्लंडमध्ये, ते मोठ्या खेळांच्या शिकार, इस्टेटचे रक्षण करण्यासाठी तसेच युद्धकाळात वापरले गेले.\nकोली आणि हस्की मिक्स\nचाऊसरच्या कॅन्टरबरी कथांमध्ये त्यांना अलांट्स (इराणी भटक्या किंवा फ्रान्सच्या काही भागात राहणाऱ्या अलांसने विकसित केलेली एक विलुप्त जात) म्हणून संबोधले गेले, ज्यांनी हरीण किंवा सिंह शिकार करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल बोलले.\nदुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या संख्येत घट झाली होती आणि त्यापैकी फक्त 14 शिल्लक होते. युनायटेड स्टेट्सच्या प्रजननकर्त्यांच्या पुढाकारानेच या जातीचे पुनरुज्जीवन करण्यात मदत झाली. AKC ने १ 5 ५ in मध्ये मास्टिफ क्लब ऑफ अमेरिकाच्या स्थापनेसह १5५ मध्ये त्याला मान्यता दिली. सध्या ते ३२ व्या क्रमांकावर आहे.nd155 AKC मान्यताप्राप्त जातींपैकी.\nमस्ती-बैल - मास्टिफ x बुलडॉग\nमास्टपीक - मास्टिफ x चेसपीक बे पुनर्प्राप्त\nस्नायू मास्टिफ - मास्टिफ x डॉग डी बोर्डो\nफ्रेंच मस्ती-बुल - मास्टिफ x फ्रेंच बुलडॉग\nमास्टिफ मेंढपाळ - मास्टिफ x जर्मन शेफर्ड\nआयरिश मास्टिफ - मास्टिफ x आयरिश वुल्फहाउंड\nडॅनिफ - मास्टिफ x महान डेन\nइंग्लिश मास्टिफ - मास्टिफ x नेपोलिटन मास्टिफ\nमास्पीर - मास्टिफ x ग्रेट पायरेनीज\nते भव्य, प्रतिष्ठित आणि धैर्यवान आहेत. अनोळखी लोकांच्या बाबतीत इंग्लिश मास्टिफ संशयास्पद आहे, जरी चांगले सामाजिक कुत्रे आक्रमक होण्याऐवजी विनम्रपणे दूर राहतील आणि कोणतीही धमकी असेल तरच तो त्याच्या मालकाला सूचित करेल, महान रक्षक आणि पहारेकरी म्हणून पात्र असेल. ते शांतताप्रिय कुत्रे आहेत आणि पती आणि पत्नी किंवा पालकांना मुलाला फटकारताना त्यांच्यात कोणताही वाद आल्यास ते नेहमी हस्तक्षेप करतात. इंग्लिश मास्टिफ मुलांसाठी छान आहे जरी लहान मुले पेक्षा मोठी मुले चांगली आहेत कारण हे मोठे कुत्रे खेळाच्या शोधात लहान मुलांना ठोठावू शकतात. ते इतर कुत्र्यांसह तसेच मांजरींशी चांगले संबंध ठेवण्यासाठी ओळखले जातात.\nया पहारेकरी कुत्र्यांना मध्यम ते कमी व्यायामाची आवश्यकता असते आणि दररोज खेळण्याच्या वेळेबरोबरच वेगाने चालणे देखील पुरेसे असते. जेव्हा त्यांची उर्जा सकारात्मक पद्धतीने दिली जाते तेव्हा ते अपार्टमेंटमध्ये चांगले काम करतील. तथापि, हे सुनिश्चित करा की तुम्ही पिल्लांना जास्त त्रास देऊ नका आणि त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या दोन वर्षांत ते खूप चालत नाहीत याची खात्री करा कारण यामुळे त्यांच्यामध्ये संयुक्त समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय, जेव्हा हवामान खूप गरम असते तेव्हा त्यांना बाहेर काढणे टाळा कारण जास्त गरम झाल्यावर ते अस्ताव्यस्त किंवा झोपी जातात.\nलहान आणि दाट असल्याने, त्यांचा कोट सहजपणे तयार केला जाऊ शकतो, ज्यामध्ये मऊ ब्रिसल्स किंवा हाउंड ग्लोव्हसह ब्रश वापरून साप्ताहिक किंवा द्वि-साप्ताहिक कंघी आवश्यक असते. तथापि, वसंत fallतु आणि गडी बाद होण्याच्या शेडिंग हंगामात नियमितपणे केले पाहिजे. बॅक्टेरियाच्या संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी त्याच्या सुरकुत्या चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी ओलसर वॉशक्लोथ वापरा. इतर सौंदर्यविषयक गरजांमध्ये कान कापणे, दात घासणे तसेच नियमितपणे कान आणि डोळे स्वच्छ करणे समाविष्ट आहे.\nटीप: झोपेसाठी त्यांच्या पलंगाची निवड करताना, तुम्ही त्यांना मऊ पृष्ठभाग द्या याची खात्री करा जेणेकरून ते संधिवात, हायग्रोमा आणि कॉलस विकसित करू शकतील.\nज्यांना त्रास होऊ शकतो अशा काही समस्यांमध्ये, जठरासंबंधी त्रास, हिप डिसप्लेसिया, लठ्ठपणा, कार्डिओमायोपॅथी, कोपर डिसप्लेसिया, हायपरथायरॉईडीझम आणि प्रगतीशील रेटिना शोष.\nदृष्टिकोनातून सौम्य असले तरी ते कधीकधी हट्टी होऊ शकतात त्यामुळे त्यांना हाताळण्यासाठी खंबीर हाताची आवश्यकता असते.\nत्यांच्या पिल्लाच्या दिवसापासून सामाजिकीकरण प्रशिक्षण इंग्लिश मास्टिफला अतिथींशी चांगले संवाद साधण्यास आणि चुकीच्या लोकांना लगेच ओळखण्यास मदत करेल.\nतुम्ही त्यांना त्यांच्या पिल्लाच्या दिवसांपासून आज्ञा देण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून ते तुमचे पालन करण्यास शिकतील आणि कोणत्याही विनाशकारी क्रियाकलापांचा अवलंब करू नये.\nते लठ्ठ होण्याकडे झुकत असल्याने आणि त्यांना गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ शकतो जो त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो, त्यांच्यासाठी आहार निवडताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या इंग्रजी मास्टिफला मांस आधारित जेवण द्या ज्यामध्ये 21 ते 25% प्रथिने आणि 8 ते 10% चरबी असते. तथापि, जुन्या कुत्र्यांना 21% पेक्षा जास्त प्रथिने देऊ नका कारण यामुळे यकृत आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते.\nइंग्रजी बुलडॉग puggle मिक्स माहिती\nबुल मास्टिफ विरुद्ध इंग्लिश मास्टिफ\nआकार: बुल मास्टिफच्या तुलनेत मास्टिफ अधिक भव्य आहे\nस्वभाव: मास्टिफ इतर कुत्रे आणि मांजरींशी चांगले जुळतो, परंतु बैल मास्टिफ नाही.\nआरोग्य समस्या: बुल मास्टिफपेक्षा मास्टिफ लठ्ठपणाला बळी पडतो.\nगिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार 282 पौंड वजनाचा इंग्लिश मास्टिफ, जगातील सर्वात मोठा कुत्रा मानला गेला.\nत्यांनी बरीच पुस्तके आणि चित्रपटांमध्ये आपला देखावा केला आहे त्यापैकी शेरलॉक होम्स, द अॅडव्हेंचर ऑफ द कॉपर बीचेस, जिथे याला कार्लो असे नाव देण्यात आले आहे.\nग्रेट डेन हस्की मिक्स\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nसेंट बर्नार्ड चिहुआहुआ मिक्स\nकिंग चार्ल्स स्पॅनियल शीह त्झू मिक्स\nबेससेट हाउंड शार पेई मिक्स\nबीगल फॉक्स टेरियर मिक्स\nजर्मन मेंढपाळ ऑस्ट्रेलियन मेंढपाळ मिक्स विक्रीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/viral-video-of-leopard-attacked-on-deer-see-what-happened-next-in-this-wildlife-prp-93-2776388/", "date_download": "2022-05-25T04:51:44Z", "digest": "sha1:XUBD3O5AXSRZDZ3D4FKMN2CHLBLSKCXK", "length": 24715, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "viral video of leopard attacked on deer see what happened next in this wildlife prp 93 | VIRAL VIDEO : हरीण आपल्यातच धुंदीत, दबा धरून बसलेल्या बिबट्याने चढवला हल्ला | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nVIRAL VIDEO : हरीण आपल्यातच धुंदीत, दबा धरून बसलेल्या बिबट्याने चढवला हल्ला\nया व्हायरल बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे. ज्या हुशारीने या बिबट्याने हरणाची शिकार केलीय, अशी शिकार तुम्ही कधी पाहिली नसेल.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nजंगलाचा राजा सिंह असो किंवा सर्वाधिक शिकार होणारं हरीण असो, जंगलातील आयुष्य कुठल्याच प्राण्यासाठी सोपं नसतं. सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात घातक प्राणी मानले जातात. हे प्राणी डोळ्याची पाणी मिटण्याच्या आत शिकार करतात. यांच्या तावडीतून सुटणं जवळपास सगळ्याच प्राण्यांसाठी अशक्य असतं. कारण शक्तीसोबतच त्यांच्यात तितकाच चपळपणाही असतो. सध्या एका बिबट्याच्या शिकारीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.\nआपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलातील जग अतिशय वेगळं असतं. इथे प्रत्येक प्राण्याला सतत सावध राहावं लागतं. कारण इथे प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की एका बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे.\nसिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकून करत होता मस्करी; पुढे सिंहाने जे केले ते पाहून तुम्हाला बसेल धक्का; पाहा Viral Video\nViral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं हे पाहून हसून-हसून दुखेल पोट\nOptical Illusion: या फोटोतला माणसाचा चेहरा तुम्ही एका मिनिटात शोधू शकता का\nथॉमस कप विजेत्या संघातील चिरागने आनंद महिंद्रांकडे मागितली बूक केलेली XUV700; महिंद��रा म्हणाले, “मीच माझ्या बायकोसाठी…”\nआणखी वाचा : दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हरीण जंगलात गवत खाताना दिसत आहे. आपल्याच धुंदीत गवत खात असताना पुढे जाऊन त्याच्यावर मोठं संकट येणार आहे, याची कल्पना देखील त्याला नव्हती. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की, त्याला आपल्या आसपास असलेल्या धोक्याची चाहूल लागलेली आहे. याच कारणामुळे ते एकटक आपल्या आजूबाजूला पाहत आहे. इतक्यात एक बिबट्या झाडीतून बाहेर येतो. हलक्या पावलांनी आड मार्गाने येत येत हा बिबट्या हरणावर दबा धरून बसलेला असतो. हरीण गवत खाण्यात मग्न असताना हा बिबट्या एका झाडामागून येतो. तोपर्यंत या हरणाला त्याच्यावरील हल्ल्याची चाहूल सुद्धा लागलेली नसते.\nआणखी वाचा : Panda Video : पांडा पाण्यात खेळतानाचा VIRAL VIDEO पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू\nहरणाला पाहिल्यामुळे त्याची शिकार करण्यासाठी बिबट्या चांगल्याच तयारी उतरलेला दिसून येतोय. अत्यंत चलाखीने दबक्या पावलाने तो हरणाकडे हळुहळु जातो आणि योग्य वेळ मिळताच अगदी वाऱ्याच्या वेगाने हरणारवर हल्ला चढवला. अचानकपणे हल्ला झाल्यामुळे हरिण पुरता गोंधळून जातो. आफल्यासोबत काय घडतंय हे समजण्याच्या आताच बिबट्याने हरणाचा फडशा पाडला.\nआणखी वाचा : VIRAL VIDEO : जनतेचं मत समजून घेण्यासाठी पत्रकाराने गाव गाठलं, पण आजोबांचं उत्तर ऐकून चक्रावून गेला\nइथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :\nआणखी वाचा : नवरीने नातेवाईकांसोबत केला जबरदस्त भांगडा डान्स, लग्नाचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच\nहा व्हिडीओ पाहून तुमचं मन हेलावून जाईल. biltekpluss नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. बिबट्याच्या अशा शिकारीचा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी कधी पाहिलाच नसेल. या शिकारीचा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. केवळ दोन दिवसांत या व्हिडीओला ६२ लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.\nया व्हिडीओवर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुरेंदर मेहरा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. ‘धोका कधीही आणि कुठेही असू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.’ अशी कॅप्शन देत ह��� व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला मिळणार अजून एक पदक; प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nकोल्डड्रिंकमध्ये सापडली मेलेली पाल; McDonald’s ‘या’ आउटलेटमध्ये घडला किळसवाणा प्रकार\nया पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच\nVIRAL NEWS : आफ्रिकेत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी मेंढ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास\nचिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच\n‘मौका भी हैं… कानून भी’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित\nVIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली\nएक कॉपी पाठवता येईल का; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\n एका Activa वर सहा जणांचा प्रवास; शेवटचा तर पाचव्याच्या खांद्यावर बसलाय; मुंबईतील Viral Video ची पोलिसांनीही घेतली दखल\nकोल्डड्रिंकमध्ये सापडली मेलेली पाल; McDonald’s ‘या’ आउटलेटमध्ये घडला किळसवाणा प्रकार\nया पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच\nVIRAL NEWS : आफ्रिकेत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी मेंढ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास\nचिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच\n‘मौका भी हैं… कानून भी’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित\nVIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bank-licence", "date_download": "2022-05-25T04:42:57Z", "digest": "sha1:WT5AJ3T22BCWOA7WCMNLAMRN4VIDDVUH", "length": 11929, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nRBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत, ग्राहकांचं काय होणार\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (RBI Show Cause Notice to Sambandh Finserve) ...\nबँकेचं लायसन्स रद्द झालं, तर तुमच्या पैशाचं काय होईल\nDICGC म्हणजेच डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमांनुसार, ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंत च्या सुरक्षेची गॅरंटी मिळते. ...\nमहाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द, ऐन लॉकडाऊनमध्ये लाखो खातेधारकांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड\nताज्या बातम्या2 years ago\nमहाराष्ट्रातील 104 वर्षे जुनी असलेल्या सीकेपी सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे (RBI canceled licence of CKP cooperative bank). ...\nSambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nHealth | सतत पायांवर सूज येते आहे मग हे घरगुती उपाय नक्कीच करून पाहा आणि समस्या दूर करा\nलाईफस्टाईल फोटो10 mins ago\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो1 hour ago\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांतते���ाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी22 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी22 hours ago\nनियमित मुदत ठेवीवर 7%पेक्षा जास्त व्याज ‘उज्जीवन’ बँकेत करा गुंतवणूक आणि मिळवा जबरदस्त परतावा\nHealth | सतत पायांवर सूज येते आहे मग हे घरगुती उपाय नक्कीच करून पाहा आणि समस्या दूर करा\nलाईफस्टाईल फोटो10 mins ago\nSambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार\nRahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले\nSatara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nSumona Chakravarti: सुमोना चक्रवर्ती होणार मुखर्जी कुटुंबाची सून राणी मुखर्जी, काजोलच्या चुलत भावाशी करणार लग्न\nMotorola : मोटोरोला तब्बल 200MP कॅमेरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत… काय असणार खास\nAurangabad | मराठवाड्यातील 45 महाविद्यालयांवर धोक्याची घंटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नो ग्रेडची शिक्षा\n‘एसी लावला घरा तरी घामाच्या धारा’… चांगल्या कुलिंगसाठी ‘ही’ घ्या पंचसूत्री…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T04:15:02Z", "digest": "sha1:RXMHTNRMYBOWL6IY35VZCNLN6AQFPPQI", "length": 6949, "nlines": 68, "source_domain": "jaihindbks.com", "title": "बालहक्क संरक्षण कायदे – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: बालहक्क संरक्षण कायदे\nशाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक\nराज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.\nTagged बाल अधिकार संबंधी कानून तथा न्यायालायीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी ब��तम्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment\nबालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nशैक्षणिक संस्थांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराविरोधात कायदे व न्यायालयीन याचिका संदर्भ देण्यात आले असून पालकांनी याचा वापर अशा अन्यायकारक प्रवृत्तींच्या विरोधात जरूर करावा.\nTagged बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, बाल हक्क करारनामा १९८९, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, बालहक्कसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मुलांचा मानसिक छळ शिक्षा, विद्यार्थ्यांचे निकाल अडविणे, विद्यार्थ्यांना शाळेतून काढणेLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24242?page=12", "date_download": "2022-05-25T03:13:41Z", "digest": "sha1:G3USS5NFMXVFVW2FQYS3HFIN2T2MGJUS", "length": 24528, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्गाच्या गप्पा - २ | Page 13 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) स��्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्गाच्या गप्पा - २\nनिसर्गाच्या गप्पा - २\nनिसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....\nमाझा असा किस्सा झालाय\nमाझा असा किस्सा झालाय याआधी.\nपनवेलजवळ आपटा गावी असलेल्या तळ्यातली कमळं मिळवायला एका वर्करला घेउन गेलो होतो. त्याच्या कमरेला दोर वगैरे बांधून (गाळात अडकला तर)\nकमळं घेउन तो बाहेर आला तेव्हा त्याचे पाय पोटर्‍यांपर्यंतही भीजले नव्हते.\nडेलिया, काहि कायम रहात नाही.\nडेलिया, काहि कायम रहात नाही. फुले येऊन गेल्यावर तो सुकणारच. त्याचेच एक मोठे फूल, झाडावरच सुकु द्यायचे आणि त्याच्या बिया खाली टाकायच्या. परत उगवतो.\nसक्युलंट्सच्या पृष्ठभागावर एक प्रकारची पांढरी पावडर दिसते...तिला अमोनियासारखा वास असतो.\nजिप्सी त्यालाच सोनमोहोर,पेल्ट्रोफोरम पण म्हणतात ना\nअसे म्हणतात की, कमळाच्या\nअसे म्हणतात की, कमळाच्या वेलींच्या मुळांची विलक्षण गुंतागुंत झालेली असते. पाण्याच्या पृष्ठभागावर सुंदर उत्फ़ुल्ल कमळे परस्परांपासून अंतर राखुन आपापल्या जागी आपले एकटेपण जपत असतात तर पाण्याच्या पृष्ठभागाखाली त्यांच्या मुळांमधे भयानक गुंतवणुक असते. एखाद्याचे पाय त्या जाळ्यात अडकले तर तो त्यातून बाहेर पडू शकत नाही. जो जो आपले पाय सोडवून घेण्याची तो धडपड करतो तो तो अधिकच त्यात गुरफटत जातो.\nमाणसांमधले नातेसंबंध या कमळाच्या वेलींसारखेच असतात. सारी माणसे वर दिसायला अलग अलग, आपापल्या ठिकाणी स्वतंत्र पण आतुन नात्याची, प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि या सार्‍यातुन पुन्हा फ़ुटत गेलेल्या द्वेषाची, वैराची, हेव्याची विलक्षण अनाकलनीय गुंतागुंत. माणसा माणसांत नकळत, रुजत, पसरत जाणारं ते गैरसमजाचं जाळं. तो भयंकर अहंकार. एकदा का माणुस या गुंतागुंतीत सापडला तर त्याला जलसमाधीच मिळायची. वर पुन्हा सारी कमळे शांत, स्थिर, सुंदर . . . . शांता शेळके, आनंदाचे झाड.\nकाय ते प्रेम लोकांचे मदत\nकाय ते प्रेम लोकांचे मदत करण्याबद्दल\nदिनेश मी कमळाबद्दल हे ऐकल्ये त्यामुळे कधीही कोणाला उतरु देत नाही पाण्यात...\nदोन वर्षांपुर्वीच्या गुढीपाडव्याला जीएसबरोबर ५ गडांच्या स्वारीवर निघालेलो, त्यावेळी वाटेत मिळालेली कमळे.\nरच्याकने, आपण वॉटर लिलीजना सरसकट कमळे म्हणतो, पण कमळे वेगळी आणि वॉटरलिलीज वेगळ्या. कमळाच्या पाकळ्या मुळाशी पसरट असतात आणि शेवटी नाजुक टोक असते त्यांना तर वॉटरलिलीजच्या पाकळ्या लंबवर्तुळाकार, सुरवातीपासुन शेवटपर्यंत एकाच आकाराच्या असतात. हो ना दिनेश\nरच्याकने, मला तुमच्याकडे येणे जमले नाही, पॅशनफ्रुट राहिलेच अगदीच वेळ अपुरा पडतोय. आल्यावर जाऊन येईन आणि पॅफ्रु इथेच लावेन. गावी नंतर नेईन.\nमाझ्या कॉलनीतल्या तळ्यातही पांढ-या वॉटरलिलीज आहेत, पण जर कमळे मिळाली नाहीत तरच त्यांच्या वाटेला जाईन. आता गावी गेल्यावर आधी पाँड बनवायचाय, यावेळी जर तो बनला तर फक्त मासे सोडुन येईन त्याच्यात, पुढच्या वेळेस कमळे. गावात कुठे सापडली तर आणिन उप्टुन आणि लावेल तात्पुरती.\nसाधना, तिथे अस्सल कमळे बघायला\nसाधना, तिथे अस्सल कमळे बघायला मिळतील. एरवीही पनवेल कमळांसाठीच प्रसिद्ध होते.\nनिदान पावसाळ्यात तरी वेल नक्की घेऊन जा. आमच्याकडे किती तग धरेल याची शंकाच आहे.\nकमळाच्या पाकळ्या जरा रुंद असतात. आणि त्याचे फळ मोठे असते. त्याचे शंकूच्या आकाराचे आणि सपाट भागावर खोबणीत बिया असणारे हिरवे फळ बाजारात येते. सिंधी लोक खातात ते.\nपण मुंबैत कल्चर कोठे\nपण मुंबैत कल्चर कोठे मिळेल\nमूंबईत माहीम ला कल्चर मिळेल. मी पत्ता देईन. रू.१५० ला मोठे पाकीट मिळते. त्यांच्याकडे रेडिमेड गांडूळ खताचे किट देखील मिळ्तात. तसेच ठाण्याला देखील कीट बनऊन देतात. त्याची लिंक मी देईन. पण माहिम ला मीळ्णारे किट चांगले आहेत.\nसाधना,रानजाईच्या फुलांचा गजरा करता येत नाही कारण त्या फुलांचा देठ फारच नाजुक असतो.\nह्या फुलांचा वास खरंच घरभर दरवळत असतो. मला मोती मोगर्‍याचे रोप हवे आहे. पुण्यात ते रुजेल का कारण इथे मी ते कुणाकडे असल्याचे ऐकले नाहीये. मुंबईत ही फुले खूप येतात. त्याच्या लागवडी बद्द्ल मला कोणी सांगेल का\nविजयजी कल्याणच्या पाठारे नर्सरीत मिळेल का\nमी अंबरनाथला रहाते ना , कल्याण जवळ पडेल मला.\nनसेलच मिळणार तर जाईलच माहिमला. तूम्हि पत्ता देउन ठेवा.( पत्त्याची वाट पहाणारी बाहूली)\nशांकली, मोगर्‍याची जाडसर फांदी पावसाळ्यात लावली तर जगते. तिला पहिले एक वर्ष फूल येऊ द्यायचे नाही. आधी झाड नीट वाढू द्यायचे.\nमग बहर यायच्या आधी सगळी पाने खुडून टाकायची, म्हणजे चांगला बहर येतो.\nउष्ण हवामान असेल तर मोगर्‍याला जास्त सुगंध येतो. पण आत पुणेही तितके थंड उरले नाही.\nजर नर्सरी मधून रोप घ���यायचे असेल तर जास्त फूले आलेले रोप घेण्यापेक्षा, जाड फांदीचे रोप घ्यावे. ज्यांच्याकडे मोगर्‍याचे झाड आहे, ते ओक अधूनमधून छाटणी करतात, त्यांना सांगून ठेवले, तर ते देतील फांदी.\nuju विजयजी कल्याणच्या पाठारे\nविजयजी कल्याणच्या पाठारे नर्सरीत मिळेल का\nपाठरे नर्सरीत कल्चर मिळत नाही. दूसरीकडून घेतलत तर आयसेना फोटेडो च घ्या. घरी गांडूळ खतासाठि ही गांडूळे उपयूक्त असतात.\nuju ही तूझ्यासाठी ठण्याची\nही तूझ्यासाठी ठण्याची लिन्क.\nपण मोती मोगर्‍याचे रोप\nपण मोती मोगर्‍याचे रोप पुण्यात मिळत नाही. तशी माझ्याकडे डबल मोगरा,सिंगल मोगरा आणि मदनबाण आहेत. पण मोती मोगरा (जी फक्त मुंबईची खासियत आहे) तो माझ्याकडे नाहीये. आणि मुंबईत कुठे मिळेल\nविजयजी , मला पण माहिमचा पत्ता\nमला पण माहिमचा पत्ता द्या.\nशांकली, हजारी मोगरा राहिला \nशांकली, हजारी मोगरा राहिला त्याच्याकडे लक्ष नाही दिले तरी त्याला भरपूर फूले येतात.\nत्याला भरपूर फूले येतात.<<\nत्याला भरपूर फूले येतात.<< हजारी मोगरा आपोआप पसरत जातो आणि फुलेही खुप येतात, पण मला तो जास्त उग्र वाटतो\nसचिन तो घराच्या कुंपणाबाहेर\nसचिन तो घराच्या कुंपणाबाहेर लावायचा, म्हणजे घरात मंद वास येत राहतो.\n हजारी मोगर्‍याला खूप उग्र वास येतो. पण दिनेशदा तुम्ही मोती मोगर्‍याबद्दल काही सांगाना\nमोती मोगरा म्हणजे गजर्‍यात\nमोती मोगरा म्हणजे गजर्‍यात असतो तोच ना त्याची पण फांदीच लावावी लागते. माझ्या मते तो वसईहून येतो मुंबईत. (निदान पुर्वी तरी यायचा.) आपल्याकडे वसईचे मायबोलीकर आहेत ना. ते नक्की सांगू शकतील.\nहोय दिनेशदा,गजर्‍यात असतो तोच तो पुण्यात नाही मिळत. त्याला दमट हवामान (समुद्र किनार्‍याचे) लागते का तो पुण्यात नाही मिळत. त्याला दमट हवामान (समुद्र किनार्‍याचे) लागते का पुण्यात तो रुजेल का\nतो मोगरा गल्फ मधे पण होतो.\nतो मोगरा गल्फ मधे पण होतो. म्हणजे गरम हवेत जास्त सुगंध येतो त्याला.\nपण बाकिच्या मोगर्‍याची झाडे आहेत, तर हा नक्कीच फूलेल.\nधन्यवाद दिनेशदा, या पावसाळ्यात मी नक्की लावणार आहे.\nपण एक विचारायचं राहिलंच;\nपण एक विचारायचं राहिलंच; वसईचे मा बो कर कोण आहेत\nएक पाकळी नावाची मायबोलीकर\nएक पाकळी नावाची मायबोलीकर आहे.\nचंदनवेल नावाची पण एक वेल असते. तिला पण सुंदर सुवासिक पांढरी फूले येतात आणि त्या फूलांचा आकारही छान असतो.\nबटमोगरा ��णि हजारी मोगरा एकच\nबटमोगरा आणि हजारी मोगरा एकच आहेत का बटमोगर्‍याची वाढ खुप स्लो होते, असं मी वाचलं होतं , हे खरं आहे का\nइथे माझा जूना लेख आहे. बटमोगरा वेगळा. त्याची फूले मोठी, जास्त पाकळ्यांची असतात.\nधन्यवाद शोभा१२३, मी लिहिताना\nधन्यवाद शोभा१२३, मी लिहिताना चुकले. मला त्याचे रोप हवे आहे. मी सिंहगड रोड\nच्या सगळ्या नर्सरी पालथ्या घातल्या पण कुठेहि\nदिनेशदा तुम्ही वर दिलेली लिंक\nदिनेशदा तुम्ही वर दिलेली लिंक मी वाचली,त्यात चंदनवेलीचा फोटो आणि माहिती पण वाचली.इथे पुण्यात ती वेल मिळाली तर जरूर लावीन.\nयोगेश ने काढ्लेले अजंन चे\nयोगेश ने काढ्लेले अजंन चे फोटो पाहीले. ते झाड देखील बघून आलो.\nअजंन काचंन .... हे गाण लिहील त्या वेळी महाराष्ट्र राज्य झाल नव्हतं. नंतर मराठ वाडा व विदर्भ समावेश होऊन मोठे मराठी राज्य झाले.तेव्हां अभ्यासकांच्या लक्षात आले की विदर्भात दूसर्या एका झाडाला अजंन नाव आहे.या मोठ्या झाडाचे मोठेपण मान्य करून त्याला अजंन म्हणावे व या सह्याद्री सूंदरीला अजंनी म्हणावे असे ठरले. वन विभागाने ही या नावाला मान्यता दिली. म्हणून आता या झाडाचे नांव अजंनी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/knowledge/the-world-heading-towards-a-terrible-pandemic-even-antibiotics-would-not-work-says-lancet-research-study-621242.html", "date_download": "2022-05-25T03:45:53Z", "digest": "sha1:NDRBJRLX4554VTUV6EMAJLMBHYT5XOYS", "length": 17573, "nlines": 109, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Knowledge » The world heading towards a terrible pandemic even antibiotics would not work says lancet research study", "raw_content": "भविष्यात एंटीबायोटिक सुध्दा ठरणार फेल जग आणखीन एका महामारीच्या दिशेने चाललंय\nLancet च्या अभ्यासानुसार जगभरात साधारणतः 12 लाख 70 हजार मृत्युंसाठी प्रतिजैविक प्रतिकार सरळ स्वरूपात जबाबदार होते, तर 49 लाख 50 हजार मृत्यूशी जोडलेला आहे..\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत\nबॅक्टेरिया, व्हायरसने (Bacteria, Virus, Fungi etc) होणाऱ्या आजारांच्या उपायांसाठी मोठ्या प्रमाणात एंटीबायोटिक औषधांचा वापर केला जातो. मात्र अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात येणाऱ्या काळात जीवाणु, विषाणु इत्यादींमुळे होणारे आजारांबाबत एंटीबायोटिक (Antibiotics Medicine) औषधांचा काहीच फरक पडत नाही. याच्या मागचे कारण आहे, जिवाणू आणि विषाणू इत्यादींची प्रतिरोधक क्षमता. हे अशाप्रकारे समजून घ्या की, व्हायरसमुळे सर्दी खोकला झाल्यास आणि त्यासाठी जर तुम्ही एंटीबायोटिक औषधांच्या अनुरूप व्हायरसमध्ये प्रतिरोधी क्षमता (Antimicrobial Resistance) बनली आहे. म्हणजेच कोणत्याही आजारात जर तुम्ही व्हायरस विरोधात लढण्याठी एंटीबायोटिक घेत असाल आणि ते व्हायरस इतके प्रतिरोधी बनले आहेत की त्यांच्यावर सुद्धा औषधांचा प्रभाव पडत नाही. याच परिस्थितीला रोगाणुरोधी प्रतिरोध म्हटले जाते. रोगाणुरोधी प्रतिरोध तेव्हा होतो, जेव्हा संक्रमण तयार करणारे विषाणू ( बॅक्टेरिया, व्हायरसने- Bacteria, Virus, Fungi etc) त्यांना नष्ट करणाऱ्या औषधांचा प्रतिरोध करण्यासाठी तयार होतात. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की एंटीबायोटिक आता त्या संक्रमणाच्या उपचारासाठी काम करणार नाही.\nHIV-AIDS आणि मलेरियाने सुद्धा अधिक मृत्यू..\nलाइन सेट मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार रोगांवर विरोधी प्रतिरोधी संक्रमणामुळे 2019 मध्ये 12.70 लाख मृत्यू झाले होते, तर 49.50 लाख मृत्यू कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जोडले गेले होते. म्हणजेच त्यावर्षी एकत्रितरित्या एचआईवी एड्स आणि मलेरियाने मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रोग विरोधी प्रतिरोध जगभरात वेगाने पसरत आहे.याची तुलना येणारी महामारी अशी सुध्दा केली जात आहे. हे सर्व अशा पद्धतीने होत आहे की अनेकांना याबाबत जरासुद्धा कल्पना नाही नवीन निष्कर्ष स्पष्टपणे याचा संदेश देतात की या रोगांवर ही प्रतिरोध मागील सर्वात भयानक स्थिती च्या मनाने वेगाने वाढत आहे जो येणाऱ्या काळात चिंतेचा विषय असेल.\nसंपत आहेत एंटीबायोटिक औषधे..\nद कन्वरसेशनवर एस्टन विश्वविद्यालय जोनाथन कॉक्स यांनी लिहिले आहे की, सर्वसाधारणपणे टक्के आहे आहे की आमच्याकडे काम करणाऱ्या अँटिबायोटिक औषधे संपत आहेत याचा अर्थ असा असू शकतो की अनेक जीवाणू संक्रमण पुन्हा मानवी जीवनासाठी धोकादायक ठरू शकतात 1928 मध्ये पेनिसिलीनच्या शोधानंतर रोग विरोधी प्रतिरोध प्रतिरोधक एक समस्या राहिली आहे.\nसंशोधकांनी हे सुद्धा पाहिले की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेले देश रोग विरोधी प्रतिरोधमुळे जास्त प्रभावी होते. तर दुसरीकडे अधिक उत्पन्न असणारे देश धोकादायक परिस्थितीचा सामना करत होते त्यांनी हे सुद्धा पाहिले की 23 विविध प्रकारचे जिवाणूपैकी फक्त 6 प्रकारचे जीवाणू मध्ये औषध प्रतिरोध ने 35 लाख 70 हजार मृत्यूमध्ये योगदान दिले.\nएंटीबायोटिक प्रतिरोधमुळे 70 टक्के मृत्यू :\nरोग विरोधी प्रतिरोधचा परिणाम स्वरूपामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 70 टक्के आहे . अँटिबायोटिक औषधांच्या प्रतिरोधमुळे यांचे मृत्यू होतात. यांना अतिशय गंभीर संक्रमण झालेले आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी सुरुवातीला याचा वापर केला जातो. यामध्ये बीटा आणि क्लोरोक्वीनलोन यांचा समावेश असतो. जे साधारणतः अनेक संक्रमण असल्यास दिले जाते.\nकाही अंदाजांचा विचार केला तर रोगाणूरोधी प्रतिरोध 2050 पर्यंत दरवर्षी एक करोड मृत्यूंचे कारण बनू शकते. हे जगभरात मृत्यूच्या कारणच्या स्वरूपात कॅन्सरच्या देखील पुढे जाऊ शकते.\nपुढील महामारी या दिशेने आपण वाटचाल करत आहोत\nअभ्यासात असे स्पष्ट करण्यात आले आहे की बॅक्टेरिया रोग विरोधी प्रतिरोध विकसित करू शकतात. सगळ्यात आधी बॅक्टेरिया सोलर स्वभाविक स्वभाविक रूपात रोगांना प्रतिरोध विकसित करतात हे जगभरात दिसून येणाऱ्या सामान्य धावपळीचा हा भाग आहे.\nजसे आपण मजबूत होत जाऊ तसेच बॅक्टेरिया सुद्धा मजबूत होत जातील. हे बॅक्टेरिया आपल्या सह विकासाचा हिस्सा आहेत. अंशिक रूपाने ते आपल्या तुलनेने अधिक वेगाने विकसित होत आहेत.कारण ते खूप वेगाने आपली संख्या वाढवतात आणि आपल्या तुलनेत अधिक अनुवंशिक उत्परिवर्तन प्राप्त करतात. मात्र ज्या पद्धतीने आपण अँटिबायोटिक्सचा वापर करतो ते सुद्धा प्रतिरोधाचे कारण बनू शकते.\nजबरदस्ती अँटिबायोटिक औषधांच्या वापरामुळे संकट :\nअँटिबायोटिक औषधांना अनावश्यक रूपात घेतल्यामुळे बॅक्टेरिया अँटिबायोटिक औषधांचा प्रतिरोध वेगाने तयार करण्यासाठी मदत मिळू शकते. याच कारणामुळे अँटिबायोटिक औषधे तोपर्यंत घेऊ नये जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला ते घेण्याचा सल्ला देत नाहीत आणि केवळ त्या संक्रमणासाठी त्याचा उपयोग करा ज्याचा तुम्हाला सल्ला देण्यात आला आहे. प्रतिरोध एका व्यक्तीतून दुस- या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीच्या नाकात अँटिबायोटिक प्रतिरोधी बॅक्टेरिया असेल आणि तो शिकल्यानंतर किंवा खोकला नंतर तो बॅक्टेरिया आसपासच्या लोकांमध्ये पसरतो शोधानुसार असेही समजते की पर्यावरणाच्या माध्यमातून रोगांवर रोजी प्रतिरोध पसरू शकतो जसे की अशुद्ध पाण्यामुळे.. या वैश्विक रोग विरोधी प्रतिरोध संकटाला गंभीर बनवण्याचे कारण जटील आहेत.\n करावे लागतील नवीन शोध :\nआपण ज्या पद्धतीने अँटिबायोटिक्स घेतो त्यानुसार एंटीमाइक्रोबियल केमिकल्स सोबत पर्यावरणीय प्रदूषणापर्यंत, कृषीमध्ये अँटिबायोटिक्सचा वापर आणि आपण वापरणाऱ्या शाम्पू, टूथपेस्ट मध्ये प्रिझर्वेटिव्ह सुद्धा प्रतिरोधमध्ये योगदान देत आहेत. याच कारणामुळे यामध्ये बदल आणण्‍यासाठी वैश्विक एकीकृतपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.\nअनेक उद्योगांमध्ये रोगाणुरोधी प्रतिरोधचा प्रसार कमी करण्यासाठी तत्काळ परिवर्तनाची आवश्यकता आहे. सगळ्यात अधिक महत्त्व एंटीबायोटिक औषधांची संबंधित आहे. संयोजन चिकित्सा रोगाणुरोधी प्रतिरोध कमी करण्याचे उत्तर असू शकते. यामध्ये एकच औषध घेण्याऐवजी संयोजन करून अनेक औषधांचा उपयोग करणे यामध्ये समाविष्ट आहे. ज्यामुळे बॅक्टेरियासाठी प्रतिरोध विकसित करणे अधिक कठीण होऊन जाते. एका अभ्यासातील संकेत मात्र असे आहेत की पुढे येणारी महामारी या पद्धतीने आपल्याला याप्रकरची माहिती देत आहे आणि हे रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nकोव्हिड-19 मधून रिकव्हर होताय. अगोदर तुमचा ब्रश बदला आणि पुन्हा करोना संक्रमणापासून स्वतःला दूर ठेवा…\nकाय तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे…जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर\nFitness tips: कोरोनात जिम बंद टेन्शन नको, घरीच हे व्यायम करा आणि वजन घटवा\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/amol-kolhe", "date_download": "2022-05-25T03:26:41Z", "digest": "sha1:EF5LUZSW3OPVBWDWPYXZAAM4QJN7MEJ6", "length": 17462, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nखासदार अमोल कोल्हे केतकी चितळेबद्दल म्हणाले….\nशरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ...\nAmol Kolhe : औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी अकबरुद्दीन ओवेसींसोबत माथा टेकणाऱ्या जलील यांना अमोल कोल्हेंचा सवाल\nसुरूवातील याचा समाचार शिवसेना ���ेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांनी मुलाचं नाव औरंगजेब का ठेवलं नाही म्हणत या घटनेचा समाचार घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीची धडाडणारी तोफ ...\nअमोल कोल्हे ‘शेर शिवराज’च्या दिग्दर्शकांवर संतापले; दिग्पाल लांजेकरांनी मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं\nअभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिग्दर्शकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी त्यामागचं कारण सांगितलंय. अमोल ...\nVideo : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nशिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरमधील नारायणगावमध्ये त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डान्सही केला. या लग्नात नवरदेवासोबत डॉ. कोल्हे यांनी ताशा, ...\nVideo : अमोल कोल्हे यांचा हलगीच्या तालावर ठेका\nसध्या लग्नाचा (Wedding) सिझन सुरू आहे. सगळीकडे लग्नाचा माहौल आहे. अश्यात या लग्नांना या लग्नांना राजकीय मंडळी देखील हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतंय. शिरूरचे खासदार ...\n‘विठ्ठल विठ्ठला’ चित्रपटात अमोल कोल्हे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका\nराजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या ...\n‘त्या’ चित्रपटासंदर्भात दुसऱ्या बाजूचा विचार मांडला जाणं गरजेचे आहे : Amol Kolhe\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.त्यानंतर शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल ...\nAmol kolhe : “यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला”, अमोल कोल्हेंची Instagram पोस्ट चर्चेत\nअमोल कोल्हे यांनी इन्स्टाला व्हीडिओ शेअर केला आहे. यात ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. या व्हीडिओला त्यांनी 'पुष्पा'स्टाईल कॅप्शन दिलं आहे. ...\n उधळणाऱ्या बैलाला तरुणीनं केलं शांत, व्हिडीओ व्हायरल\nएक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बैलगाडा शर्यतीतील बैलांना ...\nVideo : खासदार अमोल कोल्हेंनी वाजवला ढोल, तर माजी मंत्री हर्षवर्ध�� पाटलांनी ओढला रथ\nकाही दिवसांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत (Bull Cart Race) घोड्यावरून (Amol Kolhe on horse) घेतलेली एन्ट्री गाजत होती. त्यानंतर अमोल कोल्हेंचा आणखी एक व्हिडिओ सध्या चांगलाच ...\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nशिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं \n‘गादीचे वारस स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते’,विनोद पाटलांची प्रतिक्रिया\nVideo : जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी एम्पेरिकल डेटा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, मुश्रीफ काय म्हणाले\nVideo : शिवसेनेचं ठरलं संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी21 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी21 hours ago\nAdah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ\nफोटो गॅलरी22 hours ago\nHealth | त्वचा निरोगी ठेवण्यापासून रक्ताभिसरण चांगले ठेवण्यापर्यंत हिरवी मिरची फायदेशीर, वाचा महत्वाचे\nलाईफस्टाईल फोटो23 hours ago\nChandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nNagpur : अनिल देशमुखांच्या बंगल्यावर झाड कोसळलं, बंगल्याचा काही भाग डॅमेज; विदर्भात वादळी पावसाची हजेरी\nSushikala Aagashe : सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार, आशियाई गेम्स भारताचे प्रतिनिधित्व करणार सुशिकला\nझाडीपट्टीची झलक दाखवणारा ‘झॉलीवूड’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला\nस्टार्टअप्सना कंपन्यांना आता फंडिंगची चिंता; जाणून घ्या नवीन कंपन्यांची परिस्थिती कशी आहे\nDevendra Fadnavis: संभाजी छत्रपतींना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही; फैसला फडणवीसांच्या हाती\nRaanBaazaar: भूमिका साकारण्याआधी प्राजक्ता, तेजस्विनीने दिली बुधवार पेठ, कामाठीपुऱ्याला भेट\nPune : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर, लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2021/10/blog-post_97.html", "date_download": "2022-05-25T04:52:33Z", "digest": "sha1:UZHF67YM6I4WYO6P5L76ACIJFIMWJWII", "length": 19030, "nlines": 158, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "जागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधीजींची मूल्ये स्वीकारणे काळाची गरज - प्राचार्य डॉ. विकास ढोमणे - TV9 Plus News", "raw_content": "\nHome भंडारा जागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधीजींची मूल्ये स्वीकारणे काळाची गरज - प्राचार्य डॉ. विकास ढोमणे\nजागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधीजींची मूल्ये स्वीकारणे काळाची गरज - प्राचार्य डॉ. विकास ढोमणे\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.\nभंडारा, दि. ३ ऑटोबर:- येथील जे. एम. पटेल महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यवस्थापन शास्त्र व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ' नई तालीम विषयी महात्मा गांधीजींचे विचार' या विषयावर आभासी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.\nभारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षात महात्मा गांधी यांची जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या हिंसक घडामोडी, अशांतता, असुरक्षितता व भितीदायक वातावरण बदलण्यासाठी महात्मा गांधीजी यांची सत्य, अहिंसा व सत्या��्रह ही मूल्ये जागतिक पातळीवर स्वीकारण्याची गरज आहे असे विचार मांडले.\nकार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवाग्राम येथील नई तालीमचे समन्वयक डॉ. प्रभाकर पुसदकर यांनी महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्याची माहिती देताना समताधारित, न्यायपूर्ण, शाश्वत व अहिंसात्मक समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे अपरिहार्य आहे. गांधीजींची नई तालीम संकल्पना ही शिक्षण हे कृतीयुक्त, कौशल्य आधारित, उद्योग पूरक आणि सर्वांगीण विकास करणारी आहे. या शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे डॉ. पुसदकर यांनी नमुद केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. भोजराज श्रीरामे व डॉ. उज्वला वंजारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम यांनी मानले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता डॉ. कार्तिक पनीकर, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, डॉ. प्रशांत माणुसमारे, विभाग प्रमुख, व्यवस्थापन शास्त्र व संशोधन विभाग, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिय�� खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\n२ ला भिलेवाडा येथे महाप्रसादाचे आयोजन\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक ३१ मार्च:- श्री कालीकमली वाले महाराज, श्री दादाजी धुनिवाले देवस्थान भिलेवाडा (कारधा) य...\nपाकिस्तान की भारत के खिलाफ विश्व कप में पहली जीत पर क्या बोले उनके पीएम इमरान खान, यहां जानिए\nपाकिस्तान ने टी20 विश्व कप 2021 में रविवार को भारत के खिलाफ 10 विकेट से जीत हासिल की दुबई इंटरनेशनल स्टेडियम में खेले गए मैच में शाहीन अ...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nनूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा, दि. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पो...\nमुंबई की 60 मंजिला इमारत में लगी आग, दहशत में 19वीं मंजिल से कूदा युवक, मौत\nदेश की आर्थिक राजधानी मुंबई की एक 60 मंजिला इमारत में शुक्रवार को आग लग गई कर्री रोड पर स्थित अविघ्न पार्क इमारत में लगी आग को बुझाने के लि...\nग्रीनफ्रेंड्स तर्फे अनेक कार्यरत निसर्गमित्र- पक्षीमित्रांचा सत्कार\nउदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा'चे कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांना प्रदान विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक २८ जा...\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/?vpage=4", "date_download": "2022-05-25T04:02:16Z", "digest": "sha1:VY7K46O7TI5CBLAK7OOUMIB45SOJVW7I", "length": 6219, "nlines": 94, "source_domain": "marathibooks.com", "title": "Home Page - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nअनघा प्रकाशनाची पुस्तके बघा...\nव्यास क्रिएशन्स ची पुस्तके बघा\nमराठीत प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद..\nआव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या ���िव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nमराठी साहित्यात रौप्यमहोत्सवी कथासंग्रह प्रकाशित झालेल्या लेखकांची संख्या मोजकीच आहे ...\nमधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. लेखक ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nआजच्या काळात जर शाम असता तर लेखक : प्रकाशक : ...\nमराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.\nदुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.\nबाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम \nयासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने \"पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही\" असे हे मेगा-पोर्टल \nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/ghya-hataat-suya-ani-laga-vinkamala/?vpage=13", "date_download": "2022-05-25T02:46:47Z", "digest": "sha1:UOZTRVVG54A4IZTOR62RPGMMY237ZCBJ", "length": 4882, "nlines": 76, "source_domain": "marathibooks.com", "title": "घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय ! - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / शैक्षणिक / घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय \nघ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय \nस्त्रियांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात.\nलेखक : विजया किशोर भ��लेस्कर | Vijay K Bhuleskar\nप्रकाशक : मोनिका प्रकाशन | Monica Prakashan\nकिंमत : रु. १८०/-\nलेखक : विजया किशोर भुलेस्कर | Vijay K Bhuleskar\nप्रकाशक : मोनिका प्रकाशन | Monica Prakashan\nBe the first to review “घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय \nआजच्या काळात जर शाम असता तर लेखक : प्रकाशक : ...\nआव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nडॉ. नीता पांढरीपांडे यांनी जर्मनी, स्पेन, फ्रान्स.. नेदरलॅंड, जपान, ऑस्ट्रेलिया, ...\nमूळ संस्कृत स्तोत्र…. सम-लय मराठी भाषांतर…. आणि सरल मराठी पद्यरूपांतर…. लेखक : ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sangli.nic.in/mr/document-category/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2022-05-25T03:26:01Z", "digest": "sha1:CTST5C63O4XJ7CRPRFL2MWP2KQUE2PE3", "length": 4625, "nlines": 100, "source_domain": "sangli.nic.in", "title": "मतदार यादी | जिल्हा सांगली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोविड-19 दैनंदिन माहिती प्रणाली\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका\nआधार लिंक नसलेल्या शेतकर्‍यांची यादी\nमतदान केंद्रांची यादी २०१९\nसर्व आधार लिंक नसलेल्या शेतकर्‍यांची यादी जनगणना नागरिकांची सनद मतदान केंद्रांची यादी २०१९ मतदार यादी\n२८८ जत मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८७ तासगाव – कवठे महांकाळ मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८६ खानापूर मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८५ पलूस-कडेगाव मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८४ शिराळा मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८३ वाळवा मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८२ सांगली मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\n२८१ मिरज मतदार यादी पाहण्यास येथे क्लिक करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा सांगली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 05, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24242?page=13", "date_download": "2022-05-25T03:00:11Z", "digest": "sha1:IZAH4N5NIPVEEEK6YMG3IN2PEJJBI3PA", "length": 21385, "nlines": 286, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्गाच्या गप्पा - २ | Page 14 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्गाच्या गप्पा - २\nनिसर्गाच्या गप्पा - २\nनिसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....\nविजयजी, खुप धन्यवाद या\nविजयजी, खुप धन्यवाद या माहितीसाठी.\nया सह्याद्री सूंदरीला अजंनी म्हणावे>>>>> \"सह्याद्री सुंदरी अंजनी\" सुरेख नाव.\nआपल्या आधीच्या पिढीत, झाडे\nआपल्या आधीच्या पिढीत, झाडे लावायची ती पुढच्या पिढीसाठी हा विचार होता. त्या काळात कलमी झाडे नव्हती, त्यामूळे ती झाडे सावकाश वाढायची, आणि अनेक वर्षे जगायची\nखरचं सही ...आणि हे असे अनमोल विचार तुमच्याकडुन ऐकायला मिळतात \nआता मात्र झटपट,फास्ट,इन्स्टंट,फटाफट, रेडीमेड कढे ओढा वाढत चालला आहे ..\nकोल्हापुरातली रस्त्यावरची गर्द झाडी इथे पुण्यातल्या उन्हाळ्यात तर मला खुप आठवते\nविजय, मस्त माहिती. हे झाड तसे\nविजय, मस्त माहिती. हे झाड तसे लहानखूरेच असते. मी फोटो दिलाय त्यापेक्षा उंच झाड मी बघितलेले नाही.\nपण तो अंजन आणि आळंदीचा अजानवृक्ष एकच का \nबरीच चर्चा होत आहे. आणि मी\nबरीच चर्चा होत आहे. आणि मी प्रत्यक्श चर्चेला मुकत आहे. आज घरीच आहे बरच काही लिहायच आहे पण घरचा किबोर्ड खराब झाल्याने जमेल तेवढ लिहीण्याचा प्रयत्न करतेय.\nअजानवृक्ष वेगळा. अंजन ची लिन्क देतो.\nआज मी परत त्या अंजनी कडे गेलो होतो. तेथे रांगेने अंजनी ची झाडे लावली आहेत. त्यातील एकावर अंजनी चा फलक होता.\nहा दिल्लीलाच बघितला होता.\nहा दिल्लीलाच बघितला होता. नगरला ते मोठे श्री दत्तगुरुंचे देऊळ आहे, त्याच्या बाजूला खास अजानवृक्षाची बाग आहे. आणि आळंदीला माऊलींच्या समाधीपाशी आहे, त्याची पाने सर्वजण सारखी तोडून नेत असतात. मी पण तोडले होते ...\nहे पण इथल्या एका डोंगरावर\nहे पण इथल्या एका डोंगरावर दिसलेले झाड. नाव वगैरे माहित नाही, पण आपल्या पांगार्‍याच्याच कूळातले असावे.\nलांबून जरा वेगळे वाटेल, पण जरा फूलोरा बघा.\nशेंगा पण पांगार्‍यासारख्याच. (चटका बसतो का ते बघितले नाही )\nमागे असुदे (बागुलबुवा) ने\nमागे असुदे (बागुलबुवा) ने लिहिले होते. निसर्ग म्हणज��� फक्त झाडे नव्हेत.\nमला इथे बरेच पक्षी दिसतात. पण ते इतके भिरभिरे असतात, कि फ़ोटो काढणे\nअशक्यच असते. शिवाय हातात कॅमेरापण नसतो. (त्यामानाने फूले शहाणी, अगदी\nघरी जाऊन कॅमेरा घेऊन येतो, सांगितले तरी, एकाजागी गुपचुप उभी राहतात.)\nहा मात्र बाल्कनीच्या समोरच होता. मी फ़ोटो काढतोय, ते आवडलेले नव्हते बहुतेक \nदिनेशदा, कसला भन्नाट आलाय\nदिनेशदा, कसला भन्नाट आलाय फोटो.\nया पक्ष्याचे नाव काय बरं,\nया पक्ष्याचे नाव काय बरं, रागावलेल्या...\nजिप्स्या तूझा तामणाचा फोटो\nजिप्स्या तूझा तामणाचा फोटो खूपच छान आला आहे. तामण आपला राज्य पुष्प आहे. तूझा प्रची पाहून ज्याला हे माहीत नाही त्याला देखील खूप आनंद होईल, इतक छान फूल आपल राज्य पुष्प आहे हे पाहून.\nतामणाला लेगर्स्त्रोमिया स्पेसिओसा असे म्हणतात. तू जी दूसरी प्रची २३,२४ दिली आहेस त्याला लेगर्स्त्रोमिया ईंडिका म्हणतात्. याच्या ३ प्रजाती आहेत. पांढरा, गूलाबी आणि जांभळा. हि तामणाची छोटी भावंडे आहेत. तामण ऊंच वाढतो. ही भावंडे १०ते १२ फूट वाढ्तात व पसरतात.\nतूला पाचूंदा आणि वरूण यातला फरक कळावा म्हणून त्यांचे प्रचि देत आहे.\nतूझ्या कामाच्या ठिकाणी डि मार्ट च्या नाक्यावर तीन चार भेरले माड बहरून आले आहेत. त्यांचे प्रची काढ.\nuju आणि निकिता साठी माहीम चा\nuju आणि निकिता साठी माहीम चा पत्ता.\nकल्पतरू गांडूळ खत निर्मिती, प्रकाश दांडेकर,\nसेंट मायकल चर्च मागे,\nविजय, हा फरक आता स्पष्ट झाला.\nविजय, हा फरक आता स्पष्ट झाला. वरुण जास्त फेमस आहे. उत्तरेकडे पण आहे तो, असे वाचले. तिथे त्याला बरुन म्हणतात.\nमाझ्या आजोळी, पाच पुरणपोळ्यांना पण पाचुंदा म्हणतात. तेवढ्या वाढणार्‍या बायका आणि तेवढे खाणारे पुरुष पण होते.\nविजय, आता आठवले ते वरच्या\nविजय, आता आठवले ते वरच्या फोटोतले पांढरे फूल आहे, ते मी चोर्ला घाटात बघितले होते. (फोटो असणार माझ्याकडे ) पण त्याचे पुंकेसर भरगच्च होते.\nकेपर्स नावाचे एक कळे, इतालियान जेवणात वापरतात, त्याची फुले पण अशीच असतात. तेच कि काय हे, कारण ते कळे पण असेच असतात.\nशशांक, तो पक्षी म्हणजे आफ्रिकन स्पेकल्ड पीजन. पण आपल्याकडे दिसते असे वाटते. आपल्याकडे चष्मेवाले कबूतर म्हणतात, बहुतेक.\nमाझ्या बिंल्डिंगच्या समोरच्या बाजूलाच एक पार्क आहे. त्यात दोन जांभळे तामण व तीन बहाव्याची झाडे आहेत.अजून फूलले नाहियेत, आत्त्ताशी बहर यायला सूरवात झाली आहे.\nमाझा उन्हाळा फार सूसह्य करतात हि झाड.\nमाझ्या आजोळी, पाच पुरणपोळ्यांना पण पाचुंदा म्हणतात. तेवढ्या वाढणार्‍या बायका आणि तेवढे खाणारे पुरुष पण होते.\nपाचवरुन संख्या आता १-२ वर आली आहे असं म्हणता येईल, खाल्ल तरी पचवायची ताकत कुठुन आणणार माणुस निसर्गापासुन दुर चालला आहे निसर्गाचे नियम मोडत आहे,हेदेखील एक कारण नक्कीच म्हणता येईल .\nह्या पाचु.न्द्याच काय करतात \nह्या पाचु.न्द्याच काय करतात आमच्या एरीयातील गार्डनमध्ये मी हे झाड पाहील आहे.\nमला तामण ची लि.न्क द्या प्लिज.\nदिसला तामण. त्याला आम्ही\nदिसला तामण. त्याला आम्ही खोबर्‍याची फुले म्हणतो. कारण खरवडलेल्या खोबर्‍याप्रमाणे त्याच्या पाकळ्या दिसतात.\nविजय, हे मला एका घाटात\nविजय, हे मला एका घाटात दिसलेले फूल.\nवा त्या पक्ष्याचा फोटो मस्तच\nवा त्या पक्ष्याचा फोटो मस्तच दिनेशजी\nसचिन हे कुठे दिसले \nसचिन हे कुठे दिसले तूझ्या, विजयच्या आणि माझ्या फोटोत कितीतरी फरक आहे \nतूझ्या, विजयच्या आणि माझ्या\nतूझ्या, विजयच्या आणि माझ्या फोटोत कितीतरी फरक आहे \nहे मी भुदरगडावर टिपले कोल्हापुर ट्रेक च्या वेळेस\nवाघाटी ची फुले पण अशीच दिसतात ना त्यात आणि ह्यात काय फरक आहे,\nम्हणजे, मला दिसलेले ते\nम्हणजे, मला दिसलेले ते वाघाटीचे तर. याच्या फळाचा फोटो जागूने दिला होता. त्याची भाजी करतात.\nहा माझा (मित्राच्या मोबाईलवरुन काढलेला) माबोवरचा पहिला फोटो ...\nमला याच नाव माहित नाही,आमच्या कैंम्पसमध्ये आहे,आज त्याची माझ्याशी गाठ पडली, तब्बल २ वर्षांनी \nजाणकार नक्कीच नाव सुचवतील अशी आशा करतो \n(नाव ठेवलीत तरी उत्तमच \nफोटो तू टाकलायस ना, मग नावं\nफोटो तू टाकलायस ना, मग नावं पण तूच ठेवायचीस \nअनिल हा कॅकटस चा प्रकार\nअनिल हा कॅकटस चा प्रकार वाटतोय.\nदिनेशदा, हे खास तुमच्यासाठी.\nदिनेशदा, हे खास तुमच्यासाठी. पक्ष्यांची नॉर्मल घरटी खूप बघितली होती पण हे मातीपासून बांधलेले घरटे पहिल्यांदा पाहिले. आधी मला ते कुंभारमाशीचे घरटे वाटलेले पण आतून चक्क पक्षीण बाहेर आली तेव्हा दचकलोच.\nबागुलबुवा ते घरटे पंकोळी\nबागुलबुवा ते घरटे पंकोळी (swallow) चे असावे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापरा���े/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/sindhudurg-dcc-bank-election-voting-begins-nitesh-rane-vaibhav-naik-kokan-news-sml80", "date_download": "2022-05-25T04:11:18Z", "digest": "sha1:U3RVWICVF5P5H2XIQHCGPGPRH7MBVNUX", "length": 5901, "nlines": 65, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Sindhudurg DCC Bank Election 2021 I सिंधुदुर्ग DCC बॅंकेचा झेंडा मतदारांच्या हाती; उद्या फैसला", "raw_content": "\nसिंधुदुर्ग DCC बॅंकेचा झेंडा मतदारांच्या हाती; उद्या फैसला\nओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे उद्या (शुक्रवार, ता. ३१) सकाळी नऊपासून मतमोजणीस प्रारंभ हाेईल.\nसिंधूदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) यंदा १९ जागांसाठी मतदान सुरु झालेले आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३९ उमेदवार आहेत. यासाठी ९८१ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.\nमहाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे (bjp) सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा पणास लागली आहे.\nदरम्यान रात्रीपासून मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम कणकवलीच्या ओम गणेश बंगल्यावर हाेता. या निवडणुकीच्या अनुषंगाने आजही सकाळ पासून नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यात हालचालींना वेग आल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या (dcc bank) निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल हाेत हाेते. नारायण राणे यांनी महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या.\nED ची चार्जशिट दाखल; अनिल देशमुख मुख्य आरोपी, मुलांचीही नावे\nआज सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला (sindhudurg dcc bank election 2021). वैभव नाईक, राजन तेली यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची (voting) प्रक्रिया सुरु राहणार आहे. ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे उद्या (शुक्रवार, ता. ३१) सकाळी नऊपासून मतमोजणीस प्रारंभ हाेईल.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस��क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/pravin-darekar-comment-over-sitaram-kunte-information-regarding-anil-deshmukh-625809.html", "date_download": "2022-05-25T04:56:08Z", "digest": "sha1:FHZTZ4XSZACHNEZQUHUBYT5OPQFEMJ25", "length": 6207, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Pravin darekar comment over sitaram kunte information regarding anil deshmukh", "raw_content": "Video | जो बदल्यांचा बाजार मांडला होता त्याला पुष्टी देणारा हा खुलासा : Pravin Darekar\nराज्याचे माजी मुख्य सचिव यांनी धक्कादायक माहिती दिलीय. अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असे कुंटे यांनी सांगितले. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. काय खुलासे झाले ते मी पाहिले नाही, असे दरेकर म्हणाले.\nमुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव यांनी धक्कादायक माहिती दिलीय. अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असे कुंटे यांनी सांगितले. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. काय खुलासे झाले ते मी पाहिले नाही. या प्रकरणात बदल्यांचा जो बाजार मांडला होता, त्याला पुष्टी देणारा हा खुलासा आहे, असे दरेकर म्हणाले.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nSambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nTexas School Shooting : अमेरिकेत शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 ठार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, \"कारवाई करण्याची वेळ आली आहे\"\nRahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले\nSatara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/what-is-hard-disk-in-marathi/", "date_download": "2022-05-25T05:01:31Z", "digest": "sha1:YSBOQIDAZJLVX3IIGRXVYV6EO4UNAZQZ", "length": 25405, "nlines": 101, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "हार्ड डिस्क म्हणजे काय ? | What is hard disk in marathi – विकीमित्र", "raw_content": "\nहार्ड डिस्क म्हणजे काय \nWhat is hard disk in marathi : हार्ड डिस्क, मायक्रो कॉम्प्यूटरसाठी मॅग्नेटिक स्टोरेज माध्यम. हार्ड डिस्क सपाट असतात, गोलाकार प्लेट्स अॅल्युमिनियम किंवा काचेच्या असतात आणि चुंबकीय सामग्रीसह लेपित असतात. वैयक्तिक संगणकांकरिता हार्ड डिस्क बर्‍याच गीगाबाईट्स (अब्जावधी बाइट्स) माहिती संग्रहित करू शकते. डेटा त्यांच्या पृष्ठभागावर एकाग्र ट्रॅकमध्ये संग्रहित केला जातो. एक लहान इलेक्ट्रोमॅग्नेट, ज्याला चुंबकीय डोके म्हणतात.\nहार्ड डिस्क म्हणजे काय \nसंगणकास हार्ड ड्राइव्हची आवश्यकता का आहे\nहार्ड ड्राइव्हशिवाय संगणक कार्य करू शकते\nआधुनिक संगणकांमधील हार्ड ड्राइव्ह\nसंगणकाशी हार्ड ड्राइव्ह कशी जोडली जाते\nहार्ड ड्राइव्हवर काय साठवले जाते\nहार्ड ड्राइव्हचे आकार काय आहेत\nहार्ड ड्राइव्हवर डेटा कसा वाचला आणि संग्रहित केला जातो\nबाह्य आणि अंतर्गत हार्ड ड्राइव्ह\nअ‍ॅडाप्टेक लॅपटॉप हार्ड डिस्क ड्राइव्ह संलग्नक\n“हार्ड डिस्क ड्राइव्ह” किंवा “हार्ड ड्राइव्ह” \nहार्ड डिस्क म्हणजे काय \nवेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये स्पिनिंग डिस्कवर लहान स्पॉट्स मॅग्नेटिझ करून बायनरी अंक (1 किंवा 0) लिहितो आणि स्पॉट्सच्या चुंबकीय दिशेने शोधून अंक वाचतो. संगणकाची हार्ड ड्राईव्ह असे उपकरण आहे ज्यामध्ये अनेक हार्ड डिस्क, वाचन / लेखन, डिस्क्स फिरविण्याकरिता ड्राईव्ह मोटर आणि थोड्या प्रमाणात सर्किटरी असतात, जे सर्व डिस्कला धूळपासून वाचवण्यासाठी धातूच्या बाबतीत सीलबंद करतात. डिस्कस्चा स्वत: चा संदर्भ घेण्याव्यतिरिक्त, हार्ड डिस्क हा शब्द संपूर्ण हार्ड ड्राईव्हसाठी देखील वापरला जातो.\nहार्ड डिस्क ड्राइव्ह (कधीकधी हार्ड ड्राइव्ह, एचडी, किंवा एचडीडी म्हणून संक्षिप्त) एक अस्थिर डेटा संग्रहण डिव्हाइस आहे. हे सहसा संगणकात अंतर्गत स्थापित केले जाते, संगणकाच्या मदरबोर्डच्या डिस्क कंट्रोलरशी थेट जोडलेले असते. यात एक किंवा अधिक प्लेटर्स आहेत, एअर-सीलबंद आवरणांच्या आतील बाजूस. प्लेट्सवर चुंबकीय डोके वापरुन डेटा लिहिला जातो, जो त्यांच्यावर फिरत असताना वेगाने वेगाने फिरतो.\nअंतर्गत हार्ड डिस्क ड्राइव्ह खाडीमध्ये राहतात, एटीए, एससीएसआय किंवा सटा केबल वापरुन मदरबोर्डशी जोडलेली असतात. ते संगणकाच्या पीएसयू (वीज पुरवठा युनिट) च्या कनेक्शनद्वारे समर्थित आहेत.\nसंगणकाच्या हार्ड ड्राइव्हवर संग्रहित डेटाच्या उदाहरणांमध्ये ऑपरेटिंग सिस्टम, स्थापित सॉफ्टवेअर आणि वापरकर्त्याच्या वैयक्तिक फाइल्स समाविष्ट आहेत.\nसंगणकास हार्ड ड्राइव्हची आवश्यकता का आहे\nसंगणकास वापरकर्त्यास संवाद साधण्याची आणि वापरण्याची अनुमती देण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता असते. ऑपरेटिंग सिस्टम कीबोर्ड आणि माऊसच्या हालचालींचा अर्थ लावते आणि इंटरनेट ब्राउझर, वर्ड प्रोसेसर आणि व्हिडिओ गेम्स सारख्या सॉफ्टवेअरच्या वापरास अनुमती देते. संगणक ऑपरेटिंग सिस्टम स्थापित करण्यासाठी, हार्ड ड्राइव्ह (किंवा अन्य स्टोरेज डिव्हाइस) आवश्यक आहे. ऑपरेटिंग सिस्टम स्थापित केलेले आणि संग्रहित केलेले स्टोरेज डिव्हाइस स्टोरेज माध्यम प्रदान करते.\nआपण आपल्या संगणकावर ठेवू इच्छित कोणतेही प्रोग्राम किंवा इतर फायली स्थापित करण्यासाठी हार्ड ड्राइव्हची आवश्यकता देखील आहे. आपल्या संगणकावर फायली डाउनलोड करताना, ते हलविणे किंवा विस्थापित होईपर्यंत आपल्या हार्ड ड्राइव्हवर किंवा अन्य स्टोरेज माध्यमात कायमचे संग्रहित केले जातात.\nहार्ड ड्राइव्हशिवाय संगणक कार्य करू शकते\nहार्ड ड्राइव्हशिवाय संगणक चालू आणि पोस्ट करू शकतो. BIOS कसे संरचीत केले आहे यावर अवलंबून, बूट क्रमातील इतर बूट करण्यायोग्य साधने आवश्यक बूट फाइल्ससाठी देखील तपासल्या जातात. उदाहरणार्थ, जर यूएसबी डिव्हाइस आपल्या बीआयओएस बूट क्रमात सूचीबद्ध असेल तर आपण हार्ड ड्राइव्हशिवाय संगणकात बूट करण्यायोग्य यूएसबी फ्लॅश ड्राइव्हवरून बूट करू शकता.\nबूट करण्यायोग्य फ्लॅश ड्राइव्हच्या उदाहरणांमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज इन्स्टॉलेशन डिस्क, जीपीस्टर्ड लाइव्ह, उबंटू लाइव्ह किंवा यूबीसीडी समाविष्ट आहे. काही संगणक पीएक्सई (प्रीबूट एक्झिक्युशन वातावरण) सह नेटवर्कवर बूट करण्यास देखील समर्थन देतात.\nआधुनिक संगणकांमधील हार्ड ड्राइव्ह\nआधुनिक संगणक बर्‍याचदा एचडीडीऐवजी एसएसडी (सॉलिड-स्टेट ड्राइव्ह) प्राथमिक स्टोरेज डिव्हाइस म्हणून वापरतात. डेटा वाचताना आणि लिहिताना एचडीडी एसएसडीपेक्षा हळू असतात परंतु किंमतीसाठी जास्त स्टोरेज क्षमता देतात.\nएचडीडी अद्याप सं���णकाचा प्राथमिक स्टोरेज म्हणून वापरला जाऊ शकतो, परंतु दुय्यम डिस्क ड्राइव्ह म्हणून स्थापित करणे सामान्य आहे. उदाहरणार्थ, प्राथमिक एसएसडीमध्ये ऑपरेटिंग सिस्टम आणि स्थापित सॉफ्टवेअर असू शकते आणि दस्तऐवज, डाउनलोड आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ फायली संचयित करण्यासाठी दुय्यम एचडीडी वापरली जाऊ शकते.\nवरील चित्रात दर्शविल्याप्रमाणे, डेस्कटॉप हार्ड ड्राइव्हमध्ये खालील घटक आहेत: हेड अ‍ॅक्ट्यूएटर, वाचन / लेखन actक्ट्युएटर आर्म, वाचन / लिहा हेड, स्पिंडल आणि प्लेटर. हार्ड ड्राइव्हच्या मागील बाजूस एक सर्किट बोर्ड असते ज्याला डिस्क नियंत्रक किंवा इंटरफेस बोर्ड म्हणतात. हे सर्किट संगणकासह हार्ड ड्राइव्हला संवाद साधण्यास अनुमती देते.\nसंगणकाशी हार्ड ड्राइव्ह कशी जोडली जाते\nअंतर्गत हार्ड ड्राईव्ह संगणकाला दोन मार्गांनी जोडते: मदरबोर्डवर एक डेटा केबल (आयडीई, सटा, किंवा एससीएसआय) आणि वीजपुरवठा करण्यासाठी उर्जा केबल.\nहार्ड ड्राइव्हवर काय साठवले जाते\nहार्ड ड्राइव्ह चित्रे, संगीत, व्हिडिओ, मजकूर दस्तऐवज आणि तयार केलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या कोणत्याही फायलींसह कोणताही डेटा संचयित करू शकते. तसेच, हार्ड ड्राइव्ह संगणकावर चालणार्‍या ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामसाठी फायली संचयित करते.\nहार्ड ड्राइव्हचे आकार काय आहेत\nहार्ड ड्राईव्ह बर्‍याचदा इतर ड्राइव्हपेक्षा जास्त डेटा साठवण्यास सक्षम असतो, परंतु त्याचा आकार ड्राइव्हच्या वयावर अवलंबून बदलू शकतो. जुन्या हार्ड ड्राइव्हमध्ये बर्‍याच जीबी (गीगाबाइट्स) कित्येक शंभर एमबी (मेगाबाइट्स) चे स्टोरेज आकार होते. नवीन हार्ड ड्राइव्हस् मध्ये अनेक टीबी (टेराबाइट्स) कित्येक शंभर गीगाबाईटचा संग्रह असतो. प्रत्येक वर्षी नवीन आणि सुधारित तंत्रज्ञान हार्ड ड्राइव्ह स्टोरेज आकार वाढविण्यास अनुमती देते.\nहार्ड ड्राइव्हवर डेटा कसा वाचला आणि संग्रहित केला जातो\nहार्ड ड्राइव्हवरून पाठविलेला आणि वाचलेला डेटा डिस्क कंट्रोलरद्वारे स्पष्ट केला जातो. हे डिव्हाइस हार्ड ड्राइव्हला काय करावे आणि त्याचे घटक कसे हलवायचे ते सांगते. जेव्हा ऑपरेटिंग सिस्टमला माहिती वाचण्याची किंवा लिहिण्याची आवश्यकता असते, तेव्हा ते फाईलचे स्थान आणि उपलब्ध लेखन क्षेत्र निर्धारित करण्यासाठी हार्ड ड्राइव्हची FAT (फ���इल वाटप सारणी) तपासते.\nएकदा हे निश्चित झाल्यानंतर डिस्क कंट्रोलर theक्ट्युएटरला वाचन / लेखन हात हलविण्यासाठी आणि वाचन / लेखन डोके संरेखित करण्यासाठी सूचित करते. फायली बर्‍याचदा ताटातूट पसरलेल्या असतात म्हणून, सर्व माहितीमध्ये प्रवेश करण्यासाठी डोकेला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता असते.\nवरील उदाहरणांप्रमाणे पारंपारिक हार्ड ड्राइव्हवर जतन केलेली आणि संग्रहित केलेली सर्व माहिती चुंबकीय पद्धतीने केली जाते. उपरोक्त चरण पूर्ण केल्यावर, संगणकास हार्ड ड्राइव्हवरून माहिती वाचण्याची आवश्यकता असल्यास, ते प्लेट्टरवरील चुंबकीय ध्रुव्यांना वाचतील. चुंबकीय ध्रुवीयतेची एक बाजू 0 आहे आणि दुसरी 1 आहे.\nबायनरी डेटा म्हणून हे वाचून संगणकास कळू शकते की प्लेटरवरील डेटा काय आहे. संगणकावर ताटात माहिती लिहिण्यासाठी, वाचन / लेखन डोके चुंबकीय ध्रुव्यांना संरेखित करते, 0 आणि 1 लिहितात जे नंतर वाचता येतील.\nबाह्य आणि अंतर्गत हार्ड ड्राइव्ह\nजरी बहुतेक हार्ड ड्राईव्ह्स अंतर्गत असतात, तेथे बाह्य हार्ड ड्राइव्ह किंवा पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह असे म्हणतात असे एकट्या उपकरण देखील आहेत जे संगणकावर डेटा बॅकअप घेतात आणि उपलब्ध जागा विस्तृत करतात. बाह्य ड्राइव्ह बहुतेक वेळेस संलग्नात साठवले जातात जे ड्राइव्हचे संरक्षण करण्यास मदत करतात आणि संगणकासह इंटरफेस करण्यास परवानगी देतात, सहसा यूएसबी, ईसाटा किंवा फायरवायरवरून. बाह्य बॅकअप डिव्हाइसचे उत्कृष्ट उदाहरण जे एकाधिक हार्ड ड्राइव्हस समर्थन देते ड्रॉबो आहे.\nअ‍ॅडाप्टेक लॅपटॉप हार्ड डिस्क ड्राइव्ह संलग्नक\nबाह्य हार्ड ड्राइव्ह बर्‍याच आकारात आणि आकारात येतात. काही पुस्तकांच्या आकाराबद्दल मोठी असतात तर काही मोठ्या स्मार्टफोनच्या आकाराबद्दल असतात. बाह्य हार्ड ड्राइव्ह्स उपयुक्त ठरू शकतात कारण ते सहसा जंप ड्राईव्हपेक्षा अधिक जागा देतात आणि अद्याप पोर्टेबल असतात. हे चित्र अ‍ॅडाप्टेकमधील लॅपटॉप हार्ड डिस्क ड्राइव्ह एन्क्लोजरचे उदाहरण आहे. या संलग्नकासह, वापरकर्त्याने कोणत्याही स्टोरेज क्षमतेची लॅपटॉप हार्ड ड्राइव्ह संलग्नकामध्ये स्थापित केली आणि त्यास यूएसबी पोर्टद्वारे संगणकावर जोडली.\nआयबीएमने सप्टेंबर १ 195 66 रोजी प्रथम हार्ड ड्राइव्ह बाजारात आणली. हार्ड ड्राइव्ह प्रथम रॅमॅक 5०5 प्रणालीमध्ये वापरली गेली, स्टोरेज क्षमता MB एमबी आणि अंदाजे ,000 50,000 (प्रति मेगाबाईट 10,000) होती. हार्ड ड्राइव्ह संगणकावर अंगभूत होते आणि काढण्यायोग्य नव्हते.\nमध्ये, आयबीएमने प्रथम काढता येण्याजोगी हार्ड ड्राइव्ह विकसित केली, ज्यामध्ये २.6 एमबी स्टोरेज क्षमता आहे.\nएका गीगाबाईटची स्टोरेज क्षमता असलेली पहिली हार्ड ड्राईव्हदेखील मध्ये आयबीएमने विकसित केली होती. त्याचे वजन 5050०-पौंड होते आणि त्याची किंमत $ 40,000 होती.\n1983 मध्ये रॉडिमने विकसित केलेल्या प्रथम 3.5-इंचाच्या आकाराच्या हार्ड ड्राइव्हचा परिचय चिन्हांकित केला. त्याची स्टोरेज क्षमता 10 एमबी होती.\n1992 मध्ये 7200 आरपीएम हार्ड ड्राइव्हची ओळख करुन देणारी सीगेट ही पहिली कंपनी होती. सीगेटने 1996 मध्ये पहिली 10,000 आरपीएम हार्ड ड्राइव्ह आणि 2000 मध्ये पहिली 15,000 आरपीएम हार्ड ड्राइव्ह देखील सादर केली.\n“हार्ड डिस्क ड्राइव्ह” किंवा “हार्ड ड्राइव्ह” \n“हार्ड डिस्क ड्राइव्ह” आणि “हार्ड ड्राइव्ह” दोन्ही बरोबर आहेत आणि समान गोष्टींचा अर्थ आहे. तथापि, आम्ही आपल्या लेखनात किंवा हार्ड ड्राईव्हचे वर्णन करताना “हार्ड ड्राइव्ह” हा शब्द वापरण्याची शिफारस करतो. “हार्ड ड्राइव्ह” हा शब्द एसएसडी (सॉलिड-स्टेट ड्राईव्ह) पासून वेगळे करण्यास मदत करतो, ज्यात कोणतेही प्लेटर्स, डिस्क-आकाराचे घटक किंवा फिरणारे भाग नसतात.\nमणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T04:21:29Z", "digest": "sha1:NZJQV3NFNQJGMSQ2FYSBT5BYRSGEOFNP", "length": 4615, "nlines": 50, "source_domain": "jaihindbks.com", "title": "अदखलपात्र गुन्हे – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nएफआयआर (FIR) म्हणजे प्रथम खबरी अहवाल (First Information Report) कशी दाखल करावी याबाबत मॅजिस्ट्रेट कोर्ट, आयोग व प्राधिकरण तसेच कायद्यांबाबत मार्गदर्शन माहिती\nTagged अदखलपात्र गुन्हे, एफआयआर FIR कशी करावी, दखलपात्र गुन्हे, पो��िसांना तक्रार कशी करावी, पोलीस ठाणेस लेखी तक्रार करणे, प्रथम खबरी अहवाल, प्रायवेट कम्प्लेंट, फौजदारी कायदे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, सीआरपीसी १५६(३)2 Comments\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-england-coach-graham-thorpe-could-be-sacked-for-role-in-ashes-party-video-od-658775.html", "date_download": "2022-05-25T03:16:14Z", "digest": "sha1:YQ5LFY34PFBVGQZPDYVN24OARPN6YJSW", "length": 7933, "nlines": 96, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket england coach graham thorpe could be sacked for role in ashes party video Ashes Party दारू पार्टीचे पडसाद, इंग्लंडच्या कोचची होणार हकालपट्टी! – News18 लोकमत", "raw_content": "\nAshes Party : दारू पार्टीचे पडसाद, इंग्लंडच्या कोचची होणार हकालपट्टी\nAshes Party : दारू पार्टीचे पडसाद, इंग्लंडच्या कोचची होणार हकालपट्टी\nअ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) संपल्यानंतर दोन्ही टीमच्या काही खेळाडूंनी रात्रभर पार्टी केल्याचं उघड झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.\nमुंबई, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) संपल्यानंतर दोन्ही टीमच्या काही खेळाडूंनी रात्रभर पार्टी केल्याचं उघड झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे. या चौकशीनंतर इंग्लंड क्रिकेट टीमचे बॅटींग को�� ग्रॅहम थोर्पे (Graham Thorpoe) यांची हकालपट्टी होण्याची चिन्हं आहेत. या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार इंग्लंडचा कॅप्टन जो रूट, फास्ट बॉलर जेम्स अँडरसन तसेच ऑस्ट्रेलिया टीममधील नॅथन लायन, ट्रेव्हिस हेड आणि अ‍ॅलेक्स कॅरी या पार्टीत सहभागी झाले होते. ग्रॅहम थोर्पे यांनी या पार्टीचा व्हिडीओ शूट केला. त्यामध्ये ते नॅथन लायन, जो रूट आणि अँडरसनच्या नावाचा उल्लेख करत आहेत. त्याचबरोबर आपण हा व्हिडीओ वकिलांसाठी शूट केल्याचे सांगत, उद्या सकाळी भेटू असा त्यांचा आवाज ऐकू येत आहे.\nहोबार्टमधील हॉटेलच्या गच्चीवरील हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला असून, सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत एका बॅकग्राउंडला असलेल्या मोठ्या घड्याळात 6.30 वाजल्याचं दिसत आहे. याचाच अर्थ या क्रिकेटर्सनं रात्रभर जोरदार पार्टी केली. 'गोंधळ खूप वाढलाय. तुम्हाला यापूर्वीच पार्टी संपवायला सांगितलं आहे. मात्र तुम्ही ऐकत नसल्यानं आम्हाला इथं यावं लागलं,' असं पोलीस क्रिकेटर्सना सांगताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन बॉलरनं घेतली हॅट्ट्रिक, 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेत रचला इतिहास, VIDEO या पार्टी प्रकरणात इंग्लिश क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच माफी मागितली आसून सखोल चौकशी करण्यासाठी एका समितीची (Committee) स्थापना केली आहे. ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. होबार्टमध्ये झालेली पाचवी आणि शेवटची टेस्ट तर ऑस्ट्रेलियाने फक्त 3 दिवसांमध्ये जिंकली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/shradhanjali-message-in-marathi-for-aai-baba.html", "date_download": "2022-05-25T04:17:23Z", "digest": "sha1:ZMXLX6FEOZVFSIAJX2JM54LXIOW74RIV", "length": 11370, "nlines": 162, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{#2022} भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई - भावपूर्ण श्रद्धांजली बाबा", "raw_content": "\nHome Condolence Message {#2022} भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई – भावपूर्ण श्रद्धांजली बाबा\n{#2022} भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई – भावपूर्ण श्रद्धांजली बाबा\nभावपूर्ण श्रद्धांजली आई, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी बाबा, भावपूर्ण श्रद्धांजल��� संदेश मराठी वडील, मित्राच्या वडील साठी श्रद्धांजली संदेश, भावपूर्ण श्रद्धांजली बाबा, भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी \nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई\nतुझ्या आईला माझी भावपूर्ण श्रद्धांजली\nदेव त्याचा पवित्र आत्मा शांती देतो\nतुझी आई खूप चांगली आई होती,\nती तुझ्यावर खूप प्रेम करते\nमी त्यांना माझे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो\nआपल्या आईने एक अद्भुत जीवन जगले,\nत्याचे जीवन आपल्याला बरेच काही शिकवते\nत्यांच्या आठवणी आपल्या हृदयात जिवंत राहतील\nमला माहित आहे तू तुझ्या आईवर खूप प्रेम करतोस,\nते गेल्यानंतर मला तुमची परिस्थिती समजू शकते,\nमला सांगायचे आहे की मी तुझ्याबरोबर आहे\nमृत्यू म्हणजे तुमच्या आईच्या आयुष्याचा शेवट नाही,\nत्याऐवजी आपल्या आईच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे\nभगवान त्यांना शांती प्रदान करा, ओम शांती\nआपल्या आईच्या मृत्यूबद्दल मनःपूर्वक श्रद्धांजली,\nदेव तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो\nया दु: खाच्या तासात मदत करा\nमी विश्वास करू शकत नाही की तुझ्या आईचे निधन झाले आहे,\nत्यांच्या आठवणी आपल्या हृदयात स्थिर आहेत\nअसे वाटते की हे आपल्या दरम्यान आहे,\nभगवान त्यांना शांती प्रदान करा, ओम शांती\nआपण एक आई गमावली नाही,\nती आमच्या आईसारखी होती,\nमला याबद्दल वाईट वाटते, आता ती काही राहिली नाही\nत्याचा दिव्य आत्मा शांततेत विसावा\nAlso Read: प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश\nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील\nमला याबद्दल वाईट वाटते,\nकी तुमचे वडील आमच्यामध्ये राहिले नाहीत\nमला तुमच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली,\nमला या घटनेबद्दल ऐकून वाईट वाटले\nआपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली\nतुझे वडील एक महान माणूस होते,\nते नेहमीच सर्वांमध्ये प्रेम सामायिक करतात,\nईश्वर त्याच्या आत्म्याला शांती लाभो\nआपण काय करीत आहात हे मला समजू शकते,\nमला सांगायचे आहे की या दु: खाच्या वेळी मी तुझ्याबरोबर आहे\nकृपया आनंदी व्हा आणि आपल्या वडिलांना निरोप द्या\nतुझे वडील आमच्यासाठी आदर्श होते,\nआणि आदर्श कधीच मरत नाहीत,\nते कायमचे अमर होतात\nआपल्या वडिलांच्या आत्मिक श्रद्धांजली\nतुझ्या वडीलसारखा दुसरा वडील नाही\nमला माहित आहे की तुझे वडील तुझ्यावर खूप प्रेम करतात\nमी त्यांना मनापासून श्रद्धांजली\nमृ���्यू हा जीवनाचा शेवट नसून नवीन जीवनाचा प्रारंभ असतो\nकृपया आपल्या वडिलांसाठी देवाकडे प्रार्थना करा\nओम शांती, तो जिथे असेल तिथे आनंदी राहो\nमला माहित आहे की तुझे वडील या जगात राहिले नाहीत\nपण ते सदैव चैतन्याच्या रूपात आमच्यातच राहतील\nजन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही,\nमला तुमच्या वडिलांच्या निदानाचा संदेश मिळाला,\nआपल्या वडिलांना मनःपूर्वक श्रद्धांजली\nदेव तुमच्या वडिलांच्या आत्म्यास आशीर्वाद दे,\nया दु: खाच्या घटनेत आम्ही तुमच्याबरोबर आहोत,\nजेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा कृपया मला लक्षात ठेवा\nतुझे वडील आमच्यासाठी आदर्श होते,\nआणि आदर्श कधीच मरत नाहीत,\nते कायमचे अमर होतात\nआपल्या वडिलांच्या भावपूर्ण श्रद्धांजली\nContent Are: भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी बाबा (वडील), दुःखद निधन संदेश मराठी, भावपूर्ण श्रद्धांजली बाबा, भावपूर्ण श्रद्धांजली वडील, भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी, दुखद निधन मेसेज मराठी \nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील – प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा\nSasur Ji Ko Shradhanjali – ससुर जी के लिए श्रद्धांजलि संदेश\nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील – प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा\n{Top 2022} स्वर्गीय पिता के जन्मदिन पर शायरी – हैप्पी बर्थडे पापा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1666/", "date_download": "2022-05-25T02:52:37Z", "digest": "sha1:E53O4N66HY4CQQUY2DVIEW6N5MQXNQHE", "length": 6744, "nlines": 107, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "जळगाव, जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी जळगाव, जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती\nजळगाव, जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती\nसंपादक, एन एस भुरे (पाचोरा)\nग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती\nबंडू केशव सोनार हे विविध माध्यमातून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून कौतुकास्पद काम करीत आहे. याची दखल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती चंदाताई शिरसाट व यांच्या संघटनेच्या वरिष्ठांनी घेतली व त्यांनी विभागीय अध्यक्ष माननीय श्री राजु भाई जाबरे व विभागीय सचिव श्री भीमराव खैरे यांनी सूचित केले त्याअनुषं��ाने वरिष्ठांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अतिश चांगरे यांनी तालुका माझा न्यूज चे मुख्य संपादक बंडू केशव सोनार यांची एक वर्षाकरिता जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केलेली आहे\nपुढील संघटना वाढीच्या कार्यास बंडू सोनार यांना हार्दिक शुभेच्छा\nजिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती\nPrevious articleऔरंगाबाद, पवित्र बंधन ग्रुप की ५ वर्षोंकी यशस्वी घोडदौड कायम पवित्र बंधन गृप का आज छटा वर्धापन\nNext articleजळगाव, जिल्हयात कोरोनाची कहर\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/keep-working-overcoming-difficulties-said-sasane-general-secretary-of-youth-congress-marathi-news-129537529.html", "date_download": "2022-05-25T03:19:33Z", "digest": "sha1:SCDCE3KMH5GXMDYNYXZ5VQFM4CB35ZMC", "length": 4591, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अडचणींवर मात करत काम करत रहा, युवक काँग्रेसच्या महासचिव ससाणे यांचे प्रतिपादन | Keep working overcoming difficulties, said Sasane, General Secretary of Youth Congress | Marathi News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगौरव:अडचणींवर मात करत काम करत रहा, युवक काँग्रेसच्या महासचिव ससाणे यांचे प्रतिपादन\nश्रीसंत सावता माळी संघातर्फे सत्कार\nसार्वजनिक जीवनात काम करतांना अनेक अडचणी येत असतात, अशाही परिस्थितीत आपण आपले काम करत राहिले पाहिजे. एक चांगला समाज निर्मितीसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, समाजसेव���ांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असल्याने पक्षातर्फे सावता माळी युवक संघासमवेत सामाजिक उपक्रम राबवू, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या महासचिव दीपाली ससाणे यांनी केले.\nयुवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी ससाणे यांची निवड झाल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, संगिता कपाळे, सावता माळी युवक संघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे, अनिता तुपे आदी उपस्थित होते.\nअशोक तुपे म्हणाले, दीपाली ससाणे यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांचे चांगल्या प्रकारे संघटन केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्या सक्षमपणे पार पाडतील. यावेळी शिवाजीराव कपाळे यांनीही ससाणे यांच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. आभार अनिता तुपे यांनी मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/12/government-7-crore-sanctioned-road-works/", "date_download": "2022-05-25T03:28:14Z", "digest": "sha1:WZZJEIQA75ZL7WZB5ISU5SROS3JHJYIC", "length": 12791, "nlines": 105, "source_domain": "surajyadigital.com", "title": "महाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर - Surajya Digital", "raw_content": "\nमहाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर\nअक्कलकोट : हर हर घर को नल या संकल्पनेतून जलजीवन मिशन (jaljeevan mission) योजना राज्य शासनाकडून राबविली जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक घरास नळ, याद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प (Resolution) आहे. या योजनेंतर्गत मागणी (demand) केल्याप्रमाणे महाविकास आघाडीने अक्कलकोट (akkalkot) तालुक्यास मोठे सहकार्य केल्याचे माजी मंत्री, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ( ex mla siddhram mhetre) यांनी कौतुक केलंय.\nजवळपास ४ कोटी १५ लाख तर जिल्हा नियोजन समितीकडून तालुक्यांतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ३ कोटी असे जवळपास ७ कोटी रूपयांचा मोठा निधी मंजूर झाल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Filling Guardian Minister Dattatraya) यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारकडे मागणी केली होती. यास प्रशासकीय मान्यता (Administrative recognition) मिळाली आहे.\nमागणी केलेल्या सर्व कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी सहकार्य केल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. सदरची कामे लवकरच सुरू होणार असून यातून अक्कलकोट तालुका दुष्काळमुक्त (Drought free) होणार आहे. तसेच वाहतुकीला मोठा आधार होणार असल्याचे सांगितले.\nHappy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\n□ या गावांना फायदा (benefits)\nया योजनेंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील कडबगांव – सेवालालनगरसाठी ४७ लाख ६५ हजार रूपये घोळसगांवसाठी ३९ लाख ४८ हजार रू,किणीसाठी ७८ लाख ५ हजार, चपळगावसाठी ४० लाख ५३ हजार, पितापूरसाठी २९ लाख ३० हजार, बऱ्हाणपूरसाठी ३३ लाख ६४ हजार, अक्कलकोट शहरासाठी १कोटी ७ लाख, निमगावसाठी १९ लाख ३५ हजार,रामपुरसाठी २० लाख २५हजार रू असे एकुण ४ कोटी १५ लाख ३९ हजार ८१६ रू एवढा मोठा निधी महाविकास आघाडीने मंजुरी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून रस्ते विकासासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.\n□ ३०५४ योजनेंतर्गत मंजूर रस्ते\nसंगोगी – इब्राहिमपूर, आंदेवाडी-बबलाद, दुधनी-निंबाळ, सलगर-भिमपूर, गौडगाव-प्रजिमा ५२(जेऊर), जेऊर-डिग्गेवाडी,सांगवी खु-गोसावी, लवटेवस्ती, धारसंग-कल्लकर्जाळ, गौडगांव बु-शिवगोंड तांडा, किणीवाडी-नांदगाव, गौडगाव बु-प्राजिमा ५२, आंदेवाडी-हिळ्ळी, किणीवाडी पालापूर-चुंगी बोरगांव या रस्त्यांना मिळणारा पालापुरजवळचा रस्ता, सलगर-भिमपूर, जेऊर-कोन्हाळी, बोरगाव दे-किरनळ्ळी, गोगाव पडसलगी रस्ता..\n□ ५०५४ योजनेंतर्गत मंजूर रस्ते\nकल्लकर्जाळ-प्रजिमा ५९ ला जोडणारा रस्ता, तोळणूर-बोरोटी- आंदेवाडी-दुधनी, शिरवळ-बणजगोळ, हालचिंचोळी- प्रजिमा ५२, अक्कलकोट – तामतानळ्ळी- गुरववाडी- व्हसुर ,तोळणूर -आंदेवाडी- दुधनी,सुलेरजवळगे – अंकलगी, हंजगी- ब्यागेहळ्ळी- अक्कलकोट\n□ यापुढेही महाविकास आघाडीचे सहकार्य मिळविणार – म्हेत्रे\nमहाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi government) अक्कलकोट तालुक्यासाठी न भुतो न भविष्यती अशी मदत (help) केली आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे ठाकरे सरकारकडून यापूर्वीच एकरूखची योजना पूर्णत्वास जाण्यासाठी ५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. आता तालुका दुष्काळमुक्त होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेतून पुन्हा मदत झाली आहे. यापुढील काळातदेखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासासाठी शक्य तितक्या प्रमाणात सहकार्य घेणार आहे.\nवीस हजाराची लाच घेताना तलाठी समाधान काळेला ठोकल्या बेड्या\nआता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच – इंदोरीकर महाराज\nआता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच - इंदोरीकर महाराज\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/22/baby-remain-hospital-for-few-days/", "date_download": "2022-05-25T03:31:52Z", "digest": "sha1:5MXKJAAY7RER6CVUK3AD7FSESHAVLSS5", "length": 14210, "nlines": 140, "source_domain": "surajyadigital.com", "title": "सरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार - Surajya Digital", "raw_content": "\nसरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार\nमुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस Actress Priyanka Chopra and Nick Jonas सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. सध्या प्रियांकाचे बाळ रुग्णालयात आहे. ते २७ व्या आठवड्यात जन्माला आले आहे. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्याआधीच जन्म झाल्यानं बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. दरम्यान प्रियांकाला तिचे चाहते सोशल मीडियाच्या social media माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. अर्थात प्रियांकानं सरोगसीच्या माध्यमातून मुलीचा जन्म झालाय की मुलाचा हे सांगितलेलं नाही. प्रियांका आणि निकच्या बाळ सध्या रुग्णालयात असून आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.\n‘डेली मेल’नं यासंबंधी वृत्त प्रसारित केलं आहे. प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. त्या महिलेची ही पाचवी सरोगसी आहे.\nनियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे.Surrogacy baby, Priyanka Chopra’s baby will remain in hospital for a few days\nHappy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nप्रियांकाच्या आधीही बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींनी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला. शाहरुख खान-गौरी, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओनी-डॅनिअल, प्रिती झिंटा-झिन Shahrukh Khan-Gauri, Shilpa Shetty-Raj Kundra, Aamir Khan-Kiran Rao, Tusshar Kapoor, Ekta Kapoor, Karan Johar, Sunny Leone-Daniel, Preity Zinta-Zinn या सेलिब्रिटींचा त्यामध्ये समावेश आहे.\nप्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. तिनं लिहिलं, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ आपल्या या पोस्टमध्ये तिनं निक जोनसला टॅग tag केलं आहे. पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही.\nदरम्यान प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. केविन जोनस, जो जोनस, सोफी टर्नर, लारा दत्ता, शेफाली शाह, भूमि पेडणेकर Kevin Jonas, Joe Jonas, Sophie Turner, Lara Dutta, Shefali Shah, Bhoomi Pednekar यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी प्रियांकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्या आहेत. प्रियांका आणि निकचं हे पहिलंच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला होता.\n२०१७ मध्ये ‘मेट गाला’मध्��े एकत्र हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने त्यांचं नातं जगजाहीर केलं. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. प्रियांकाला प्रपोजल रिंग घेण्यासाठी निकने लंडनमधील नामांकित ज्वेलरीचं दुकान बंद करायला लावलं होतं. त्यानंतर निकने प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फिरायला गेले असताना प्रपोज केलं.\nजिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर; बचाव कृती समिती पॅनल उभं करणार\nसोलापूर : शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nसोलापूर : शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6/", "date_download": "2022-05-25T03:13:50Z", "digest": "sha1:5WFOW4TEOWDAQE447G75X4NEAVFYBESA", "length": 6579, "nlines": 134, "source_domain": "washim.gov.in", "title": "अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२० मतदान केंद्राची मतदार यादी भाग क्र.-५१ मालेगाव | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nअमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२० मतदान केंद्राची मतदार यादी भाग क्र.-५१ मालेगाव\nअमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२० मतदान केंद्राची मतदार यादी भाग क्र.-५१ मालेगाव\nअमरावती विभाग शिक्षक मतदार सं���ाची द्विवार्षिक निवडणूक-२०२० मतदान केंद्राची मतदार यादी भाग क्र.-५१ मालेगाव\nअमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२० मतदान केंद्राची मतदार यादी भाग क्र.-५१ मालेगाव\nअमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२० मतदान केंद्राची मतदार यादी भाग क्र.-५१ मालेगाव\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/indian-army-recruitment-2021/", "date_download": "2022-05-25T03:26:52Z", "digest": "sha1:KCYVEONRFLOIJZAIEACGMCUI4MW3RE5A", "length": 7603, "nlines": 74, "source_domain": "yogatips.in", "title": "भारतीय सेनादलात नोकरीची संधी .... असा करा अर्ज ! - Yoga Tips", "raw_content": "\nभारतीय सेनादलात नोकरीची संधी …. असा करा अर्ज \nभारतीय सेनादलात नोकरीची संधी …. असा करा अर्ज \nभारतीय सेनादलाच्या ( Indian Army Recruitment 2021 ) JAG Entry Scheme 28th Course मध्ये भारतीय अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवार भारतीय सेना दलाच्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज 28 ऑक्टोबरपर्यंत सादर करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.\nया भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जज अॅडव्होकेट जनरल ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या 7 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 2 आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 पदं राखीव आहेत. निवड झालेल्या उमदेवारांची निवड14 वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी केली जाणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यात 10 वर्षांचा कालावधी असेल, दुसऱ्या टप्प्यात 4 वर्षांचा कालावधी वाढवून दिला जाईल.\nभारतीय सेनादलात ( Indian Army Recruitment 2021 ) JAG 28th Entry Scheme 2021 अंतर्गत पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी किमान 55 टक्केंसह एलएलबी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय बार काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा कोणत्याही एका राज्यात वकील म्हणून काम करण्यासाठी नोंदणीसाठी पात्र असला पाहिजे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमदेवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे.\nउमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यां���्या अर्जांची पडताळणी केली जाईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि एसएसबी मुलाखत घेतली जाईल. पात्र आणि इच्छूक उमेदवार joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.\nयाशिवाय 58 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल पुरुष आणि 29 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल महिला कोर्ससाठी देखील नोटिफिकेशना जीर करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार Indian SSC Technical Recruitment 2021 साठी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ....... असा करा अर्ज\nदहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात सरकारी नोकरीची संधी ..........\nभारतीय नौदलात पदवी धारकांना नोकरीची संधी ..........\nस्टेट बॅंकेत नोकरीची संधी .....लगेच करा अर्ज \nपश्चिम-मध्य रेल्वेत 2226 जागांसाठी मोठी भरती ...... अर्ज ‘असा’ करा..\nदहावी पास उमेदवारांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी ........\nMPSC परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध ……. 2 जानेवारीला पूर्व परीक्षा\nभारतीय नौदलात पदवी धारकांना नोकरीची संधी ……….\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=29&Itemid=7&limitstart=24", "date_download": "2022-05-25T03:49:51Z", "digest": "sha1:GJJVRLNUCIDLAARBH77L2JZ55UXH25FG", "length": 26991, "nlines": 266, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअग्रलेख : गप्प गड(बड)करी \nसोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\nभ्रष्टाचारास विरोध ही जणू आमचीच मक्तेदारी आहे आणि देशाची राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्यासाठीच आमच्या पक्षाचा अवतार आहे, असा भाजपचा आव असायचा. परंतु सध्या देशात गाजणाऱ्या दोन महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणांत या पक्षनेतृत्वावर मूग गिळून बसायची वेळ आली आहे, त्यावरून भाजपचे काँग्रेसीकरण फार वेगात होत असल्याचा निष्कर्ष कोणी काढल्यास त्यास दोष देता येणार नाही.\nअग्रलेख : विषयांतरातून सत्याकडे\nशनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nसाहित्याच्या नोबेल पारितोषिकाची चर्चा जितकी होते, तितकी ती तीन शास्त्रांच्या नोबेल-मानकऱ्यांबद्दल होत नाही. याचे उघड कारण हेच की, साहित्य वाचणाऱ्यांना त्याबद्दल बोलण्यात रस वाटत असतो. आपल्याला आवडणाऱ्या साहित्यिकाला हे पारितोषिक मिळाले, तर आनंदच होणार असतो.\nअग्रलेख : नकारघंटांचा नाद\nशुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२\nहल्ली आयोजकांच्या प्रतवारीनुसार भाषणे बेतण्याची नवी प्रथा चांगलीच रूढ झाली आहे. म्हणजे आयोजक गांधीवादी असतील तर आपल्या भाषणात गांधीवादच देशास कसे तारू शकतो असे म्हणायचे आणि आयोजक सावरकरवादी असले तर सावरकरांचे विचार नव्याने समजून घेण्याची गरज व्यक्त करायची. आयोजक आर्थिक सुधारणावादी असल्यास सुधारणांमुळे देश कसा प्रगतिपथावर घोडदौड करेल याचे चित्र रंगवायचे तर राजकीय पक्ष आयोजक असेल तर सुधारणांना मानवी चेहरा असण्याची गरज व्यक्त करायची.\nगुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२\nहरयाणामधील मुलींवर होणाऱ्या बलात्कारावर तेथील खाप पंचायतीने जो जालीम उपाय करण्याचा ठरवला आहे, तो देशाचे भविष्य सामाजिक क्षेत्रातही अधिक काळे करणारा आहे. देशातील मुलींचे घटते प्रमाण आणि बलात्कारांचे वाढते प्रमाण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे गेल्या वर्षांत या राज्यातील बलात्काराच्या घटनांचे प्रमाण दुपटीने का वाढले याचा उलगडा होऊ शकतो. सामाजिक दबावामुळे वा कौटुंबिक प्रतिष्ठेपायी नोंद न झालेल्या घटना याहून किती तरी अधिक असणे शक्य आहे\nअग्रलेख : अपारदर्शकते���े तंत्र\nबुधवार, १० ऑक्टोबर २०१२\nपाटबंधारे खात्यात मुख्य अभियंता या पदावर काम करीत असलेल्या डॉ. विजय पांढरे यांनी राज्याच्या सिंचन क्षेत्राबाबत दिलेली माहिती खरी धरली, तर त्याचा अर्थ एवढाच होतो, की शासनाकडे कोणत्याच प्रकारची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. संगणक क्रांतीनंतरच्या गेल्या दोन दशकांमध्ये भारतात तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढला, की जगातील ही एक मोठी बाजारपेठ ठरली. बँकिंगपासून खासगी उद्योगांपर्यंत सर्वत्र संगणकीकरण झाले. पाटबंधारे खात्याला मात्र संगणकीय क्रांतीचे वावडे असले पाहिजे, कारण त्यांची आकडेवारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे असलेली आकडेवारी यात फारच मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.\nअग्रलेख : खेळा आणि नाचा\nमंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२\nक्रिकेटमधील पराभव भारतीयांना त्रासदायक वाटतो. त्या एकाच खेळात भारताची काही शान आहे. ती धुळीला मिळाली की भारतीय अस्वस्थ होतो, मग तो क्रिकेटप्रेमी असो वा नसो. त्यातही पाकिस्तानबरोबर पराभव झाला तर तो जिव्हारी लागतो. ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव कडवटपणा आणतो. इंग्लंडने पराभूत केले तर मानहानी झाल्यासारखे वाटते. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात ठसन आहे. या संघांना विजय मिळाले तर भारतीयांना आनंद होत नाही.\nअग्रलेख : दशमग्रह शांती\nसोमवार, ८ ऑक्टोबर २०१२\nआरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला की निवडणुका जवळ आल्याची खूणगाठ बांधता येते. त्याचमुळे गुजरात निवडणुकांची घोषणा होणे, नैतिकतेचे स्वयंघोषित मेरुमणी अरविंद केजरीवाल यांनी या क्षेत्रातील आपले गुरू अण्णा हजारे यांना घटस्फोट देऊन राजकीय पक्ष स्थापन करणे, आतापर्यंत झोपा काढणाऱ्या मनमोहन सिंग सरकारने नेमका आताच आर्थिक सुधारणांचा बिगूल फुंकणे आणि त्यापाठोपाठ सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होणे या सगळय़ांचा अन्योन्य संबंध आहे आणि त्या सगळय़ाचे धागेदोरे एकमेकांशी निगडित आहेत.\nअग्रलेख :अंडे का फंडा\nशनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nसंघटना फुटतात. काही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांपायी, तर काही वैचारिक आग्रहांमुळे. यापैकी दुसऱ्या प्रकारची फूट निभावणे अधिक कठीण असते. वैचारिक मतभेदांतून झालेली दोन शकले पुन्हा सांधणार कशी राजकीय पक्षांना हेही साधते, कारण तत्त्वे ता��्पुरती बाजूला ठेवून व्यावहारिक सहकार्य करणे त्यांना लाभदायक असते. पण समाज जिथे आपणहून संघटित होतो आणि आपापल्या धारणांची अभिव्यक्ती संघटनेतून करतो, तेव्हा अशा संघटनांमध्ये वैचारिक आग्रहांवरून पडलेली फूट पुन्हा कधीही सांधता येत नाही.. शिशुगीत म्हणून सर्वपरिचित असलेल्या एका इंग्रजी कवितेत अंडे फुटल्यावर राजाचे सारे उमराव आणि सारे घोडदळ यांची सत्ता-शक्तीदेखील फुटके अंडे सांधायला कमी पडेल, असा उल्लेख आहे.\nअग्रलेख : सुधारणेला दृढ चालवावे\nशुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२\nमेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात. मनमोहन सिंग सरकारची अवस्था तशी झाली असावी. जवळपास साडेतीन वर्षांच्या धोरणलकव्यानंतर, जगाच्या पातळीवर छी-थू करून घेतल्यानंतर आपली सरकारी प्रकृती कशी उत्तम आहे हे दाखवण्याची ऊर्मी सिंग यांना आणि पडद्याआडून सरकारच्या दोऱ्या हाती असणाऱ्या सोनिया गांधी यांनाही मनात आली असावी. कदाचित असेही असेल की राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांची ब्याद डोक्यावरून उतरल्यामुळे सरकारला आपल्या निर्णय घेण्याच्या अवयवाची जाणीव झाली असावी.\nअग्रलेख : ही काळाची गरज\nगुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२\nखासगी क्षेत्रातील वाईटावर उतारा म्हणून सार्वजनिक क्षेत्राचा पर्याय सुचवणाऱ्यांना आणि सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमतेवर खासगी क्षेत्र हाच उतारा मानणाऱ्यांना दोन उदाहरणांनी सारखेच गप्प केले आहे. एअर इंडिया आणि किंगफिशर या दोन्ही कंपन्या म्हणजे त्या त्या क्षेत्रात काय वाईट होऊ शकते याचा उत्तम नमुना आहेत.\nअग्रलेख : मरणांमागील मतलब\nबुधवार, ३ ऑक्टोबर २०१२\nआंतरराष्ट्रीय संबंधात काळे आणि पांढरे असे काही नसते आणि त्यातील बराचसा भाग हा करडय़ा रंगानेच व्यापलेला असतो. परंतु आपल्याकडे इतिहासाची मांडणी नायक आणि खलनायक अशा गटांत केली जाते आणि सामाजिकदृष्टय़ा नायक कोण आणि खलनायक कोण हे एकदा ठरवले गेले की, मग पुढील वाटचाल त्याच मार्गाने सुरू राहते.\nमंगळवार, २ ऑक्टोबर २०१२ :\nगेल्या दहा दिवसांत दोन अर्थतज्ज्ञांनी विद्यमान वित्तस्थितीबाबत आपापली मते जाहीर केली. दोघांच्या तपशिलातील किरकोळ मतभेद वगळता त्यातून ध्वनित होणारा अर्थ एकच. मनमोहन सिंग सरकारला आपल्या धोरणलकवा विकाराचा त्याग लवकरात लवकर करावा लागेल, अन्यथा आर्थिक संकट अधिकच गहिर��� होण्याची भीती आहे. गेल्या आठवडय़ात केंद्र सरकारचे वित्तीय सल्लागार रघुराम राजन यांनी आर्थिक सुधारणांचा मार्ग सरकार सोडणार नाही,\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/15-years-old-minor-girl-died-due-to-heart-attack-not-cause-of-vaccination-ghatkopar-news-rm-657482.html", "date_download": "2022-05-25T02:48:12Z", "digest": "sha1:YDJDPKKLLIAM6NKCY6UFGKUVLC3MRAA3", "length": 13028, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "15 years old minor girl died due to heart attack not cause of vaccination ghatkopar news - लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nलस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर\nलस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर\nकोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. यानंतर आता मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं आहे.\nLive: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nलायगरच्या शूटिंग दरम्यान असं काय झालं की अनन्या पांडेला आवरलं नाही रडू\nIPL: मुंबई इंडियन्सने एकदाही दिली नाही अर्जुन तेंडुलकरला संधी, सचिनने सोडलं मौन\nमुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण संबंधित मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा दावा महानगर पालिकेनं केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील रहिवासी असणाऱ्या 15 वर्षीय आर्याने 8 जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर 12 जानेवारी तिचा अचानक मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचा मजकूर तिच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. यानंतर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली, त्यांनी संबंधित व्यक्तीकडे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे मागितले. पण त्याच्याकडे एकही पुरावा नव्हता. हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मृत मुलीच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. या भेटीनंतर महापौ�� पेडणेकर यांनी सांगितलं की, मृत आर्याच्या आजोबांच्या मते लसीकरणामुळे तिचा मृत्यू झालेला नाही. तिने अभ्यासाचा अतिताण घेतला होता. हा ताण असह्य झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दु:खद प्रसंगी कोणीही याचं राजकारण करू नये, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे. हेही वाचा-नागपूर: सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा हकनाक बळी, जन्मदातीनेच दिला भयंकर मृत्यू याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, संबंधित मुलीचा लसीकरण घेतल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर मृत्यू झाला आहे. तसेच खाजगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असं लिहिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.\nBREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब\n'ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाचं हत्यारं', देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nBREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा\nDavos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार\nमाहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर\nकेतकी चितळे प्रकरणात धक्कादायक माहिती, 'ती' पोस्ट अजून डिलीट का नाही\nराज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट ठरलेला छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट\nसंजय राऊतांनी कापला संभाजीराजेंचा पत्ता, सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधूनच उमेदवार फायनल\nEXCLUSIVE: महाविकास आघाडीची 'वर्षा'वर बैठक, 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ, मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग\nआमच्याकडून फाईल बंद, संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही राऊतांनी सांगितले कारण...\nBREAKING : संभाजीराजे मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1170493", "date_download": "2022-05-25T04:17:40Z", "digest": "sha1:XTEYDYCJMBVSP5YBUWGM3VUA5AWSW35Q", "length": 4604, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"कर्कवृत्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"कर्कवृत्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:५३, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१,५२५ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्या: 53 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q176635\n१८:४३, २१ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n०४:५३, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAddbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या: 53 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q176635)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/tipu-sultan-name-dispute-devendra-fadnavis-says-the-peak-of-shamelessness-while-congress-showed-bjp-the-mirror-of-president-624135.html", "date_download": "2022-05-25T04:07:07Z", "digest": "sha1:TEGOVT4C76KTQBTIA37NBECDPDWHTU2D", "length": 11167, "nlines": 109, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Tipu Sultan name Dispute Devendra Fadnavis says the peak of shamelessness while Congress showed BJP the mirror of President", "raw_content": "Tipu Sultan : टिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…तर काँग्रेसने भाजपला दाखवला राष्ट्रपतींचा आरसा\nपंडितजींनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली-फडवीस\nसकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला आणि आता पोलिसांच्या या कारवाईवरून फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दादासाहेब कारंडे\nमुंबई : मलाडमधील क्रिडा संकुलाच्या नावावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. भाजपने (Bjp) टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाला जोरदार विरोध दर्शवत आक्रमक आंदोलन केलंय. यात अनेक भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाजपबरोबर या आंदोलनात बजरंग दलही सामील असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. सकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला आणि आता पोलिसांच्या या कारवाईवरून फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय. तर काँग्रेसकडून राष्ट्रपतींच��� एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक तासांपासून मालाडमध्ये या आंदोलनामुळे हायव्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. क्रिडा संकुलाच्या उद्घटनानंतर अस्लम शेख यांनीही भाजपवर जोरदार पलटवार केलाय.\nकारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात आणि हिंदूंवर अनन्वित करणार्‍या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भाजपा, विहिंप ,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक याचा तीव्र निषेध अशा आशयाचे ट्विट केले आहे.\nमालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात\nहिंदूंवर अनन्वित करणार्‍या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भाजपा,विहिंप,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक\nअतुल भातखळकर यांचेही ट्विटर\nटिपूच्या नावाने नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही. असे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही केले आहे.\nटिपूच्या नावाने नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही. pic.twitter.com/Mpg45cBtIC\nभाजपला काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर\nभाजपच्या नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.\n.@BJP4Maharashtra च्या नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे. pic.twitter.com/vKOV1yhoSi\nभाजप नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतान नाव दिलं, फडणवीस राजीनामा घेणार अस्लम शेख यांचा सवाल\nटिपू सुलतान नावाला विरोध बजरंग दल रस्त्यावर, ��नेकांची धरपकड; भाजपचे खासदार, आमदारही आंदोलनात\nVIDEO: टिपू सुलतान देश गौरव होऊच शकत नाही, मुंबई महापालिकेच्या वादात फडणवीसांची उडी\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/important-remarks-of-the-supreme-court-regarding-the-order-of-tadipar-625670.html", "date_download": "2022-05-25T04:47:56Z", "digest": "sha1:4BNLQ5IPATCOKDCWMJAIJW63CATJS7PF", "length": 10190, "nlines": 96, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Important remarks of the Supreme Court regarding the order of Tadipar", "raw_content": "Supreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी\nसुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण\nकुठल्याही नागरिकाला तडीपार करणे हा एक विलक्षण उपाय आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका असू शकत नाही. नागरिकांना भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा मूलभूत अधिकार आहे. तडीपाराच्या आदेशाचा नागरिकांच्या या मूलभूत हक्कावर परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : तडीपार करण्याचा आदेश हा एक ‘असाधारण उपाय’ आहे. याचा नागरिकांच्या मुक्त हालचालींच्या मूलभूत अधिकारावर परिणाम होतो. या आदेशामुळे नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्का(Fundamental rights)पासून वंचित राहावे लागते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने नोंदवली आहे. डिसेंबर 2020 मध्ये महाराष्ट्रातील एका नागरिकाला जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याबाबत तेथील जिल्हा प्रशासनाने दिलेला तडीपारीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देत जालना जिल्ह्यातील नागरिकाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. याचवेळी न्यायालयाने तडीपारीच्या आदेशासंबंधी महत्त्वपूर्ण मते नोंदवली आहेत. (Important remarks of the Supreme Court regarding the order of Tadipar)\nजालन्यातील नागरिकाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल\nपीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अशा आद��शाचा व्यावहारिक दृष्टीने संयमाने अवलंब करणे आवश्यक आहे. तडीपारीच्या आदेशामुळे संबंधित नागरिकाला स्वतःच्या घरातही राहता येत नाही. या कालावधीत नागरिकाला त्याच्या उपजीविकेपासून वंचित राहावे लागते. हा केवळ तडीपारीच्या आदेशाचा परिणाम आहे, असे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठाने नमूद केले. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तडीपारीच्या आदेशाविरोधात याचिका फेटाळल्यानंतर जालना जिल्ह्यातील नागरिकाने याला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.\nतडीपारीच्या आदेशाविरोधातील याचिका फेटाळली\nयाचिकाकर्त्याने याआधी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याची तडीपारीच्या आदेशाविरोधातील याचिका फेटाळली होती. कुठल्याही नागरिकाला तडीपार करणे हा एक विलक्षण उपाय आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका असू शकत नाही. नागरिकांना भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा मूलभूत अधिकार आहे. तडीपाराच्या आदेशाचा नागरिकांच्या या मूलभूत हक्कावर परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. जालना येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी पाच दिवसांत जिल्ह्याबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला होता. संबंधित नागरिकाने त्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा सुरू ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या तडीपारीचा आदेश रद्द करीत त्याला मोठा दिलासा दिला. (Important remarks of the Supreme Court regarding the order of Tadipar)\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nKalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_93.html", "date_download": "2022-05-25T04:11:27Z", "digest": "sha1:VVQR3K5GHQ3OS2RLC3OTWTENK5VDPD4U", "length": 10649, "nlines": 113, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); सांस्‍���ृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत तसेच इतर विविध कलागुण सादर करणेसाठी दर रविवारी उपलब्‍ध होणार खुले व्‍यासपीठ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत तसेच इतर विविध कलागुण सादर करणेसाठी दर रविवारी उपलब्‍ध होणार खुले व्‍यासपीठ\nबृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने\nदिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ पासून प्रारंभ\nमुंबई ( ८ नोव्हेंबर ) : महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना दर रविवारी खुले व्‍यासपीठ उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्‍य असे खुले व्‍यासपीठ अशा कलाकारांसाठी दर रविवारी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. सदर खुले व्‍यासपीठ हे मे २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्‍यान कलाकारांसाठी उपलब्‍ध असणार आहे.\nयासंबंधी सविस्‍तर चर्चा करता यावी म्‍हणून आज (दिनांक ८ नोव्‍हेंबर, २०१७) एक संयुक्‍त बैठक महापालिका मुख्‍यालयात आयोजित केली होती. या बैठकीस महाराष्‍ट्र शासनाचे प्रधान सचिव (पर्यटन) नितीन गद्रे,\nअतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड, महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या महाव्‍यवस्‍थापक स्‍वाती काळे, उप महाव्‍यवस्‍थापक चंद्रशेखर जैस्‍वाल, सुप्रसिद्ध व्‍यंगचित्रकार\nविकास सबनीस, नीता पाठारे, मीना नाईक, प्रफुल्‍ल सातोकर, संदीप जोशी, उमेश राऊत, योगेश जाधव हे विविध क्षेत्रांतील मान्‍यवर उपस्थित होते.\nसांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्‍यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक व मुंबईला भेट देणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्‍हणून सदर व्‍यासपीठ हे\nप्रथमच उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. या विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापली कला या व्‍यासपीठावर रविवार, दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्‍यान सादर करता येणार आहे.\nमुंबईतील सांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, लोकनृत्‍ये या क्षेत्रांतील दिग्‍गज कलावंतांनी दर रविवारी सायंकाळी ५.०० वाजता भेट देऊन सादरीकरण करणाऱया कलावंताना प्रोत्‍साहित करावे, असे आवाहनही विविध क्षेत्रांतील दिग्‍गज कलावंताना करण्‍यात येत आहे.\nशुभारंभदिनी सर्व कलावंताना आपापल्‍या कला सादर करावयाच्‍या असतील त्‍यांनी खालील क्रमांकावर दिनांक १३ नोव्‍हेंबर, २०१७ पर्यंत नांवे नोंदवावीत, असे आवाहन महाराष्‍ट्र शासनाचे प्रधान सचिव (पर्यटन) नितीन गद्रे व अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी संयुक्‍ति‍कपणे केले आहे.\nया कार्यक्रमात भाग घेणाऱया कलाकारांनी महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या महाव्‍यवस्‍थापक श्रीमती स्‍वाती काळे (भ्रमणध्‍वनी क्रमांक ८४२२८२२००३) व बृहन्‍मुंबई महानगरपालिका ‘ए’ विभागाचे सहाय्यक\nआयुक्‍त किरण दिघावकर (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९९२०१८५२०१) यांचेशी संपर्क साधावा, असेही संयुक्तिकपणे कळविण्‍यात आले आहे.\nविविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापल्‍या कला स्‍वयंस्‍फुर्तीने सादर करण्‍यासाठी मोफत व्‍यासपीठ उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. तरी कलाकारांनी जास्‍तीत-जास्‍त संख्‍येने आपापली नांवे नोंदवावीत, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले आहे. तसेच मुंबईकर नागरिक आणि पर्यटकांनीही कलाकारांनी सादर केलेल्‍या विविध कलागुणांचा मनमुराद आनंद लुटावा नि कलाकारांना प्रोत्‍साहित करावे.\nयासंबंधी अधिक माहिती http://m.facebook.com/mcskalaghoda/ या फेसबुक पेजवर संपर्क साधावा व जास्‍तीत-जास्‍त कलाकारांनी आपली नांवे नोंदवावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2022-05-25T04:07:58Z", "digest": "sha1:ZG4VZAR7VRUKGXY5NYRZ7SB6MHMTSZYE", "length": 6020, "nlines": 113, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "सन २०२१-२२ करिता लेखन सामुग्री व इतर साहित्‍य पुरविण्याबातची निविदा मागविणे बाबत. | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुका��िहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nसन २०२१-२२ करिता लेखन सामुग्री व इतर साहित्‍य पुरविण्याबातची निविदा मागविणे बाबत.\nसन २०२१-२२ करिता लेखन सामुग्री व इतर साहित्‍य पुरविण्याबातची निविदा मागविणे बाबत.\nसन २०२१-२२ करिता लेखन सामुग्री व इतर साहित्‍य पुरविण्याबातची निविदा मागविणे बाबत.\nसन २०२१-२२ करिता लेखन सामुग्री व इतर साहित्‍य पुरविण्याबातची निविदा मागविणे बाबत.\nसन २०२१-२२ करिता लेखन सामुग्री व इतर साहित्‍य पुरविण्याबातची निविदा मागविणे बाबत.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/tax-dropped-on-193-items-gst.html", "date_download": "2022-05-25T03:08:54Z", "digest": "sha1:CHJKODGYHRE73KJ5RROJXIRV7KUZYS3D", "length": 8540, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "१९३ वस्तूंवरील कर दरात घट : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\n१९३ वस्तूंवरील कर दरात घट : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nवस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.\nज्या वस्तूंचा कर दर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतका कमी करण्यात आला त्यात प्रामुख्याने प्लायवूड, वीनीयर पॅनल्स, तत्सम लॅमिनेटेड लाकूड, स्टोव्ह( केरोसीन व एलपीजी स्टोव्ह वगळता),हातातील घड्याळे,पॉकेट व इतर घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रीझ, फ्रीझर, वॉटर कुलर, दुधाच्या कुलरसह रेफ्रिजरेटिंग किंवा अतिशीत उपकरणे, वॉशिंग मशीन, व्हॅक्य���म क्लीनर, ६८ सें.मी पर्यंतचे दूरदर्शन संच, ३२ इंचापर्यंत स्क्रीन असलेले मॉनिटर, यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.\nपॅकेज केलेले पेयजल, कंडेन्स्ड मिल्क, शेतीच्या मशागतीसाठी, वनीकरणासाठी किंवा लागवडीसाठी लागणारे यंत्राचे भाग, तसेच लॉन किंवा स्पोर्टस ग्रांऊड रोलर्स, मुख्य कंत्राटदाराला उप कंत्राटदाराद्वारे प्रदान केलेल्या वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस यांचा कर दर १८ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आला.\n१८ आणि १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधे असलेल्या संगणक सॉफ्टवेअर, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी (सीडी रॉम),रेकॉर्ड केलेले मॅग्नेटिक टेप, मायक्रोफिल्मस, मायक्रोफिचेस, घरगुती वापरामध्ये येणारे एलपीजी, १००० रुपये प्रति जोडी पर्यंत किंमत असणारे पादत्राणे, यासारख्या वस्तूंचे कर दर कमी होऊन ते ५ टक्के इतके झाले. इलेक्ट्रिक वाहनांवरील कर दर १२ टक्क्यांहून ५ टक्के इतका कमी करण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर, किंवा चार्जिंग स्टेशन यावरील कर दर १८ टक्क्यांहून ५ टक्के इतका कमी करण्यात आला. भारत सरकारने पुरस्कृत केलेल्या धार्मिक यात्रेकरुंसाठी विमान प्रवासावरील कर दर ५ टक्के (इनपुट सर्व्हिसेसवरील आयटीसीसह) करण्यात आला.\nकोणत्याही भाषेतील नाट्य क्षेत्रातील संगीत, नृत्य, नाटक, ऑर्केस्ट्रा, लोक किंवा शास्त्रीय कला यासारख्या सर्व नाट्य सादरीकरणाच्या प्रवेशासाठीच्या तिकिटांच्या किंमतीवरील जीएसटी दराची सूट मिळण्याची मर्यादा २५० रुपयांहून ५०० रुपये इतकी वाढवण्यात आली.\n१०० रुपयांपर्यंत किंमत असलेल्या सिनेमा तिकिटावरील कराचा दर १८ टक्क्यांहून १२ टक्के आणि १०० पेक्षा जास्त किंमत असलेल्या सिनेमा तिकिटाचा कर दर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतका कमी करण्यात आला. महिलांची आरोग्य विषयक सुरक्षितता आणि स्वच्छता लक्षात घेऊन सॅनेटरी नॅपकिन्स करमुक्त करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर दर कपातीमुळे कर अनुपालनात वाढ होऊन त्याचा परिणाम महसूल वृद्धीत होईल असा विश्वास वित्तमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला असून कर दर कपातीमुळे सर्व सामान्य माणसाला आणि व्यापार-उद्योग जगताला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडे��� : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2022-05-25T03:17:10Z", "digest": "sha1:OZSPMPVMVFPH3RXDBGCOQLZHYGB7BWQI", "length": 20860, "nlines": 108, "source_domain": "yogatips.in", "title": "Virus विषाणू - Yoga Tips", "raw_content": "\nविषाणू हे अनेक प्रकारचे असतात त्यालाच व्हायरस या नावाने देखील ओळखले जाते. विषाणूपासून अनेक प्रकारचे आजार होतात. कोरोना सारख्या रोगाचा प्रादुर्भाव देखील विषाणूमुळे होतो. तर विषाणू बद्दल काही मनोरंजक तथ्य आपण पाहणार आहोत.\n1) विषाणूच्या पाच हजार किंवा त्याहून अधिक जाती अस्तित्वात आहेत. विषाणूच्या प्रसारामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. जसे एड्स, कांजिण्या, चिकुनगुनिया, डेंग्यू, देवी, पोलिओ, फ्लू, सर्दी, यांसारखे आजार व्हायरस मुळे होतात.\n2) प्रत्येक व्हायरसमुळे माणूस मरत नाही. उदाहरणार्थ सर्दीचा व्हायरस Virus शरीरात असेपर्यंत माणसाला बेजार करतो पण सर्दीने माणूस मरत नाही.\n3) एकदा व्हायरस त्याचे कार्य उरकून शरीरातून निघून गेला की, माणूस पुन्हा ठणठणीत बरा होतो. इतकी शतके उलटून गेली तरी सर्दी बरी करणारी अजूनही कुठलेही अँटिव्हायरस औषध उपलब्ध नाही.\n4) अनेक व्हायरस असे आहेत की, त्यांना नष्ट कसे करायचे हे जोपर्यंत माणसाला माहित पडत नाही तोपर्यंत त्याच्या संसर्गाने माणसे मरतात.\n5) व्हायरसमुळे होणाऱ्या ‘एन्फ्लुएन्झा’ सारख्या आजाराने लाखो माणसे मेली. त्यानंतर मात्र ‘फ्लू’ आणि ‘पोलिओ’ यांसारख्या काही आजारांच्या विरोधात लस निर्माण झाली. या रोगाचे सूक्ष्म जंतू मानवी शरीरात शिरण्यापूर्वी लस टोचून घेतली किंवा पोलिओचे ड्रॉप्स घेतले तर हे आजार होत नाहीत.\n6) लसीमुळे माणसामध्ये विशिष्ट सूक्ष्म जंतूंबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती निर्माण होते.\n7) काही व्हायरस Virus मारण्यासाठी ‘अँटिव्हायरल’ औषधे उपलब्ध असली तरी ती संख्येने कमी आहेत. हेपेटायटिस-सी या आजारासाठी अँटिव्हायरल औषध उपलब्ध आहे, पण ते दुर्मीळ आहे.\n8) विषाणूला मारण्यासाठी अँटिबायोटिक्सचा उपयोग होत नाही.\n9) मानवाला विषाणूचा Virus संसर्ग होऊ नये, म्हणून इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर माणसाने काही व्हायरससाठी लस निर्माण केल्या आहेत. जसे कांजिण्या, खरूज, गालग��ंड, देवी, पोलिओ, फ्लू, रोटाव्हायरस, सर्व्हायकल कॅन्सर हेपेटायटिस-ए आणि बी अशा व्हायरस मुळे होणाऱ्या काही आजारांसाठी माणसाने लस शोधली आहे.\n10) विषाणू Virus हा सजीव नसल्यामुळे त्याच्यात स्वतः प्रजनन क्षमता नसते.\n11) विषाणू शरीरात शिरला की रिसेप्टरला चिकटतो आणि त्यातून पेशींमध्ये प्रवेश मिळवून पेशींचा ताबा घेतो. व नंतर पेशीची स्वतःचे विभाजन करण्याची यंत्रणा वापरुन विषाणू त्याच्या आवृत्त्या काढतो. या आवृत्त्या कशा काढायच्या याबद्दलच्या सूचना व्हायरसमधील जीन्समध्ये असतात.\nSwine flu in Maharashtra स्वाईन फ्ल्यू लक्षणे माहिती मराठी\n12) मानवी शरीरात विषाणू त्याच्या आवृत्त्या काढत असतांना पेशींमधील द्रवपदार्थ वापरून टाकतो. त्यामुळे माणसाच्या शरीरात असंख्य सजीव पेशी मरतात.\n13) विषाणूने Virus स्वतःची केलेली नवी प्रत म्हणजे त्याच्यात जातीतला जन्माला आलेला आणखीन एक नवीन विषाणू होय. या पद्धतीने व्हायरसची एक फौज तयार होते. एखाद्या शत्रूने दुसऱ्या राष्ट्राचं सरकार ताब्यात घेऊन आपल्या सूचनेनुसार ते चालवावे आणि त्या देशाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करावा, तशाच प्रकारचे काम या विषाणूंची फौज करते.\n14) माणसाच्या शरीरात निर्माण झालेले लाखो विषाणू शरीरातील अवयव खिळखिळे करून माणसाला आजारी पडतात. काही वेळा मृत्यूसुद्धा येऊ शकतो.\n15) विशिष्ट प्रकारचा विषाणू माणसाच्या शरीरातील विशिष्ट अवयवावरच हल्ला करतो. उदा. व्हायरस फुफ्फुसावर हल्ला करण्यासाठी निर्माण झाला आहे. तो फक्त फुफ्फुसावरच हल्ला करतो. शरीरातील आतडी, जठर, पोट, मूत्रमार्ग, मेंदू, हृदय अशा इतर अवयवांना त्याच्यापासून धोका नाही.\n16) विषाणू Virus मारण्यासाठी प्रथम त्याच्या शरीरावर असलेले प्रोटीनचे आवरण नष्ट करावे लागते. असे औषध सापडले तर त्याचा उपयोग अँटिव्हायरल ड्रग मध्ये केला जातो. प्रोटीनचे आवरण नष्ट झाले, की तो विषाणू मानवी शरीरातील कुठल्याही पेशीला चिकटू शकत नाही. म्हणूनच तो माणसाला अपाय करू शकत नाही.\n17) एखाद्या विषाणूला होस्ट मिळालाच नाही तर तो काही काळाने स्वतः नष्ट होतो.\n18) कुठलीही बाहेरची वस्तू किंवा सूक्ष्म जंतू शरीरात शिरली की, तो शरीराचा भाग नाहीत, हे ओळखून माणसाच्या शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच माणसाची प्रतिकारशक्ती, त्या सूक्ष्म जंतूंबरोबर लढून त्याला संपविण्याचा प्रयत्न करते.\n19) या ��ाळात सूक्ष्म जंतूंबरोबर लढा देण्यासाठी शरीरातील श्वेतपेशींची संख्या खूप वाढते. एखाद्या सैन्याच्या फौजेने शत्रूवर हल्ला करावा, तशी या श्वेतपेशींची फौज सूक्ष्म जंतूंवर हल्ला करते.\n20) पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात मोठ्या संख्येने अँटिबॉडीज तयार करून शरीरात शिरलेल्या सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी त्यांचा हत्यार म्हणून उपयोग करतात.\n21) वेगवेगळ्या व्हायरससाठी पांढऱ्या पेशी वेगवेगळ्या अँटिबॉडीज तयार करतात. या लढाईमध्ये माणसाची प्रतिकारशक्ती उत्तम ठरली, तर सूक्ष्म जंतू नष्ट होतो. पण सूक्ष्म जंतू बलाढ्य ठरला तर तो माणसाला आजारी पाडतो.\n22) व्हायरसमध्ये असलेल्या जीन्समध्ये कालांतराने बदल होऊन नवीन प्रकारचा व्हायरस जन्माला येतो, ही व्हायरसच्या बाबतीतली सगळ्यात मोठी अडचण आहे.\n23) कोरोना व्हायरस हा विषाणूंचा Virus एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे.\n24) विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात.\n25) कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल औषधे अजूनतरी उपलब्ध नाहीत.\n26) चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा विषाणू सर्वप्रथम आढळला.\n27) चीनबाहेरील ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले, ते वुहान शहरातून प्रवास करुन आल्याचं दिसून आल होत.\n28) जर्मनी, जपान, व्हिएतनाम आणि अमेरिकेत सुद्धा त्याच वेळी असे काही रुग्ण आढळले. ज्यांना इतर रुग्णापासून झालेल्या संसर्गापासून लागण झाली. असे जवळजवळ आठ रुग्ण सापडले होते.\n29) कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकार -च्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. नव्या विषाणूचा शोध लागल्या नंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.\n30) अत्यंत गंभीर स्थिती असेल, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटना ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर करते. गेल्या काही वर्षात तीन ते चारवेळा अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.\n31) नव्या कोरोना विषाणूच्या Virus जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. तेव्हा कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या ��वळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळला आहे.\n32) सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.\n33) स्वाईन फ्ल्यू (2009) : H1N1 व्हायरसने 2009 साली धुमाकूळ घातला होता. जगभरात हा व्हायरस पसरत होता. जवळपास दोन लाख लोकांना या विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.\n34) पोलिओ (2014) : पोलिओचे 2012 साली पूर्णपणे निर्मूलन झाल्याचं बोललं जात असतानाच 2013 साली पुन्हा या रोगांना डोकं वर काढलं होतं.\nत्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी जारी करत वेगानं पावलं उचलली होती.\n35) झिका (2016) : अमेरिकेमध्ये झिका व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरला होता की, 2016 साली जागतिक आरोग्य संघटनेनं तात्काळ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जारी केली. व झिकाविरोधात लढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं. झिकाची लक्षणं सौम्य होती, मात्र याचा सगळ्यात जास्त त्रास गर्भवती महिलांना होत होता.\n36) इबोला (2014-2019) : पश्चिम आफ्रिकेतील इबोला हा व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यावेळी 11,000 हून अधिक जणांचा जीव इबोला या रोगाने घेतला होता. याची दखल घेता, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑगस्ट 2014 ते मार्च 2016 या काळात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती.\n37) इबोलानं गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो या देशात डोकं वर काढलं होतं. त्यावेळीही सार्वजनिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली होती.\n“तुम्हाला आमचा लेख विषाणू Virus विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.\nCorona Virus कोरोना काळात तुमच्या फुफुसाची क्षमता घरीच तपासा\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांकडे कसे लक्ष द्यावे\nSwine flu in Maharashtra स्वाईन फ्ल्यू लक्षणे माहिती मराठी\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2018/12/mumbai_92.html", "date_download": "2022-05-25T03:26:19Z", "digest": "sha1:J3PND5MX737F32MMBNXXKTMQMPXLO7UB", "length": 3618, "nlines": 100, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nराष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन\nमुंबई (२७ डिसेंबर २०१८) : देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व भूदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/3225/", "date_download": "2022-05-25T03:53:09Z", "digest": "sha1:HRMEEFFCBBLNH6CSI4DDZX7CQTVO6DT4", "length": 10810, "nlines": 110, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "अर्हता प्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार युजर आयडी मिळविण्यास इच्छुक डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अर्हता प्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार युजर आयडी मिळविण्यास...\nअर्हता प्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार युजर आयडी मिळविण्यास इच्छुक डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी\nशिकाऊ अनुज्ञप्ती आधार क्रमांकाचा वापर\nअर्हता प्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार\nयुजर आयडी मिळविण्यास इच्छुक डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी\nबुलडाणा, (जिमाका) दि. 7 : परिवहन विभागाचे नागरिाकंच्या सोयी सुविधांसाठी पेपरलेस कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्नींग लायसन्स) सुविधेची भर पडली आहे. आधार क्रमांकाचा वापर करून शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.\nया प्रक्रियेन्वये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेस मधून स्वयंचलीतरित्या घेण्यात येतो. मात्र नमुना 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे. नागरिकांचे कार्य पेपरलेस होणेकरीता एनआयसीद्वारे नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र अर्हता प्राप्त डॉक्टरांकडे ऑनलाईन पद्धतीने करून अपलोड करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम 8 अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमीत करण्याबाबत व केंद्रीय मोटार वाहन नियम 5 मध्ये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे.\nशासनाने 13 सप्टेंबर 2013 च्या आदेशान्वये नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र केवळ एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स देवू शकतील असे निर्देशित केले आहे. ऑनलाईन शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रक्रिया पेपरलेस होण्याकरीता नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड होणे अनिवार्य आहे. कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस पदवी मेडीकल कॉन्सील ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र, क्लिनीकचे किमान चार छायाचित्र, कुठलेही एक ओळखपत्र आदी कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील कागदपत्रे आपलोड केलेल्या प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरला स्वतंत्र युजर आयडी देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी लॉग ईन करून अर्जदारांची नियमाप्रमाणे आवश्यक शारिरीक तपासणी करून नमुना क्रमांक 1 (अ) त्यांच्या स्तरावरून प्रमाणित करून तो अपलोड करणे आवश्यक आहे. तरी युजर आयडी प्राप्त करण्यासाठी इच्छूक एमबीबीएस डॉक्टरांनी सर्व मूळ कागदपत्रे तपासणीकरीता कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.\nPrevious articleजळगाव- जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी\nNext articleनुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. किशोर अप्पा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/4611/", "date_download": "2022-05-25T03:49:52Z", "digest": "sha1:YLM22INFW7NHVX4AMV4YDXUC4RG3ETRM", "length": 12651, "nlines": 106, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "गो से हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त तनिष्का गटातर्फे विद्यार्थिनी व शिक्षिका भगिनी यांचा गौरव | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized गो से हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त तनिष्का गटातर्फे विद्यार्थिनी व...\nगो से हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त तनिष्का गटातर्फे विद्यार्थिनी व शिक्षिका भगिनी यांचा गौरव\nगो से हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त\nतनिष्का गटातर्फे विद्यार्थिनी व शिक्षिका भगिनी यांचा गौरव\nपाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा जागतिक महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, १०० मीटरधावणे,संगीत खुर्ची, स्मरणशक्ती स्पर्धा इ.मुलींसाठी व शिक्षिका भगिनींसाठी स्पर्धा उत्साहात पार पडल्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. शिक्षक भगिनींनी गायन मध्ये अंजली गोहिल , ज्योती पाटील , शितल साळुंखे, संगीता लासूरकर यांनी इशस्तवन सुरुवात केली यावेळी संगीता साठी रुपेश पाटील ,संगीत शिक्षक सागर थोरात. यांनी साथ दिली. गायन वादन. निबंध स्पर्धा इत्यादींमध्ये सहभाग नोंदवला बक्षीस समारंभ कार्यक्रमाला सुरुवातीला मा जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता सरस्वती यांचे पूजन तनिष्का गटातर्फ��� अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती वाघ, संचालिका जिजा ताई पाटील, सुधा जोशी, सुनीता मांडोळे, वैशाली जडे, ललिता पाटील, महिला अध्यक्ष रेखा देवरे, संध्या बोरसे, सरला पाटील महिला पदाधिकारी पाटील, यांच्या शुभहस्ते पी टी सी चे मातृतुल्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन श्रद्धा पवार ज्योती पाटील , तर प्रास्ताविक वैशाली कुमावत. . यांनी केले मनोगतात तनिष्का गटाच्या सुनिता मांडोळे यांनी महिलांनी सक्षम बनवणे स्वतःच्या पायावर उभे राहावे विद्यार्थिनींनी आत्मविश्वास निर्माण करावा चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवा अशा मार्गदर्शन सूचना विद्यार्थिनींना केल्या. सरला पाटील यांनी मनोगतात झाशीची राणी बद्दल गाणे म्हणून मनोगत व्यक्त केले, सुधा जोशी यांनी मनोगतात समानता, भेदभाव विसरून जिद्दीने काम करा, डोळ्यासमोर आदर्श ठेवा, असे मनोगत व्यक्त केले बक्षीस वितरण प्रसंगी एकूण ५० बक्षीस व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. विद्यार्थिनींचा उत्साह पाहून प्रमुख मान्यवर भारावले होते. तसेच महिला भगिनी यांनी घेतलेल्या स्पर्धेत त्यांना ही बक्षीस देण्यात आले त्यात प्रथम लिंबू चमचा स्पर्धेत चंदा चौधरी प्रथम, द्वितीय संगीता लासूरकर तृतीय वैशाली कुमावत, संगीत खुर्ची ज्योती पाटील प्रथम, द्वितीय शितल साळुंखे, तृतीय गायत्री पाटील, निबंध स्पर्धा वैशाली कुमावत, चंदा चौधरी विभागून द्वितीय संगीताला लासूरकर, तृतीय वनिता जगताप, गीत गायन संगीता लातूरकर, द्वितीय विभागून ज्योती पाटील, अंजली गोहिल, तृतीय श्रद्धा पवार इत्यादी महिला भगिनींना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. शाळेतील शिक्षिका शीतल महाजन यांच्या कन्या वैष्णवी महाजन यांना नुकताच पीएचडी पदवी मिळाल्याने त्यांचा सत्कार आई म्हणून करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा ज्योती वाघ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने पुढे जाऊन यश संपादन करावे, कोरोना नंतर विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यासाला लागावे झालेले नुकसान भरून काढावे असे आवाहन केले. आभार प्रदर्शन गायत्री पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष प्रेरणा व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका प��रमिला वाघ,पर्यवेक्षक एन आर पाटील सर्व शिक्षक शिक्षक भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले\nPrevious articleपाचोरा येथे शेतकऱ्यांना अनुदान सह धान्य पुरवठा तात्काळ होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला.\nNext articleपिंप्री ता.पाचोरा येथे मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा मोहीम सुरू\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Who-will-win-in-the-five-constituencies-of-maharashtra-TI8876640", "date_download": "2022-05-25T04:32:52Z", "digest": "sha1:A2526NRI34YRDRIPASATNY4UY23NGFQW", "length": 28650, "nlines": 135, "source_domain": "kolaj.in", "title": "काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?| Kolaj", "raw_content": "\nकाँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकाँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.\nफेसबूक, ट्विटरवर इतके दिवस शांत, निवांत असलेल्या प्रिया दत्त गेल्या दोन दिवसांपासून तिथे एक्टिव झाल्यात. वडील सुनील दत्त यांच्यासोबतचे फोटो टाकण्याचा सपाटाच लावलाय. मी जे काही आहे ते सगळं माझ्या वडलांमुळे, अशी भावना व्यक्�� करतानाच माय डॅड, माय हिरो असंही त्या बोलून दाखवतात.\nप्रिया दत्त यांचं अचानक फेसबूकवर सक्रिय होणं आणि सुनील दत्त यांचे फोटो टाकणं यात पॉलिटिक्स आहे. काँग्रेसने काल, बुधवारी रात्री लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या पाच जागांवरचे उमेदवार जाहीर केलेत. यात एक नाव प्रिया दत्त यांचं आहे. मुंबईतल्या उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलीय.\nउत्तर मध्य मुंबई मतदारसंघ\nगेल्यावेळी मोदी लाटेत त्यांचा भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रचंड मताधिक्याने पराभव केला होता. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. इथल्या मतदारांवर सुनील दत्त यांचा प्रभाव आजही दिसून येतो. आणि या प्रभावाला आपलं करण्यासाठी प्रिया दत्त चांगल्याच एक्टिव झाल्यात. भाजपकडून इथून पुन्हा पूनम महाजन यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे पुन्हा दोन महिलांमधेच फाईट होईल.\nज्येष्ठ पत्रकार विठोबा सावंत सांगतात, ‘काँग्रेस नेते सुनील दत्त यांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्त याला बाळासाहेब ठाकरे यांनी जेलमधून बाहेर काढलं आणि दत्त यांनी १९९६ आणि ९८ या दोन निवडणुका लढवल्या नाहीत. या दोन्ही वेळेला शिवसेनेचे मधुकर सरपोतदार विजयी झाले. हा अपवाद वगळता १९८४ पासून २००९ पर्यंत आधी सुनील दत्त आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.’\nमतदारसंघ फेररचनेनंतर युतीमधे भाजपच्या वाट्याला गेलेल्या या मतदारसंघात २०१४ मधे पूनम महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला, विलेपार्ले आणि चांदिवली असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व, कलिना आणि कुर्ला या मतदारसंघात शिवसेनेनं स्वबळावर बाजी मारली, तर वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले मतदारसंघ भाजपनं जिंकला. नसीम खान यांनी काँग्रेसचा चांदिवली बालेकिल्ला कायम राखला.\nअसं असलं तरी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसला इथं संमिश्र यश मिळाल्यानं या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होईल, असं सावंत यांना वाटतं. महाराष्ट्रात तिसरा फॅक्टर म्हणून उभ्या राहिलेल्या वंचित बहूजन आघाडीने अजून मुंबईतले उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे मुंबईत सध्या तरी दुहेरी लढती होताना दिसताहेत.\nउत्तर मध्यसोबतच काँग्रेसने दक्षिण मुंबई या मुंबईतल्या आणखी एका जागेसाठीही उमेदवार जाहीर केलाय. पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या यांच्या टीममधला माणूस अशी ओळख असलेल्या मिलिंद देवरांना काँग्रेसने इथून रिंगणात उतरवलंय. मराठी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम अशा सर्वच समाजांचं प्राबल्य दक्षिण मुंबईत बघायला मिळतं. शिवसेना इथे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी देईल, असं बोललं जातंय.\nदर पाच वर्षांनी खासदार बदलणाऱ्या दक्षिण मुंबई मतदारसंघाविषयी विठोबा सावंत सांगतात, ‘काँग्रेसचे मुरली देवरा आणि भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांना आलटून-पालटून संधी दिलीय. २००४ आणि मतदारसंघ फेररचनेत गिरणगावचा भाग जोडला गेल्यानंतर २००९ अशा सलग दोन वेळा काँग्रेसला संधी मिळाली. २००९ ला हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. पण मनसेमुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. नंतर २०१४ मधे सेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा पराभव केला.\nहेही वाचाः मोदी खरंच ओबीसी आहेत\nलोकसभेनंतरच्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती, आघाडीत काडीमोड झाला. सर्वच पक्ष स्वबळावर लढले. त्यात दक्षिण मुंबईतल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी दोन, तर काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. त्यानंतर अडीच वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने आपापल्या मतदारसंघांमधे वर्चस्व राखलं. मुस्लिमबहुल भागात काँग्रेसला यश मिळालं. या मतदारसंघातला मुस्लिम समाज एमआयएमपासून दूर गेल्याचं चित्र या निमित्तानं दिसलं. त्यामुळे यंदाही दक्षिण मुंबईकर आपला ट्रेंड फॉलो करणार की नवा ट्रेंड तयार करणार हे बघायला पाहिजे.\nमुंबईतल्या दोन मतदारसंघांसोबतच काँग्रेसने विदर्भातल्या दोन जागांवरचेही उमेदवार जाहीर केलेत. आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवलंय. पटोलेंसारखा पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरच शेतकरी चेहरा असलेल्या नेत्याला उमेदवारी देऊन काँग���रेसने इथे तगडी फाईट देण्याचा इरादा स्पष्ट केलाय. विदर्भातल्या या दोन्ही जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होतंय.\nहेही वाचाः ओपिनियन पोलचं वारं कोणत्या बाजूने वाहतंय\nनागपुरातल्या राजकीय मोर्चेबांधणीविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांनी सांगितलं, की नितीन गडकरी यांनी स्वतःची विकासपुरुष म्हणून ओळख निर्माण केलीय. नागपुरच्या गल्लोगल्लीत सिमेंट रस्त्यांची कामं सुरू केलीत. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची मेट्रो रेल्वेही नागपुरात आणलीय. या जोडीला नागपुरात वेगवेगळी कामं सुरू आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठिशी असलेल्या नागपुरकरांनी गेल्यावेळेला भाजपला विजयी केलंय. वेळोवेळी जिंकून येणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना बाजूला सारत काँग्रेसने यंदा भाजपमधून आलेल्या पटोलेंना उमेदवारी दिलीय. पटोलेसारख्या नव्या उमेदवाराच्या तुलनेत गडकरी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर इथे प्रचारात आघाडी घेतलीय.\nआदिवासींसाठी राखीव असलेल्या गडचिरोली चिमूर मतदारसंघातही काँग्रेसने उमेदवार जाहीर केलाय. जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिलीय. इथे भाजपने अजून उमेदवार जाहीर केला नाही. पण दोनदा आमदार राहिलेले आणि विद्यमान खासदार असलेले अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असं बोललं जातंय.\nगडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत हा मतदारसंघ विभागलेला आहे. मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यामधे गडचिरोलीतल्या तीनही मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामुळे अन्य प्रवर्गातल्या लोकांमधे निवडणुकीचा उत्साह नसतो आणि त्याचा विपरित परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर पडतो, असं पवार यांनी सांगितलं.\nगेल्या निवडणुकीत बसपाला ६६९०८ मतं, आम आदमी पार्टीला ४५४५८ मतं आणि भाकपला २२५१२ मतं मिळाली होती. यावरुन आगामी निवडणुकीत या तीनही पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील.\nराज्यातला सगळ्यात हॉट मतदारसंघ असलेल्या सोलापुरात काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या रुपाने गेल्यावेळचाच उमेदवार कायम ठेवलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातूनच निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने इथे खूप चूरस बघायला मिळेल. एससीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात ��ेल्यावेळी भाजपचे शरद बनसोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ मधेही शिंदे-बनसोडे ही लढत झाली होती. त्यावेळी शिंदे विजयी झाले होते.\nज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे यांच्या मते, केंद्रीय गृहमंत्र्याला हरवल्याची नोंद त्यांच्या नावावर झाली. पण यंदा बनसोडे यांच्याविरोधात मतदारांमधे नाराजीचा सूर आहे. तसंच पक्षांतर्गत विरोधामुळेही त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. या मतदारसंघातले अक्कलकोट, पंढरपूर आणि सोलापूर मध्य इथे काँग्रेसचे आमदार आहेत. पंढरपूर विधानसभेची गणितं शेतकरी स्वाभिमानी पक्षावर अवलंबून आहेत. तसंच भाजपचे दोन तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे.\nभाजपने अक्कलकोट इथले वीरशैव मठाधीश शिवाचार्य महाराज यांचा विचार करायला सुरवात केलीय. याशिवाय राज्यसभेचे खासदार अमर साबळे हेही इथून इच्छूक आहेत. खुद्द सोलापूर शहरात भाजपचे दोन आमदार आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही राज्य मंत्रीमंडळात मंत्री असले तरी त्यांच्यातील विसंवाद गेल्या काही दिवसांत सातत्याने चव्हाट्यावर आलाय. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यातला वाद मिटवण्यात किती मिळतंय त्यावर भाजपच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत, असं अवघडे सांगतात.\nदुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनी पराभवानंतर आपला जनसंपर्क नेटाने वाढवत नेलाय. अगदी छोट्यात छोट्या कार्यक्रमाला शिंदे आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे प्रत्यक्ष सोलापूर शहरात त्यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण निर्माण होतंय. ही बाब सत्ताधाऱ्यांच्या गोटात काळजी निर्माण करणारी आहे.\nकाँग्रेसने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आज, गुरुवारी महाराष्ट्रातल्या १० जागांवर उमेदवार जाहीर केलेत. याउलट सत्ताधारी भाजप, शिवसेनेने अजून आपले पत्ते गुलदस्त्यातच ठेवलेत. येत्या दोनेक दिवसांत महाराष्ट्रातल्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट होईल. आणि त्यानंतरच निवडणूक प्रचारात रंगत येईल.\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nमनी लाँडरिंग केस: गरीब झारखंडची श्रीमंत कहाणी\nमनी लाँडरि���ग केस: गरीब झारखंडची श्रीमंत कहाणी\nपंडित सुखराम शर्मा: मंडी का राजा ते टेलिकॉम घोटाळ्याचा ठपका\nपंडित सुखराम शर्मा: मंडी का राजा ते टेलिकॉम घोटाळ्याचा ठपका\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=digital-chinese-spy-survellience-on-IndiaYT7255564", "date_download": "2022-05-25T04:40:38Z", "digest": "sha1:VW6ILMXK3AEYYAMWFDKXD7BKI3N5DD7E", "length": 34246, "nlines": 138, "source_domain": "kolaj.in", "title": "भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी| Kolaj", "raw_content": "\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nचीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली ���ात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे.\nभारत आणि चीन यांच्यामधे असणारा तणाव दिवसेंदिवस वाढत निघाला असतानाच चीनमधल्या झेनुवा डाटा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या ‘डिजिटल हेरगिरी’चं प्रकरण समोर आलंय. चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असणाऱ्या या कंपनीकडून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह न्यायव्यवस्था, संरक्षण, संशोधनक्षेत्र, अणुऊर्जानिर्मिती, उद्योगजगत तसंच विविध क्षेत्रांतल्या नामवंतांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.\nहेरगिरी करणं झालंय सोपं\nराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची गोष्ट म्हणून याकडे पाहिलं जातंय. गेल्या दोन महिन्यांमधे अशाच प्रकारच्या डिजिटल हेरगिरीचा ठपका ठेवत भारताने शेकडो चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता; पण या ताज्या माहितीमुळे ती बंदी म्हणजे हिमनगाचं टोक होतं असंच म्हणावं लागेल. प्रत्येक राष्ट्र हे आपल्या शत्रू राष्ट्राच्या किंवा स्पर्धक राष्ट्राच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी, हेरगिरीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतं. इंटरनेटच्या वाढलेल्या व्याप्तीमुळे हेरगिरीला आता नवा आयाम प्राप्त झालाय.\nदुसऱ्या राष्ट्रातल्या घडामोडींची छोटीशी माहिती मिळवणंही आता सहजशक्य झालंय. याला तांत्रिक भाषेत ‘बिग डेटा असं म्हणतात. यामधे प्रचंड मोठ्या प्रमाणावर माहिती एकीकडून दुसरीकडे नेली जाते. केवळ माहितीचा आकार मोठा आहे म्हणून त्याला ‘बिग डेटा’ म्हटलं जात नाही; तर त्या माहितीचं विश्लेषण, त्या माहितीतले परस्पर संबंध जोडणं यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे अशा प्रकारची हेरगिरी करणं बऱ्याच अंशी सोपं झालंय.\nहेही वाचा : चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा\nधागेदोरे जोडत माहिती मिळवली जाते\nनेमका हा काय प्रकार असतो, हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. समजा, शत्रू राष्ट्राला भारतातल्या एखाद्या अणुऊर्जा प्रकल्पाची हेरगिरी करायची असेल तर त्या प्रकल्पाविषयी अधिकृतरित्या पब्लिश होणारी माहिती, आकडेवारी मिळवली जाते. बरेचदा अशा प्रकल्पातून किती वॅट वीजनिर्मिती होते आणि त्यातून किती प्रमाणात उत्सर्जन होतं. याबद्दलची माहिती केंद्र सरकार किंवा त्या प्रकल्पाकडूनही जाहीर केली जात असते. ती माहिती मिळवण्यासाठी सातत्याने त्या ठिकाणच्या सर्वरवर लक्ष ठेवलं जातं.\nत्यानंतर या प्रकल्पाशी संबंधित असणारे वेगवेगळे लोक कोण आहेत, तिथले प्रमुख कोण आहेत, त्यांची वैयक्तिक माहिती कुठून मिळते का, त्यांच्या सोशल मीडियातल्या अकाउंटवरून काही तपशील मिळतोय का तसंच सोशल मीडियावर मित्र कोण आहेत, त्यांच्या मित्रांचं प्रोफाईल कसं आहे अशा अनेक घटकांवर लक्ष ठेवून, माहिती मिळवून त्याची एक साखळी तयार केली जाते. या साखळीतून आराखडा तयार करताना सुरवातीला कसलाच अंदाज नसतो. केवळ मिळेल ती माहिती रकान्यांमधे भरली जाते आणि नंतर त्यांचा परस्परसंबंध लावून काही धागेदोरे मिळतात का हे अभ्यास केल्यावर तपासलं जातं.\nया अणुऊर्जा प्रकल्पातून तयार होणारी वीज एखाद्या राज्यात वापरली जात असेल तर त्या राज्याची वीजेची खरी गरज किती आहे, त्यातील किती गरज अणुऊर्जेतून भागवली जाते, उर्वरित वीज कशी मिळवली जाते, कोणते वीजनिर्मिती प्रकल्प आहेत, कोण संचालक आहेत, तिथल्या राजकीय पक्षाची वीजनिर्मितीबाबत काय भूमिका आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्याला किती दराने वीज विकली जाते अशा प्रकारचे धागेदोरे जोडत जोडत प्रचंड प्रमाणात माहिती मिळवली जाते.\nया सगळ्याकडे वेगवेगळ्या पातळ्यांवरुन पाहिलं जातं. वरच्या उदाहरणाचाच विचार करायचा तर भारताची विजेची गरज आणि उपलब्धता, त्यातला अणुऊर्जेचा हिस्सा, कच्च्या मालाची उपलब्धता, विविध देशांसोबत झालेले करार, त्यातले कच्चे दुवे, या सर्वांमधे काही राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत का, त्यांचा आधीचा इतिहास काय आहे अशी सर्व माहिती इंटरनेटच्या मदतीनं पिंजून काढून एक साखळी तयार केली जाते. यामधे अधिकृतपणाने केल्या जाणाऱ्या बातम्यांबरोबरच हेरांकडून मिळणारी माहिती, सोशल मीडियावरची माहिती, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स, लोकांना सध्या कोणत्या विषयामधे जास्त आस्था आहे असे हजारो प्रकारचे निकष लावून सातत्याने ती माहिती अपडेट केली जाते.\nया सर्वाला मिळून ‘बिग डेटा अॅनालिटिक्स’ म्हटलं जातं. लहान मुलांच्या ‘चित्र जोडा किंवा ‘मेकॅनो' या खेळा प्रमाणे ही सर्व प्रक्रिया चालवली जाते. बिग डेटामधून मिळणारे सर्वच निष्कर्ष बरोबर असतील असं नाही; पण जे निष्कर्ष समोर येतात त्यातले आपल्याला उपयोगाचे असणारे मुद्दे बाजूला काढले जातात आणि त्याआधारे धोरणांची आखणी केली जाते.\nहेही वाचा : १४ वर्षांच्या भारतीय मुलाने तयार केला गलवान व्हॅलीचा इतिहास\nलोकांच्या ब्रेन वॉशिंगमुळे ट्रम्प अध्यक्ष\nकेम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरण हे महत्वाचं उदाहरण. फेसबुकद्वारे जमा केलेल्या माहितीच्या आधारावर जगभरातल्या अनेक ठिकाणच्या निवडणुकांमधे केम्ब्रिज अॅनालिटीका या कंपनीने ढवळाढवळ केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यंतरी उघडकीला आला. अमेरिकेमधे २०१६ ला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांच्या फेसबुक अकाउंटमधून अवैधरित्या माहिती गोळा करून त्याचा वापर अमेरिकेतल्या लाखो मतदारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी केला गेल्याचं समोर आलं.\nयामधे फेसबुकवरच्या कमेंट, गुगलवर लोक काय शोधतात यातून लोकांच्या अपेक्षा काय आहेत, लोक कोणाला मत द्यायचं हे कशावरुन ठरवतात अशा सर्वांचा अंदाज घेतला गेला आणि त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी रणनीती ठरवून पावलं टाकली गेली. थोडक्यात, माहिती मिळवणं हा या नव्या हेरगिरीतला पहिला टप्पा आणि मिळालेल्या माहितीचा वापर, गैरवापर करण्यासाठी रणनीती ठरवणं हा दुसरा टप्पा असतो.\nकेम्ब्रिज अॅनालिटिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या उदाहरणामधे अनेक अमेरिकन मतदारांनी फेसबुकवर मांडलेली मतं, त्यांच्या प्रोफाईलमधून दिसणारा कल याचा अंदाज घेतला गेला. ती मतं विरोधातली असल्याचं लक्षात आल्यानंतर अशा मतदारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांच्या फेसबुक खात्यावर नेमकं काय दिसलं पाहिजे, यासाठी तजवीज करण्यात आली.\nउदाहरणार्थ, एखाद्या अमेरिकन मतदाराचं मत ट्रम्पविरोधी असेल तर त्याच्या फेसबुक फ्रेंडसचा कल ट्रम्प यांच्या बाजूने झुकत आहे, अशा प्रकारचं चित्र त्याच्यासमोर निर्माण करण्यात आलं. यासाठी फेक पेजेस त्यांच्यापुढे आणण्यात आली. याचा स्वाभाविक परिणाम त्या व्यक्तीवर होतो, असं मानसशास्र सांगतं. तसंच मोठ्या प्रमाणावर ल���कांचं अशा माध्यमातून एक प्रकारे ‘ब्रेन वॉशिंग’करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यातून १ ते २ टक्के लोकांचं मतपरिवर्तन झालं तरी निवडणुकीचा निकाल बदलण्याची शक्यता असते.\n‘बिग डेटा’चं अवकाश खूप व्यापक\nडेटा बेस घेऊन खोटी माहिती दुसऱ्या देशांकडे पसरवणं किंवा मिळालेल्या माहितीचा आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय कंत्राटं, एकमेकांशी असणारे सर्व करार याबाबत वापर करुन घेणं, त्या त्या देशांत अस्थिरता माजवणं असेही प्रकार घडू शकतात. उदाहरणार्थ, झेनुवाच्या माध्यमातून चीनला कर्नाटक, तामिळनाडू यांच्यातल्या पाणीवादाची माहिती मिळाली आणि त्यातून लोकांमधे याबद्दल असणारी मतं तीव्र असल्याचं लक्षात आलं. हा वाद आणखी भडकवण्यासाठी सोशल मीडियावर तशा प्रकारची पेरणी केली जाऊ शकते. एकंदरीत, या ‘बिग डेटा’चे अवकाश खूप व्यापक, क्लिष्ट आणि संदिग्ध आहेत. या सर्व प्रकारात बरीचशी माहिती लोक स्वतःहूनच देत असतात.\nआज ट्विटर वापरणाऱ्यांमधे ‘एखादं ट्विट केल्यानं काय फरक पडतो, असा अनेकांचा समज असतो; पण तशा आशयाचं किंवा त्याविषयाशी संबंधित हजारो, लाखो ट्विटस् गोळा केल्यानंतर त्यातून तयार होणारा पॅटर्न खूपच महत्वाचा असतो. त्यामुळे यामध्ये वैध आणि अवैध ठरवणं अत्यंत अवघड आहे. कारण ही सर्व माध्यमं नेहमीच ‘आम्ही केवळ माहिती पोचवण्याचं काम करत असतो, आम्ही कसलाही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही’ असं सांगत असतात. आजच्या काळात ‘मीडियम इज द मॅसेज’ अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळेच जे ट्रेंडिंग दिसते आहे तेच जगात चाललं आहे किंवा तेच जनमानस आहे, असं मानलं जाऊ लागलंय.\nपूर्वीच्या काळात प्रचंड माहिती जमवली तरी त्याचं विश्लेषण आणि माहिती वेगळी करणं सोपं नव्हतं; पण कृत्रिम बुद्धिमता, मशिन लर्निंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बिग डेटामधून पॅटर्न शोधणं, त्यांचा अर्थ लावणं आणि अंदाज बांधणं या तिन्ही गोष्टी सहज शक्य होत होत्या. या तंत्रज्ञानाची ताकद किंवा क्षमता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, ही यामधली चिंतेची गोष्ट म्हणायला हवी.\nहेही वाचा : चीनी कंपनीशी करार झाल्याच्या आनंदात २० जवानांचा बळी चढवला का\nहेरगिरीच्या डिजिटल साधनांमधे चीनची आघाडी\nचीन केवळ भारतात किंवा विदेशातच हेरगिरी करत आहे असं नाही; खुद्द चीनमधेही नागरिकांवर पाळत ठ��वण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरुन जाणाऱ्या माणसांचे क्षणाक्षणाला फोटो टिपले जातात. हे सर्व फोटो आपोआप वेगवेगळ्या डेटाबेससोबत तपासले जातात. त्यातून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल आणि तो फरार झाला असेल तर त्या सिस्टीममधून मॅसेज पाठवून त्या व्यक्तीला रस्त्यातच अटक केली जाते.\nयाहून भयानक म्हणजे, एखादी व्यक्ती राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणारी असेल किंवा विरोधी मत व्यक्त करणारी असेल तर ती व्यक्ती कुठे जाते, कोणाला भेटते या सर्वांच्या नोंदीही ठेवल्या जातात. थोडक्यात, हेरगिरीच्या या डिजिटल साधनांमधे, प्रणालीमधे चीननं मोठी आघाडी घेतलीय. अर्थात, अमेरिकेसोबत अनेक प्रगत देश पूर्वीपासून हे करत आले आहेत.\nयाबद्दल एडवर्डस् स्नोडेन याने ‘पर्मनंट रेकॉर्ड नावाचं एक पुस्तकही लिहलंय. तो अमेरिकेतून कसा पळून गेला, रशियाने त्याला कसा आश्रय दिला आणि अमेरिका हेरगिरी कशा प्रकारे करते याबाबतची विस्तृत माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. त्यामुळे ‘डिजिटल हेरगिरी’ हे माणसानेच तयार केलेलं हे एक जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे. यापासून सुरक्षितता कशी मिळवायची, याबद्दल आजघडीला ठोस उपाय नाही.\nडिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील\nअगदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा विचार केला तरी त्यांच्याविषयीची माहिती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दाखवली जाते. त्यामुळे ती माहिती गोळा होणारच नाही असं होऊ शकत नाही. अर्थात, हा धोका लक्षात घेऊन चीनने या नवीन टेक्नॉलॉजी आणि सोशल मिडियाबद्दल स्वदेशी बाणा जोपासलाय. चीनमधे केवळ चीनी अॅप्लिकेशन्सच वापरली जातात. तिथं फेसबुक वापरलं जात नाही. गुगलच्याऐवजी बैडू नावाचं सर्च इंजिन वापरलं जातं. चॅटिंगसाठी व्ही चॅट वापरलं जातं.\nत्यामुळे त्यांच्याकडची सर्व माहिती देशांतर्गतच राहते. उलट बाहेरच्या देशातल्या व्यक्तीला चीनी माणसाशी संपर्क, संवाद साधण्यासाठी चीनी अॅप्लिकेशन वापरावं लागतं. यातून बाहेरची माहिती चीनला मिळणं सहजशक्य होतं. असा प्रकार सर्वच देशांना करता येणं शक्य नाही. कारण मुळातच इंटरनेटला भौगोलिक सीमा नाहीत. क्लाऊड कम्प्युटिंगने तर या सीमारेषा पूर्णतः पुसून टाकल्यात. अशा परिस्थितीत फेसबुक, गुगल या कंपन्यांचे सर्वर भारतात असावेत, अशी मागणीही व्यवहार्य किंवा उपयुक्त ठरत नाही.\nदिवसेंदिवस पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. भविष्यात, एकमेकांच्या टार्गेटवर किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांवर सायबर हल्ले करण्याचे प्रकार वाढलेत. मागच्या काळात इराणमधल्या अणुबॉम्बनिर्मिती प्रकल्पासाठीच्या युरेनियम समृद्धीकरणासाठी असलेली सर्वर यंत्रणा अमेरिका, इस्राईलने मिळून सायबर हल्ले करुन बंद पाडली. त्यामुळे इराण अणूबॉम्ब तयार करु शकला नाही, असं सांगितलं जातं. अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यात वाढीला लागण्याची दाट शक्यता आहे.\nचीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण\nभारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\n(लेखक हे आयटी तज्ज्ञ असून हा लेख दैनिक पुढारीत पूर्वप्रसिद्ध झाला आहे.)\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nअज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'\nअज्ञान आणि परंपरेची कुल्पं उघडणाऱ्या 'चाव्या'\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nछत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ\nताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा\nताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/news4-49838.html", "date_download": "2022-05-25T03:40:30Z", "digest": "sha1:VCLA7ZKAJCOTZ72AAD4WRSAFZPCQL4Z6", "length": 4194, "nlines": 101, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "उद्योग बातम्या - जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कं, लि - Page4", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nज्योत मंदता आणि कमी धूर\nइतर फ्लेम रिटर्डंट घटक जोडण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच फ्लेम रिटर्डंट गुणधर्म, 1.5 मिमी जाडीचे नमुना यूएल -99 व्ही 0 मानक पर्यंत पोहोचू शकतो आणि धूरांची मात्रा\nकित्येक उच्च तापमान प्रतिरोधक रेजिनचा परिचय द्या\nएरोस्पेस उद्योगात मर्यादित वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक घटकाचे वजन नियंत्रण अत्यंत कठोर असते. राळ-आधारित कंपोझिट आहेत\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/04/22/bijapur-naka-police-station-cid-handcuff-police/", "date_download": "2022-05-25T02:43:27Z", "digest": "sha1:Y5MGAIPNRL7VRMXBE3X2NBOCZPAUD7BB", "length": 14007, "nlines": 93, "source_domain": "surajyadigital.com", "title": "विजापूर नाका पोलीस ठाण्यात डेथ इन कस्टडी, आता सीआयडीच ठोकणार पोलिसांना बेडी - Surajya Digital", "raw_content": "\nविजापूर नाका पोलीस ठाण्यात डेथ इन कस्टडी, आता सीआयडीच ठोकणार पोलिसांना बेडी\nडेथ इन कस्टडी प्रकरणी पीआयसह सातजणांवर गुन्हा दाखल\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\n□ डेथ इन कस्टडी प्रकरणी पीआयसह सातजणांवर गुन्हा दाखल\nसोलापूर : पोलीस कोठडीतील आरोपीला मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करून तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यातच सीआयडी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nघरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला गुन्हा कबूल करण्यासाठी आणि गुन्ह्यातील मुद्देमाल देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीच्या पथकाने विजापूर नाका पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीबी प्रमुख असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह डीबी पथकातील पाच कर्मचाऱ्यांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आरोपीची घेतलेली पोलीस कोठडी पोलिसांनी अंगलट आली असून आता पोलिसांवरच पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.\nविजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अटकेत असलेला आरोपी भीमा रज्जा काळे (रा. भांबुरे पारधी वस्ती, कुडूवाडी, ता. माढा) याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या डेथ इन कस्टडी प्रकरणी विजापूर नाका गुरुवारी पोलिसात पो. नि. उदयसिंह पाटील, स.पो. नि. शीतलकुमार कोल्हाळ आणि ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय देशमुख नगरातील घरफोडी प्रकरणी भीमा रज्जा काळे (वय ४२, रा. भांबुरे पारधी वस्ती, कुडूवाडी, ता.माढा) याला विजापूर नाका पोलिसांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी अटक केली होती.\nत्याचा तपास डी. बी. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ यांच्याकडे होता. त्याच दिवशी त्याला जिल्हा कारागृह येथून स.पो.नि. कोल्हाळ यांनी वर्ग करून ताब्यात घेऊन न्यायालयाकडून त्याला २५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करून घेतलेली होती.\nपोलीस कोठडीत असताना भीमा यास तपासादरम्यान कोल्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत त्याच्या पायाचे तळवे रक्तबंबाळ झाले होते. पोलिसांनीच त्याला उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.\nउपचारा दरम्यानचा त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर भीमा काळेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत याप्रकरणी कोल्हाळ आणि इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nया ‘डेथ इन कस्टडी’ चा सोप���ण्यात आला होता. त्यानुसार याचा तपास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार याचा तपास पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे डीवायएसपी जी. व्हि दिघावकर यांच्याकडे देण्यात आला होता.\n》गुन्हा कबूल करण्यासाठी मारहाण\nअटक आरोपी भीमा रज्जा काळे याने घरफोडीचा गुन्हा कबूल करावा व घरफोडीत चोरीस गेलेला माल काढून द्यावा यासाठी सपोनि कोल्हाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली होती. असे सीआयडीने फिर्यादीत म्हंटले आहे.\n》 उदयसिंह पाटलांचा हलगर्जीपणा नडला\nया प्रकरणात तपासात विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी या गुन्ह्यातील तपासी अधिकारी कोल्हाळ यांना तपासामध्ये मार्गदर्शक सूचना दिल्याचे दिसून आले नाही. तपासिक अधिकाऱ्यांनी यातील आरोपी भीमा काळे यास त्यांच्यासमक्ष हजर केले. त्यावेळी तो हा लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे व निदर्शनास येऊन सुध्दा त्याला वैद्यकीय उपचारास पाठवले नाही. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याशिवाय विजापूर नाका पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे दिसून आले.\n》 डी. बी. रुममध्ये केली होती मारहाण\nआरोपी काळे याला मारहाण केल्याचा प्रकार हा विजापूर नाका पोलीस ठाण्यातील डीबी रुममध्ये घडला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ हे त्याच डी.बी. रुममध्ये बसतात. आरोपीचा तपासही त्याच रुममधून केला जात होता. कोल्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळे याला बेदम मारहाण केली होती.\n》 यांच्यावर दाखल झाला गुन्हा\nया प्रकरणी तत्कालीन पो.नि. उदयसिंह पाटील, तपासी अधिकारी स.पो.नि. शीतलकुमार कोल्हाळ, पो.ह.वा. श्रीरंग तुकाराम खांडेकर, पो.ना. शिवानंद दत्तात्रय भिमदे, पो.ना. अंबादास बालाजी गड्डम, पो.शि. अतिश काकासाहेब पाटील, व पो.ना. लक्ष्मण पोमु राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे श्रीशैल गजा यांनी फिर्याद दिली आहे.\nमहाराष्ट्रावर वीजसंकट, लोडशेडिंग सुरु होणार\nपंढरपुरात शेतकऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम वायरमनने केली हडप\nपंढरपुरात शेतकऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम वायरमनने केली हडप\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/04/ahmednagar-one-more-death-corona-kopergaon.html", "date_download": "2022-05-25T03:15:59Z", "digest": "sha1:AHXGRUNI32MBK77JM6LN3HMPNJQEBFSA", "length": 3145, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "अहमदनगर : कोपरगाव येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू", "raw_content": "\nअहमदनगर : कोपरगाव येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.\nकोपरगाव शहरातील 60 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने चार दिवसांपूर्वी तिला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज (दि.१४) पहाटे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूर येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला होता.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/3587/", "date_download": "2022-05-25T02:55:43Z", "digest": "sha1:A6FQ6KCH3VQWC57CY27MAZ6YLTP3M45R", "length": 9898, "nlines": 106, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोऱ्यात भुयारी मार्गात न. पा. दुर्लक्षाने अनेक जखमी कॉंग्रेस आंदोलन करणार | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized पाचोऱ्यात भुयारी मार्गात न. पा. दुर्लक्षाने अनेक जखमी कॉंग्रेस आंदोलन करणार\nपाचोऱ्यात भुयारी मार्गात न. पा. दुर्लक्षाने अनेक जखमी कॉंग्रेस आंदोलन करणार\nचिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)\nपाचोऱ्यात भुयारी मार्गात न. पा. दुर्लक्षाने अनेक जखमी कॉंग्रेस आंदोलन करणार\nपाचोरा – शहरातील छत्रपती संभाजी मह��राज भुयारी मार्गात न. पा च्या दुर्लक्षामुळे अनेक जखमी होत आहे याकडे न. पा. त्वरित लक्ष न दिल्यास कॉंग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला आहे\nपावसाळ्यात पाऊस बंद झाल्यावर सालाबादाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात पडलेली माती चा चिखल होवुन तीला चिकटपणा येऊन मोटारसायकल स्वार धडाधड पडुन जखमी होत आहे. जो पडला त्याला आजुबाजुला असलेले मदत करुन अपघातग्रस्तांना हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करत आहे. तासाला लोक पडत आहे. आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून अनेकजण पडले काहींना किरकोळ मुकामार लागला तर काहींना फॅक्चर झाले आहे. जखमीत सहीष्णा सोमवंशी, उन्नती अग्रवाल यांना मुकामार लागला श्रेयस हॉस्पिटल मध्ये डॉ. अंनत पाटील यांनी प्रथमोपचार केला तर , रोहन पाटील, याला वृंदावन हॉस्पिटल ला दाखल केले त्याच्या सोबत अजुन काहींना लागले नाव माहीत पडु शकले नाही मेडीकल चालक पवन येवले यांचा हाथ फ्रॅक्चर झाला असुन त्यांच्या उजव्या हातावर जळगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात आली\nदरम्यान कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपविभागीय अधिकारी श्री बादल यांना निवेदन देऊन तात्काळ या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची मागणी केली असून यात छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात दर वर्षी लोक पडतात याचे कारण रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणी निघणार्‍या गटारी खोल करायला मागिल वर्षात* *सांगितले मात्र न. पा. संबंधित अधिकारी यांनी थाथुरमातुर काम करुन यावर बिले काढली जातात मागिल काळात मी* *स्वतः उभे राहून रात्री अग्निशमन गाडीने रस्ता स्वच्छ केला होता. न. पा. तात्काळ रस्त्याच्या दोघा बाजुने गटार खोल करावी आणि शहरातील नागरिकांना अपघात मुक्त करावे अशी मागणी केली आहे. न. पा. आठवड्या काम न केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा शेवटी श्री सोमवंशी यांनी दिला आहे. जे लोक जखमी होत आहे त्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत आहेत तर आम्ही पडणारे येणाऱ्या काळातील मतदार आहोत याची जाणीव सत्ताधारी यांनी ठेवावी अशी भावना जखमी व्यक्त करीत आहेत\nPrevious article१५ हजार रु.किमतीचा मोबाईल केला परत ( स्वातंत्र्य सैनिक सुपुञ रमेश आबा )\nNext articleजळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ.अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ,उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली.\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/4478/", "date_download": "2022-05-25T04:12:13Z", "digest": "sha1:B7N6LHWKRYKTO7T5C2I42UXC3VV2ZK2Z", "length": 8766, "nlines": 106, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome खान्देश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने २७ फेब्रुवारी...\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने. २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव येथील गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रूग्णालय यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नगरदेवळा व बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नगरदेवळा सरदार एस. के. पवार हायस्कूलमध्ये येथे हे शिबीर होणार आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर व माजी आ.दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबीरात डायबिटीस, थायरॉईड, लहान मुलांचे आजार, महीलांच्या गर्भ पिशवीचे आजार, मासिक पाळी समस्या, स्तनांचे, पोटाचे, आतड्यांचे आजार, मूळव्याध, घेरी येणे, अशक्तपणा, किडनी, डोळे, स्नायू संधीवात, गुढघे संबंधित विविध प्रकारच्या आजारांची तपासणी गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. तरी नगरदेवळा गावातील व परीसरातील ग्रामस्थांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस नगरदेवळा, बाळद गण व गट पदाधिकारी आणि गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.\nPrevious articleभडगाव येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या २५० विद्यार्थ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट\nNext articleथकीत पीक विम्याच्या रक्कमेसाठी खा.उन्मेष पाटील व आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत केले ठिय्या आंदोलन\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/4973/", "date_download": "2022-05-25T02:47:52Z", "digest": "sha1:PAIHYI3QBYYX2HHK5L2IHP2ZFRGCUUKE", "length": 6843, "nlines": 106, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome खान्देश पाच��रा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने...\nपाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन\nदि, ४ मे २०२२\nपाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन\nपाचोरा येथील कृषापुरीतील रहिवाशी तथा फोकस न्युजचे मुख्य संपादक सचिन (बाला) मधुकर पाटील (वय – ४५) यांचे दि. ४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने दुःखद निधन झाले. सचिन पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचेवर आज दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते गो. से. हायस्कूलचे शिक्षक रुपेश मधुकर पाटील यांचे लहान बंधू होत. सचिन पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.\nPrevious articleसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊन पाचोऱ्यात महाराष्ट्र दिन साजरा\nNext articleसिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ३ रा वर्धापन दिन\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8", "date_download": "2022-05-25T02:56:36Z", "digest": "sha1:P7HHVMFRMVJEX565C7STIYU3ETHJOPWF", "length": 7265, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसुबारस - विकिपीडिया", "raw_content": "\nदिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.[१]यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.[२]\nया दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते.[३] समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.[४] या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पाढती आहे.[५]\n^ \"Vasu Baras First Day of Diwali 2020 दीपोत्सवारंभ : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस; वाचा, महत्त्व व मान्यता\". Maharashtra Times. 2021-10-31 रोजी पाहिले.\n^ author/lokmat-news-network (2020-11-11). \"Diwali 2020 : वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीची कथा, महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या\". Lokmat. 2021-10-14 रोजी पाहिले.\n^ \"Vasu Baras First Day of Diwali 2020 दीपोत्सवारंभ : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस; वाचा, महत्त्व व मान्यता\". Maharashtra Times. 2021-10-14 रोजी पाहिले.\n^ \"भारतीय संस्कृति उत्सव और पर्वों की संस्कृति - उमेश चंद्र पोरवाल\". doonhorizon.in. 2021-10-31. 2021-10-31 रोजी पाहिले.\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nभारतीय सण आणि उत्सव\nमहाराष्ट्रातील सण आणि उत्सव\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२२ रोजी २१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेच��� नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2021/12/05/takli-admission-seeing-vaccination-test-report/", "date_download": "2022-05-25T03:39:16Z", "digest": "sha1:QCCZQS33LZ75ERNX6LBIUW5EMKURXBM7", "length": 9259, "nlines": 101, "source_domain": "surajyadigital.com", "title": "टाकळी येथे कर्नाटकातून येणाऱ्यांची तपासणी; लसीकरण व टेस्ट रिपोर्ट पाहूनच प्रवेश - Surajya Digital", "raw_content": "\nटाकळी येथे कर्नाटकातून येणाऱ्यांची तपासणी; लसीकरण व टेस्ट रिपोर्ट पाहूनच प्रवेश\nअक्कलकोट : ओमीक्रोन व्हेरियंटचे रुग्ण कर्नाटकात आढळल्याने सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे आंतरराज्य सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची आजपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्ट व दोन लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच सोडले जात आहे.\nमंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, आरोग्य विभागाचे कर्मचारी आज सकाळीच टाकळी येथील तपासणी नाक्यावर आले. त्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू केली.\nसंपूर्ण देशात चर्चेचा विषय असलेल्या कोरोना ओमीक्रोन व्हेरियंटचे गुरुवारी दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले.\nतुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध\nसोलापूर जिल्ह्यात कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याची माहिती काल सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली होती. त्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रमुख महामार्गावर तपासणी नाके सुरू करण्याचे आदेश दिले.\nत्यानुसार आजपासून टाकळीत येथे तपासणी सुरू करण्यात आली. मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी या तपासणी नाक्यावर आहेत. दिवस-रात्र येथे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांची तपासणी करूनच महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश दिला जात आहे. ज्यांनी लसीकरण केले नाही किंवा टेस्ट रिपोर्ट नाही त्यांना परत पाठविले जात आहे. सध्या राज्यातील एसटीचा संप सुरू असल्याने कर्नाटकातील अनेक बसेस टाकळी येथूनच परत जात आहेत.\n“ओमीक्रोन व्हेरियंटचे रुग्ण कर्नाटकात आढळल्याने प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार आजपासून महसूल पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने टाकळी येथे तपासणी सुरू केली. लस घेतलेले व टेस्ट रिपोर्ट असलेल्यांनाच तपासून सोडले जात आहे.”\nडॉ. नितीन थेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक\nसाहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी दोन प्रकाशक करोनाबाधित; अनेकांच्या चेहऱ्यावरचा मास्क गायब\nओमिक्रॉन – महाराष्ट्राची चिंता वाढली; आणखी 7 रूग्ण आढळले\nओमिक्रॉन - महाराष्ट्राची चिंता वाढली; आणखी 7 रूग्ण आढळले\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/ease-of-doing-business-in-excise-department.html", "date_download": "2022-05-25T03:51:17Z", "digest": "sha1:HVAA35HDPEVIXLKFIOB7B5VR7EATSX4M", "length": 9177, "nlines": 61, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "राज्य उत्पादन शुल्क विभागात व्यवसाय सुल‍भीकरण प्रणाली लागू", "raw_content": "\nराज्य उत्पादन शुल्क विभागात व्यवसाय सुल‍भीकरण प्रणाली लागू\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nराज्याच्या उत्पादन शुल्क विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व्यवसाय सुलभीकरणाची प्रणाली (इज ऑफ डुईंग बिजनेस) स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.\nभारतात कुठेही नसलेली ही पध्दती या विभागात शासनाने लागू केली. युनायटेड किंगडमच्या दूतावासाने या प्रणालीचे समर्थन केले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांनी ही प्रणाली उत्पादन शुल्क विभागात सुरू करण्यासाठी सतत २ वर्षे अभ्यास केला. प्रधान सचिवांच्या अथक प्रयत्नांनी व्यवसाय सुलभीकरण प्रणालीने आकार घेतला असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले व प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग यांचे अभिनंद�� केले.\nया प्रणालीमुळे विभागाची अंतर्गत क्षमतावाढ होऊन कामातील अनेक अडचणी दूर झाल्या आणि कामाची गती वाढली. या संदर्भात शासनाने या विभागाचे व्यवसायाचे सुलभीकरण अंमलात आल्याचे परिपत्रक जारी केले आहे.\nया पध्दतीमुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपध्दतीत केवळ सुलभताच नव्हे तर पारदर्शकता आली. कागदपत्रांची संख्या कमी झाल्यामुळे व विक्रेत्यांचा आणि परवानाधारकांचा त्रास कमी झाला आणि व्यवसायात वाढ झाली. केवळ (इज ऑफ डुईंग बिजनेस) व्यवसायाचे सुलभीकरणामुळे हे शक्य झाले असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.\nपरवाना नूतनीकरणासाठी आधी कालमर्यादा नव्हती या प्रणालीमुळे कालमर्यादा निश्चित झाली. परवान्यातील लहान बदल करण्यासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले. जिल्हा आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार दिल्यामुळे विक्रत्यांचे मुंबई येथे होणारे खेटे कमी झाले. नियमात नसलेली अनावश्यक कागदपत्रे कमी केल्यामुळे कमी वेळात अधिक प्रकरणे, तक्रारी मार्गी लावणे शक्य झाले.\nलेबल मंजुरीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली. देशी मद्य तयार करण्यासाठी धान्य आधारावर मद्यार्क वापरावरील बंदी मागे घेतली. त्यामुळे शेकडो प्रकरणांवर त्वरित निर्णय घेऊन ही प्रकरणे निकालात काढणे शक्य झाले. मद्यार्क निर्यात परवान्यचे अधिकार क्षेत्रीय स्तरावर दिल्यामुळे अनेक विक्रेत्यांचा मोठा प्रश्न सुटला असेही श्री.बावनकुळे यांनी स्पष्ट केले.\nमद्य वितरणासाठी संगणकीय प्रणाली अवलंबिल्यामुळे या प्रक्रियेतील विलंब दूर झाला. विदेशी मद्य विक्रेत्यांप्रमाणे देशी मद्य विक्रेत्यांनाही वेळ बांधून देण्यात आली. घाऊक विक्रेत्यांचा हिशेब क्लिस्ट होता त्यासाठी संगणकीय प्रणाली मिळाली. मूळ अनुज्ञप्तीच्या वार्षिक नुतनीकरण शुल्कावर २५ टक्के शुल्क आकारून बार मालकांना बँक्वेट क्षेत्रात मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली. यामुळे विभागाचे उत्पन्न वाढले.\nमद्य अनुज्ञप्तीधारकाला प्रचंड त्रास होत होता. ऑनलाईन नूतनीकरण पध्दतीमुळे वेळेची बचत होऊन कामात अधिक पारदर्शकता आली. तसेच नूतनीकरणाचे काम अधिक गतीने होऊ लागले. उत्पादन शुल्क विभागात विविध परवानगी व मंजुरीसाठी होणारा अनाठाई विलंब टाळण्यासाठी प्रत्येक मंजुरीसाठी एसओपी तयार करण्यात येऊन विहित ���ालमार्यादेत निर्णय घेण्याचे विभागाने निश्चित केले.\nव्यवसायाचे सुलभीकरण करण्याच्या प्रणालीमुळे कामकाजात अधिक, सुलभता व पारदर्शकता येऊ शकली, असेही श्री.बावनकुळे म्हणाले.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology/astrology-2022-shukra-grah-transit-impact-on-rashi-rmt-84-2779978/", "date_download": "2022-05-25T04:50:30Z", "digest": "sha1:ZLRU7XSKQCYHFGI53ZPBO4HU7VRRCKAO", "length": 23425, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Astrology 2022 Shukra Grah Transit impact on Rashi | Astrology 2022: २४ तासानंतर शुक्र धनु राशीत होणार मार्गस्थ; या राशींनी थोडं सांभाळून राहावं | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nAstrology 2022: २४ तासानंतर शुक्र धनु राशीत होणार मार्गस्थ; या राशींनी थोडं सांभाळून राहावं\nज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nAstrology 2022: २४ तासानंतर शुक्र धनु राशीत होणार मार्गस्थ; या राशींनी थोडं सांभाळून राहावं\nज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्राचे संक्रमण सुमारे २३ दिवसांचे असते. म्हणजेच शुक्र एका राशीत सुमारे २३ दिवस राहतो आणि नंतर आपली राशी बदलतो. शुक्र ग्रह शुभ मानला जातो, त्यामुळे जेव्हा हा ग्रह वक्री किंवा मार्गस्थ असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर आणि स्वभावावर होतो. शुक्र ग्रह हा जीवनातील भौतिक सुखांचा कारक मानला जातो, कारण त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला सुख-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, भौतिक सुख, वैवाहिक सुख, सौंदर्य, प्रणय, लैंगिक वासना इत्यादी प्राप्त होतात. शुक्राचे संक्रमण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचं मानलं जातं. याचा प्रभाव प्रत्येक मनुष्याच्या जीवनात शुभ किंवा अशुभ मार्गाने दिसून येतो. शुक्र धनु राशीत (२९ जानेवारी २०२२) मार्गी होत आहे. कोणत्या राशींवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात.\nकन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवव्या घ���ाचा स्वामी आहे आणि आता शुक्र तुमच्या चौथ्या भावात असेल. हा काळ खूप शुभ असेल. मात्र तुमच्या खर्चात काही प्रमाणात वाढ होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे वस्तू खरेदी करताना कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. याशिवाय जे लोक पूर्वीपासून नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत होते, त्यांना या काळात शुक्राच्या कृपेने अनुकूल संधी मिळणार आहेत.\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ३ राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\n‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २४ मे २०२२\nवर्षभर ‘या’ राशींवर गुरुची राहील विशेष कृपा, करिअरसोबतच व्यवसायात मिळू शकते प्रचंड संपत्ती\nतूळ: तूळ राशीचा स्वामी असण्याव्यतिरिक्त शुक्र आठव्या भावाचा मालक आहे. या काळात तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल. शुक्र हा तुमचा राशीचा स्वामी असल्याने आणि आता तुमच्या तिसऱ्या घरात असल्यामुळे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळणार आहेत. या काळात तुमचे शत्रू सतत तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. लांबचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणीही खूप काळजी घ्यावी लागेल. याशिवाय आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.\nवृश्चिक: शुक्र वृश्चिक राशीच्या बाराव्या घरात आणि सातव्या घरावर राज्य करतो. या काळात तो तुमच्या राशीत संपत्तीच्या दुसऱ्या स्थानाकडे मार्गस्थ होईल. यावेळी, शुक्र, तुमच्या दुसर्‍या घरात आधीपासूनच उपस्थित असलेल्या मंगळाच्या संयोगाने तुमच्या राशीत धन योग तयार करेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. विवाहित लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, शक्य तितकी शांतता ठेवा.\nAstrology 2022: एक आठवड्यानंतर बुध ग्रहाचं संक्रमण; या राशींच्या लोकांना होणार फायदा\nमकर : मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र तुमच्या पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह बाराव्या भावात असतील. अशा स्थितीत तुमच्या बाराव्या घरात शुक्राचा प्रवास तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. परंतु या काळात कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल. या काळात शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्���यत्न करतील.\nमराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nAstrology 2022: एक आठवड्यानंतर बुध ग्रहाचं संक्रमण; या राशींच्या लोकांना होणार फायदा\nMaharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nPhotos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From राशी वृत्त\nआजचं राशीभविष्य, बुधवार, २५ मे २०२२\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ३ राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\nराहू-शुक्र युतीमुळे तयार होतोय क्रोध योग, या राशींवर राहील विशेष प्रभाव, काळजी घ्या\n‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २४ मे २०२२\nसकाळी उठून करा या ५ गोष्टी, सर्व समस्या दूर होतील, लक्ष्मीची कृपा राहील\nया अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक कठोर परिश्रमाने यश मिळवतात, बुद्धिमान आणि मल्टी टॅलेंटेड असतात\n‘या’ राशीच्या मुलांना पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडतात मुली; लग्न करण्यास असतात उत्सुक\nवर्षभर ‘या’ राशींवर गुरुची राहील विशेष कृपा, करिअरसोबतच व्यवसायात मिळू शकते प्रचंड संपत्ती\nशुक्राचे संक्रमण वाढवणार वैयक्तिक आयुष्यातील तणाव; ‘या’ राशींच्या लोकांनी वेळीच व्हा सावध\nआजचं राशीभविष्य, बुधवार, २५ मे २०२२\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ३ राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\nराहू-शुक्र युतीमुळे तयार होतोय क्रोध योग, या राशींवर राहील विशेष प्रभाव, काळजी घ्या\n‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २४ मे २०२२\nसकाळी उठून करा या ५ गोष्टी, सर्व समस्या दूर होतील, लक्ष्मीची कृपा राहील", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sony-marathi-new-serial-boss-mazi-ladachi-bhagyashree-limaye-back-on-television-after-2-years-see-video-sp-659026.html", "date_download": "2022-05-25T03:41:48Z", "digest": "sha1:EIRYGZQY6IKEFHMLNF365QYO2225365Q", "length": 8672, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sony marathi new serial boss mazi ladachi bhagyashree limaye back on television after 2 years see video sp - दोन वर्षांनी छोट्या पडद्यावर Bagyashree Limaye चे कमबॅक ; साकारणार खडूस बॉसची भूमिका – News18 लोकमत", "raw_content": "\nदोन वर्षांनी छोट्या पडद्यावर Bagyashree Limaye चे कमबॅक ; साकारणार खडूस बॉसची भूमिका\nदोन वर्षांनी छोट्या पडद्यावर Bagyashree Limaye चे कमबॅक ; साकारणार खडूस बॉसची भूमिका\nसोनी मराठी वाहिनीवर 'बॉस माझी लाडाची' (Boss Mazi Ladachi ) ही नवीन मालिका लवकरत सुरू होत आहे. भाग्यश्री लिमये (bhagyashree limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( aayush sanjeev) ही नवी जोडी यात पाहायला मिळणार आहे.\nकरण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन;शेफ ते गेस्ट सर्व डिटेल्\n'तारक मेहता'मध्ये दिशा वकानीची जागा घेणार नवी अभिनेत्री\nदयाबेनचा नवरा ठरतोय तिच्या परत येण्यात अडथळा, दिशाचा तारक मेहताला कायमचा रामराम\nमुंबई, 19 जानेवारी- मनोरंजनाच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी नवीन प्रयोग करत असते. सोनी मराठी( sony marathi)देखील नवीन वर्षात नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर 'बॉस माझी लाडाची' (Boss Mazi Ladachi ) ही नवीन मालिका लवकरत सुरू होत आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (bhagyashree limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( aayush sanjeev) ही नवी जोडी 'बॉस माझी लाडाची' या नव्या मालिकेतून बघायला मिळणार आहे. दोन वर्षानंतर भाग्यश्री लिमये या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या मालिकेत ती खडूस बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे.\nअभिनेत्री आणि निर्माती मनवा नाईकने ( manava naik )तिच्या स्ट्रॉबेरी एन्टरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊसखाली या मालिकेची निर्मिती केली आहे. शिवाय मनवा नाईकने सुंदरा मनामध्ये भरली व तुमची मुलीग काय करते या मालिकेती निर्माती आहे. याशिवाय लेखिका मधुगंधा कुलकर्णीने या मालिकेचे लेखन केलं आहे. जुळून येती रेशीमगाठ, होणार सून मी या घरची तसेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे लेखन देखील मधुगंधा कुलकर्णीने केले आहे. वाचा-काय म्हणता प्रिया मराठे भाजी घेण्यासाठी चक्क बाजारात,काय घेतलं ते पाहा.. 'बॉस माझी लाडाची' या नव्या मालिकेत मराठीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेते डॉ. गिरीश ओक(dr girish oak) आणि रोहिणी हट्टंगडी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल सर्वांन�� उत्सुकता लागली आहे. शिवाय अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने देखील या मालिकेचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं हा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की,रोज नवी ठिणगी वादाची, 'बॉस माझी लाडाची' प्रिया मराठे भाजी घेण्यासाठी चक्क बाजारात,काय घेतलं ते पाहा.. 'बॉस माझी लाडाची' या नव्या मालिकेत मराठीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेते डॉ. गिरीश ओक(dr girish oak) आणि रोहिणी हट्टंगडी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिवाय अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने देखील या मालिकेचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं हा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की,रोज नवी ठिणगी वादाची, 'बॉस माझी लाडाची' तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय तिच्या लुकची देखील चर्चा होत आहे. आता ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/3453/", "date_download": "2022-05-25T04:14:42Z", "digest": "sha1:NCPNTCYM7AFOUND2VBZDPB2RLT2ULDYS", "length": 8421, "nlines": 107, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "भडगाव गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप अवघ्या पंधरा दिवसात मदत; (आ.किशोर अप्पा पाटील) | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी भडगाव गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या...\nभडगाव गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप अवघ्या पंधरा दिवसात मदत; (आ.किशोर अप्पा पाटील)\nचिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)\nभडगाव गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप\nअवघ्या पंधरा दिवसात मदत; (आ.किशोर अप्पा पाटील)\nसततच्या पावसामुळे आलेल्या पुरात भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी भीमा रामा माळी या इसमाचा येथील मुतऱ्या नाल्यात वाहुन गेल्याने दि.२८ सप्टेंबर रोजी दुर्दवी मृत्यू झाला होता दरम्यान त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांचा धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते करण्यात आले मयताची पत्नी भागाबाई भीमा माळी यांना त्यांचे गुढे येथील घरी जात आमदारांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अवघ्या पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nयावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे,माजी जि प सदस्य विकास पंडीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील (भुरा आप्पा ),शिवसेना तालूका प्रमुख ,डॉ विलास पाटील ,सरपंच प्रकाश कृष्णराव पाटील,किसन माळी, केलास माळी, भगवान महाजन ,सखाराम माळी, तुकाराम माळी यांची उपस्थिती होती.\nदरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले असून मयताच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.\nPrevious articleपाचोरा न्यायालयातर्फे रॅली व गो से हाय्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन\nNext articleपाचोरा येथील दोन्ही भावंडानी गाजवली अमेरिका होस्टन येथील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धा\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/pune-corona-update-1104-people-tested-positive-in-last-24-hours-nvu92", "date_download": "2022-05-25T02:59:59Z", "digest": "sha1:G2EHBDGQCYZ3DTDWSOA4XBGNAOYCTFVW", "length": 4696, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Latest Pune Corona Update News: पुण्यात कोरोनाचा स्फोट, एका दिवसात 1,104 नवे रुग्ण", "raw_content": "\nPune Corona Update: पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; 1,104 नवे रुग्ण\nपुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.\nअमोल कविटकर साम टीव्ही पुणे\nLatest Pune Corona News Update: पुणे : पुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 1,104 पॅाझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे (Pune Corona Update 1104 People Tested Positive In Last 24 Hours).\nतर दिवसभरात 151 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पुणे (Pune) शहरात कोरोनाबाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्याबाहेर कुणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आज दिवसभरात पुण्यात एकूण एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nCorona Update : देशात 24 तासात 37,379 नवे कोरोना रुग्ण, ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढली\nसध्या पुण्यात 89 क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात एकूण कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रूग्णांची संख्या 5,12,689 झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या सध्या 3790 इतकी आहे. तर एकूण 9119 जणांचा मृत्यू झाला आहे.\nतर आजपर्यंत एकूण 5,00,144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण 6819 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी केली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a22.htm", "date_download": "2022-05-25T03:53:56Z", "digest": "sha1:MNVQVNGKHBVMKSVLTXLJ4ZEDL6WITZJU", "length": 42886, "nlines": 1420, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय बाविसावा - रावणाची सुटका", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय बाविसावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\n तेथें सहस्त्रार्जुन राज्य करी \n कित्येक दिवस पडियेला ॥१॥\nदाही शिरीं वाहे पाणी \nतंव येरीकडे प्रहस्त प्रधान \n सहस्त्रार्जुने बंधन केलें ॥४॥\n रावण असे भीक मागत \n कोंडोनि तेथ राखिला ॥५॥\nरावणाचा पिता माहिष्मतीला निघाला :\n त्वरें चालिला बहुत रागें \n येवोनि नगर देखिलें ॥७॥\nजेथें अर्जुन वसे महाक्षत्री \n नगरीं नाहींत दरिद्री जन \nलोक वसती धार्मिक संपन्न स्वप्नीं अधर्म पैं नाहीं ॥९॥\n पुरीं प्रवेश पैं केला ॥१०॥\nम्हणे रायासि सांगा आवश्यक पौलस्ति ऋषि आलासे ॥११॥\nम्हणे राया पुलस्ति तत्वतां आला असे महाद्वारीं ॥१२॥\nपौलस्तीचा अर्जुनाकडून सत्कार :\n रायें ऐकोनि तेचि क्षण \n सर्व आमोग्रीसीं निघाला ॥१३॥\n रायें जोडोनि दोन्ही कर \n अति नम्र होवोनी ॥१४॥\nपुढें पुरोहित मागें नृपती \n मग पूजा पैं केली ॥१५॥\nपुढे पुलस्ति मुनि करुन \n पूजा केली अति निगुतीं \n समस्तां भोजन पैं झालें ॥१७॥\nम्हणे स्वामी तुम्ही आलेती म्हणोनि चरणांप्रती लागला ॥१८॥\nआजि माझें सफळ जन्म आजि माझें सफळ कर्म \nआजि माझें सफळ धाम स्वामीनें आगमन पैं केलें ॥१९॥\nआजि माझी सफळ नगरीं आजि मी सफळ संसारीं \n जे नाना तपीं न भेटां ॥२०॥\n हें राज्य ऐश्वर्य पुत्र संपत्ती \n मी आज्ञाधार किंकर ॥२१॥\n नगरीं देखोनि सज्जन जन \n तें सावधान अवधारिजे ॥२२॥\nतुझ्या तुळणे न पावती रविशशी \n तुझ्या पराक्रमास��� ठेंगणे गगन \nयक्ष गंधर्व सिद्ध चारण \nजेणें वरदबळें सृष्टीं जाण \n तुवां जिंतिला न लागतां क्षण \nतुझी कीर्ति मी ऐकोन तुझिये भेटीस पैं आलों ॥२६॥\nपौलस्तीच्या मागणीप्रमाणे अर्जुनाने रावणाला मुक्त केले :\nमाझें मागणें नाहीं अर्थ माझें मागणें एक लंकानाथ \nतो द्यावा मजलागीं त्वरित उदार चित्त करोनियां ॥२७॥\n रायें आदरें सोडिला दशानन \n ब्राह्मण देव अग्नि साक्षीसीं \nकरोनि रायें सोडिलें त्यासी श्रीराम ऐसी काथा झाली ॥२९॥\nम्हणे बा रे श्रमलासि थोर नगरीं विपत्ति फार भोगूनी ॥३०॥\nम्हणे वाचल्याचें फळ कोण याहूनि मरण पैं भलें ॥३१॥\n सावध वृत्ती करोनियां ॥३२॥\nदश इंद्रियीं जो अति समर्थ \nतो पुलस्तीनें करोनि मुक्त आपण ब्रह्मलोका पैं गेला ॥३३॥\n मागुतेन विचरता झाला क्षितीं \nपुढें कथा वर्तली ते श्रोतीं सावधवृत्ती श्रवण कीजे ॥३५॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां\nरावणबंधमुक्तिर्नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥ ओंव्यां ॥३५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k1s054.htm", "date_download": "2022-05-25T03:49:44Z", "digest": "sha1:Q2EDPWJVKKKJ37GHIZ5DBIUNOXCJOM2T", "length": 49502, "nlines": 1414, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - बालकाण्ड - । चतुःपञ्चाशः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nविश्वामित्रेण बलाद् वसिष्ठधेनोरपहरणं ततो भृशदुःखितया शबलया वसिष्ठस्यात्राननुमतिं ज्ञात्वा दताज्ञया शकयवनादीन् सृष्ट्‍वा तैर्विश्वामित्रसैन्यस्य संहरणम् - विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या गाईला बलपूर्वक घेऊन जाणे, गाईचे दुःखी होऊन वसिष्ठांना याचे कारण विचारणे, आणि त्यांच्या आज्ञेने, शक, यवन, पह्वव आदि वीरांची सृष्टि करून त्यांच्याद्वारा विश्वामित्रांच्या सेनेचा संहार करणे -\nकामधेनुं वसिष्ठोऽपि यदा न त्यजते मुनिः \nतदास्य शबलां राम विश्वामित्रोऽन्वकर्षत ॥ १ ॥\n जेव्हां वसिष्ठ कुठल्याही प्रकारे कामधेनूला देण्यास तयार नाहीत हे स्पष्ट झाले, तेव्हां विश्वामित्र त्या चितकबर्‍या रंगाच्या धेनूला बलपूर्वक घेऊन निघाले. ॥ १ ॥\nनीयमाना तु शबला राम राज्ञा महात्मना \nदुःखिता चिन्तयामास रुदन्ती शोककर्शिता ॥ २ ॥\n महामनस्वी राजा विश्वामित्राच्या द्वारा या प्रकारे नेली जात असतां ती गाय शोकाकुल होऊन मनांतल्या मनांत रडू लागली आणि अत्यंत दुःखी होऊन विचार करू लागली - ॥ २ ॥\nपरित्यक्ता वसिष्ठेन किमहं सुमहात्मना \nयाहं राजभृतैर्दीना ह्रियेय भृशदुःखिता ॥ ३ ॥\n काय महात्मा वसिष्ठांनी माझा त्याग केला आहे, आणि म्हणून हे राजाचे शिपाई मज दीन आणि अत्यंत दुःखी गायीला या प्रकारे बलपूर्वक घेऊन जात आहेत \nकिं मयापकृतं तस्य महर्षेर्भावितात्मनः \nयन्मामनागसं दृष्ट्‍वा भक्तां त्यजति धार्मिकः ॥ ४ ॥\n'पवित्र अंतःकरणाच्या महर्षिंचा मी असा काय अपराध केला आहे की ते धर्मात्मा मुनि निरपराध आणि आपली भक्त जाणूनही माझा त्याग करीत आहेत \nइति संचिन्तयित्वा तु निःश्वस्य च पुनः पुनः \nजगाम वेगेन तदा वसिष्ठं परमौजसम् ॥ ५ ॥\nनिर्धूय तांस्तदा भृत्याञ्शतशः शत्रुसूदन \n असा विचार करून ती गाय वारंवार दीर्घ श्वास घेऊ लागली आणि राजाच्या शेकडो सैनिकांना झटका देऊन त्या समयी महातेजस्वी वसिष्ठ मुनिंच्या जवळ अत्यंत वेगाने पोहोंचली. ॥ ५ १/२ ॥\nजगामानिलवेगेन पादमूलं मह��त्मनः ॥ ६ ॥\nशबला सा रुदन्ती च क्रोशन्ती चेदमब्रवीत् \nवसिष्ठस्याग्रतः स्थित्वा रुदन्ती मेघनिःस्वना ॥ ७ ॥\nती शबला गाय वायुसमान वेगाने त्या महात्म्यांच्या चरणांसमीप गेली आणि त्यांच्या समोर उभी राहून मेघाप्रमाणे गंभीर स्वरात रडत आणि आक्रोश करीत त्यांना या प्रमाणे म्हणाली - ॥ ६-७ ॥\nभगवन् किं परित्यक्ता त्वयाहं ब्रह्मणः सुत \nयस्माद् राजभटा मां हि नयन्ते त्वत्सकाशतः ॥ ८ ॥\n काय आपण माझा त्याग केला आहे, की ज्यामुळे हे राजाचे सैनिक मला आपल्यापासून दूर घेऊन चालले आहेत \nशोकसंतप्तहृदयां स्वसारमिव दुःखिताम् ॥ ९ ॥\n'तिने असे म्हटल्यावर ब्रह्मर्षि वसिष्ठ शोकाने संतप्त हृदय झालेल्या त्या दुःखी बहिणीप्रमाणे असलेल्या धेनूस म्हणाले - ॥ ९ ॥\nन त्वां त्यजामि शबले नापि मेऽपकृतं त्वया \nएष त्वां नयते राजा बलान्मत्तो महाबलः ॥ १० ॥\n मी तुझा त्याग करीत नाही. तूं माझा काहीही अपराध केलेला नाहीस. तो महाबलि राजा आपल्या बलाने उन्मत्त होऊन तुला माझ्यापासून हिसकावून घेऊन जात आहे. ॥ १० ॥\nन हि तुल्यं बलं मह्यं राजा त्वद्य विशेषतः \nबली राजा क्षत्रियश्च पृथिव्याः पतिरेव च ॥ ११ ॥\nमाझे बल त्याच्या समान नाही. विशेषतः आजकाल तो राजाच्या पदावर प्रतिष्ठीत आहे. राजा क्षत्रिय तथा या पृथ्वीला पालन करणारा असल्यामुळे तो विशेष बलवान आहे. ॥ ११ ॥\nहस्तिध्वजसमाकीर्णा तेनासौ बलवत्तरः ॥ १२ ॥\nत्याजवळ हत्ती, घोडे आणि रथांनी युक्त असलेली ही अक्षौहिणी सेना आहे, जिच्यामध्ये हत्तीच्या हौद्यावर लावलेले ध्वज सर्वत्र फडकत आहेत. या सेनेमुळे तो माझ्यापेक्षा प्रबल आहे. ॥ १२ ॥\nएवमुक्ता वसिष्ठेन प्रत्युवाच विनीतवत् \nवचनं वचनज्ञा सा ब्रह्मर्षिमतुलप्रभम् ॥ १३ ॥\nवसिष्ठांनी असे म्हटल्यावर संभाषणातील मर्म जाणणार्‍या त्या कामधेनूने अनुपम तेजस्वी ब्रह्मर्षिंना विनययुक्त होऊन म्हटले - ॥ १३ ॥\nन बलं क्षत्रियस्याहुर्ब्राह्मणो बलवत्तराः \nब्रह्मन् ब्रह्मबलं दिव्यं क्षात्राच्च बलवत्तरम् ॥ १४ ॥\n क्षत्रियाचे बल काही बल नाही. ब्राह्मणच क्षत्रियांपेक्षा अधिक बलवान असतात. ब्राह्मणाचे बल दिव्य आहे. ते क्षत्रिय बलापेक्षा कितीतरी अधिक प्रबल असते. ॥ १४ ॥\nअप्रमेयं बलं तुभ्यं न त्वया बलवत्तरः \nविश्वामित्रो महावीर्यस्तेजस्तव दुरासदम् ॥ १५ ॥\nआपले बल अप्रमेय आहे. महापराक्रमी विश्वामित्र आपल्यापेक्षा अधिक बलवान नाहीत. आपले तेज दुर्धर्ष आहे. ॥ १५ ॥\nनियुङ्‍क्ष्व मां महातेजस्त्वं ब्रह्मबलसम्भृताम् \nतस्य दर्पं बलं यत्‍नं नाशयामि दुरात्मनः ॥ १६ ॥\n मी आपल्या ब्रह्मबलानेच परिपुष्ट झालेली आहे. म्हणून अपण केवळ मला आज्ञा द्यावी. मी त्या दुरात्म्या राजाचे बल, प्रयत्‍न आणि आभिमानास क्षणात नष्ट करून टाकते. ॥ १६ ॥\nइत्युक्तस्तु तया राम वसिष्ठस्तु महायशाः \nसृजस्वेति तदोवाच बलं परबलार्दनम् ॥ १७ ॥\n कामधेनूने असे म्हटल्यावर महायशस्वी वसिष्ठ म्हणाले - 'या शत्रुसेनेला नष्ट करण्यार्‍या सैनिकांची सृष्टी कर' ॥ १७ ॥\nतस्य तद् वचनं श्रुत्वा सुरभिः सासृजत् तदा \nतस्या हुंभारवोत्सृष्टाः पह्लवाः शतशो नृप ॥ १८ ॥\n त्यांचा हा आदेश ऐकून त्या गायीने तेव्हां तसेच केले. तिने हुंकार करताच शेकडो पह्वव जातिचे वीर उत्पन्न झाले. ॥ १८ ॥\nनाशयन्ति बलं सर्वं विश्वामित्रस्य पश्यतः \nस राजा परमक्रुद्धः क्रोधविस्फारितेक्षणः ॥ १९ ॥\n'ते सर्व विश्वामित्रांच्या देखत त्यांच्या सर्व सेनेला नष्ट करू लागले. यामुळे राजा विश्वामित्रांना भयंकर क्रोध आला. ते रागाने डोळे फाडफाडून पाहू लागले. ॥ १९ ॥\nविश्वामित्रार्दितान् दृष्ट्‍वा पह्लवानञ्शतशस्तदा ॥ २० ॥\nभूय एवासृजत् घोराञ्छकान् यवनमिश्रितान् \nतैरासीत् संवृता भूमिः शकैर्यवनमिश्रितैः ॥ २१ ॥\n'त्यांनी लहान मोठ्या कित्येक प्रकारच्या अस्त्रांचा प्रयोग करून त्या पह्ववांचा संहार करून टाकला. विश्वामित्रांचा द्वारे शेकडो पह्ववांना पीडित आणि नष्ट होताना पाहून त्या शबला गायीने पुन्हा यवनमिश्रित शक जातिच्या भयंकर वीरांना उत्पन्न केले. त्या यवनमिश्रित शकांनी तेथील सर्व पृथ्वी व्याप्त करून टाकली. ॥ २०-२१ ॥\nतीक्ष्णासिपट्टिशधरैर्हेमवर्णाम्बरावृतैः ॥ २२ ॥\nनिर्दग्धं तद्‍बलं सर्वं प्रदीप्तैरिव पावकैः \nततोऽस्त्राणि महातेजा विश्वामित्रो मुमोच ह \nतैस्ते यवनकाम्बोजा बर्बराश्चाकुलीकृताः ॥ २३ ॥\nते वीर तेजस्वी आणि महापराक्रमी होते. त्यांच्या शरीराची कांति सुवर्ण आणि केशराप्रमाणे होती. त्यांनी सोनेरी वस्त्रांनी आपल्या शरीरास वेढून घेतलेले होते. त्यांनी हातांत तीक्ष्ण खड्‍गे आणि पट्टीश धारण केलेली होती. प्रज्वलित अग्निसमान उद्‍भासित होणार्‍या त्या वीरांनी विश्वामित्रांच्या सर्व सेनेला भस्म करण्यास आरंभ केला. तेव्हां महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांच्यावर अनेक अस्त्रे सोडली. त्या अस्त्रांचा आघात झाल्याने ते यवन, काम्बोज आणि बर्बर जातिचे योद्धे फार व्याकुळ झाले. ॥ २२-२३ ॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुःपञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चोपन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%A8/", "date_download": "2022-05-25T04:21:12Z", "digest": "sha1:6KAMJKHMGIFA3JZXNLLBTHCKVTOJYTYE", "length": 11640, "nlines": 110, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "तालुकास्तरावर मुद्रांक नोंदणीची अद्यावत सुविधा उपलब्ध करावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nतालुकास्तरावर मुद्रांक नोंदणीची अद्यावत सुविधा उपलब्ध करावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nतालुकास्तरावर मुद्रांक नोंदणीची अद्यावत सुविधा उपलब्ध करावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nप्रकाशन दिनांक : 08/04/2022\nऔरंगाबाद, दि.07 (विमाका) :- मुद्रांक नोंदणीद्वारा मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल प्राप्त होतो. त्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देणे शक्य होते. त्यामुळे मुद्रांक नोंदणी सुविधा व्यापक करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने तालुकास्तरावर अद्यावत इमारतीकरिता जागा निश्चिती करुन संबंधितांनी जलदगतीने प्रस्ताव पाठवावे अशा सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिल्या.\nविभागीय आयुक्त कार्याल���ात आयोजित नोंदणी व मुद्रांक विभागीय आढावा बैठक श्री.सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हार्डिकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नोंदणी व मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक गोविंद कराड तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.\nआपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दस्तनोंदणी संदर्भात तुकडा बंदी नियमानुसार कार्यवाही अचूकपणे पार पाडावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत नियमबाह्य खरेदी-विक्री बाबत दक्ष राहावे. जेणेकरुन भूमाफियांच्या मुळापर्यंत पोहचून अवैध व्यवहारांना पायबंद घालणे सोपे होईल. त्याचबरोबर अवैध दस्त नोंदणीला आळा घालण्याकरीता केंद्रस्तरावर तसेच राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून याकरिता तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करुन येत्या अधिवेशनापर्यंत नियम तयार करण्याच्या दृष्टीने माहिती पाठविण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. यावर्षीचे महसूल उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल श्री.सत्तार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.\nनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डिकर म्हणाले बेकायदेशीर दस्त व्यवहार होणार नाही याकरिता काटेकोरपणे संबंधित अधिकाऱ्यांनी पालन करावे आणि जर बेकायदेशीर दस्त व्यवहार झाल्यास तात्काळ संबंधितांविरुध्द एफआयआर दाखल करावा. जेणेकरुन पहिल्या टप्प्यातच बेकायदेशीर व्यवहाराला पायबंद घातला जाऊन व्यवहारात पारदर्शकता येईल. मुद्रांक कार्यालयात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही यावेळी श्री.हार्डिकर यांनी दिल्या.\nजमीन खरेदी करताना नागरिकांनी देखील सातबारा, लेआऊटची सत्यप्रत, सर्च रिपोर्ट आदी बाबी काळजीपूर्वक तपासूनच व्यवहार करावा, त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक सर्व बाबी तपासाव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.\nबैठकीच्या प्रारंभी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध दस्त नोंदणी, महसूल उद्दिष्टे, तुकडा बंदी, दस्त व्यवहार आदीं संदर्भात सविस्तर माहिती दिली.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधि��ार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/shwaas-aani-itar-katha/", "date_download": "2022-05-25T04:24:57Z", "digest": "sha1:SPR4764HIR6U4Q4SEQCL7GGYPY4UBPMZ", "length": 5640, "nlines": 79, "source_domain": "marathibooks.com", "title": "श्वास आणि इतर कथा - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / कथासंग्रह / श्वास आणि इतर कथा\nश्वास आणि इतर कथा\nश्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची.\nलेखक : माधवी घारपुरे | Madhavi Gharpure\nप्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan\nकिंमत : रु. १६०/-\nCategories: कथासंग्रह, ललित लेखन\n‘श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ट सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची.\nश्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.\nलेखक : माधवी घारपुरे | Madhavi Gharpure\nप्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan\nकिंमत : रु. १६०/-\n१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३\nदूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१\nअर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग ( भाग १)\n\"अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग\" हे पुस्तक लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे ...\nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nश्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती' हा ग्रंथ ...\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nमराठीसृष्टीचे लेखक श्री सुमंत परचुरे यांची ही खिळवून ठेवणारी कादंबरी. लेखक ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1/", "date_download": "2022-05-25T04:42:08Z", "digest": "sha1:LS5GIKDBE45VWZPQP27B7IKX4AM7J7QM", "length": 14057, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा – देवेंद्र फडणवीस – Dainik Prabhat", "raw_content": "\nदेशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा – देवेंद्र फडणवीस\nशिक्रापूर – राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते म्हणजे देशद्रोह्यांना मदत करणारे नेते असून ते सांगतात की, आमची सत्ता आल्यावर आम्ही कलम 124-अ काढून टाकू म्हणजेच देशद्रोह्यांना मदत करणारे हे नेते आहेत, म्हणून देशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nशिक्रापूर येथे शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार आढळराव, आमदार बाबूराव पाचर्णे, महेश लांडगे, योगेश टिळेकर, शरद सोनवणे, निरंजन डावखरे यांसह महायुतीचे पदाधिकारी आदी मान्यवर, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान झाले असून त्यामध्ये विरोधकांचा सुपडा साफ झालाय. त्यामध्ये बारामती व माढा हलून गेला आहे, असे सांगत शरद पवार समोरून मोदी दिसताच मैदानातून निघून गेले. विरोधकांची भाषणे म्हणजे मनोरंजन असून राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा जाहीरनामा देशद्रोही आहे. आमच्या सरकारने या देशाची मान उंचाविण्याचे काम केले असल्याचे सांगत सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आणलेल्या वेगवेगळ्या योजनांचा पाढा जनतेला सांगितला भ्रष्टाचार संपविण्याचे काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालले असल्यामुळे जनतेचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जातो. आज पाच वर्षांत 98टक्के घरात शौचालय झाले. उज्वलासारख्या योजनेतून तेरा कोटी घरात गॅस आला. 2022पर्यंत या देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही या हेतूने महाराष्ट्रात दहा लाख घरे गावांमध्ये तर पाच लाख घरे शहरात बांधण्याचे काम सुरु आहे.\nसध्या विरोधक हे या भागातील विमा��तळ हे आढळराव यांच्यामुळे गेले असे सांगत आहेत; परंतु विमानतळ जाण्यामागील मुख्य कारण म्हणजे या भागातील नद्या, टेकड्या तोडाव्या लागत होत्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्यामध्ये जात होती असे अहवाल आल्यानंतर हे विमानतळ पुरंदरला गेलेले असून आपला नाकर्तेपणा हे विरोधक आढळराव पाटील यांच्या माथी मारत आहेत. सध्या बैलगाडा शर्यतीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असून बैलगाडा शर्यतबंदी ही विरोधकांच्या काळात झालेली असून त्यावेळी विरोधक गप्प का होते विरोधक आता पाकिस्तानच्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे; परंतु आम्हाला तुम्ही पुरावा मागणार हे आधी माहित असते तर केलेल्या सर्जिकल कारवाईत रॉकेटबरोबर तुमचा एखादा नेता पाठविला असता. अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. देशाच्या सुरक्षिततेच्या हेतूने ही निवडणूक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nआपला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश\nबीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली\nराहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले – “मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केलाय, BJP आणि RSS च्या हिंदु राष्ट्रवाद या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हीचाही अभाव”\nहार्दिक पटेलने केला खुलासा,’माझे वडील म्हणायचे की तू चुकीच्या पक्षात गेलास…’\nपुणे : अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश नको\nपुणे : शहरातील पुलांचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y56006-txt-kolhapur1-20220507034423", "date_download": "2022-05-25T03:53:33Z", "digest": "sha1:N6A5MV3UN5X2DYJE6PY7ZCOMQZ35EABB", "length": 12957, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "लाचलुचपत कारवाई | Sakal", "raw_content": "\nएक लाख ७० हजार घेताना घरातच सापळा रचून पकडले\nसांगली, ता. ७ ः तीन शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीच्या मान्यतेसाठी तब्बल एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकार�� आणि अधीक्षक रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५८) आणि कार्यालयीन अधीक्षक विजयकुमार अशोक सोनावणे (वय ४१) या दोघांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. शुक्रवारी (ता. ६) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, घरझडतीत दोघांकडून तेरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली.\nअधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तीन शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीच्या प्रस्ताव मंजुरीचा विषय होता. तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांनी तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे याच्याकडे दिला होता. हे काम करून देण्यासाठी कांबळे व सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी ६० हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार २६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.\nविभागाने या तक्रारीची पडताळी केली. त्यावेळी शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी प्रत्येकी ६० हजारांप्रमाणे १ लाख ८० हजार रूपये लाचेची मागणी केली. चर्चेअंती १ लाख ७० हजार रूपये मागितले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा परिषद आणि कांबळे याच्या घरासमोर सापळा लावला. त्याचवेळी सोनावणे याच्या घरी कुपवाडमधील अहिल्यानगर येथेही सापळा रचण्यात आला होता. तक्रारदारांनी सोनावणे याच्याकडे १ लाख ७० हजारांची रक्कम घरी दिली. त्यानंतर त्याने शिक्षणाधिकारी कांबळे याच्या विश्रामबाग येथील कल्पतरू संकल्प सोसायटी येथे ही रक्कम दिल्यानंतर लाचलुचपतने झडप घालत दोघांनाही रंगेहाथ पकडले. दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.\nया कारवाईत लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सलिम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, संजय कलगुटगी, रवींद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांचा सहभाग होता.\nलाच घेताना रंगेहाथ सापडलेला शिक्षणाधिकारी विष्णू क���ंबळे याच्या घरात दहा लाख रुपयांची; तर अधीक्षक विजयकुमार सोनावणे याच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. कांबळे हा घरातच अधीक्षकाकडून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ सापडल्याने त्याच्या घराची तत्काळ झडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अगदी नियोजनबद्ध कारवाई करत दोघांही संशयितांच्या घरांवर पाळत ठेवली होती. त्यामुळे तत्काळ घरझडती होऊन मोठी रोकड जप्त करण्यात यश आल्याचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले.\nशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या कारभाराविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. ॲड. धनंजय मद्वाण्णा यांनी लाचलुचपत कार्यालय (मुंबई) यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना चौकशीसाठी लाचलुचपतने पत्रव्यवहार केला. त्याशिवाय आयकर विभागातही तक्रार अर्ज दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लेखी तक्रार करण्यात आली होती. या कारवाईमुळे आणखी काही तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/mumbai-high-court-pronounce-judgement-on-death-penalty-of-renuka-shinde-and-seema-gavit-in-1996-children-murder-case-sgy-87-2766012/lite/", "date_download": "2022-05-25T02:49:04Z", "digest": "sha1:27HAVAALLS44VQGEIKTSMW2A4ANIZDS4", "length": 24552, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai High Court Pronounce Judgement on death penalty of renuka shinde and seema gavit in 1996 Children Murder case sgy 87 | मोठी बातमी! १९९६ बालहत्याकांडातील आरोपी सीमा आणि रेणुका गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n १९९६ बालहत्याकांडातील आरोपी सीमा आणि रेणुका गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n१९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n१९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशी विलंबाच्या कारणास्तव जन्मठेपेत रूपांतर होणार की नाही यासंंबधीचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत असल्याचा निर्णय दिला आहे. नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. फाशीच्या अंमलबजावणीला विलंब केल्याच्या कारणास्तव दोघी बहिणींनी फाशीचं जन्मठेपेत रुपांतर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांची फाशी रद्द केली आहे.\nगावित बहिणी शिक्षाप्रकरणी भूमिका स्पष्ट करा\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\n२००१ मध्ये सीमा गावित आणि रेणुका शिंदे यांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टानेही सत्र न्यायालयात निर्णय ग्राह्य धरत शिक्षा कायम ठेवली होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखील शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र शिक्षेची अंमलबजावणी रखडल्याने दोन्ही बहिणींनी कोर्टात धाव घेतली होती.\nअंमलबजावणीत झालेल्या विलंबाच्या कारणास्तव फाशीचे जन्मठेपेत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी गावित बहिणींनी अ‍ॅड्. अनिकेत वगळ यांच्यामार्फत याचिका केली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर १८ डिसेंबरला गावित बहिणींच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने निकाल देताना राज्य सरकारकडून झालेल्या अक्षम्य विलंबाबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आरोपींचा गुन्हा माफीस पात्र नाही, मात्र प्रशासनाने दिरंगाई केली अशा शब्दांत हायकोर्टाने ��ाराजी व्यक्त केली.\nदरम्यान याआधी गावित बहिणींनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्या पुनर्वसन करण्याच्या पलीकडे आहेत हे लक्षात घेता त्यांच्या फाशीच्या शिक्षेचेच आम्ही समर्थन करत असल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. त्याच वेळी या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेपेत रूपांतर केल्यास कोणत्याही सवलतीविना जन्मठेप (एकही दिवस तुरुंगाबाहेर येता येणार नाही अशी) द्यावी, हे आधी केलेले पर्यायी म्हणणेही मागे घेत असल्याचंही सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं.\nत्यावर सरकारच्या या प्रकरणातील वर्तणुकीवर याचिकेवरील अंतिम निकालात निरीक्षण नोंदवण्याचे संकेत न्यायालयाने दिले होते.\nगावित बहिणींना १९९६ मध्ये अटक झाल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून त्या कारागृहातच आहेत. न्यायालय एखाद्या आरोपीला जन्मठेप सुनावते. त्यावेळी त्याचा अर्थ हा नैसर्गिक मरण येईपर्यंत असा असतो. परंतु चांगले वर्तन वा अनेक वर्षे कारावास भोगल्याच्या कारणास्तव जन्मठेप झालेल्या दोषींना शिक्षेत सूट देण्याचा विशेष अधिकार सरकारला आहे.\nत्यामुळेच फाशीच्या अंमलबजावणीतील विलंबाच्या कारणास्तव त्यांची फाशी जन्मठेपेत रुपांतर करण्यात आल्यास त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांची जन्मठेप ही नैसर्गिक मरण येईपर्यंत आणि कुठल्याही सवलतीविना असेल, असे निकालात नमूद करण्याची मागणी सरकारतर्फे करण्यात आली होती. परंतु शिक्षेत सूट देण्याचा अधिकार हा सरकारचा असल्याचे नमूद करत या प्रकरणी नियमाच्या विरोधात सरकार जाणार का आणि गावित बहिणींना शिक्षेत कुठल्याही प्रकारची सूट न देण्याचा निर्णय घेणार का, अशी अशी विचारणा न्यायालयाने केली होती.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलसीकरणात ग्रामीण भाग पिछाडीवर ; राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये लसवंतांचे प्रमाण ६० टक्क्यांहून कमी\nअमेरिकेतील शाळेत अल्पवयीन मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, २१ जणांचा मृत्यू; १८ विद्यार्थ्यांचा समावेश\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे कर���र\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्���ासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s087.htm", "date_download": "2022-05-25T03:50:57Z", "digest": "sha1:LQGZWMDZTRR5ZHWNGPWG5DFUVWD5DM5B", "length": 51560, "nlines": 1425, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । सप्ताशीतितमः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ���०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nभरतस्य मूर्च्छया, गुहस्य शत्रुघ्नस्य मातॄणां च दुःखं संज्ञामाप्तस्य भरतस्य गुहं प्रति श्रीरामप्रभृतीनां भोजनशयनविषये प्रश्नो, गुहेन तं प्रति सम्पूर्ण वृत्तस्य वर्णनम् -\nभरताच्या मूर्च्छेमुळे गुह, शत्रुघ्न आणि मातांचे दुःखी होणे, शुद्धिवर आल्यावर भरतांनी गुहाला श्रीराम आदिंच्या भोजन आणि शयन आदि विषयासंबंधी विचारणे आणि गुहाने त्यांना सर्व गोष्टी सांगणे -\nगुहस्य वचनं श्रुत्वा भरतो भृशमप्रियम् \nध्यानं जगाम तत्रैव यत्र तच्छ्रुतमप्रियम् ॥ १ ॥\nगुहाचे श्रीरामांच्या जटाधारण आदिशी संबंधीत अत्यंत अप्रिय वचन ऐकून भरत चिंतामग्न झाले, ज्या श्रीरामांच्या विषयी त्यांनी अप्रिय गोष्ट ऐकली होती त्यांचेच ते चिंतन करू लागले. (त्यांना ही चिंता वाटू लागली की आता माझा मनोरथ पूर्ण होऊ शकणार नाही. श्रीरामांनी आता जटा धारण केल्या आहेत तेव्हा ते आतां परत फिरतीलच असा संभव नाही.) ॥१॥\nसुकुमारो महासत्त्वः सिंहस्कन्धो महाभुजः \nपुण्डरीकविशालाक्षस्तरुणः प्रियदर्शनः ॥ २ ॥\nप्रत्याश्वस्य मुहूर्तं तु कालं परमदुर्मनाः \nससाद सहसा तोत्रैर्हृदि विद्ध इव द्विपः ॥ ३ ॥\nभरत सुकुमार असूनही महान बलशाली होते. त्यांचे खांदे सिंहाप्रमाणे होते. भुजा मोठ्मोठ्या होत्या आणि नेत्र विकसित कमला प्रमाणे सुंदर होते. त्यांची अवस्था तरूण होती आणि ते दिसण्यातही अत्यंत मनोरम होते. (प्रियदर्शन होते) गुहाचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी एक मुहूर्तपर्यंत कसेतरी धैर्य धारण केले नंतर त्यांच्या मनाला फार दुःख झाले. ते अंकुशाने विद्ध झालेल्या हत्तीप्रमाणे अत्यंत व्यथित होऊन एकाएकी दुःखाने शिथील आणि मूर्च्छित झाले. ॥२-३॥\nभरतं मूर्च्��ितं दृष्ट्‍वा विवर्णवदनो गुहः \nबभूव व्यथितस्तत्र भूमिकम्पे यथा द्रुमः ॥ ४ ॥\nभरतांना मूर्च्छित झालेले पाहून गुहाच्या चेहर्‍यावरील रंग उडून गेला. तो (विवर्ण वदन झाला). भूकंपाने वृक्ष कापू लागावा तसा तो व्यथित झाला. ॥४॥\nतदवस्थं तु भरतं शत्रुघ्नोऽनन्तरस्थितः \nपरिष्वज्य रुरोदोच्चैर्विसंज्ञः शोककर्शितः ॥ ५ ॥\nशत्रुघ्न भरतांच्या जवळच बसलेले होते. ते त्यांची अशी अवस्था पाहून त्यांना हृदयाशी धरून जोरजोराने रडू लागले आणि शोकाने पीडित होऊन स्वतःची शुद्ध-बुद्ध हरवून बसले. ॥५॥\nततः सर्वाः समापेतुर्मातरो भरतस्य ताः \nउपवासकृशा दीना भर्तृव्यसनकर्शिताः ॥ ६ ॥\nत्यानंतर भरतांच्या सर्व माता तेथे येऊन पोहोंचल्या. त्या पतिवियोगाच्या दुःखाने दुःखी, उपवास करण्यामुळे दुर्बल आणि दीन झालेल्या होत्या. ॥६॥\nताश्च तं पतितं भूमौ रुदत्यः पर्यवारयन् \nकौसल्या त्वनुसृत्यैनं दुर्मनाः परिषस्वजे ॥ ७ ॥\nभूमीवर पडलेल्या भरताला त्यांनी चारी बाजूनीं घेरून टाकले आणि त्या सर्वच्या सर्व रडू लागल्या. कौसल्येचे हृदय तर दुःखाने अधिकच कातर झाले. तिने भरताच्या जवळ जाऊन त्याला आपल्या मांडीवर घेतले. ॥७॥\nवत्सला स्वं यथा वत्समुपगुह्य तपस्विनी \nपरिपप्रच्छ भरतं रुदती शोकलालसा ॥ ८ ॥\nत्याप्रमाणे वत्सल गाय आपल्या वासराला गळ्याशी लावून चाटते त्यप्रमाणे शोकाने व्याकुळ झालेल्या तपस्विनी कौसल्येने भरतास मांडीवर घेऊन रडत रडत विचारले- ॥८॥\nपुत्र व्याधिर्न ते कच्चिच्छरीरं प्रति बाधते \nअद्य राजकुलस्यास्य त्वदधीनं च जीवितम् ॥ ९ ॥\n तुझ्या शरीराला काही रोगामुळे तर कष्ट होत नाहीत ना आता या राजवंशाचे जीवन तुझ्याच अधीन आहे. ॥९॥\nत्वां दृष्ट्‍वा पुत्र जीवामि रामे सभ्रातृके गते \nवृत्ते दशरथे राज्ञि नाथ एकस्त्वमद्य नः ॥ १० ॥\n मी तुझ्याकडे पाहूनच जगत आहे. श्रीराम लक्ष्मणासह वनांत निघून गेले आणि महाराज दशरथ स्वर्गवासी झाले आहेत. आता एकमात्र तूंच आम्हां लोकांचा रक्षणकर्ता आहेस. ॥१०॥\nकच्चिन्न लक्ष्मणे पुत्र श्रुतं ते किञ्चिदप्रियम् \nपुत्रे वा ह्येकपुत्रायाः सहभार्ये वनं गते ॥ ११ ॥\n खरे सांग तू लक्ष्मणासंबंधी किंवा माझ्या एकुलत्या एका पुत्रासंबंधी जे सीतेसह वनांत गेले आहेत त्या रामासंबंधी काही अप्रिय गोष्ट तर ऐकलेली नाहीस ना \nस मुहूर्तं समाश्वस्य रुदन्नेव महायशाः \n��ौसल्यां परिसांत्व्येदं गुहं वचनमब्रवीत् ॥ १२ ॥\nएका मुहूर्तभरातच जेव्हा महायशस्वी भरतांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा त्यांनी रडत रडतच कौसल्येला सांत्वना दिली (आणि म्हणाले, ’माते ) घाबरू नको. मी कुठलीही अप्रिय गोष्ट ऐकलेली नाही. नंतर त्यांनी निषादराज गुहाला याप्रकारे विचारले - ॥१२॥\nभ्राता मे क्वावसद् रात्रौ क्व सीता क्व च लक्ष्मणः \nअस्वपच्छयने कस्मिन् किं भुक्त्वा गुह शंस मे ॥ १३ ॥\n त्या दिवशी रात्री माझे बंधु श्रीराम कोठे उतरले होते सीता कोठे होती आणि लक्ष्मण कोठे राहिले त्यांनी काय भोजन केले आणि ते कुठल्या शय्येवर (बिछान्यावर) झोपले होते त्यांनी काय भोजन केले आणि ते कुठल्या शय्येवर (बिछान्यावर) झोपले होते या सर्व गोष्टी मला सांगा. ॥१३॥\nसोऽब्रवीद् भरतं हृष्टो निषादाधिपतिर्गुहः \nयद्विधं प्रतिपेदे च रामे प्रियहितेऽतिथौ ॥ १४ ॥\nहे प्रश्न ऐकून निषादराज गुह अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना आपले प्रिय तसेच हितकारी अतिथी राम आल्यानंतर त्यांच्या प्रति जसे वर्तन केले होते ते सर्व सांगून भरतास म्हणाले - ॥१४॥\nअन्नमुच्चावचं भक्ष्याः फलानि विविधानि च \nरामायाभ्यवहारार्थं बहुशोऽपहृतं मया ॥ १५ ॥\n’मी अनेक प्रकारचे अन्न, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि काही प्रकारची फळे श्रीरामांच्या जवळ भोजनासाठी प्रचुर मात्रे मध्ये पाठवले होते. ॥१५॥\nतत्सर्वं प्रत्यनुज्ञासीद् रामः सत्यपराक्रमः \nन तु तत् प्रत्यगृह्णात् स क्षत्रधर्ममनुस्मरन् ॥ १६ ॥\n’सत्यपराक्रमी श्रीरामांनी मी दिलेल्या सगळ्या वस्तु स्वीकारल्या तर खर्‍या परंतु क्षात्रधर्माचे स्मरण करुन त्यांचे ग्रहण केले नाही- मला आदरपूर्वक परत केल्या. ॥१६॥\nन ह्यस्माभिः प्रतिग्राह्यं सखे देयं तु सर्वदा \nइति तेन वयं सर्वे अनुनीता महात्मना ॥ १७ ॥\nनंतर त्या महात्म्याने आम्हा सर्वांना समजाविले की- ’सख्या आमच्या सारख्या क्षत्रियाने कुणाकडून ही काही घ्यायचे नसते- अपितु सदा देतच राहिले पाहिजे. ॥१७॥\nलक्ष्मणेन यदानीतं पीत्वा वारि महात्मना \nऔपवास्यं तदाकार्षीद् राघवः सह सीतया ॥ १८ ॥\nसीतेसहित रामांनी त्या रात्री उपवासच केला. लक्ष्मणाने जे जल आणले केवळ त्या महात्म्याने तेच प्यायले. ॥१८॥\nततस्तु जलशेषेण लक्ष्मणोऽप्यकरोत् तदा \nवाग्यतास्ते त्रयः संध्यां समुपासन्त संहिताः ॥ १९ ॥\nत्यांनी ���िवून उरलेले जल लक्ष्मणाने ग्रहण केले. (जलपानापूर्वी) त्या तिघांनी मौन आणि एकाग्र चित्त होऊन संध्योपासना केली होती. ॥१९॥\nसौमित्रिस्तु ततः पश्चादकरोत् स्वास्तरं शुभम् \nस्वयमानीय बर्हीषि क्षिप्रं राघवकारणात् ॥ २० ॥\nत्यानंतर लक्ष्मणाने स्वयं कुश आणून राघवासाठी लवकरच सुंदर शय्या तयार केली. ॥२०॥\nतस्मिन् समाविशद् रामः स्वास्तरे सह सीतया \nप्रक्षाल्य च तयोः पादौ व्यपाक्रामत् सलक्ष्मणः ॥ २१ ॥\nत्या सुंदर बिछान्यावर जेव्हा सीतेसहित राम विराजमान झाले तेव्ह लक्ष्मणांनी त्या दोघांचे चरण प्रक्षालन करून ते तेथून दूर निघून गेले. ॥२१॥\nएतत् तदिङ्‌गुदीमूलमिदमेव च तत् तृणम् \nयस्मिन् रामश्च सीता च रात्रिं तां शयितावुभौ ॥ २२ ॥\n’हाच त्या इंगुदी वृक्षाचा बुंधा आहे आणि हेच ते तृण आहे, जेथे श्रीराम आणि सीतेने - दोघांनी रात्री शयन केले होते. ॥२२॥\nनियम्य पृष्ठे तु तलाङ्‌गुरलित्रवाञ्-\nनिशामतिष्ठत् परितोऽस्य केवलम् ॥ २३ ॥\nशत्रुसंतापी लक्ष्मण आपल्या पाठीवर बाणांनी भरलेले दोन भाते बांधून दोन्ही हातांच्या अंगुलीमध्ये दस्त्राने पारिधान करून आणि महान धनुष्य चढवून श्रीरामांच्या चारी बाजूस फिरत राहून केवळ पहारा देत रात्रभर उभे राहिले होते. ॥२३॥\nस्थितोऽभवं तत्र स यत्र लक्ष्मणः \nर्महेन्द्रकल्पं परिपालयंस्तदा ॥ २४ ॥\nत्यानंतर मी ही उत्तम बाण आणि धनुष्य घेऊन तेथेच उभा राहिलो जेथे लक्ष्मण उभे होते. त्यासमयी आपल्या बंधु-बांधवांसह ते निद्रा आणि आळस यांचा त्याग करून नित्य सावधान राहात, त्यांचा सह देवराज इंद्रासमान तेजस्वी श्रीरामांचे मी रक्षण करीत राहिलो’. ॥२४॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्ताशीतितमः सर्गः ॥ ८७ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्यांशीवा सर्ग पूरा झाला. ॥८७॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s062.htm", "date_download": "2022-05-25T03:21:09Z", "digest": "sha1:B4CWSK4Z76R2WOZDBZGW7C7A5WUGCECN", "length": 58803, "nlines": 1460, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुन्दरकाण्ड - ॥ द्विषष्टितम: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ द्विषष्टितम: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥\nवानरैर्मधुवनरक्षकाणां दधिमुखस्य च पराभवः सभृत्यस्य दधिमुखस्य सुग्रीवपार्श्वे गमनं च -\nवानरांकडून मधुवनाच्या रक्षकांचा आणि दधिमुखाचा पराभव आणि सेवकांसह दधिमुखाचे सुग्रीवाजवळ जाणे –\nतानुवाच हरिश्रेष्ठो हनुमान् वानरर्षभः \nअव्यग्रमनसो यूयं मधु सेवत वानराः ॥ १ ॥\nत्यावेळी वानरशिरोमणि कपिवर हनुमान आपल्या साथिदारांना म्हणाला, 'वानरांनो, तुम्ही स्वस्थ मनाने खुशाल मध सेवन करा. तुमच्या आड येणारांचे मी निवारण करीन.' ॥१ १/२॥\nश्रुत्वा हनुमतो वाक्यं हरीणां प्रवरोऽङ्‌गदः ॥ २ ॥\nप्रत्युवाच प्रसन्नात्मा पिबन्तु हरयो मधु \nअवश्यं कृतकार्यस्य वाक्यं हनुमतो मया ॥ ३ ॥\nअकार्यमपि कर्तव्यं किमङ्‌गं पुनरीदृशम् \nहे हनुमन्ताचे भाषण ऐकून वानरप्रवर अंगदही प्रसन्नचित्त होऊन म्हणाला—'वानरगणांनी आपल्या इच्छेप्रमाणे मधुपान करावे. हनुमान यावेळी कार्यसिद्ध करून परतले आहेत म्हणून त्यांचे म्हणणे स्वीकार करण्यायोग्य नसले तरीही ते मला अवश्य मान्य केले पाहिजे. मग आताच्या अशा म्हणण्याची तर गोष्टच कशाला पाहिजे \nअङ्‌गदस्य मुखाच्छ्रुत्वा वचनं वानरर्षभाः ॥ ४ ॥\nसाधु साध्विति संहृष्टा वानराः प्रत्यपूजयन् \nअंगदाच्या मुखातून हे भाषण ऐकून सर्वश्रेष्ठ वानर हर्षाने प्रफुल्लित झाले आणि 'साधु, साधु' असे म्हणून त्याची प्रशंसा करू लागले.॥४ १/२॥\nपूजयित्वाऽङ्‌गदं सर्वे वानरा वानरर्षभम् ॥ ५ ॥\nजग्मुर्मधुवनं यत्र नदीवेग इव द्रुतम् \nवानरश्रेष्ठ अंगदाची प्रशंसा करून ते सर्व वानर तटवर्ती वृक्षांकडे नदीचा जलप्रवाह ज्या वेगाने जातो त्याप्रमाणे वेगाने मधुवनाच्या मार्गाने धावू लागले - ॥५ १/२॥\nते प्रविष्टा मधुवनं पालानाक्रम्य शक्तितः ॥ ६ ॥\nअतिसर्गाच्च पटवो दृष्ट्‍वा श्रुत्वा च मैथिलीम् \nपपुः सर्वे मधु तदा रसवत् फलमाददुः ॥ ७ ॥\nआणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर रक्षकांना जमिनीवर लोळवून ते मधुवनामध्ये शिरले. हनुमन्ताला तर मैथिलीचे सीतेचे दर्शन झालेच होते आणि इतरांनी त्याच्या मुखाने सीता लंकेत आहे हे ऐकले होते त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला होता. त्यात युवराज अंगदाचा आदेश ही मिळाला; त्यामुळे ते सामर्थ्यसंपन्न सर्व वानर वनरक्षकांवर पूर्ण शक्तीने आक्रमण करून मधुवनात घुसले आणि इच्छेप्रमाणे मध पिऊ लागले आणि रसाळ फळेही खाऊ लागले. ॥६-७॥\nउत्पत्य च ततः सर्वे वनपालान् समागतान् \nताडयन्ति स्म शतशः सक्तान् मधुवने तदा ॥ ८ ॥\nत्यांना अडविण्यासाठी त्यांच्याजवळ आलेल्या वनरक्षकांना ते सर्व वानर शेकडोंच्या संख्येने एकत्रित होऊन उड्या मार मारून मारू लागले आणि मधुवनान्तील मध पिण्यात आणि फळे खाण्यात मग्न झाले होते. ॥८॥\nमधूनि द्रोणमात्राणि बाहुभिः परिगृह्य ते \nपिबन्ति कपयः केचित् संघशस्तत्र हृष्टवत् ॥ ९ ॥\nकित्येक वानरांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र येऊन आपल्या बाहुंनी एकेक द्रोण मधुने भरलेली मधमाशांची पोळी पकडून घेत आणि आनन्दाने मध पिऊन टाकीत.॥९॥\nघ्नन्ति स्म सहिताः सर्वे भक्षयन्ति तथापरे \nकेचित् पीत्वापविध्यन्ति मधूनि मधुपिङ्‌गलाः ॥ १० ॥\nअपरे वृक्षमूलेषु शाखा गृह्य व्यवस्थिताः ॥ ११ ॥\nमधाप्रमाणे पिंगट वर्णाचे ते सर्व वानर एकत्रित येऊन मधाच्या पोळ्यांना बडवून काढीत, तर दुसरे वानर तो मध पिऊन टाकीत तर कित्येक जण पिऊन उरलेला मध (खुशाल) फेकून देत. कित्येक वानर मदमत्त होऊन एक दुसर्‍याला मारीत होते तर कित्येक वानर वृक्षांच्या फान्द्यांना ध���ून वृक्षाखाली उभे राहिलें होते.॥१०-११॥\nअत्यर्थं च मदग्लानाः पर्णान्यास्तीर्य शेरते \nउन्मत्तवेगाः प्लवगा मधुमत्ताश्च हृष्टवत् ॥ १२ ॥\nकित्येक वानर मदाने अतिशय ग्लानी आल्यानन्तर पाने पसरवून त्यावर झोपले, तर काही मध पिऊन मत्त झालेले उन्मत्त पुरुषाप्रमाणे हसत हसत आपापसात दांडगाई करू लागले. ॥१२॥\nक्षिपत्यपि तथान्योन्यं स्खलन्ति च तथापरे \nकेचित् क्ष्वेडान् प्रकुर्वन्ति केचित् कूजन्ति हृष्टवत् ॥ १३ ॥\nकोणी एक दुसर्‍यावर मधच फेकू लागते तर कुणी चालता चालता अडखळून पडू लागले. काही गर्जना करू लागले तर काही आनन्दाने पक्ष्यांप्रमाणे मञ्जुळ शब्दात कलरव करू लागले.॥१३॥\nहरयो मधुना मत्ताः केचित् सुप्ता महीतले \nकृत्वा केचिद्धसन्त्यन्ये केचित् कुर्वन्ति चेतरत् ॥ १४ ॥\nमधुपानाने मत्त झालेले कित्येक वानर पृथ्वीवरच गाढ झोपी गेले. तर काही धीट होते ते हसू लागले तर काही रडूही लागले.॥१४॥\nकृत्वा केचिद् वदन्त्यन्ये केचिद् बुध्यन्ति चेतरत् \nयेऽप्यत्र मधुपालाः स्युः प्रेष्या दधिमुखस्य तु ॥ १५ ॥\nतेऽपि तैर्वानरैर्भीमैः प्रतिषिद्धा दिशो गताः \nजानुभिस्तु प्रघृष्टाश्च देवमार्गं च दर्शिताः ॥ १६ ॥\nकाही वानर हाताने एक करून तोंडाने भलतेच बोलू लागले आणि काही जण एक सांगितले असता त्याचा भलताच अर्थ समजू लागले. त्या वनात जे दधिमुखाचे सेवक मधुच्या रक्षणाकरितां नियुक्त केलेले होते तेही या भयंकर वानरांच्या द्वारा अडवले अथवा बडवले बदडले गेल्याने सर्व दिशांना पळून गेले. त्यापैकी काही रक्षकांना अंगदाच्या अनुयायांनी जमिनीवर आपटले आणि गुडघ्याने खूप रगडले (अथवा गुडघे धरून फरफटत नेले.) तर काहींनी त्यांच्या पाठीवर उताणे पाडून आकाश दाखविले.॥१५-१६॥\nअब्रुवन् परमोद्विग्ना गत्वा दधिमुखं वचः \nहनूमता दत्तवरैर्हतं मधुवनं बलात् \nवयं च जानुभिर्घृष्टा देवमार्गं च दर्शिताः ॥ १७ ॥\nतेव्हा अत्यन्त उद्विग्न होऊन ते सर्व सेवक दधिमुखाजवळ गेले आणि म्हणाले, 'प्रभो हनुमानांनी प्रोत्साहन दिलेल्या सर्व वानरांनी बलपूर्वक मधुवनाचा विध्वंस करून टाकला आहे. आम्हाला पाडून गुडघ्याने रगडले, फरफटत नेले. आणि आम्हांला पाठीवर पाडून आकाशाचे दर्शनही घडविले (किंवा आकाशांत उंच फेकून दिले.) ॥१७॥\nततो दधिमुखः क्रुद्धो वनपस्तत्र वानरः \nहतं मधुवनं श्रुत्वा सान्त्वयामास तान् हरी��् ॥ १८ ॥\nत्यावेळी त्या वनाचा प्रधान रक्षक दधिमुख नावाचा वानर मधुवनाच्या विध्वंसाची वार्ता ऐकून अत्यंत रागावला आणि त्या वानरांचे सांत्वन करीत म्हणाला—॥१८॥\nबलेनावारयिष्यामि प्रभुञ्जानान् मधूत्तमम् ॥ १९ ॥\n'चला या, या आपण त्या वानरांजवळ जाऊं. त्यांचा गर्व फारच वाढला आहे. गर्वाने चढून जाऊन मधुवनातील उत्तम मधु लुटून खाणार्‍या त्या सर्वांचे मी आपल्या सामर्थ्याने निवारण करीन.' ॥१९॥\nश्रुत्वा दधिमुखस्येदं वचनं वानरर्षभाः \nपुनर्वीरा मधुवनं तेनैव सहसा ययुः ॥ २० ॥\nहे दधिमुखाचे भाषण ऐकून ते वीर वानरश्रेष्ठ पुन्हा त्याच्या बरोबर मधुवनामध्ये गेले. ॥२०॥\nमध्ये चैषां दधिमुखः सुप्रगृह्य महातरुम् \nसमभ्यधावन् वेगेन ते च सर्वे प्लवङ्‌गमाः ॥ २१ ॥\nत्यांच्यामध्ये उभ्या असलेल्या दधिमुखाने एक विशाल वृक्ष हातात घेऊन अत्यन्त वेगाने हनुमानाच्या दलावर आक्रमण केले. त्या बरोबरच त्याचे सर्व साथीदार वानरही त्या मधुपान करणार्‍या वानरांवर तुटून पडले. ॥२१॥\nते शिलाः पादपांश्चापि पाषाणानपि वानराः \nगृहीत्वाऽभ्यगमन् क्रुद्धा यत्र ते कपिकुञ्जराः ॥ २२ ॥\nक्रोधाने सन्तप्त झालेले ते रक्षक वानर शिळा, वृक्ष, पाषाण घेऊन ज्या स्थानी हनुमान आदि कपिश्रेष्ठ मधुपान करीत होते तेथे आले.॥२२॥\nसन्दष्टौष्ठपुटाः क्रुद्धा भर्त्सयन्तो मुहुर्मुहुः ॥ २३ ॥\nआपल्या दान्तानी आपले ओठ चावत आणि रागाने वारंवार धमकावत ते सर्व रक्षक त्या वानरांना बलपूर्वक रोखून धरण्यासाठी त्यांच्या जवळ येऊन पोहोचले.॥२३॥\nअथ दृष्ट्‍वा दधिमुखं क्रुद्धं वानरपुङ्‌गवाः \nअभ्यधावन्त वेगेन हनुमत्प्रमुखास्तदा ॥ २४ ॥\nदधिमुख संतापलेला आहे हे पाहून हनुमान आदि सर्वश्रेष्ठ वानर त्यावेळी अत्यंत वेगाने त्याच्याकडे धावले. ॥२४॥\nसवृक्षं तं महाबाहुमापतन्तं महाबलम् \nवेगवन्तं विजग्राह बाहुभ्यां कुपितोऽङ्‌गदः ॥ २५ ॥\nहातात वृक्ष घेऊन येणार्‍या वेगवान महाबली महाबाहु दधिमुखाला क्रुद्ध झालेल्या अंगदाने दोन्ही हातांनी पकडले. ॥२५॥\nमदान्धो न कृपां चक्रे आर्यकोऽयं ममेति सः \nअथैनं निष्पिपेषाशु वेगेन वसुधातले ॥ २६ ॥\nतो मधु पिऊन मदान्ध झाला होता त्यामुळे 'हे मला पूज्य आहेत' असे जाणूनही त्यांनी त्याच्यावर दया दाखवली नाही. त्यांनी त्वरित अत्यंत वेगाने त्यास पृथ्वीवर आपटून रगडण्यास सुरुवात केली. ॥२६॥\nस भग्नबाहूरुमुखो विह्वलः शोणितोक्षितः \nप्रमुमोह महावीरो मुहूर्तं कपिकुञ्जरः ॥ २७ ॥\nत्यामुळे त्याचे हात, पाय आणि मुख सर्व फुटून रक्ताने भरून गेली आणि तो रक्ताने न्हाऊन निघाला आणि अत्यन्त व्याकुळ झाला. आणि तो महावीर कपिकुञ्जर दधिमुख तेथे दोन घटिकापर्यन्त मूर्च्छित होऊन पडला होता.॥२७॥\nउवाचैकान्तमागत्य स्वान् भृत्यान् समुपागतान् ॥ २८ ॥\nत्या वानरांच्या हातून कशीतरी सुटका झाल्यावर कपिश्रेष्ठ दधिमुख एकीकडे (एकांतात) जाऊन तेथे जवळ आलेल्या आपल्या सेवकांना म्हणाला—॥२८॥\nएतागच्छत गच्छामो भर्ता नो यत्र वानरः \nसुग्रीवो विपुलग्रीवः सह रामेण तिष्ठति ॥ २९ ॥\n'चला या, आता जेथे विशाल कंठ असलेला आपला स्वामी राजा सुग्रीव श्रीरामचन्द्रांसह विराजमान आहे तेथे आपण जाऊ. ॥२९॥\nसर्वं चैवाङ्‌गदे दोषं श्रावयिष्यामि पार्थिवे \nअमर्षी वचनं श्रुत्वा घातयिष्यति वानरान् ॥ ३० ॥\n'राजाजवळ गेल्यावर हा सर्व दोष अंगदाचा आहे असे त्याला सांगू. सुग्रीव फार रागीट आहे. माझे भाषण ऐकून तो या सर्व वानरांचा वध करील. ॥३०॥\nइष्टं मधुवनं ह्येतत् सुग्रीवस्य महात्मनः \nपितृपैतामहं दिव्यं देवैरपि दुरासदम् ॥ ३१ ॥\n'महात्मा सुग्रीवाला हे मधुवन फारच प्रिय आहे. ते त्याच्या वाडवडिलांपासून त्याच्याकडे चालत आलेले दिव्य वन आहे. त्यात प्रवेश करणे देवतांनाही कठीण आहे. ॥३१॥\nस वानरानिमान् सर्वान् मधुलुब्धान् गतायुषः \nघातयिष्यति दण्डेन सुग्रीवः ससुहृज्जनान् ॥ ३२ ॥\n'या मधुलुब्ध सर्व वानरांचे आयुष्य संपत आले असावे. सुग्रीव यांना कठोर दण्ड देऊन त्यांच्या सुहृदांसहित मारून टाकील.॥३२॥\nवध्या ह्येते दुरात्मानो नृपाज्ञापरिपन्थिनः \nअमर्षप्रभवो रोषः सफलो मे भविष्यति ॥ ३३ ॥\n'राजाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे हे दुरात्मे राजद्रोही वानर वधासच योग्य आहेत. त्यांच वध झाल्यावरच माझा असहिष्णुतेमुळे उत्पन्न झालेला रोष सफल होईल.'॥३३॥\nएवमुक्त्वा दधिमुखो वनपालान् महाबलः \nजगाम सहसोत्पत्य वनपालैः समन्वितः ॥ ३४ ॥\nवनाच्या रक्षकांशी असे बोलून त्यांना बरोबर घेऊन महाबली दधिमुख एकदम उड्डाण करून आकाशमार्गाने चालता झाला.॥३४॥\nनिमेषान्तरमात्रेण स हि प्राप्तो वनालयः \nसहस्रांशुसुतो धीमान् सुग्रीवो यत्र वानरः ॥ ३५ ॥\nआणि एका निमिषात तो बुद्धिमान सूर्यपुत्र वानरराज सुग्रीव जेथे विराजमान होते तेथे येऊन पोहोंचूला.॥३५॥\nरामं च लक्ष्मणं चैव दृष्ट्‍वा सुग्रीवमेव च \nसमप्रतिष्ठां जगतीमाकाशान्निपपात ह ॥ ३६ ॥\nश्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांना दुरून पाहतांच तो आकाशान्तून समतल भूमीवर उतरला. (त्याने जमिनीवर उडी मारली)॥३६॥\nस निपत्य महावीरः सर्वैस्तैः परिवारितः \nहरिर्दधिमुखः पालैः पालानां परमेश्वरः ॥ ३७ ॥\nस दीनवदनो भूत्वा कृत्वा शिरसि चाञ्जलिम् \nसुग्रीवस्याशु तौ मूर्ध्ना चरणौ प्रत्यपीडयत् ॥ ३८ ॥\nवनरक्षकांचे स्वामी महावीर वानर दधिमुख पृथ्वीवर उतरून त्या सर्व रक्षकांनी घेरलेले असे उदास चेहर्‍याने सुग्रीवाजवळ आले आणि मस्तकावर दोन्ही हात जोडून त्यांच्या चरणी मस्तक नमवून प्रणाम केला.॥३७-३८॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा बासष्ठावा सर्ग पूरा झाला.॥६२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/03/blog-post_47.html", "date_download": "2022-05-25T02:55:00Z", "digest": "sha1:3RT57IXL24MCUPDAFVV7EZS7QTDQQ3TY", "length": 10589, "nlines": 214, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "२७ मार्च ते ०२ एप्रिल २०२० | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n२७ मार्च ते ०२ एप्रिल २०२०\nबुरख्यातल्या ‘शाहीन’ची गरूड भरारी\nदोन अपत्यांचे हानीकारक धोरण\nदेशांतर्गत धोरणात संयुक्त राष्ट्राच्या मानदंडांचा ...\n२७ मार्च ते ०२ एप्रिल २०२०\nएनआरसी : गोगोइंचे सरकारला अमूल्य गिफ्ट\nमुलाबाळांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुस्लिम महिलांच्या क्रांतीची सुरूवात १४५० वर्षांपू...\nओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध\nमुलाबाळांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n1 एप्रिलपासून देशात जनगणना आणि एनपीआर\nलज्जा : महिला-वस्त्र; समाजमाध्यमे\nशाहीन बाग आंदोलनाची धग कायम\nपेटलेली दिल्ली आणि झडणारी मे���वाणी\n२० मार्च ते २६ मार्च २०२०\nपतीचे अधिकार : प्रेषितवाणी\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nट्रम्प भारत दौरा – महत्त्वाचे पैलू\n१३ मार्च ते १९ मार्च २०२०\nआपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेणे गर...\nमहिलांच्या खर्‍या प्रगतीसाठी पुढाकाराची गरज\nदिल्ली’चे दोषी अजूनही मोकाट\nसंविधान ते मनुस्मृती व्हाया सी.ए. ए., एन.आर.सी.\nपतीचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहिलांना आर्थिक व्यवहाराकरिता सशर्त परवानगी\nशांततामय आंदोलनात दंगलीची ठिणगी\nआपले राजकारणी तंत्र जातीयतेच्या विषापासून मुक्त कर...\nआदर्श विद्यार्थी आणि संस्कार देणारी शाळा महत्वाची-...\nनेते शांत दिल्ली अशांत \nअमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा दौरा किती लाभदायक\n०६ मार्च ते १२ मार्च २०२०\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://comme-un-pro.fr/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-05-25T03:45:01Z", "digest": "sha1:GUV45ISUDC2IW6HUCX3FBMRTWPQWQ4VB", "length": 7931, "nlines": 82, "source_domain": "comme-un-pro.fr", "title": "विनामूल्य वापर वाढीचे पर्याय", "raw_content": "\nपत्र टेम्पलेट: आपली कर्मचारी बचत अनलॉक करा\nपत्र टेम्पलेट: खर्चाच्या प्रतिपूर्तीची विनंती करा ...\nपत्र मॉडेल त्याच्या त्याच्या पेमेंट करण्यासाठी ...\nव्यवसायासाठी तयार करा, पत्राचे टेम्पलेट ...\nGoogle क्रियाकलाप, किंवा आपल्या क्रियाकलापांबद्दल सर्वकाही कसे जाणून घ्यावे...\nएखाद्या वरिष्ठास क्षमा मागण्यासाठी ईमेल टेम्पलेट ...\nफ्लॅट रेट कर्मचार्‍यांना प्रगतीशील सेवानिवृत्ती वाढविण्यात आली...\nनकारात्मकतेतून बाहेर पडत आहे - स्वतःला नकारात्मक लहरींचे संरक्षण करा ...\nफ्रान्समध्ये सेटल करा आणि काम करा\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nविनामूल्य वापर वाढीचे पर्याय\nद्वारा पोस्ट केलेले Tranquillus | डेक 27, 2020 | वेबवर\nCe विनामूल्य ट्यूटोरियल च्या विविध वाढीची शक्यता (कामाचे दिवस, वर्षे, वाढीचे स्वरूप, अचूक अंतरासह मालिका ...) वाढवा एक्सेल. हा कोर्स “Essentials of Excel: Mastering the Basics – Part 1/2” या प्रशिक्षणातून घेतला आहे.\nआपणास येणार्‍या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी म्युच्युअल एड लाउंजमध्ये उपलब्ध आहे वाढ सोबत एक्सेल.\nविनामूल्य वापर वाढीचे पर्याय 29 डिसेंबर 2020Tranquillus\nमूळ साइटवर लेख वाचणे सुरू ठेवा →\nवाचा पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफीकडे स्थलांतरावर ANSSI मत\nमागीलविनामूल्य: चिन्ह संचासाठी एक आख्यायिका तयार करा\nखालीलआपले स्वतःचे वेब विपणन धोरण तयार करा\nत्वरित अधिक उत्पादक व्हा (2021 मध्ये)\nविक्रीसाठी 30 मिनिटांत आपले इंस्टाग्राम खाते स्वयंचलित करा\nदूरसंचार: कंपन्यांना काय दंड\nआंशिक क्रियाकलाप: असुरक्षित लोकांसाठी लागू असलेल्या भत्तेचा एकच दर पुढे ढकलणे\nलेखी आणि तोंडी संप्रेषण - विनामूल्य प्रशिक्षण (19) योग्य (204) वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास विनामूल्य प्रशिक्षण (51) उद्योजकतामुक्त प्रशिक्षण (94) एक्सेल मोफत प्रशिक्षण (33) व्यावसायिक प्रशिक्षण (112) प्रकल्प व्यवस्थापन मोफत प्रशिक्षण (17) परदेशी भाषा मोफत प्रशिक्षण (9) परदेशी भाषा पद्धती आणि सल्ला (22) सॉफ्टवेअर आणि freeप्लिकेशन्सचे विनामूल्य प्रशिक्षण (23) पत्र मॉडेल (20) mooc (203) साधने गूगल प्रशिक्षण (14) पॉवरपॉईंट मोफत प्रशिक्षण (13) विनामूल्य वेबमार्केटिंग प्रशिक्षण (75) शब्द मुक्त प्रशिक्षण (13)\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nठरविणे आणि फ्रान्समध्ये काम करणे\nमजकूर आकार कट करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/992", "date_download": "2022-05-25T03:59:44Z", "digest": "sha1:VMBN662I3O2SEJ2KKN6RIS74U3425E6X", "length": 17636, "nlines": 270, "source_domain": "www.misalpav.com", "title": "तहान | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाहितगार in जे न देखे रवी...\nकटी बंधात उष्म निश्वास\nनभी नाभी ताम्र गोल\nपर्ण विरहीत पुष्प तटी दाट\nदिंगबर सुरेख मदन पाझरतो\nस्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)\ndive aagarfestivalsmango curryकखगकैच्याकैकवितागरम पाण्याचे कुंडजाणिवतहाननिसर्गफ्री स्टाइलभिजून भिजून गात्रीमाझी कवितामुक्त कवितारंगरतीबाच्या कविताविडम्बनशृंगारस्पर्शस्वप्नप्रेमकाव्यविडंबन\nRead more about वसंतात मृगजळ खास\nरोज किती पाणी प्यावे\nमाहितगार in जे न देखे रवी...\nरोज किती पाणी प्यावे\nशरीराची गरज असेल एवढे\nआणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य\nरोज किती पाणी प्यावे\nरोज किती पाणी प्यावे\nशेती आणि शरीरांची गरज\nयांचे गणित नाही जुळली तर\nईतर चार जणांना पटवून\nशरीराची गरज भागेल तेवढे\nआयुष्याच्या वाटेवरआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकालगंगाकैच्याकैकविताकोडाईकनालगणितचाहूलजिलबीजीवनतहानदुसरी बाजूमराठीचे श्लोकमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीविडम्बनपाकक्रियामुक्तकआईस्क्रीमथंड पेयरस्सावाईनशाकाहारीशेतीसरबत\nRead more about रोज किती पाणी प्यावे\n) - अच्रत बव्लत\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D\nनशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nशुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा\nखिदळणारे ओठ आणि सूचक नजरा\nसोनेरी पाणी व शनेलचा सुगंध\nधुंद संगीताचा मंद आवाज\n\"गरम सोबती\" बरोबर आवडती \"श्टेपनी\"\nबोला आणखी काय हवं\nganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटक��� उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीतकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजा\n) - अच्रत बव्लत\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)\nडोळ्या समोर आली नसतील तर नसू देत\nअदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजा\nतुला बापू म्हणू की बाप्या \nमाहितगार in जे न देखे रवी...\nतुला बापू म्हणू की बाप्या \nतुला बापू म्हणू की बाप्या \nअनर्थशास्त्रइशाराकखगकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाझाडीबोलीतहानप्रेम कविताकविताप्रेमकाव्य\nRead more about तुला बापू म्हणू की बाप्या \nशिव कन्या in जे न देखे रवी...\nसंध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....\nमला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर\nलोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर\nसोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात\nघेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात\nसंध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....\nतुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे\nबघू देत लोकांना देवांना साधुंना\nमाझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून\nतिच्या देहात लयदार मिसळताना.....\nकविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमान\nRead more about संध्याकाळी तू गंगेतीरी\nमहासंग्राम in जे न देखे रवी...\nशहराला गावाचे दुःख ठाव नाही\nस्वामि १ in जे न देखे रवी...\nसरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा\nसंतप्त सूर्य आता ओकेल तप्�� ज्वाळा\nपक्षी दिशा दिशांना फीरतील ते थव्यांनी\nसुकतील कंठ त्यांचे शोधतील ते पाणी\nसुकली तळी जळांची पिण्यास नाही पाणी\nलहान सानुल्या जीवांची होइल लाही लाही\nत्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा\nवाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा....\nवाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा.....\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/ashok-chavan-bhokar-nagar-panchayat-election-nanded-to-begin-soon-479749.html", "date_download": "2022-05-25T03:58:56Z", "digest": "sha1:6VTTWXXFRNLWCZR2LVUTATARWN247TQZ", "length": 8780, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » Ashok Chavan Bhokar Nagar Panchayat Election Nanded to begin soon", "raw_content": "भोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या हालचाली, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला\nकाँग्रेस नेते अशोक चव्हाण\n2015 साली भोकरमध्ये काँग्रेसला 12 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादी 3, भाजप 2 आणि अपक्ष दोन जागी निवडून आले होते. यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nराजीव गिरी | Edited By: अनिश बेंद्रे\nनांदेड : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या मतदारसंघातील भोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या (Bhokar Nagar Parishad Election) हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. चव्हाणांसमोर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं आव्हान असेल. (Ashok Chavan Bhokar Nagar Panchayat Election Nanded to begin soon)\nभोकर नग���परिषदेची स्थिती काय\n2009 मध्ये स्थापन झालेल्या भोकर नगरपरिषदेत 19 सदस्य आहेत. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत इथे काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळवता आल्या होत्या. त्यानंतर 2015 साली भोकरमध्ये काँग्रेसला 12 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादी 3, भाजप 2 आणि अपक्ष दोन जागी निवडून आले होते.\nआता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अशोक चव्हाण इथल्या निवडणुकीत राबवू शकतात. तर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, एमआयएम आणि वंचित आघाडी हे काँग्रेससाठी कितपत आव्हान निर्माण करु शकतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.\nबारडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का\nभोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यामुळे अशोक चव्हाण यांना काही महिन्यांपूर्वी जोरदार धक्का बसला होता. 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेने बाजी मारली. नांदेडमध्ये शिवसेनेने काँग्रेसला आणि पर्यायाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शह दिल्याची चर्चा रंगली होती. या ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होता.\nसातत्याने काँग्रेसकडे असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nलोकसभेला पराभवानंतरही अशोक चव्हाण विजयी\nलोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन खासदार अशोक चव्हाणांना पराभवाची धूळ चारली होती. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण भोकर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. विधानसभेतही पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चव्हाण जिद्दीला पेटले होते. अखेर विधानसभेला अशोक चव्हाणांनी विरोधकांना आस्मान दाखवले.\nनांदेडमध्ये शिवसेनेकडून अशोक चव्हाणांना धक्का, 17 पैकी 16 जागांवर भगवा फडकवला\nभोकरमध्ये खासदार चिखलीकरांची एकाकी झुंज, भाजप उमेदवाराच्या प्रचाराला नेत्यांची दांडी\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/jack-bee", "date_download": "2022-05-25T03:49:07Z", "digest": "sha1:T2ZTF57FXS2YNW4D6M6QDNZGL4ZAPSIP", "length": 13227, "nlines": 95, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " जकाबी (जॅक रसेल टेरियर-बीगल मिक्स) माहिती, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nजॅकबी ही एक लहान आकाराची जात आहे, जॅक रसेल टेरियर आणि बीगल दरम्यान ओलांडून तयार केली जाते. जरी त्याचे स्वरूप आणि गुणधर्म एकमेकांपेक्षा भिन्न असतात, हे सहसा त्याच्या टेरियर पालकासारखे असते परंतु त्याचा बीगल चेहरा असतो. पॅच आणि लांब शेपटी असलेल्या स्नायूयुक्त शरीराद्वारे वैशिष्ट्यीकृत, जकाबीचे कान असू शकतात ...\nजॅकबी ही एक लहान आकाराची जात आहे, जॅक रसेल टेरियर आणि ए दरम्यान पार करून तयार केली जाते बीगल . जरी त्याचे स्वरूप आणि गुणधर्म एकमेकांपेक्षा भिन्न असतात, हे सहसा त्याच्या टेरियर पालकासारखे असते परंतु ए बीगल चेहरा पॅच आणि लांब शेपटी असलेल्या स्नायूयुक्त शरीराद्वारे वैशिष्ट्यीकृत, जॅकबीचे कान मोठे आणि फ्लॉपी किंवा लहान आणि सरळ टेरियरसारखे असू शकतात.\nजॅक रसेल टेरियर आणि बीगल मिक्स\nइतर नावे जॅक रसेल टेरियर-बीगल मिक्स, जॅक-ए-बी\nकोट पातळ, खडबडीत, अंडरकोटशिवाय गुळगुळीत\nरंग तपकिरी, काळा आणि लाल डाग असलेली पांढरी किंवा मलई\nजातीचा गट शिकारी, टेरियर\nआकार आणि उंची लहान; सरासरी 15 इंच\nस्वभाव प्रेमळ, हुशार, सजग, निष्ठावंत\nमूळ देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका\nस्पर्धात्मक नोंदणी IDCR, DRA, DDKC, ACHC\nस्वभावाने प्रेमळ, मैत्रीपूर्ण आणि विश्वासू असल्याने, हे मानवी लक्ष वेधून घेते आणि आपल्या कुटुंबासह वेळ घालवायला आवडते. हा कौटुंबिक पाळीव प्राणी लहान मुलांसह तसेच इतर पाळीव प्राण्यांसह चांगला आहे, एक उत्तम प्लेमेट म्हणून काम करतो. तथापि, कुत्रा अनोळखी लोकांभोवती चिंता आणि लाजाळूपणा दाखवू शकतो, ज्याची काळजी आपल्या पाळीव प्राण्याला त्याच्या पिल्लापद्धतीमध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन घेतली जाऊ शकते. प्रामुख्याने गोड स्वभावाचा कुत्रा, तो कधीकधी आक्रमकतेची चिन्हे दर्शवू शकतो, विशेषत: जर तो घाबरला असेल तर. त्याच्या सक्रिय आणि सतर्क स्वभावामुळे, हे त्याच्या मालकांना सतर्क करणारा वॉचडॉग म्हणून उत्तम काम करते. त्यांना वासाची तीव्र भावना आहे आणि सुगंधाच्या स्त्रोताचे अनुसरण करण्यासाठी ते खूप वास घेतात.\nही नैसर्गिकरित्या सक्रिय आणि खेळकर असल्याने, या जातीचा चांगला वापर न केल्या�� तो विनाशकारी होऊ शकतो. त्याला दररोज लांब, वेगवान चालायला बाहेर काढा, परंतु त्याला पट्टावर ठेवण्याची खात्री करा शांत आणि आनंदी राहण्यासाठी त्याला भरपूर मानसिक तसेच शारीरिक उत्तेजनाची आवश्यकता आहे. दररोज आपल्या पाळीव प्राण्याला लांब, वेगवान चालायला बाहेर काढा, परंतु ते पट्टावर ठेवण्याची खात्री करा. त्याला वेगाने धावणे आवडते, तसेच हवेत उंच उडी मारणे देखील आवडते, आणि म्हणून खेळण्यासाठी आणि मुक्तपणे चालण्यासाठी मोठ्या कुंपण असलेल्या यार्डच्या स्वरूपात पुरेशी जागा आवश्यक आहे.\nजरी त्याची देखभाल करण्यासाठी कमीतकमी काळजी आवश्यक आहे, तरीही आपण मृत केस काढण्यासाठी त्याचा कोट नियमितपणे ब्रश केला पाहिजे. फर स्वच्छ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अधूनमधून आंघोळ करण्याची शिफारस केली जाते.\nनिरोगी जाती असूनही, बीगल-जॅक रसेल मिक्स नाकातील giesलर्जी, खाज सुटणारी त्वचा आणि लाल, खाजत, पाणचट डोळ्यांसह विशिष्ट allergicलर्जीक प्रतिक्रियांमुळे ग्रस्त आहे.\nत्याच्या उच्च बुद्धिमत्तेमुळे, जॅकबी कमांड पटकन शिकण्यास सक्षम आहे. तथापि, त्याच्या जिद्दी आणि स्वतंत्र स्वभावाला सामोरे जाणे कठीण आहे, त्यासाठी खंबीर, रुग्ण आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण पद्धती आवश्यक आहेत. त्यात एक मूळ शिकार वृत्ती असल्याने, पिल्लांना आज्ञाधारक प्रशिक्षण पद्धतींचा परिचय देणे तसेच त्यांच्यावर अधिकार स्थापित करणे आवश्यक आहे. भविष्यात कोणत्याही अवांछित वर्तनाला आळा घालण्यासाठी समाजकारण आणि पॉटी प्रशिक्षण तितकेच आवश्यक आहे.\nत्याला नियमितपणे दीड ते दोन कप संरक्षक-मुक्त, सेंद्रिय कोरडे किबल द्या. बेबी गाजर, रताळ्याचे च्यूज आणि ट्यूना आणि सॅल्मनसह इतर स्नॅक्ससारख्या काही अधूनमधून पदार्थ त्याच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. पण त्याची दैनंदिन कॅलरीची मात्रा जरूर तपासा.\nचपळ आणि सतर्क, जकाबी शिकार करणे, पाहणे आणि युक्त्या दाखवणे यासारख्या कार्यांमध्ये चांगली कामगिरी करते.\nहे सहजपणे विचलित होते आणि बाहेर सोडल्यास लहान प्राण्यांच्या मागे धावू शकते.\nकाही जॅकाबीज मोठ्याने भुंकतात, ते बीगलच्या वैशिष्ट्यपूर्ण कवटासारखे असतात.\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nदुहेरी डूडल काय आहे\nउंदीर टेरियर चिहुआहुआ मिक्स विक्रीसाठी\nग्रेट डेन वीनर डॉग मिक्स\nचिहुआहुआ लॅब्राडोर मिक्स पिल्ले\nशिबा इनू जर्मन मेंढपाळ मिक्स\nचिहुआहुआ आणि रॅट टेरियर मिक्स\nकॉकेशियन माउंटन कुत्रा पूर्ण वाढलेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/743.html", "date_download": "2022-05-25T04:04:52Z", "digest": "sha1:KOOE7EKQRLKELI4JG42QLBDXUW7MHO3O", "length": 51219, "nlines": 518, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "श्री गजानन विजय - अध्याय १६ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > संतांचा उपदेश > श्री गजानन विजय > श्री गजानन विजय – अध्याय १६\nश्री गजानन विजय – अध्याय १६\n॥ श्रीगणेशाय नमः ॥\n आतां उपेक्षा करूं नको ॥१॥\n सहन झाला नाहीं तुला ॥२॥\nआतां मात्र डोळे मिटिसी कां रे देवा ब्राह्मणांविशीं कां रे देवा ब्राह्मणांविशीं \nकाय आहे लागली तुसी गाढ निद्रा येधवां ॥३॥\nम्हणून डोळे मिटूं नका स्वस्थ ऐसें बसूं नका \n आहे हरी सांप्रत ॥४॥\n अवघीं कृत्यें आहेत शीण \n होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥\n पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥\nहा शेगांवची करी वारी \nहमेश त्यांचें चिंतन करी \n एक ठाकरीण होती पाही \n ठिकाणासीं बसत नसे ॥८॥\nती दांभिक होती फार \n हाच धंदा तियेचा ॥९॥\n तुझा जन्म वाया गेला \nकां कीं तूं नाहीं केला सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥\nपरी त्यानें सांग तुसी मंत्र कानीं कथिला कां मंत्र कानीं कथिला कां \n गुरु न होत कधीं जाण \n वेडापिसा साच असे ॥१२॥\nतुझा ताप बरा झाला म्हणून तूं मानिसी त्याला \n बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥\n' गिन गिन गणातें ' हें भजन \n ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥\n आपण दोघे गुरु करूं ॥१५॥\n उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥\nम्हणून वेळ न करी कांहीं \n चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥\nत्यानें ऐसा विचार केला \n पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥\n चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥\n पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला \nतों तीन प्रहर रात्रीला काय घडलें तें ऐका ॥२२॥\n थेट समर्थांच्या परी ॥२३॥\nपुरुष म्हणे रे पुंडलिका अंजनगांवासी जातोस कां \n त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥\nजातोस तरी जावें त्वरित \nतेथें जातां फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥\n म्हणून कां तो गुरु झाला \n किती तरी करतात ॥२६॥\n काय गुरु होती साचे \n त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥\nतूं इकडे करी कान \n' गण गण ' ऐसें बोलून महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥\nआणखी काय आहे आस ती मी आज पुरवीन खास \n आनंद अति जाहला ॥२९॥\n शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥\n पादुका द्या ह्या मला सदया \n यावीण आणखी आस नसे ॥३१॥\nबरें उद्या दोन प्रहर \n ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥\n स्वप्नीं पुंडलिक उठून बसला \n साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥\nतो कोणीच दिसेना अखेर नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥\n बाट न लागला आजवरी ॥३५॥\n तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥\nतैसेंच उद्यां दोन प्रहरीं \n त्याचा समजूं काय अर्थ \nकिंवा नव्या पादुका करून \nऐसें त्यांचें आहे मन हें कांहीं कळेना ॥३८॥\n पादुका त्या होत्या भल्या \nत्याच त्यांनीं मसी दिल्या मग नव्या घेऊं कशास मग नव्या घेऊं कशास \nऐसें नाना तर्क करी \nतों इतक्यांत आली घरीं भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥\nदिसूं लागला आहे आतां रस्ता \n मी कांहीं येत नाहीं \nमर्जी असल्यास तूंच जाई \nमीं जो एकदां गुरु केला \nतो न आतां सोडी भला हाच माझा निश्चय ॥४३॥\n काय झालें तें ऐका ॥४४॥\n दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥\n ऐसें बोलले महाराज ॥४६॥\nसमर्थ आज्ञा होतां ऐसी तैसेंच केलें बाळानें ॥४७॥\nभोकरे जो का पुंडलिका तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥\nत्यास ह्या द्या नेऊन \n पादुका घेतां जहाला ॥४९॥\n तों पुंडलिक भेटला वेशींत \n कांहीं दिला का तुम्हांपासी \n झ्यामसिंग घेऊन घरीं गेला \n तूं ऐसें कां विचारिलें \n गोष्ट त्याला कथिली साची \n भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥\nत्याच अजून आहेत भल्या मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥\n त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥\nपहा श्रोते खरें संत \n जाऊं न देती तयांला ॥५६॥\n या कथेतें ऐकतां ॥५७॥\n हा राजाराम कवर असे ॥५९���\n मानूं लागली समर्था ॥६०॥\n दोन पुत्र होते जाण \n गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥\n हें येथें विसरूं नका ॥६३॥\n तो समर्थांचा आठव करी \n मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥\nतो सुटीमाजीं आला घरीं \n जेवूं घालावें महाराजा ॥६६॥\nपरी हें कैसें व्हावयाचें हाच विचार पडला कीं ॥६७॥\n काय तरी करूं आतां \nमरून गेली माझी माता \nघरीं माझें नाही कोणी \nजिचें नांव आहे नानी स्वभाव तापट तियेचा ॥६९॥\nमाझ्या आहे ऐसें मनीं \nऊन पिठलें हिरवी मिर्ची ऐसें तयार करावें ॥७१॥\n सांगूं कसा मी भावजईला \n माता तेंच स्थान असे ॥७२॥\n नानी आली ते ठायां ॥७३॥\nमुखश्री ती म्लान झाली तुमची कशानें ये वेळां तुमची कशानें ये वेळां \n काय तुला सांगूं वहिनी \nमाझे जे कां आले मनीं विचार ते ये वेळां ॥७५॥\n मनोरथ ना होती पूर्ण \n काय करणें आहे गें ॥७६॥\nतूं माझा धाकटा दीर मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥\n तत् कांता माय खरी \n तें तुम्ही जाणतसा ॥७८॥\nतें ऐकून भाऊ हंसला \n आज ऐसें वाटतें ॥७९॥\n सर्व पदार्थ करून साचे \n त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥\nतें तूं जरी करशील \n काम माझें त्यायोगें ॥८१॥\nतें ऐकतां बोले नानी \nयासाठींच कां हो मनीं सचिंत तुम्हीं बैसलात \nसांगा आहे काय कारणें मजला स्पष्ट शब्दानें \nकांहीं ना आपुल्या गेहीं उणें \nमग भाऊनें सर्व कांहीं निवेदन केलें तिला पाही \n आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥\nभाकरी तीन, कांदे तीन \n प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥\n आहे पाहा गाडीस ॥८७॥\n गेलांत तरी उपयोग ॥८८॥\n येतां झाला स्टेशनासी ॥८९॥\n होती झाली शोकाकुल ॥९०॥\nअति हिरमोड त्याचा झाला \nम्हणे महाराज कां हो केला अव्हेर माझा ये कालीं अव्हेर माझा ये कालीं \nमी मुळींच हीन दीन कोठून घडावें मला पुण्य कोठून घडावें मला पुण्य \n लाभ केवीं मानसाचा ॥९२॥\n चुकी झाली माझ्या हातीं \n गाडी चुकली ये वेळां \nहाय हाय हे दुर्दैवा त्वां माझा साधिला दावा \n घडूं न दिली आज तूं ॥९४॥\n ऐशीच आज राहिली जरी \nनाहीं करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥\n यावें धांवून सत्वर ॥९६॥\nमग या या येथवर कां हो अनमान करितसां कां हो अनमान करितसां \nमी न आज्ञा तुम्हां करितों \nम्हणूनियां हा न होतो अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥\n होईल ऐसें वाटतें ॥९९॥\n आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥\n बसला होता आसनीं ॥१॥\nकोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुर्‍या कोणाच्या ॥३॥\n समर्थांनीं ना स्पर्श केला \n बाळा आणून ठेवीं प��ढें ॥४॥\nआणि म्हणे हें करा ग्रहण \nआपुलें न झाल्या जेवण प्रसाद भक्तां मिळतो कसा प्रसाद भक्तां मिळतो कसा \nत्यांची ते वाट पाहती \nत्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललों ॥६॥\nतैं महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूंस खरा \nआज भोजन चौथे प्रहरा माझें होणार आहे रे ॥७॥\n ना तरी खुशाल जेवावें \nनैवेद्य घेऊनि घरा जावें पर्वा नाही त्याची मला ॥८॥\nऐसा प्रकार तेथें झाला तों इतुक्यांत भाऊ आला \n भाऊ आपल्या मानसीं ॥९॥\nझालें असे पहा तेवीं \nउभा राहिला जोडोनी कर वाट पाहत आज्ञेची ॥११॥\n ही कां वेळ जेवण्याची \n आण तुझी शिदोरी ॥१३॥\nम्हणे काय करूं गुरुनाथा गाडी चुकली बाराची ॥१४॥\n आतां नको दुःखित होऊं \nकाय आणलें आहेस पाहूं \nएकीची तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥\n खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥\nतैसेंच येथें आज झालें आमचें पक्वान्न नाहीं रुचलें \n चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥\n तेथें ऐसेंच होणार ॥२१॥\nपास होशील पुढचे वर्षी तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥\n आपुली असूं द्यावी दया \n मी न आलों ये ठाया ॥२३॥\nआपुले हे दिव्य चरण \n आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥\n भाऊ कवर निघून गेला \nएक होता भाविक नर \nघरची गरीबी होती खरी \n दर्शना यावें मठांत ॥२७॥\n जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥\n बहुत दिवस चालला साचा \n तो न कोणा सोडितसे ॥२९॥\nजें जें असेल दैवांत तें तें श्रोते घडून येत \n असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥\nतों एक आला शिकारी \nनेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकींत ॥३१॥\nती प्रभातीची होती वेळा \n आपल्या शेंती शेकत ॥३२॥\nतों त्याच्या मागें कुपाटिला \nससा शुभ्र तोचि पडला \nत्याची शिकार करण्या भली \n प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥\n निद्रा न लागे किंचित \nनवस सायास केले बहुत परी गुण येईना ॥३८॥\nएके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त ऐसें बोलला तयाला ॥३९॥\nडाँक्टर वैद्य सोडा आतां \n उत्तम या जगामध्यें ॥१४०॥\n चुकेल हा तुझा त्रास \n या मठाच्या नित्य तूं ॥४१॥\nतेव्हां सेवा ही घडेल \n दांभिकतेनें हें ना करी \n झाडणें त्यानें सुरूं केलें \n स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥\nऐसीं चौदा वर्षें झालीं \nतईं गोष्ट घडून आली ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥\n दावितां सुटे आंठोळी ॥४६॥\nतैसें साच येथें झालें \n ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥\n परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥\n मग मात्र होते स्थिर \n हे भाविक जाणती ॥४९॥\n हा गजाननविजय नामें ग्रंथ \nशुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥\n॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥\nश्री गजानन विजय – अध्याय ७\nश्री गजानन विजय – अध्याय ६\nश्री गजानन विजय – अध्याय ५\nश्री गजानन विजय – अध्याय ४\nश्री गजानन विजय – अध्याय ३\nश्री गजानन विजय – अध्याय २\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/rakhi-sawant-dinner-date-with-husband-ritesh-after-out-from-bigg-boss-15-house-mrj-95-2778403/", "date_download": "2022-05-25T03:15:20Z", "digest": "sha1:VJTKGIM7KZQRYG6Q3U46WDBD3ECCOE2M", "length": 20729, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rakhi sawant dinner date with husband ritesh after out from bigg boss 15 house | 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच राखी सावंतची पतीसोबत डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल | Loksatta", "raw_content": "मंगळवार, २४ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच राखी सावंतची पतीसोबत डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल\nराखी सावंत आणि तिचा पती रितेश यांच्या डिनर डेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराखीनं इन्स्टाग्रामवर तिच्या डिनर डेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.\nबिग बॉस १५ च्या महाअंतिम सोहळ्याला आता अवघे ४ दिवस बाकी आहेत. त्याआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. याबाबत राखी सावंतनं स्वतःच एका व्हिडीओमधून माहिती दिली आहे. यासोबत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत तिचा पती रितेशसोबत डिनर डेटला जाताना दिसली. राखीनं इन्स्टाग्रामवर तिच्या डिनर डेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.\nराखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पती रितेशसोबत डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखीनं बिग बॉसच्या घरात असताना रितेशची खूप आठवण आल्याची कबुली दिली आहे. यासोबतच या व्हिडीओमध्ये तिने रितेशची झलकही दाखवली आहे. राखी सावंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.\n“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ\n“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\nसलमानच्या सांगण्यावरुन संजय लीला भन्साळींना भेटली कंगना, सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “तू तर…”\nयाआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एका जिमच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सशी बोलताना तिने आपण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं होतं. त्यावर काही फोटोग्राफर्सनी तिला, ‘बिग बॉसचा विजेता कोण होणार’ असा प्रश्न विचारला होता आणि यावर राखीनं ‘मला माहीत नाही की विजेता कोण होईल’ असं उत्तर दिलं होतं.\nदरम्यान काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं तिच्या पती बद्दल वक्तव्य करताना, ‘त्याने जर मला लग्नाचं प्रमाणपत्र दिलं तर त्यांच्य��सोबत पुढच्या आयुष्याचा विचार करेन अन्यथा आम्ही वेगळं होणंच योग्य आहे.’ असं म्हटलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पण आता या दोघांमधील बॉन्डिंग पाहता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे असंच दिसून येत आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nVideo: गोष्ट पडद्यामागची भाग १६ – ज्योतिषाने दिला ‘तो’ सल्ला अन्…;जाणून घ्या ‘जॉनी मेरा नाम’चे खास किस्से\nIPL 2022, GT vs RR : गुजरातची फायनलमध्ये धडक राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय\nअलिबाग : महिलेचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकाल\nपुणे : दारू पिताना झालेल्या वादातून एकाचा चाकुने गळा चिरून खून, दोघे अटकेत\nIPL 2022, GT vs RR : राजस्थानचा सापळा यशस्वी चोरटी धाव घेताना शुभमन गिल झाला खास पद्धतीने धावबाद\nपुणे : तळजाईच्या जंगलात झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह\nभारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या\n भारतात दर ३३ तासात १० लाख लोक बनतायत गरीब, तर…\nSkin Care Tip: तिशीनंतर सुरकुत्यापासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा\nFashion Tips: बांगड्या घालायला त्रास होतोय मग या पद्धतींचा अवलंब करा\nIPL 2022, GT vs RR : जोस बटलरने राजस्थानला सावरलं, गुजरातसमोर १८९ धावांचे लक्ष्य\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ३ राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्या���ना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित\nLoksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य\nEntertainment Latest Live News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai/metro-safety-test-completed-ysh-95-2771955/?utm_source=ls&utm_medium=article3&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-05-25T04:47:15Z", "digest": "sha1:WWU43WH5AWULNEAD3V5AAHSYFXTSD5C2", "length": 21969, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Metro safety test completed ysh 95 | मेट्रोची सुरक्षा चाचणी पूर्ण | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nमेट्रोची सुरक्षा चाचणी पूर्ण\nनवी मुंबई मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nरेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा\nनवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याचा अहवाल रेल्वे मंडळाला सादर केल्यानंतर नवी मुंबईतील पहिली मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ही सेवा सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. डिसेंबपर्यंत बेलापूर ते पेंदार या मार्गावरील पेंदार ते खारघरच्या सेंट्रल पार्क या पाच किलोमीटर लांबीचे काम पूर्ण केले आहे. नवी मुंबईच्या दक्षिण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम मे २०१२ रोजी सुरू केले आहे. ही सेवा पहिल्या चार वर्षांत सुरू होईल असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र अनेक कारणास्तव हा मार्ग सात वर्षांत सुरू झालेला नाही.\n“शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “तुमच्या डोक्यात…”\nउद्या नवी मुंबईत पाणीपुरवठा राहणार बंद, ‘या’ भागांना बसणार फटका\nनवी मुंबई मेट्रो सुरू करण्यास हिरवा कंदील ; आता उद्घाटनाची प्रतीक्षा\n ; अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलाच्या कामाला गणेश नाईक यांचा विरोध\nसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची देखभाल व प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारी अभियंता हे महामेट्रोला काम देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील पेंदार ते खारघर या किमान पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम झाले असून हा मार्ग जानेवारी महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने केले गेले आहेत. रेल्वेच्या र्सिच डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑरगानायझेशन (आरडीएसओ) चे वेग आणि इतर प्रमाणपत्र ऑक्टोबरमध्ये मिळालेले आहे. ऑसिलेशन चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि या सेवेसाठी आवश्यक असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा चाचणी सोमवारपासून सुरू झाली होती. दोन दिवस या सुरक्षा पथकाने पाच किलोमीटर लांबीच्या अंतरावर मेट्रो चालविणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याची पाहणी केली आहे. या मार्गावरील चाचणी बरोबरच मेट्रोचे डब्बे यांचीही पाहणी केली. हे पथक आता हा अहवाल रेल्वे सुरक्षा मंडळाला सादर करणार आहे. त्यानंतर रेल्वे मंडळ या सेवेला हिरवा कंदील दाखविणार आहे. त्यामुळे किमान पहिला टप्पा तळोजा ते खारघर हा सुरू होणार आहे.\nमेट्रोसह अतिजलद बोटसेवा लवकरच\nमेट्रोची अंतिम सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. यामुळे ही सेवा सुरू होण्यासाठी आता रेल्वे मंडळाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे. त्याच प्रमाणे दुसरी एक महत्त्वाची वाहतूक सेवा म्हणजे मुंबई, नवी मुंबई जलवाहतूक. याचेही काम पूर्ण झाले असून त्याचीही चाचण्या सुरू आहेत. या दोन महत्त्वाच्या वाहतूक सेवा लवकरच नवी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.\nमराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nदत्तक देण्याच्या नावाखाली मुलांची विक्री\nMaharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक ���ोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nPhotos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From नवी मुंबई\nउरणमध्ये मोसमीपूर्व पावसाच्या सरी\n ; अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलाच्या कामाला गणेश नाईक यांचा विरोध\nनवी मुंबई मेट्रो सुरू करण्यास हिरवा कंदील ; आता उद्घाटनाची प्रतीक्षा\nनवी मुंबईत पालिकेच्या पहिल्या वाहन चार्जिग स्थानकाची चाचपणी सुरू; पालिकेचे वाहन चार्जि�� स्थानक लवकरच कार्यान्वित होणार\nपनवेलकरांना ४० एमएलडी पाणी; पालिका आयुक्तांचे एमआयडीसीला साकडे\nशहरबात: पोलिसांच्या वसुलीची चर्चा\nउद्या नवी मुंबईत पाणीपुरवठा राहणार बंद, ‘या’ भागांना बसणार फटका\n“शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “तुमच्या डोक्यात…”\nवाशीतील वृक्षतोडीला आव्हाड यांचा विरोध; कत्तल रोखण्याचे आदित्य ठाकरेंना आवाहन\nकोंडी पाचशे मीटर, पूल तीन किमी ; अरेंजा-कोपरी पूल वाहतुकीसाठीही उपयोगी नसल्याचे मत\nउरणमध्ये मोसमीपूर्व पावसाच्या सरी\n ; अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलाच्या कामाला गणेश नाईक यांचा विरोध\nनवी मुंबई मेट्रो सुरू करण्यास हिरवा कंदील ; आता उद्घाटनाची प्रतीक्षा\nनवी मुंबईत पालिकेच्या पहिल्या वाहन चार्जिग स्थानकाची चाचपणी सुरू; पालिकेचे वाहन चार्जिग स्थानक लवकरच कार्यान्वित होणार\nपनवेलकरांना ४० एमएलडी पाणी; पालिका आयुक्तांचे एमआयडीसीला साकडे\nशहरबात: पोलिसांच्या वसुलीची चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=29%3A2009-07-09-02-02-07&id=260626%3A2012-11-09-18-23-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=7", "date_download": "2022-05-25T03:40:32Z", "digest": "sha1:374MWX3HCS2C6MGUQ2B7HO6CNXXOTWOT", "length": 17231, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख :जवापाडे सुख..", "raw_content": "\nशनिवार, १० नोव्हेंबर २०१२\nचहूबाजूंना दाटलेल्या काळ्याकुट्ट ढगांचा पडदा वाऱ्याच्या एखाद्या दमदार झोतामुळे नाखुशीनेच बाजूला व्हावा आणि पलीकडे चमकणाऱ्या सूर्याचा एखादा किरण अंधार भेदत त्यातून बाहेर पडावा, त्या किरणांनी काळ्याकभिन्न ढगांनाही सोनेरी किनारीचा साज चढवावा आणि काजळल्याने उदासउदास झालेली अवघी सृष्टी पुन्हा आनंदाने उजळून निघावी, तसे काही मोजके, सुखाचे क्षण पर्वताएवढी दु:खे झेलणाऱ्या माणसाच्याही वाटय़ाला यावेत, यासाठी वर्षांनुवर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी आनंद साजरा करण्याच्या या अनोख्या परंपरेला संस्कृतीच्या कित्येक रंगांनी समृद्ध केले आहे. वनवास संपवून राजधानीत परतलेल्या रामचंद्रांच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ दीपज्योती उजळून साजऱ्या झालेल्या उत्सवाची परंपरा कुणी दिवाळीशी जोडतात, तर कुणाला सम्राट अशोकाच्या दिग्विजया���े दिवाळीशी नाते दिसते. कुणी विक्रमादित्य चंद्रगुप्ताच्या राज्याभिषेकाचा आनंद दिवाळीच्या निमित्ताने साजरा करतात, तर कुणी भक्तिभावाच्या सात्त्विक रंगांनी दिवाळीचे दिवस सजवितात. दिवाळीच्या या परंपरेला अगदी पुराणकाळाचा इतिहास असला, तरी मराठमोळ्या दिवाळीला गेल्या शतकभराच्या सांस्कृतिक इतिहासाने आणखी समृद्ध केले आहे. दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नान, सुगंधी उटणे, सुवासिक तेले, सूर्योदयाअगोदरचे देवदर्शन, नवे कोरे कपडे, फराळाचा आस्वाद, आप्तेष्टांचे अभीष्टचिंतन, फटाके, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई आणि घरासमोरच्या अंगणाला शोभा देणारी रंगीबेरंगी, प्रसन्न रांगोळी.. दिवाळी म्हणजे वर्षभरातील वेदनांवर फुंकर घालणारा, पर्वताएवढी दु:खेही दूर करून आनंदाच्या क्षणांनी न्हाऊ घालत मनाला नवी उभारी देणारा ‘जवाएवढय़ा सुखा’चा काळ.. दिवाळी म्हणजे आयुष्याच्या सुंदर अर्थाची अनुभूती देणाऱ्या ‘जेमतेम’ क्षणांची साठवण आणि लहानपणीच्या, ‘हरवलेल्या भूतकाळा’ची आठवण.. बदलत्या काळासोबतच्या प्रथा-परंपरांनी समृद्धीच्या या उत्सवात असंख्य नवनव्या आनंदक्षणांची भर घातली आणि हा सणदेखील समृद्ध करून सोडला. दैनंदिन आयुष्यातील व्यथांनादेखील या सणाने आनंदाची झालर आणि दु:खाचे डोंगर पार करण्याची शक्तीही दिली. म्हणूनच, संतांपासून सामान्यांपर्यंत सर्वाच्या आयुष्यातील आठवणींच्या कप्प्यात दिवाळीच्या प्रत्येक सणाची शिदोरी साठून राहिलेली असते. दिवाळीचे दिवस जवळ येऊ लागतात, तसतसे आठवणींचे हे कप्पेही ताजेतवाने होऊ लागतात. मोहरलेली मने भूतकाळातल्या दिवाळीची साठवण जागी करू लागतात आणि मनाच्या आरसपानी आरशात लख्खपणे उजळणाऱ्या आठवणींच्या फुलबाज्यांतून आनंदाच्या चांदण्यांचे शिंपण सुरू होते..\n..पहाटे पहिला कोंबडा आरवला, की गावाला जाग येते आणि घराघरांत लगबग सुरू होते. देवघरात समईची ज्योत तेवू लागली, की त्या ज्योतीचे तेज एखाद्या पणतीमध्ये उतरते आणि एका पणतीची ज्योत असंख्य नव्या ज्योती उजळवून सोडते. बघताबघता दिव्यांच्या माळा घराचा कानाकोपरा उजळवून टाकतात आणि ‘दिवाळी’ सुरू होते.. दूरवरच्या माळरानावरून गावात शिरणारा तांबडय़ा मातीचा, थंडीने कुडकुडणारा एकाकी रस्ता पहाटेआधीपासूनच पहिल्या ‘एसटी’ची आसुसलेपणाने वाट पाहत असतो. कित्येक वर्षांपूर्वी आपल्या अंगाखांद्यावर बागडलेली चिमुकली पावले आज पुन्हा इथूनच आपल्या घराची वाट धरणार या कल्पनेनेच तो मोहरून गेलेला असतो. पहाटेचा संधिप्रकाश सुरू होण्याआधीच उटण्याच्या आणि अगरबत्ती-अत्तराच्या सुगंधाने गाव परमळून जाते आणि चुलीवर तापलेल्या खमंग पाण्याच्या अभ्यंगस्नानानंतर देवघरांतून स्तोत्रे, आरत्यांचे सूर घुमू लागतात. कडाक्याच्या थंडीने गारठून आपापल्या घरटय़ांत चिडीचूप झालेल्या पाखरांनाही पहाटे काहीशी लवकरच जाग येते आणि स्तोत्रांच्या सुराला चिमण्या-पाखरांच्या किलबिलाटाची साथ सुरू होते. ताटकळत वाट पाहणाऱ्या रस्त्यावर तांबडीभडक एसटी अचानक अवतरते आणि आनंदाने मोहरलेला रस्ता धुळीचा एक दणदणीत लोट आकाशात उधळून आनंद साजरा करतो. आता गावात खरी दिवाळी झालेली असते.. कधीपासून जागा झालेला अवघा गाव हेच अनुभवण्यासाठी जणू आतुरलेला असतो. तांबडा लोट आकाशात उमटताच, ‘बाबल्या इलो रे..’ अशी आरोळी गावात घुमते.. लांबच्या प्रवासामुळे धापा टाकणारी एसटी घरघर थांबवून रस्त्याकडेच्या पाराशेजारी विसावते आणि अवघ्या गावाच्या दिवाळीचे दिवस आनंदाने फुलून जातात.. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मराठमोळ्या गावागावांत अशीच दिवाळी अजूनही साजरी होते..\nगावाकडचे अभ्यंगस्नान आणि फराळाच्या मेजवानीत आनंदाच्या आणखी एका झिरमिरी कारंज्याची भर पडली आहे. दिवाळी साजरी करणाऱ्या प्रत्येक घराला फराळ, फटाके आणि रोषणाईसोबत एका आगळ्या मेजवानीचीही चटक आहे. गेल्या शंभर वर्षांपासूनची प्रत्येक मराठमोळी दिवाळी या मेजवानीमुळे समृद्ध झालेली आहे. शहर असो वा गाव, ज्या घरात दिवाळीचा दिवा उजळतो, त्या घरात ‘दिवाळी अंका’चेही दर्शन घडते. एकशेतीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या आनंदाला ‘मनोरंजना’चा साज चढविणाऱ्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाने मराठमोळी दिवाळी आगळीवेगळी करून सोडली. दिव्यांच्या रोषणाईने घरेदारे सजली, तशीच दिवाळी अंकांनी मनामनांवर रोषणाई केली. काही दिवाळी अंकांनी मनांना नव्या उभारीचं ‘टॉनिक’ दिलं, तर काही दिवाळी अंकांनी अनेक ‘किशोर’मनांना नवे आकार दिले.. कुणी ‘आवाजा’चे खुसखुशीत कप्पे उलगडत विनोदाच्या डोहात मनसोक्त डुंबत राहिले.. दिवाळी अंकाची ही परंपरा पुढच्या प्रत्येक वर्षांगणिक अधिकाधिक समृद्ध होत गेली आणि सातासमुद्रापार, ‘सिलिकॉन व्हॅली’सारख्या ���ूरच्या कोपऱ्यात, गावाकडची दिवाळी ‘मिस’ केल्याच्या भावनेने खंतावत भूतकाळातील दिवाळीच्या आठवणींत रमणारा, घराकडून ‘कुरिअर’ने येणाऱ्या फराळाच्या ‘पार्सल’ची आतुर वाट पाहणारा एखादा मराठमोळा तरुणदेखील दिवाळी अंकाच्या ओढीनं ‘संगणकजाला’वरचं ‘मराठी विश्व’ धुंडाळत एकटेपणाची भावना झटकू लागला.. कारण दिवाळी अंकांच्या शतकोत्तरी परंपरेला आता ‘ई-अंकां’च्या नव्या तंत्राची जोड मिळाली आहे. आता दिवाळी अंक केवळ ‘वाचनीय’च नव्हे, तर ‘श्रवणीय’ आणि ‘प्रेक्षणीय’देखील होऊ लागला आहे.. चहूबाजूंच्या काजळलेल्या क्षणांनाही आनंदाची, उत्साहाची एखादी रुपेरी किनार चढविणाऱ्या दिवाळीला मनाची मशागत करणाऱ्या या आगळ्या परंपरेने आणखी समृद्ध केले आहे.\nदिवाळी हा आनंदाचा सण तर आहेच, तिला ज्ञानाची, जाणिवांची, विवेकाची जोड मिळाली, तर प्रत्येक दिवाळी आगळी होऊन जाते. सामंजस्याने जगाकडे पाहण्याची दृष्टी लाभली की सर्वत्र सदासर्वदा दिवाळी दिसते. मराठमोळ्या मनांवर अशा दिवाळीचे संस्कारही फार पूर्वीपासूनच झाले आहेत. ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी याचा श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी..’ असे संत ज्ञानेश्वरांना वाटते, तर ‘दसरा दिवाळी तोचि माझा सण, सखे हरिजन भेटतील’ असे म्हणणाऱ्या तुकोबारायांना, आप्तेष्टांच्या भेटीत दिवाळीचा आनंद मिळतो. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा..’ अशी शिकवण असलेली मराठी मने अलीकडे ‘व्हच्र्युअल दिवाळी’च्या आहारी जाऊ लागली आहेत, अशी खंत कधी कधी कुठे ऐकू येते. बाजारपेठांच्या अतिरेकी जाहिरातबाजीच्या कोलाहलात खरी सांस्कृतिक दिवाळी हरवत चालली आहे, असा काळजीचा सूरही कुठे तरी उमटू लागतो आणि जगाचे भौगोलिक अंतर भेदून क्षणकालापेक्षाही कमी वेळात भावना पोहोचविणाऱ्या ‘एसएमएस’च्या नव्या संस्कृतीने मनामनांचे भावनिक अंतर मात्र वाढत जाईल, अशी भीतीही व्यक्त होते.\nपण ही खंत, ही भीती आणि ही काळजीच, आपल्या जीवनशैलीतील ‘जवापाडे सुख’ जोपासणाऱ्या या सणाची संस्कृती जपण्यासाठी सिद्ध आहे. जोवर ही काळजी व्यक्त होते आहे, तोवर काळजीचे कारण नाही. आपली सांस्कृतिक दिवाळी सदैव सजलेलीच राहणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5", "date_download": "2022-05-25T04:45:55Z", "digest": "sha1:OSKXIHEYCYVLMQNFIZA5SWKSS3ND7O4C", "length": 7951, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रेम स्मिथ - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव ग्65454रेम क्रेग स्मिथ\nजन्म १ फेब्रुवारी, १९८१ (1981-02-01) (वय: ४१)\nउंची ६ फु ४ इं (१.९३ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nएकदिवसीय शर्ट क्र. १५\n१९९९/२००० गॉटेंग क्रिकेट संघ\n२०००/०१-२००३/०४ वेस्टर्न प्रोविंस क्रिकेट संघ\n२००८-२०१० राजस्थान रॉयल्स (संघ क्र. १५)\n२०११-सद्य सहारा पुणे वॉरियर्स\nकसोटी प्र.श्रे. आएसा लि.अ.\nसामने ९१ १२९ १६५ २२२\nधावा ७,४५७ १०,६४४ ६,०९७ ८,३२३\nफलंदाजीची सरासरी ४९.७१ ५०.९२ ३९.८४ ४१.००\nशतके/अर्धशतके २२/२९ ३१/३९ ८/४३ १२/६२\nसर्वोच्च धावसंख्या २७७ ३११ १४१ १४१\nचेंडू १,३४६ १,७१४ १,०२६ १,९६८\nबळी ८ ११ १८ ४७\nगोलंदाजीची सरासरी १०४.०० ९८.०९ ५२.८३ ३८.२१\nएका डावात ५ बळी ० ० ० ०\nएका सामन्यात १० बळी ० ० n/a n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी २/१४५ २/१४५ ३/३० ३/३०\nझेल/यष्टीचीत ११९/– १७४/– ८९/– ११८/–\n६ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nस्मिथ(ना.) • ए.बी. • अमला • बोथा • डुमिनी • प्लेसिस • इंग्राम • कॅलिस • मॉर्केल • पार्नेल • पीटरसन • स्टाइन • ताहिर • त्सोत्सोबे • विक •प्रशिक्षक: झिल\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ बोस्मान • २ बाउचर • ३ डी व्हिलियर्स • ४ गिब्स • ५ हॉल • ६ कॅलीस • ७ केंप • ८ लँगेवेल्ड्ट • ९ नेल • १० न्तिनी • ११ पीटरसन • १२ पोलॉक • १३ प्रिन्स • १४ स्मिथ (क) • १५ टेलीमाकस • प्रशिक्षक: आर्थर\nइ.स. १९८१ मधील जन्म\nइ.स. १९८१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०२२ रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punebreakingnews.in/NewsDetails.aspx?NewsId=5442&MainMenuID=1&SubMenuID=30", "date_download": "2022-05-25T03:55:41Z", "digest": "sha1:7QPDLP77L5SO3MS5O64JV4J5E4HQ2VXT", "length": 10541, "nlines": 85, "source_domain": "punebreakingnews.in", "title": "पुणे ब्रेकिंग न्यूज", "raw_content": "संपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.\nसह संपादक शुभम दळवी.\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा वाढता प्रभाव चिंताजनक.अवसरी येथील कोवीड सेंटर चालू करावे. मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.\nभाजपाचे 25हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी रांगेत उभे\nपिंपरी - गेल्या पाच वर्षांत भाजपने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. रोज एकजण राजीनामा देत असून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक आहेत.\nराष्ट्रवादीतून एकही नगरसेवक बाहेर पडणार नसून भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता पक्षात भरती होईल हे विसरून जावे आणि आपल्या पक्षातून होत असलेली गळती रोखावी, असा टोला राष्ट्रवादीचे माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांना लगावला आहे.\nभाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी नुकताच भाजपा सदस्यत्वाचा व नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.\nवसंत बोराटे सारखे दिग्गज नगरसेवक राष्ट्रवादीत गेले हे मात्र भाजपला खूप लागले, कारण भारतीय जनता पार्टीच्या मोशी भागातील जागा वसंत बोराटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या निवडून येणार आहेत हे कुठल्या ज्योतिषाला सांगायची गरज नाही वसंत बोराडे यांचा थेट मतदारांशी वैयक्तिक संबंध सोसायटी धारकांची असलेले संबंध बीड उस्मानाबाद परभणी लातूर मराठवाडा विदर्भ या भागातून आलेली मंडळी ही त्यांच्या पाठीमागे सतत उभा असते मात्र ते भारतीय जनता पार्टीला कळले पण वळले नाही.\nत्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते लवकरच प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर योगेश बहल यांनी आज पलटवार करत ढाके यांना टोला लगावला आहे.\nयाबाबत योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपाने गेल्या पाच वर्षांत आपल्या सत्ताकाळात अनेक गैरप्रकार केले. करोनासारख्या महामारीचा फायदा उठवत 'मृतांच्या टाळूवरील लोणी' ओरबडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पक्षाची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे. यांचे कर्तृत्त्व शहरातील जनेतेने पाहिले आहे. लाचखोरी, खंडणी, जमिनी बळकाविणे, भ्रष्टाचार करणे असे एक ना अनेक प्रकार आपल्या सत्तेच्या काळात भाजपाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे महापालिकेचीही पुरती बदनामी झाली.\nभाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. वसंत बोराटे यांच्यानंतर आज चंदा लोखंडे यांनी राजीनामा दिला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत अनेकजण भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत येईल. त्यामुळे महापालिकेमध्ये यापुढे भाजपाची सत्ता येणार नाही हे सर्वांनाच माहीत झाले आहे. भाजपामध्ये जाऊन कोणीही राजकीय आत्महत्या करणार नाही. मात्र 'खोट बोल पण रेटून बोल' या प्रवृत्तीतून नामदेव ढाके हे जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत. त्यांच्या अशा खोटारड्या वक्तव्याला आता शहरातील जनता बळी पडणार नाही. त्यामुळे ढाके यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षातील गळती रोखावी आणि त्यानंतरच भरतीची दिवास्वप्ने पहावीत, असा टोलाही बहल यांनी लगाविला आहे.\nश्रीनाथ मेटल्स, खेडसिटी, कनेरसर यांच्या वतीने मुक्\nदेशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार पै महेश दा\nराष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त ह्योसंग टी अँ\nपिंपरी चिंचवड शहराचा विकास राष्ट्रवादीच्या सत्ताका\nभामा आसखेड धरण येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा ब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/omicrons-sub-variant-ba2-is-33-more-infectious-than-the-original-strain-the-booster-is-also-vulnerable-to-it-129362120.html", "date_download": "2022-05-25T04:23:54Z", "digest": "sha1:RBGJU24436YTJYSU3IOM2P2TGQZXZNOE", "length": 8618, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मूळ स्ट्रेनपेक्षा 33% अधिक संसर्गजन्य, बूस्टर डोस देखील ठरत आहे कमकुवत | Omicron's Sub variant BA.2 Is 33% More Infectious Than The Original Strain, The Booster Is Also Vulnerable To It - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडेन्मार्कचा अभ्यास:ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मूळ स्ट्रेनपेक्षा 33% अधिक संसर्गजन्य, बूस्टर डोस देखील ठरत आहे कमकुवत\nओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 ने डेन्मार्कला आपल्या कचाट्यात घेतले आहे. अलीकडील संशोधनात, डॅनिश शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे की, BA.2 ओमायक्रॉनचा पहिला सब व्हेरिएंट BA.1 पेक्षा 33% अधिक संसर्गजन्य आहे आणि ज्यांनी बूस्टर डोस घेतले आहे अशा लोकांनाही याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे.\nसब व्हेरियंट हा एक प्रकारे व्हायरसच्या मूळ व्हेरिएंट कुटुंबाचा सदस्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ओमायक्रॉन (B.1.1.529) हा कोरोना विषाणूचा एक मूळ व्हेरिएंट आहे, ज्याचे तीन सब व्हेरिएंट किंवा स्ट्रेन आहेत - BA.1, BA.2 आणि BA.3. ओमायक्रॉनप्रमाणे हे देखील लोकांमध्ये संसर्ग वेगाने पसरवण्याचे काम करतात.\nBA.2 च्या संपर्कात आल्यास संसर्गाचा जास्त धोका\nस्टेटन्स सीरम इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन, स्टॅटिस्टिक्स डेन्मार्क आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांनी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हा अभ्यास केला. संशोधनात, कोरोना विषाणूच्या 8,500 प्रकरणांची तपासणी करण्यात आली. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, या रुग्णांमध्ये ज्यांना BA.2 संसर्ग झाला होता, ते BA.1 रूग्णांपेक्षा इतरांना संसर्ग करण्यास 33% अधिक सक्षम होते.\nया अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ फ्रेडरिक प्लेसनर म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या घरातील BA.2 सब व्हेरिएंटच्या संपर्कात आला असाल, तर तुम्हाला पुढील सात दिवसांत संसर्ग होण्याची 39% शक्यता आहे. दुसरीकडे, तुम्ही BA.1 च्या संपर्कात असल्यास, संसर्ग होण्याची 29% शक्यता असते.\nBA.2 स्ट्रेन पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या लोकांना देखील संक्रमित करत आहे.\nBA.2 सहजपणे रोगप्रतिकारक शक्तीला पराभूत करते\nसंशोधकांच्या मते, BA.2 स्ट्रेनमध्ये काही अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ते ओमायक्रॉनच्या पहिल्या सब स्ट्रेनपेक्षा अधिक संसर्गजन्य बनतात. हे मानवी रोगप्रतिकारक शक्तीला सहज पराभूत करण्यास सक्षम आहे, त्यामुळे ज्यांनी पूर्णपणे लसीकरण केले आहे आणि बूस्टर घेतले आहेत त्यांना देखील याचा संसर्ग होत आहे.\nलसीकरणाची गरज देखी��� अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या कोरोना लस ओमायक्रॉनच्या सर्व सब व्हेरिएंट्सवर प्रभावी आहेत. ते आपल्याला गंभीर आजारी होण्यापासून आणि हॉस्पिटलायझेशनच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत.\nसंशोधनात असेही आढळून आले की, ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 सब व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या जोखमीमध्ये कोणताही फरक नाही. सध्या, डेन्मार्कमधील 81% पेक्षा जास्त लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे आणि 61% लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.\nडेन्मार्कमध्ये BA.2 बनला डॉमिनेंट स्ट्रेन\nजगभरातील बहुसंख्य ओमायक्रॉन प्रकरणे खरं तर BA.1 सबवेरिएंटची आहेत. मात्र BA.2 वेगाने बदलत आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, स्वीडन आणि नॉर्वेसह अनेक देशांमध्ये प्रकरणे नोंदवली जात आहेत. सध्या, डेन्मार्कमध्ये हा एक डॉमिनेंट स्ट्रेन बनला आहे. येथे 82% ओमायक्रॉन प्रकरणे BA.2 ची आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/karnataka-bus-accident-kills-8-injures-more-than-20-including-students-fears-death-toll-rises-129529968.html", "date_download": "2022-05-25T03:17:37Z", "digest": "sha1:KMLLW3G2EK7BA3UNN2TUYKOZIUQRXJTU", "length": 4628, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कर्नाटकात बस उलटून 8 प्रवाशांचा मृत्यू, विद्यार्थ्यांसह 20 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती | Karnataka Bus Accident kills 8, injures more than 20 including students, fears death toll rises - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबस अपघात:कर्नाटकात बस उलटून 8 प्रवाशांचा मृत्यू, विद्यार्थ्यांसह 20 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती\nकर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील पावागडजवळ बस उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर विद्यार्थ्यांसह 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तुमकूर पोलिसांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना बेंगळुरू रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याचवेळी पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.\nगत आठवड्यातही महाराष्ट्रातील भाविकांचा कर्नाटकात अपघाती मृत्यू\nमागच्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील कलबुर्गी येथे एक भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातात कार झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातातील सर्व बळी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी गंगापूर येथील दत्तात्रेय मंदिरातून परतत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/book-category/lalit-lekhan/?vpage=5", "date_download": "2022-05-25T02:48:09Z", "digest": "sha1:BJCMZMFUSUZVK5RRCIIBU4GVIHCRK4IF", "length": 3940, "nlines": 97, "source_domain": "marathibooks.com", "title": "ललित लेखन Archives - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन\nकाही जनातलं काही मनातलं\nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nश्वास आणि इतर कथा\nश्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nमैत्रीची रूपमाया सार्वजनिक क्षेत्रात वावरणार्‍या थोरामोठ्यांच्या आयुष्यांतही दिसते. समाजात वावरणारी, ...\nलेखक : प्रकाशक : ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/25/poonam-mahajan-angry-rauts-tweet/", "date_download": "2022-05-25T03:51:01Z", "digest": "sha1:7742MQWNVWTLO7WCV25IMUCAPUSE5UJJ", "length": 11579, "nlines": 103, "source_domain": "surajyadigital.com", "title": "नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, राऊतांच्या ट्विटवर पूनम महाजन भडकल्या - Surajya Digital", "raw_content": "\nनामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, राऊतांच्या ट्विटवर पूनम महाजन भडकल्या\nin Hot News, महाराष्ट्र, राजकारण\nसंजय राऊतांनी ते ट्विट केले डीलीट\nमुंबई : खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका व्यंगचित्रावरून भाजप खासदार पूनम महाजन BJP MP Poonam Mahajan चांगल्याच भडकल्या आहेत. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन दिसत आहेत. वरती कॅप्शनमध्ये कोण कोणामुळे वाढले उघडा डोळे बघा नीट असे लिहिले आहे. यावरून पूनम महाजन म्हणाल्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन मर्दानी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.\nशिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (bjp) उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. त्या व्यंगचित्रावरुन आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचं ट्विट समोर आल्यानंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन (pramod mahajan) यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन (poonam mahajan) यांनी संताप व्यक्त करत संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (Poonam Mahajan Slam on Sanjay Raut’s Cartoon)\nराऊत यांनी भाजपवर टीका करताना इतकी खालची पातळी गाठली की, राऊत जाणूनबुजून आपण प्रमोदजी महाजन यांचा अवमान केला हे देखील समजले नाही. याच प्रकाराला आता पूनम महाजन यांनी उत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.”, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.\nप्रमोद महाजन हे भाजपचे नेते होते. त्यांच्यावर व्यक्तीगत टीका करण्यासाठी नाही तर भाजप त्या काळी जे काही होती. ते दाखवण्यासाठी ते ट्विट केलं होतं.\nस्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.\nनामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nपूनम आता कुठे आहेत मला माहीत नाही. त्यांचं भाजपशी नातं काय आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपमध्ये महाजन परिवार, मुंडेंचं कुटुंब असो की मनोहर पर्रिकराचं कुटुंब असेल सर्वांना अंधारात ढकललं असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तुम्ही भाजपमध्ये कुठं आहात हे मला पूनम महाजनांना विचारायचंय, असंही राऊत म्हणाले आहेत.\nसंजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट tweet deleted केलं, मात्र… संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादामध्ये हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं होतं. त्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.\nभाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, एकूण 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nजगातील पहिल्या 5 शहरांमध्ये औरंगाबादने मारली बाजी\nजगातील पहिल्या 5 शहरांमध्ये औरंगाबादने मारली बाजी\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant/technical-analysis-sunex-nifty-share-market-index-akp-94-2763505/", "date_download": "2022-05-25T02:46:47Z", "digest": "sha1:47ZT7FZDH74TJNEVK4WLUUO52RHCHBPM", "length": 25939, "nlines": 317, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Technical analysis sunex nifty share market index akp 94 | बाजाराचा तंत्र-कल : सहज मी छेडिता तार झंकारली | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nबाजाराचा तंत्र-कल : सहज मी छेडिता तार झंकारली\nसहज तेजीची तार छेडिता, निफ्टी निर्देशांकावर दोन हजार अंशांची तेजी झंकारली, अशी झाली असेल.\nWritten by लोकसत्ता टीम\nतांत्रिक-विश्लेषणाच्या अंगाने निफ्टी निर्देशांकाच्या विविध स्तर आणि वाटचालींचा पूर्ववेध घेणारे साप्ताहिक सदर..\nमाझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष\n‘करूया अर्थनिग्रह’ : भय इथले संपत नाही\nबाजाराचा तंत्र-कल : अखेर बाजार सावरला\nकरावे कर-समाधान : विवरणपत्र भरणाऱ्यांच्या व्याप्तीत वाढ – कशासाठी आणि कशी\nनिफ्टी निर्देशांक जेव्हा १८,६०० वरून १६,४०० वर कोसळला, तेव्हा आता मंदी आवरती घेऊन, तेजीचा विचार केला पाहिजे असे या स्तंभातून सुचविलेलं.. त्या वेळची एकंदर धास्तावलेली अवस्था पाहता तो अनेकां��ाठी सुखद दिलासा, तर काहींना त्यावर विश्वास ठेवणे अवघड ठरले असावे. त्यांच्यासाठी आताची स्थिती.. सहज तेजीची तार छेडिता, निफ्टी निर्देशांकावर दोन हजार अंशांची तेजी झंकारली, अशी झाली असेल. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.\nआताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाने तिला आवडणारी ‘अतिजलद भूमिती श्रेणीतील’ वाटचाल स्वीकारल्याने सरलेल्या सप्ताहात गुरुवार, शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने १८,२८६ वरून १८,१२० अशा दिवसांतर्गत क्षणिक घसरणीची अनुभूती दिली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने १८,००० ते १७,८०० चा स्तर राखल्यास, पुन्हा तीनशे अंशांचा फेर धरत निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्ये ही १८,३००.. १८,६००.. १८,९०० अशी असतील.\n१) बजाज फायनान्स लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १८ जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – ७,८१६.९० रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७,८०० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,३५० रुपये.\nब) निराशादायक निकाल : ७,८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,४०० रुपयांपर्यंत घसरण.\n२) टाटा एलेक्सी लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १८ जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – ६,३१४.७० रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ५,९५० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ७,५०० रुपये.\nब) निराशादायक निकाल : ५,९५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५,३५० रुपयांपर्यंत घसरण.\n३) बजाज ऑटो लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १९ जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – ३,४३६.४५ रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,४०० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,७५० रुपये.\nब) निराशादायक निकाल : ३,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,२०० रुपयांपर्यंत घसरण.\n४) एशियन पेंट्स लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – ३,३६४.८० रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,४०० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,८०० रुपये.\nब) निराशादायक निकाल : ३,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,१०० रुपयांपर्यंत घसरण.\n५) बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – १८,१८८ रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १८,००० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १८,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १९,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य २०,००० रुपये.\nब) निराशादायक निकाल : १८,००० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १७,२०० रुपयांपर्यंत घसरण.\nतिमाही वित्तीय निकाल- गुरुवार,२० जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – ३५७.६० रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३५५ रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३८० रुपये, द्वितीय लक्ष्य ४२५ रुपये.\nब) निराशादायक निकाल : ३५५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३२५ रुपयांपर्यंत घसरण.\n७) हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २० जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – २,३६४.५० रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,३५० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४८० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६०० रुपये.\nब) निराशादायक निकाल : २,३५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत\n८) आयसीआयसीआय बँक लिमिटेड\nतिमाही वित्तीय निकाल – शनिवार, २२ जानेवारी\n१४ जानेवारीचा बंद भाव – ८१८.९० रु.\nनिकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८०० रु.\nअ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८५० रुपये, द्वितीय लक्ष्य ९०० रुपये.\nब) निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत\nलेखक भांडवली बाजार विश्लेषक\nअस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nमराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘करूया अर्थनिग्रह’ : तिसऱ्या लाटेत.. टाळता येणाऱ्या चुकांची पुनरावृत्ती\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार क��टींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n‘करूया अर्थनिग्रह’ : भय इथले संपत नाही\n‘अर्था’मागील अर्थभान : विक्रेता किंवा पुरवठादार व्यवस्थापन (व्हेंडर मॅनेजमेन्ट)- भाग १\nजाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी\nमाझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष\nकरावे कर-समाधान : विवरणपत्र भरणाऱ्यांच्या व्याप्तीत वाढ – कशासाठी आणि कशी\nरपेट बाजाराची : तेजी-मंदीचा लपंडाव\nबाजाराचा तंत्र-कल : अखेर बाजार सावरला\nक..कमॉडिटीचा : खरिपावरील खतसंकट\n‘अर्था’मागील अर्थभान : योजना व वेळापत्रक (प्लॅनिंग अँड शेडय़ूलिंग) – भाग २\nमाझा पोर्टफोलियो : संकटाला धावून येई सत्वरी\n‘करूया अर्थनिग्रह’ : भय इथले संपत नाही\n‘अर्था’मागील अर्थभान : विक्रेता किंवा पुरवठादार व्यवस्थापन (व्हेंडर मॅनेजमेन्ट)- भाग १\nजाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी\nमाझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष\nकरावे कर-समाधान : विवरणपत्र भरणाऱ्यांच्या व्याप्तीत वाढ – कशासाठी आणि कशी\nरपेट बाजाराची : तेजी-मंदीचा लपंडाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/maharashtra_41.html", "date_download": "2022-05-25T04:49:05Z", "digest": "sha1:5N2HTYNXDF3MI6VF77UZNAJRRAABFBGI", "length": 6342, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); 17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान\nमुंबई ( ७ नोव्हेंबर ) : राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या\nपोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.\nसहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.\nडहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी\nन्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/german-shepherd-belgian-malinois-mix", "date_download": "2022-05-25T04:41:31Z", "digest": "sha1:UWDWVV2NFQ4JIXUDMXXZTCVJY2LZSN53", "length": 19587, "nlines": 85, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " जर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स - कुत्री", "raw_content": "\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स हे मिश्रित आहे\nजर्मन शेफर्ड बेल्जियम मालिनोईस मिक्स जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम मालिनिस यांच्यामध्ये मिश्रित कुत्रा प्रजाती आहे. याला कधीकधी जर्मन मालिनोइस, शेपिनॉयस, मालिनिस एक्स आणि बेल्जियम शेफर्ड मालिनोइस म्हणून संबोधले जाते. दोन संकरित जातींचे कार्यरत उत्पादन अधिकतम करुन पाहण्याच्या दृष्टीने या संकरित भागाला सामान्यतः प्रजनन केले जाते. हे दोघेही त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्यरत कुत्री आहेत.\nschnauzer गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\nआ��्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए बचाव, आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या जर्मन शेफर्डला बेल्जियन मालिनिस पिल्लामध्ये मिसळण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही असल्यास. आपण शक्य तितक्या उच्च दर्जाचे कुत्रा मिळवत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या ब्रीडरना नेहमी शक्य तितक्या स्क्रिन करा.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nजर्मन शेफर्ड बेल्जियम मालिनॉइस मिक्सची काही छायाचित्रे येथे आहेत\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स इतिहास\nशेफर्ड आणि बेल्जियम मालिनोइस या दोघांचा हा थोडक्यात इतिहास आहे. हा संमिश्र जातीचा कुत्रा असल्याने त्यामध्ये फारसा इतिहास नाही. तथापि, आम्ही सर्व जातींच्या इतिहासाकडे सखोलपणे जातो.\nत्याच्या नावावरून असे दिसते की जर्मन शेफर्डची उत्पत्ती जर्मनीत झाली, जिचा जन्म एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने कॅप्टन मॅक्स वॉन स्टीफनिट्झ यांनी केला होता, ज्याला सैन्य आणि पोलिसांच्या कामांसाठी वापरता येणारा कुत्रा विकसित करायचा होता. याचा परिणाम असा कुत्रा होता ज्याने चांगले प्रदर्शन, बुद्धिमत्ता आणि अष्टपैलुपणा व्यापला होता. पहिल्या महायुद्धाने जातीच्या वाढत्या लोकप्रियतेत रोख घातली कारण कुत्रे शत्रूशी संबंधित होते. जर्मन शेफर्ड्सने तोफखान्यांमध्ये आग, लँड मइन आणि टाक्या तयार केल्या आणि जर्मन सैनिकांना खाण्यांमध्ये अन्न व इतर वस्तू पुरवल्या. युद्धानंतर, रिन टिन टिन आणि सहकारी जर्मन शेफर्ड स्ट्रॉन्गहार्ट असलेले चित्रपट पुन्हा जातीच्या पक्षात आणले. अमेरिकन प्रेक्षक त्यांना आवडत. काही काळासाठी, जर्मन शेफर्ड ही अमेरिकेत सर्वात लोकप्रिय जाती होती.\nलाकेनोइस, ग्रोएंडेंल, मालिनोइस आणि टेरव्यूरेन इन बेल्जियम हे चारही प्रकारचे बेल्जियम हर्डींग कुत्री आहेत. वास्तविक मालिनिसचे प्रजनन जनसेन्सेन नावाच्या मेंढपाळाकडे परत शोधता येते. बेल्जियमच्या मालिनेस शहराभोवतालच्या प्रदेशात त्याची उत्पत्ती झाली आणि त्याच ठिकाणी त्याचे नाव पडले. मेंढी कुत्री म्हणून वापरले जाणारे तसेच मेंढी कुत्री चाचण्या म्हणून त्यांचा वापर मसु���ा कुत्री, संरक्षक कुत्री आणि पोलिस कुत्री म्हणूनही केला जात असे. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांची अमेरिकेसह इतर देशांत निर्यात झाली. पहिल्या महायुद्धानंतर अनेकांना सैनिकांनी परत आणले. अलीकडेच सैन्यात, शोध आणि बचाव, पोलिस आणि मादक द्रव्य शोधात यश मिळाल्यामुळे आयातात पुन्हा वाढ झाली आहे.\nते बर्‍याच वेळा जर्मन शेफर्डशी चुकून किंवा गोंधळात पडतात. ते एक उत्कृष्ट काम करणारा कुत्रा आहे, अत्यंत हुशार, संरक्षणात्मक, त्यांच्या पॅकवर केंद्रित, संवेदनशील आणि प्रखर. अत्यंत मजबूत शिकार ड्राइव्हसह ते अत्यंत उच्च उर्जा आहेत.\nजर्मन शेफर्ड बेल्जियम मालिनोई मिक्स पिल्लांचे अप्रतिम व्हिडिओ\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 22-26 इंच\nउंची: खांद्यावर 22 - 26 इंच\nआयुष्य: 10 - 14 वर्षे\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स पर्सनालिटी\nजर्मन मालिनिस हा एक अत्यंत उत्साही, केंद्रित आणि मेहनती कुत्रा असेल. हे अत्यंत निष्ठावान, सतर्क, मैत्रीपूर्ण, प्रेमळ आणि अत्यंत बुद्धिमान असेल. बर्‍याच वेळा ते इतरांपेक्षा कुटुंबातील एका सदस्याशी चांगले संबंध ठेवतात. सहसा एक जो त्याच्यासह सर्वात जास्त वेळ घालवितो. ते चांगले काम करणारे कुत्री म्हणून ओळखले जातात परंतु एक चांगला कौटुंबिक कुत्रा देखील आहेत. त्यांना एक मजबूत, टणक मालक आवश्यक आहे जो कुत्री हाताळण्यास प्राधान्याने अनुभवी आहे. ते सकारात्मक मजबुतीकरणाला खूप चांगले प्रतिसाद देतील आणि कदाचित नकारात्मकतेने अजिबात चांगले कार्य करणार नाहीत. ती बर्‍यापैकी स्तरीय, संरक्षणात्मक आणि एकनिष्ठ आहे. तिला क्रियाकलाप आणि लक्ष केंद्रीत असणे आवडते आणि सक्रिय घरात वाढते. ती मागणी करू शकते आणि आपल्याला तिच्याकडे दुर्लक्ष करू देणार नाही\nबेससेट हाउंड बॉक्सर मिक्स\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींसाठी संवेदनशील असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्येविषयी आणि त्यांच्याबरोबर होणार्‍या घटनेविषयी प्रामाणिक आणि खुला असेल. आरोग्य परवानगी हे सिद्ध करते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nजर्मन शेफर्डमध्ये मिसळलेले बेल्जियन मलिनोइस पुढील गोष्टींसाठी प्रवण असू शकते: ब्लोट, डीजेनेरेटिव मायलोपॅथी, ईपीआय, पीआरए, estनेस्थेसिया सेन्सिटिव्हिटी, जॉइंट डिसप्लेसिया आणि giesलर्जी.\nएका ब्रीडरकडून कुत्र्याचे पिल्लू खरेदी करु नका जो आपल्याला पालकांना जातीवर परिणाम करणा health्या आरोग्यविषयक समस्येपासून मुक्त झाला आहे असे लेखी दस्तऐवजीकरण प्रदान करू शकत नाही. एक सावध ब्रीडर आणि ज्याला स्वत: जातीच्या भागाची खरोखरच काळजी असते, ते त्यांच्या प्रजनन कुत्र्यांना अनुवांशिक रोगासाठी स्क्रीनिंग करतात आणि केवळ आरोग्यदायी आणि उत्कृष्ट दिसणार्‍या नमुन्यांची पैदास करतात. कुत्र्यांमधील सर्वात सामान्य आरोग्य समस्या म्हणजे लठ्ठपणा. यावर नियंत्रण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स केअर\nते खूप शेड करणार आहेत आणि त्यांना भरपूर व्यायामाची आवश्यकता आहे. दोन्ही मूळ जाती भारी शेडर्स आणि अतिशय उत्साही कुत्री आहेत. म्हणूनच आपण आपल्या रोजच्या रूढीमध्ये लांब पल्ल्याची आणि फिरण्याची फीट बसविण्याची खात्री करा. आठवड्यातून दोन वेळा त्यांना ब्रश करण्यास तयार रहा आणि फरशी साफ करण्यासाठी आपल्या विल्हेवाट चांगली व्हॅक्यूम आहे. त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा.\nजर्मन शेफर्ड बेल्जियन मालिनोइस मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे. कोणत्याही कुत्र्यावर जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेसियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nbichon frize खेळणी पूडल मिक्स\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nबीगल पिटबुल मिक्स पिल्लांची चित्रे\nसेंट बर्नार्ड आणि हस्की मिक्स\nपिट बुल डाल्मेटियन मिक्स\nफॉक्स टेरियर आणि चिहुआहुआ मिक्स\nपग गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/news-show-505269.html", "date_download": "2022-05-25T04:29:26Z", "digest": "sha1:JH6CLPP7WYMNPSZ573VLOL2P423MIEBL", "length": 4905, "nlines": 104, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "पीईके स्क्रूचे फायदे - बातमी - जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > बातमी > उद्योग बातम्या\nपहास्क्रू इंजेक्शन प्रक्रिया तंत्रज्ञान, एक-वेळ मोल्डिंग, कमी उत्पादन खर्च आणि किंमतीचा फायदा निवडू शकतात.\n1. इंजेक्शन मोल्डिंग प्रक्रियेचा वापर करून एकाच वेळी श्वसनविरहीत न होता शारीरिक गुणधर्म बर्‍याच काळासाठी राखले जाऊ शकतात.\n२. स्टेनलेस स्टील व इतर धातू सामग्रीपेक्षा हे गंज-प्रतिरोधक आहे आणि गंज प्रतिरोधक टायटॅनियमपेक्षा किंमत कमी आहे. कधी गंज नको.\n4. उच्च तापमान प्रतिकार.\n5. उत्कृष्ट विद्युत कार्यक्षमता.\n6. इरिडियन्स प्रतिरोध, एक मानक घटक म्हणून चीनच्या अणु उद्योगात उत्कृष्ट कामगिरीसह वापरला जाऊ शकतो.\nमागील:पीईके चित्रपटाचे फायदे थोडक्यात सांगा\nपुढे:कित्येक उच्च तापमान प्रतिरोधक रेजिनचा परिचय द्या\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang/sangeet-sangeet-by-dr-ashok-ranade-1091517/?nopagi=1", "date_download": "2022-05-25T04:08:40Z", "digest": "sha1:LOAHH3PIKHBXPZS3WBJKML6KGSYFUD4O", "length": 33114, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संगीत संगती सदा घडो! | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nसंगीत संगती सदा घडो\n‘संगीत संगती’ हे डॉ. अशोक दा. रानडे यांचं नवं पुस्तक. हे संगीत-विद्यार्थ्यांनी व संगीतरसिकांनी आवर्जून वाचावं, असं मलपृष्ठावरचा ब्लर्ब सांगतो आहे.\n‘संगीत संगती’ हे डॉ. अशोक दा. रानडे यांचं नवं पुस्तक. हे संगीत-विद्यार्थ्यांनी व संगीतरसिकांनी आवर्जून वाचावं, असं मलपृष्ठावरचा ब्लर्ब सांगतो आहे. पण मी म्हणेन ते पुस्तक साऱ्यांनीच वाचायला हवं. ज्यांना संगीत कळतं त्यांच्या वैचारिक धारणा ते पुस्तक विस्तारेल. ज्यांना संगीत कळत नाही, पण आवडतं त्यांना संगीताकडे बघण्याचे नवे आयाम कळतील. ज्यांना संगीत मुळीच आवडत नाही, त्यांनाही एकवार वाचून एखादं शास्त्र पूर्ण अभ्यासांती सहजतेच्या पातळीला कसं आणता येतं, हे बघावं अशी शिफारस मी करेन. संपादकांनी संपादकीयामध्ये- ‘‘अर्थात एका निश्चित दर्जाचे वाचन करण्याची वाचकास सवय हवीच’’ असं म्हटलं आहे. मी म्हणेन, उलट तशा नसलेल्या वाचकांनी तर हे पुस्तक जरूर वाचायला हवं. ‘निश्चित दर्जा’ म्हणजे काय, हे एकतर विवाद्य ठरू शकतं. शिवाय हे पुस्तक काही शोधनिबंधांचा समूह नाही. रानडेंनी वृत्तपत्रामध्ये १९९४-९६ च्या दरम्यान ज्या लेखमाला चालवल्या त्याची वेगळी मांडणी करून सादर केलेलं हे पुस्तक आहे. आणि आपण हे लिखाण जनसामान्यांसाठी करत आहोत; विद्यापीठीय चर्चासत्रांसाठी नाही, याचं पक्कं भान खुद्द लेखकाकडे आहे. किती सहज सुंदर भाषा आहे अशोक रानडे यांची’’ असं म्हटलं आहे. मी म्हणेन, उलट तशा नसलेल्या वाचकांनी तर हे पुस्तक जरूर वाचायला हवं. ‘निश्चित दर्जा’ म्हणजे काय, हे एकतर विवाद्य ठरू शकतं. शिवाय हे पुस्तक काही शोधनिबंधांचा समूह नाही. रानडेंनी वृत्तपत्रामध्ये १९९४-९६ च्या दरम्यान ज्या लेखमाला चालवल्या त्याची वेगळी मांडणी करून सादर केलेलं हे पुस्तक आहे. आणि आपण हे लिखाण जनसामान्यांसाठी करत आहोत; विद्यापीठीय चर्चासत्रांसाठी नाही, याचं पक्कं भान खुद्द लेखकाकडे आहे. किती सहज सुंदर भाषा आहे अशोक रानडे यांची सगळा अभ्यास कसा नटून-थटून हौसेनं, आनंदानं, नाचत-बागडत त्या लिखाणात उतरतो. कधी व���नोद, कधी तुलना, कधी सरळ-थेट वाचकांना उद्देशून संवाद, कधी दैनंदिन आयुष्याचे संदर्भ; आणि अत्यंत अवघड संकल्पनाही गाण्यातून तान सहज सुटावी तशा तऱ्हेने समजावत गेलेले शब्द आणि ‘वाघिणीचे दूध’ या प्रकरणाची सुरुवातच अशी आहे. ‘माफ करा, पण मजकूर सैद्धान्तिक होणार, मराठी भावगीताने काय घेतले व नाकारले ते कळून घ्यायचे, तर थोडय़ाफार सैद्धान्तिक लिखाणाचे लोखंडी चणे खायला हवेतच (दगडांचा देश आणि लोखंडी चणे- काय जोडी आहे सगळा अभ्यास कसा नटून-थटून हौसेनं, आनंदानं, नाचत-बागडत त्या लिखाणात उतरतो. कधी विनोद, कधी तुलना, कधी सरळ-थेट वाचकांना उद्देशून संवाद, कधी दैनंदिन आयुष्याचे संदर्भ; आणि अत्यंत अवघड संकल्पनाही गाण्यातून तान सहज सुटावी तशा तऱ्हेने समजावत गेलेले शब्द आणि ‘वाघिणीचे दूध’ या प्रकरणाची सुरुवातच अशी आहे. ‘माफ करा, पण मजकूर सैद्धान्तिक होणार, मराठी भावगीताने काय घेतले व नाकारले ते कळून घ्यायचे, तर थोडय़ाफार सैद्धान्तिक लिखाणाचे लोखंडी चणे खायला हवेतच (दगडांचा देश आणि लोखंडी चणे- काय जोडी आहे’ ही सुरुवातीची तीन वाक्ये मी अशासाठी उद्धृत केली, की त्यामुळे लेखक-वाचकाचा या पुस्तकामधला Symmetrical Discourse (उभयपक्षी चर्चाविश्व) ध्यानात यावा. पहिल्याच विधानात जे ‘माफ करा’ येतं ते एकाचवेळी वाचकाला सावध करणारं आणि तरी आश्वस्त करणारं आहे. तिसऱ्या वाक्यात तर विनोदनिर्मितीमुळे वाचक अधिकच आश्वस्त होतो. थोडा जड विषय असला तरी लेखक आपल्याला ते सारं नीट समजावून सांगेल, हा विश्वास वाचकाला वाटतो. रानडेंच्या भाषाशैलीमधलं वाचक-लेखक समसमान संवादाचं तत्त्व हे अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. (ते त्यांच्या शोधनिबंधामध्येही दिसतं, आढळतं हे अजूनच आश्चर्य. संगीत-नाटक अकादमीच्या जर्नलमधला पॉप्युलर संगीतावरचा इंग्रजीमधला एक निबंधही आता माझ्या पुढय़ात आहे आणि त्या भाषेतही ही लोकशाही लेखनशैली शाबूत आहे.) अशोक रानडे हे संगीतज्ज्ञ आहेत हे अनेकांना ठाऊक असतं, पण त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत एम.ए. केलेलं होतं हे अनेकांना ठाऊक नसतं, तो भाषाभ्यास त्यांच्या शैलीला वजन देतो.\nशैली हे एक नाणं असतं संगीत समीक्षेचं- आणि महत्त्वाचं नाणं. कारण सुरांची शब्दांमधून समीक्षा करणं यामध्येच एक विरोधाभास असतो. शब्दांची समीक्षा शब्दांनी होते, सुरांची सुरांनी व्हायला हवी पण जेव्हा शब्दाद्��ारे लेखक ती करणार असतो, तेव्हा भाषेचा खूप जाणीवपूर्वक विचार त्याला करावा लागतो. अशोक रानडेंनी अर्थातच तसा केलेला आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा असतो लेखकाचा नवविचार, त्याची दृष्टी, त्याचा इतर कलाक्षेत्रांशी असलेला परिचय. अशोक रानडे हे त्यांच्या काळामधल्या संगीततज्ज्ञांपेक्षा विचारांनी खूपच तरुण होते असं पुस्तक वाचताना जाणवत राहतं. पुस्तकाच्या शेवटी त्यांची मुलाखत छापलेली आहे. त्यामध्ये तर विशेषच. मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांचं सारं लेखन हे तरुण आणि तरी परिपक्व वाटतं, तसंच अशोक रानडेंचं आहे. एम.टी.व्ही. आणि तत्सम संगीतावर बोलताना त्यांनी फार मार्मिकपणे जुन्या-नव्या पिढीचा सांगीतिक अभिरुचीचा संघर्ष मांडल्यानंतर म्हटलं आहे, ‘‘विचारलेच तर या संगीताचा बराचसा भाग मला रुचत नाही, हे मी लगेच सांगेन. पण हे संगीत नव्हे, असे म्हणणे मला जमणार नाही. कारण तसे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे या संगीतावर लोभ म्हणजे सांस्कृतिक ऱ्हास मानणे मला अवाजवी वाटते..’’ किती स्वच्छ, व्यापक लेखकाची नजर आहे पण जेव्हा शब्दाद्वारे लेखक ती करणार असतो, तेव्हा भाषेचा खूप जाणीवपूर्वक विचार त्याला करावा लागतो. अशोक रानडेंनी अर्थातच तसा केलेला आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा असतो लेखकाचा नवविचार, त्याची दृष्टी, त्याचा इतर कलाक्षेत्रांशी असलेला परिचय. अशोक रानडे हे त्यांच्या काळामधल्या संगीततज्ज्ञांपेक्षा विचारांनी खूपच तरुण होते असं पुस्तक वाचताना जाणवत राहतं. पुस्तकाच्या शेवटी त्यांची मुलाखत छापलेली आहे. त्यामध्ये तर विशेषच. मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांचं सारं लेखन हे तरुण आणि तरी परिपक्व वाटतं, तसंच अशोक रानडेंचं आहे. एम.टी.व्ही. आणि तत्सम संगीतावर बोलताना त्यांनी फार मार्मिकपणे जुन्या-नव्या पिढीचा सांगीतिक अभिरुचीचा संघर्ष मांडल्यानंतर म्हटलं आहे, ‘‘विचारलेच तर या संगीताचा बराचसा भाग मला रुचत नाही, हे मी लगेच सांगेन. पण हे संगीत नव्हे, असे म्हणणे मला जमणार नाही. कारण तसे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे या संगीतावर लोभ म्हणजे सांस्कृतिक ऱ्हास मानणे मला अवाजवी वाटते..’’ किती स्वच्छ, व्यापक लेखकाची नजर आहे अगदी मागच्या वर्षीही ‘लयपश्चिमा’ वाचून अनेक वाचकांची पसंतीची पत्रं आली तरी काही निवडक, मासलेवाईक पत्रं- ‘काय हा धांगडधिंगा आणि काय हे त्याचं उदात्तीकर���’ या स्वरूपाची मला आलेली होती. १९९४ साली वीस वर्षांपूर्वी भारतात पुढे येऊ घातलेल्या नवसंगीताची नाडी रानडेंनी अचूक ओळखली होती असं म्हणायला हरकत नसावी, असं या पुस्तकात ठिकठिकाणी जाणवतं. पॉप संगीत, फ्युजन प्रयोग या साऱ्याविषयी ते मोकळे आहेत आणि त्यामुळे संगीत ‘बिघडेल’ अशी धास्तीही त्यांना वाटत नाही अगदी मागच्या वर्षीही ‘लयपश्चिमा’ वाचून अनेक वाचकांची पसंतीची पत्रं आली तरी काही निवडक, मासलेवाईक पत्रं- ‘काय हा धांगडधिंगा आणि काय हे त्याचं उदात्तीकरण’ या स्वरूपाची मला आलेली होती. १९९४ साली वीस वर्षांपूर्वी भारतात पुढे येऊ घातलेल्या नवसंगीताची नाडी रानडेंनी अचूक ओळखली होती असं म्हणायला हरकत नसावी, असं या पुस्तकात ठिकठिकाणी जाणवतं. पॉप संगीत, फ्युजन प्रयोग या साऱ्याविषयी ते मोकळे आहेत आणि त्यामुळे संगीत ‘बिघडेल’ अशी धास्तीही त्यांना वाटत नाही याचं एक कारण वृत्तीमध्ये असलं तरी महत्त्वाचं कारणं रानडेंनी संगीताचं पाच ‘कोटीं’मध्ये (कोटी=प्रकार) जे वर्गीकरण केलेलं आहे त्यात आहे. जन-संगीत (चित्रपट, जिंगल्स ई), आदिम संगीत (यात ते रॅप आणि डिस्कोला बसवतात), भक्ती-संगीत, लोकसंगीत आणि कला-संगीत अशा पाच संगीताच्या कोटी रानडे मांडतात. त्यांची ही थिअरी अर्थातच भारतीय संदर्भात आहे. खेरीज साधारण सगळय़ांना सगळय़ा संगीत-कोटींमधलं गाणं कमी अधिक आवडतं असंही त्यांना वाटतं. (माझ्या मते, प्रत्येक माणसाच्या (निदान भारतातल्या) व्यक्तिमत्त्वातच जणू हे पाच थर वा पातळय़ा असतात आणि त्या त्या पातळीला ते ते संगीत आवाहन भिडते- पृष्ठ १६.) यासंबंधी थोडं बोलू या, पण मागाहून.\nआधी पुस्तकांमधल्या विषयांची शीर्षकं ऐकवून मी तुम्हाला गार करणार आहे संगीताकडे किती किती तऱ्हांनी बघता येतं, याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे संगीताकडे किती किती तऱ्हांनी बघता येतं, याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे लेखक कधी गायकांच्या हावभाव-हातवारे यांच्यावर लिहितो, कधी भारतीय संगीत आणि वृद्धत्व यासंबंधी पुरावे मांडतो, वाहवा-दाद देण्याच्या बदलत्या पद्धतींवरही रानडेंनी किती सजगतेनं लिहिलं आहे. पश्चिमेत आणि भारतात दक्षिणेत ‘वाहवा’ असं म्हणून दाद देत नाहीत व उत्तरेत देतात- ती का, त्याचं स्वरूप, महत्त्व, गायकावरचा परिणाम या साऱ्यांविषयी एखादा लेखक जेव्हा दोन-तीन पानात सखोल, पण सुगम लिहितो तेव्हा पुस्तकाअंती लेखकाच्या ओळख पानावर नावाआधी असलेली ‘संगीताचार्य’ ही पदवी किती यथार्थ आहे हे कळतं. नाही तर, संगीतामध्ये स्वघोषित उस्ताद, पंडितांची संख्या काही कमी नाही. सर्वात मोलाचा विचार पुस्तकातला असा आहे की संगीतामधल्या माणसांनी संगीतावर लिहायला हवं (आणि त्यासाठी संगीताचाच नव्हे, साहित्याचाही अभ्यास करायला हवा) खेरीज, संगीताबाहेरच्या अभ्यासकांनी गाण्यावर लिहायचं ठरवलं तर त्यांनाही गायला नव्हे, पण समजून घ्यायला- प्रत्यक्ष गाणं शिकायला हवं. केवळ ‘कॉमेंटस’च्या चटकदार साहाय्याने फेसबुक गाजवणाऱ्या समीक्षकांच्या जमान्यात, रानडेंच्या अटी भलत्याच अवघड वाटल्या, तरी त्याची अपरिहार्यता मला तरी समजू शकते.\nया पुस्तकाचं संपादन चैतन्य कुंटे यांनी उत्तमरीत्या केलेलं आहे. अनेक लेखमालांचा क्रम व वर्गीकरण सूत्रबद्धपणे त्यांनी केलेलं दिसतं. मुखपृष्ठावरचं ‘सं’ हे अक्षर चंद्रमोहन कुलकर्णीच काढू जाणोत पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचा तो ‘सं’ संगीताचा आहे, संगतीचा आहे आणि सकारात्मकतेचाही आहे. अत्यंत सकारात्मक वैचारिकता मांडणाऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये ठाशीव रंग-आकार असावेत, आतल्या मांडणीत रानडेंच्या स्वच्छ-सरळ तार्किक विचाराइतक्याच स्वच्छ लालसर- नारिंगी रेषा असाव्यात हा योगायोग नव्हेच. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी संगीताची आणि साहित्याची या पुस्तकात असलेली संगत दृश्य-कलेलाही मिळवून-भेटवून टाकली आहे\n२०११ साली रानडे यांचं निधन झालं. आज ते हयात असते तर पुस्तक वाचल्यावर उठणाऱ्या अनेक प्रश्नांचं निरसन त्यांनीच (काही ओळख नसताही) केलं असतं. तरी काही विचार इथे अभ्यासकांसमोर मांडले पाहिजेत. पहिला प्रश्न रानडेंच्या संगीत-कोटीविषयक जगभर axiomatic triangle च्या संकल्पनेत कला-संगीत, जन संगीत आणि लोक संगीत हे तीन घटक आहेत. अनेकानेक संगीत समीक्षक हे तीनही प्रकार जागतिकीकरणानंतर वेगाने एकमेकांत मिसळून जात आहेत असं सध्या मांडतात. रानडेंच्या पाच-कोटी आजही तितक्या स्वतंत्र, अभेद्य आहेत का दुसरा मुद्दा आदिम संगीताबाबत. रानडेंनी डिस्को, रॅप आदी आदिम संगीतामध्ये टाकलं आहे. आज ‘ग्लोरी’सारख्या गाण्यात जे-झी रॅपमध्ये बाळाला बघून भरून आलेलं बापाचं मन उलगडतो- ते संवेदन : सांगीतिक आणि वैचारिक दोन्ही अर्थानं ‘आदिम’ म्हणता येईल का दुसरा मुद्दा आ���िम संगीताबाबत. रानडेंनी डिस्को, रॅप आदी आदिम संगीतामध्ये टाकलं आहे. आज ‘ग्लोरी’सारख्या गाण्यात जे-झी रॅपमध्ये बाळाला बघून भरून आलेलं बापाचं मन उलगडतो- ते संवेदन : सांगीतिक आणि वैचारिक दोन्ही अर्थानं ‘आदिम’ म्हणता येईल का (म्हणजे ते आदिबंधात्मक आहेच, पण ‘आदिम’ आहे का (म्हणजे ते आदिबंधात्मक आहेच, पण ‘आदिम’ आहे का) चालींच्या चोरींबद्दल रानडेंनी विस्तृत मांडणी मोकळेपणाने केलेली आहे. पण कधीकधी खरोखरच दोन संगीतकारांच्या चाली आपसूकही जवळजवळच्या तयार होतात हे संगीत निर्मिणाऱ्यांना ठाऊक आहे. रानडेंच्या लेखात यावर विस्ताराने ऊहापोह असता तर काय मजा येती) चालींच्या चोरींबद्दल रानडेंनी विस्तृत मांडणी मोकळेपणाने केलेली आहे. पण कधीकधी खरोखरच दोन संगीतकारांच्या चाली आपसूकही जवळजवळच्या तयार होतात हे संगीत निर्मिणाऱ्यांना ठाऊक आहे. रानडेंच्या लेखात यावर विस्ताराने ऊहापोह असता तर काय मजा येती पण लेखक निवर्तल्यावर पुस्तक प्रकाशित झालं, की अशी हळहळ मागे राहतेच पण लेखक निवर्तल्यावर पुस्तक प्रकाशित झालं, की अशी हळहळ मागे राहतेच सुदैवानं, लेखक पुढय़ात बसून प्रत्यक्ष आपल्याशी बोलल्याचं वाचकाला पुष्कळदा हे पुस्तक वाचताना जाणवत राहतं आणि ती जाणीव त्या हळहळीवरच अपुरासा, पण तरी नेमका तोडगा असतो.\nडॉ. अशोक दा. रानडे,\nपृष्ठे : ३०७, किंमत : ३२५ रुपये.\nमराठीतील सर्व दखल ( Dakhal ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसूत्रे गव्हर्नन्सची.. आणि नीतिमत्तेचीही\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nअभिजात : उड जायेगा हंस अकेला.. ब्रांकुसी\nपडसाद : इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रदूषणकारी\nकलास्वाद : एका फिनिक्स पक्ष्याची भरारी\nदखल : मनोरंजन क्षेत्रातील कहाण्या\nदक्षिण आशियाचे अस्वस्थ वर्तमान..\nअभिजात : उड जायेगा हंस अकेला.. ब्रांकुसी\nकलास्वाद : एका फिनिक्स पक्ष्याची भरारी\nपडसाद : इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रदूषणकारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/police-crackdown-on-4-big-hotels-for-not-following-corona-rules-dvj97", "date_download": "2022-05-25T04:34:44Z", "digest": "sha1:LDQWBBGZB7IQ7OD2LUM7QBMLI5PD3P7W", "length": 7331, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Pune Police: कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई", "raw_content": "\nPune: कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई\nपुण्यात मोठ्या- मोठ्या हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये सर्रासपणे कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.\nPune: कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाईSaam Tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nपुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान (Corona) दिवसेंदिवस घालत आहे. पुण्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या बघता कोरोनाची तिसरी लाट पुण्यामध्ये धडकली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असे असताना देखील पुण्यात (Pune) मोठ्या- मोठ्या हॉटेल्समध्ये (hotels) सुरू असलेल्या पार्टीमध्ये सर्रासपणे कोविड नियमांचे उल्लंघन (Covid) होत असल्याचे दिसून येत आहे. याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी (police) ४ मोठ्या हॉटेल्सवर धडक कारवाई केली आहे.\nपुण्यामधील मुंढवा परिसरात सुरू असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करुन सुरू असलेल्या धांगड- धिंगाला पोलिसांनी रोखले आणि धडक कारवाई (Action) केली आहे. पोलिसांनी हॉटेल मधील साऊंड सिस्टम देखील बंद केली आणि कारवाई केली आहे.\nकोविड नियमांचे पालन करण्याच्या विषयी हॉटेल्स मालकांना याअगोदर देखील सूचना देण्यात आले होते. हॉटेल मालकांची बैठक घेऊन देखील कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच हॉटेल मालकाला सतत पोलिसांनी नोटिसा (Notice) दिले होते. मात्र, तरी देखील हॉटेल प्रशासनाकडून (administration) याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर कारवाई करण्यात आली आहे. मुंढवा पोलिसांच्या पथकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ मोठ्या हॉटेल्सवर कारवाई केली आहे.\nMumbai Crime: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळ्यात\nमागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्ये बुधवारी १८०० नवीन र���ग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसामध्ये ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ९ दिवसाअगोदर दरदिवसाला ८० ते १०० रुग्ण सापडत होते. मात्र, आता हा आकडा थेट १८०० येऊन पोहोचला आहे. यामुळे पुण्यात देखील कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सह- आयुक्त, पुणे शहर यांनी वाढते कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरातील नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/pm-narendra-modi-waives-the-custom-duty-of-medicine-which-are-needed-for-the-treatment-of-teera-kamat-394581.html", "date_download": "2022-05-25T04:30:50Z", "digest": "sha1:I3THDNOLZUZEY4JKPQ3AF4LF7JEM7D5N", "length": 13636, "nlines": 111, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mumbai » Pm narendra modi waives the custom duty of medicine which are needed for the treatment of teera kamat", "raw_content": "जेव्हा तीराच्या उपचारासाठी पीएमओही कामाला लागलं, फडणवीसांकडून मोदींचे आभार\nतीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. (PM Narendra Modi Teera Kamat)\nमुंबई : स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी (SMA) या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या औषधांसाठीचा 6 कोटींचा कर माफ केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदत करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. फडणवीसांच्या या पत्राला मोदी यांनीही तत्काळ प्रतिसाद देत तीराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांवरील 6 कोटींचा कर माफ केला आहे. (PM Narendra Modi waives the custom duty of medicine which are needed for the treatment of Teera Kamat)\nआपत्य झाल्यानंतर आई-वडिलांना होणारा आनंद कोही औरच असतो. मात्र, मिहिर आणि प्रियांका कामत यांची मुलगी तीरा कामत ही 5 महिन्यांची झाल्यानंतर तिला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दुर्धर जडला. तिच्या उपचारासाठी तब्बल 16 कोटी रुपये लागणार होते. त्यासाठी तीराच्या आईवडिलांनी फंडिंग��्या माध्यमातून हा पैसा गोळाही केला. मात्र, तीरासाठी लागणारी औषधं ही अमेरिकेहून येणार असल्यामुळे या औषधांसाठी तब्बल 6 कोटींचा आयातकर द्यावा लागणार होता. एवढी मोठी रक्कम कशी उभी करावी असा प्रश्न तीराच्या आई-वडिलांना पडला होता. तीराच्या आई-वडिलांच्या याच अडचणीची दखल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.\nदेवेंद्र फडणवीस यांचे मोदींना पत्र\nतब्बल 6 कोटींचे सीमाशुल्क लागणार असल्यामुळे ही रक्काम अदा करणे तीराच्या आई-वडिलांना अशक्यच होते. ही अडचण लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवत 1 फेब्रुवारी रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींन पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी तिरासाठी लागणाऱ्या औषधांचे सीमाशुल्क माफ करण्याची विनंती केली. मोदींनीही फडणवीस यांच्या विनंतीला तत्काळ प्रतिसाद देत तीरासाठी लागणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्क माफ करण्याचा आदेश 9 फेब्रुवारी रोजी जारी केला. मोदींच्या तसेच केंद्र सरकारच्या या भूमिकेचे संपूर्ण देशभरातून स्वागत होत आहे.\nराज्य सरकारकडूनही कर माफ\nदुर्धर आजाराने ग्रासलेल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकारनंनेही मोठा दिलासा दिला आहे. SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं कामत कुटुंबियांना एक पत्र दिलं आहे. यामध्ये कस्टम ड्यूटी माफ केल्याचं राज्य सरकारने नमुद केलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्याही भूमिकेचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे.\nराज्य सरकारसोबतच केंद्र सरकारनेही #TeeraKamat हिच्या औषधावरील संपूर्ण कर माफ केल्याबद्दल केंद्र सरकारचेही आभार आता तिरा ला लवकर औषध मिळावं आणि ती लवकर बरी व्हावी, ही प्रार्थना आता तिरा ला लवकर औषध मिळावं आणि ती लवकर बरी व्हावी, ही प्रार्थना\nकाय आहे स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी\nस्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होत जाते. त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्��ायुंचं काम कमी होऊन गिळताना अडचण निर्माण होते. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणंही कठीण बनतं. रुग्ण एकप्रकारे रेस्पिरेटरी पॅरलेलिससमध्ये जातो. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो.\nSMA आजाराचे 4 प्रकार\nस्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या आजाराचा टाईप हा जनुकीय बदल्यांच्या परिणांवरुन ठरवला जातो. त्यात,\n>> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 1 – नवजात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो\n>> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 2 – जन्म झाल्यानंतर सहा महिन्यांनी\n>> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 3 – लहान मुलांमध्येच पण कमी प्रमाणात आढळतो\n> स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी टाईप 4 – पौढ व्यक्तींमध्ये आढळतो\nदरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनीही तीरासाठी लागणाऱ्या औषधावरील कर माफ केल्यामुळे तीराच्या अपचार लवकर होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णायमुळे तीराच्या आई-वडिलांनी जनतेचे आणि सरकारचे मनापासून आभार मानले आहेत.\nTeera Kamat : कामत कुटुंबियांना मोठा दिलासा, तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत राज्य सरकारचं पत्र\nTeera kamat : चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16 कोटी उभारले सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर, आई-वडिलांची धडपड सुरुच\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s067.htm", "date_download": "2022-05-25T03:22:36Z", "digest": "sha1:D3XHX3GSDOL4GL7CSXBT7LCD3AVHRGQ6", "length": 61660, "nlines": 1481, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुन्दरकाण्ड - ॥ सप्तषष्टितम: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ सप्तषष्टितम: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥\nहनुमता श्रीरामं प्रति सीतासन्देशस्य श्रावणम् -\nहनुमानांनी भगवान श्रीरामांना सीतेचा सन्देश ऐकविणे -\nएवमुक्तस्तु हनुमान् राघवेण महात्मना \nसीताया भाषितं सर्वं न्यवेदयत राघवे ॥ १ ॥\nमहात्मा राघवाचे हे भाषण ऐकून हनुमानाने सीतेने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना निवेदन केल्या.॥१॥\nइदमुक्तवती देवी जानकी पुरुषर्षभ \nपूर्ववृत्तमभिज्ञानं चित्रकूटे यथातथम् ॥ २ ॥\nहनुमान म्हणाले, 'हे पुरुषोत्तम जानकी देवीने पूर्वी चित्रकूटावर घडलेली एक घटना अगदी जशी घडली तशी सांगितली आहे. ती गोष्ट खूण म्हणून तुला सांगण्या करितां तिने वर्णन केली होती.॥२॥\nसुखसुप्ता त्वया सार्धं जानकी पूर्वमुत्थिता \nवायसः सहसोत्पत्य विरराद स्तनान्तरे ॥ ३ ॥\nपूर्वी चित्रकूटमध्ये असतां जानकी एकदां तुझ्यासह सुखपूर्वक झोपली होती. ती आपल्या पूर्वीच झोपेतून उठली असतां त्यावेळी एक काकपक्ष्याने तिच्यावर एकाएकी झडप घालून तिचे वक्ष:स्थळावर चोच मारली.॥३॥\nपर्यायेण च सुप्तस्त्वं देव्यङ्‌के भरताग्रज \nपुनश्च किल पक्षी स देव्या जनयति व्यथाम् ॥ ४ ॥\n आपण पाळीपाळीने परस्पराच्या मांडीवर मस्तक ठेवून झोपत होता. ज्यावेळी आपण सीता देवीच्या मांडीवर मस्तक ठेवून झोपला होतात, त्यावेयेऊन पुन्हा त्या पक्ष्याने तेथे येऊन देवीला कष्ट देण्यास सुरुवात केली.॥४॥\nपुनः पुनरुपागम्य विरराद भृशं किल \nततस्त्वं बोधितस्तस्याः शोणितेन समुक्षितः ॥ ५ ॥\nअशा रीतीने त्याने पुन्हा येऊन झडप घालून तिचे वक्���:स्थळ खरोखरच अतिशयच ओरबाडले तेव्हां त्यातून रक्त वाहू लागले आणि ते अंगावर पडल्यामुळे आपण जागे झालात.॥५॥\nवायसेन च तेनैवं सततं बाध्यमानया \nबोधितः किल देव्या त्वं सुखसुप्तः परन्तप ॥ ६ ॥\n तो काकपक्षी ज्यावेळी एकसारखा येऊन तिला पीडा देऊ लागला, तेव्हा गाढ झोपलेल्या आपणास देवी सीतेने उठविले॥६॥\nतां तु दृष्ट्‍वा महाबाहो दारितां च स्तनान्तरे \nआशीविष इव क्रुद्धस्ततो वाक्यं त्वमूचिवान् ॥ ७ ॥\n तिच्या वक्ष:स्थलावर घाव (जखम) झाला आहे हे पाहून आपण विषधर सर्पाप्रमाणे कुपित होऊन उठलात आणि म्हणालात—॥७॥\nनखाग्रैः केन ते भीरु दारितं तु स्तनान्तरम् \nकः क्रीडति सरोषेण पञ्चवक्त्रेण भोगिना ॥ ८ ॥\n नखांच्या टोकानी तुझ्या वक्ष:स्थलावर ओरखडे कोणी काढले आहेत अरे, क्रुद्ध झालेल्या पंचमुखी सर्पाबरोबर कोण खेळत आहे अरे, क्रुद्ध झालेल्या पंचमुखी सर्पाबरोबर कोण खेळत आहे \nनिरीक्षमाणः सहसा वायसं समदैक्षथाः \nनखैः सरुधिरैस्तीक्ष्णैस्तामेवाभिमुखं स्थितम् ॥ ९ ॥\nअसे म्हणून आपण जेव्हा सहसा इकडे तिकडे पाहू लागलात तेव्हा, ज्याची तीक्ष्ण नखे रक्ताने रंगलेली आहेत आणि जो सीता देवी समोर तिच्याकडे तोंड करून बसला होता त्या कावळयावर आपली दृष्टी पडली.॥९॥\nसुतः किल स शक्रस्य वायसः पततां वरः \nधरान्तरचरः शीघ्रं पवनस्य गतौ समः ॥ १० ॥\nअसे ऐकले आहे की उडणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असलेला तो कावळा साक्षात इन्द्राचा पुत्र होता आणि त्या समयी तो पृथ्वीवर विचरण करत होता. तो वायुदेवते प्रमाणे शीघ्रगामी होता.॥१०॥\nवायसे त्वं व्यधाः क्रूरां मतिं मतिमतां वर ॥ ११ ॥\n'हे बुद्धिमानामध्ये श्रेष्ठ महाबाहो त्या वेळी रागाने आपले डोळे फिरू लागले आणि त्या कावळयाला कठोर दण्ड देण्याचा आपण विचार केलात.॥११॥\nस दर्भसंस्तराद् गृह्य ब्रह्मास्त्रेण न्ययोजयः \nस दीप्त इव कालाग्निर्जज्वालाभिमुखं खगम् ॥ १२ ॥\n'आपण आपल्या चटईतील एक दर्भ काढून हातात घेतलात आणि तो ब्रह्मास्त्राने अभिमन्त्रित केलात. मग तर तो दर्भ प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे प्रज्वलित झाला. त्याचे लक्ष्य तो कावळाच होता.॥१२॥\nस त्वं प्रदीप्तं िक्षेप दर्भं तं वायसं प्रति \nततस्तु वायसं दीप्तः स दर्भोऽनुजगाम ह ॥ १३ ॥\n'आपण त्या जळत असलेल्या दर्भाला त्या काकपक्ष्यावर सोडलेत. मग तर तो प्रदीप्त दर्भ त्या कावळ्याच्या मागे लागला.॥१३॥\nभीत��श्च सम्परित्यक्तः सुरै सर्वैश्च वायसः \nत्रिंल्लोकान् सम्परिक्रम्य त्रातारं नाधिगच्छति ॥ १४ ॥\n'आपल्या भयाने घाबरलेल्या समस्त देवांनीही त्या कावळयाचा त्याग केला. तो तीन्ही लोकात फिरला पण त्याला कोणी वाली मिळाला नाही.॥१४॥\nत्वं तं निपतितं भूमौ शरण्यः शरणागतम् ॥ १५ ॥\nवधार्हमपि काकुत्स्थ कृपया परिपालयः \n सर्व बाजूनी निराश होऊन तो कावळा परत येथे येऊन आपल्याला शरण आला. शरण येऊन जमिनीवर पडलेल्या त्या काकाला आपण आश्रय दिलात, कारण की आपण शरणागत -वत्सल आहात. जरी त्याचा वध करणेच योग्य होते तरीही आपण कृपापूर्वक त्याचे रक्षण केलेत.॥१५ १/२॥\nमोघमस्त्रं न शक्यं तु कर्तुमित्येव राघव ॥ १६ ॥\nभवांस्तस्याक्षि काकस्य हिनस्ति स्म स दक्षिणम् \n त्या ब्रह्मास्त्राला व्यर्थ करता येत नाही म्हणून आपण त्या कावळ्याचा उजवा डोळा फोडलात.॥१६ १/२॥\nराम त्वां स नमस्कृत्य राज्ञो दशरथस्य च ॥ १७ ॥\nविसृष्टस्तु तदा काकः प्रतिपेदे स्वमालयम् \n त्यानन्तर आपला निरोप घेऊन तो कावळा भूतलावर आपल्याला आणि स्वर्गामध्ये राजा दशरथांना नमस्कार करून आपल्या घरी चालता झाला.॥१७ १/२॥\nएवमस्त्रविदां श्रेष्ठः सत्त्ववाञ्छीलवानपि ॥ १८ ॥\nकिमर्थमस्त्रं रक्षःसु न योजयति राघवः \n'(सीता म्हणाली—) \"हे राघवा याप्रकारे अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ शक्तिशाली आणि शीलसंपन्न असूनही आपण राक्षसांवर आपल्या अस्त्राचा प्रयोग का बरे करीत नाही याप्रकारे अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ शक्तिशाली आणि शीलसंपन्न असूनही आपण राक्षसांवर आपल्या अस्त्राचा प्रयोग का बरे करीत नाही \nन दानवा न गन्धर्वा नासुरा न मरुद्गणाः ॥ १९ ॥\nन च राम रणे शक्तास्तथा प्रतिसमासितुम् \n दानव, गन्धर्व, असुर आणि देवता कोणीही समरांगणात आपला सामना करू शकत नाही.॥१९ १/२॥\nतव वीर्यवतः कश्चिन्मयि यद्यस्ति सम्भ्रमः ॥ २० ॥\nक्षिप्रं सुनिशितैर्बाणैर्हन्यतां युधि रावणः \n'आपण बल-पराक्रमाने संपन्न आहात. जर माझ्या बद्दल आपल्याला काही आदर असेल तर आपण त्वरितच आपल्या तीक्ष्ण बाणांनी रणभूमीवर रावणाचा वध करा. त्याला मारून टाका. ॥२० १/२॥\nभ्रातुरादेशमाज्ञाय लक्ष्मणो वा परन्तपः ॥ २१ ॥\nस किमर्थं नरवरो न मां रक्षति राघवः \n अथवा आपल्या बन्धूंची आज्ञा घेऊन शत्रूंना सन्ताप देणारे रघुकुलतिलक नरश्रेष्ठ लक्ष्मण का माझे रक्षण करीत नाहीत \nशक्���ौ तौ पुरुषव्याघ्रौ वाय्वग्निसमतेजसौ ॥ २२ ॥\nसुराणामपि दुर्धर्षौ किमर्थं मामुपेक्षतः \n'ते दोन्ही पुरूषसिंह श्रीराम आणि लक्ष्मण वायु आणि अग्नितुल्य तेजस्वी आणि शक्तिशाली आहेत. देवतांसाठीही दुर्जय आहेत. मग कशासाठी माझी उपेक्षा करीत आहेत \nममैव दुष्कृतं किंचिन्महदस्ति न संशयः ॥ २३ ॥\nसमर्थो सहितौ यन्मां न रक्षेते परन्तपौ \n'यात काहीही सन्देह नाही की माझेच काही असे महान पाप आहे की ज्यामुळे ते दोघे शत्रूस सन्ताप देणारे वीर एकत्र राहात असून, समर्थ असूनही माझे रक्षण करीत नाहीत.\" ॥२३ १/२॥\nवैदेह्या वचनं श्रुत्वा करुणं साधुभाषितम् ॥ २४ ॥\n वैदेहीचे हे करुणाजनक उत्तम वचन ऐकून मी पुन्हा आर्या सीतेला म्हणालो—॥२४ १/२॥\nत्वच्छोकविमुखो रामो देवि सत्येन ते शपे ॥ २५ ॥\nरामे दुःखाभिभूते तु लक्ष्मणः परितप्यते \n मी सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्रीरामचन्द्र तुमच्या शोकामुळेच सर्व कार्यापासून विरत झालेले आहेत. श्रीराम दु:खी झाल्याने लक्ष्मण ही सन्तप्त होत आहेत.॥॥२५ १/२॥\nकथंचिद्‌ भवती दृष्टा न कालः परिशोचितुम् ॥ २६ ॥\nअस्मिन् मुहूर्ते दुःखानामन्तं द्रक्ष्यसि भामिनि \n'कसे का होईना आता आपले दर्शन झाले आहे. (आपल्या निवासस्थानाचा पत्ता लागला आहे.) म्हणून आता शोक करण्याचा अवसर नाही आहे. भामिनी आपण याच मुहूर्तात आपल्या सार्‍या दु:खांचा अन्त झालेला पहाल.॥२६ १/२॥\nतावुभौ नरशार्दूलौ राजपुत्रौ परन्तपौ ॥ २७ ॥\n'शत्रूंना सन्ताप देणारे ते दोन्ही नरश्रेष्ठ राजकुमार आपल्या दर्शनासाठी उत्कण्ठित होऊन लङ्‌कापुरीला जाळून भस्म करून टाकतील.॥२७ १/२॥\nहत्वा च समरे रौद्र रावण सहबान्धवम् ॥ २८ ॥\nराघवस्त्वां वरारोहे स्वां पुरीं नयिता ध्रुवम् \n'हे वरारोहे, समरांगणात युद्धभूमीवर रौद्र राक्षस रावणाला बन्धुबान्धवांसहित मारून राघव तुला अवश्य आपल्या पुरीला (अयोध्येला) घेऊन जातील.॥२८ १/२॥\nयत् तु रामो विजानीयादभिज्ञानमनिन्दिते ॥ २९ ॥\nप्रीतिसञ्जननं तस्य प्रदातुं त्वमिहार्हसि \n आता आपण मला ओळख पटण्यासाठी एखादी अशी खूणेची वस्तू द्या की श्रीरामचन्द्र जिला जाणत असतील आणि जी पाहून त्यांच्या मनाला प्रसन्नता वाटेल.॥२९ १/२॥\nसाभिवीक्ष्य दिशः सर्वा वेण्युद्‌ग्रथनमुत्तमम् ॥ ३० ॥\nमुक्त्वा वस्त्राद् ददौ मह्यं मणिमेतं महाबल \n तेव्हा तिने चोहीकडे पाहून वेणीमध्येच बान्धण्या��� योग्य असा हा उत्कृष्ट मणि आपल्या वस्त्रातून सोडून माझ्या हाती दिला.॥३० १/२॥\nप्रतिगृह्य मणिं दिव्यं तव हेतो रघुप्रिय ॥ ३१ ॥\nशिरसा तां प्रणम्यैनामहमागमने त्वरे \n'आणि हे रघुप्रिय रामा आपल्यासाठी हा मणि दोन्ही हातानी घेऊन मी सीतादेवीला मस्तक नमवून प्रमाण केला आणि इकडे येण्यासाठी मी उतावील झालो. (त्वरा करू लागलो.)॥३१ १/२॥\n\"गमने च कृतोत्साहं अवेक्ष्य वरवर्णिनी ॥ ३२ ॥\nविवर्धमानं च हि मामुवाच जनकात्मजा \nअश्रुपूर्णमुखी दीना बाष्पसन्दिग्धभाषिणी ॥ ३३ ॥\nमामुवाच ततः सीता सभाग्योऽसि महाकपे ॥ ३४ ॥\nयद् द्रक्ष्यसि महाबाहुं रामं कमललोचनम् \nलक्ष्मणं च महाबाहुं देवरं मे यशस्विनम् ॥ ३५ ॥\n\" परत येण्याविषयी उत्सुक होऊन मी आपले शरीर वृद्धिंगत करीत आहे हे पाहून जनकनन्दिनी अत्यन्त दु:खी झाली. तिचे मुखावरून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मी उड्डाण करण्याची तयारी करीत आहे हे पाहून ती घाबरून गेली आणि शोकाच्या वेगाने व्याकुळ झाली. त्यावेळी तिचा कंठ अश्रुमुळे दाटून आला होता. गदगद कंठाने ती मला म्हणू लागली—'हे महाकपि तू फार भाग्यवान आहेस कारण माझे प्रियतम महाबाहु कमलनयन राम, तसेच माझे यशस्वी दीर महाबाहु लक्ष्मण यांनाही तू आपल्या डोळ्यांनी पहाशील. ॥३२—३५॥\nसीतयाप्येवमुक्तोऽहं अब्रुवं मैथिलीं तथा \nपृष्ठमारोह मे देवि क्षिप्रं जनकनन्दिनी ॥ ३६ ॥\nयावत् ते दर्शयाम्यद्य ससुग्रीवं सलक्ष्मणम् \nराघवं च महाभागे भर्तारमसितेक्षणे ॥ ३७ ॥\n'याप्रमाणे सीतेने म्हटल्यावर मी मैथिलीला म्हटले—'देवी जनकनन्दिनी तू सत्वर माझ्या पाठीवर बस कशी म्हणजे हे महाभाग्यशालिनी हे श्यामलोचने मी आजच्या आज तुला सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह राघवाचे दर्शन करवितो. ॥३६-३७॥\nसाब्रवीन्मां ततो देवी नैष धर्मो महाकपे \nयत्ते पृष्ठं सिषेवेऽहं स्ववशा हरिपुंगवः ॥ ३८ ॥\n'हे ऐकून सीता देवी मला म्हणाली—'हे महाकपि हे वानरश्रेष्ठा मी स्वाधीन असतांना स्वेच्छेने तुझ्या पृष्ठभागावर आरोहण करणे हा माझा धर्म नाही.॥३८॥\nपुरा च यदहं वीर स्पृष्टा गात्रेषु रक्षसा \nतत्राहं किं करिष्यामि कालेनोपनिपीडिता ॥ ३९ ॥\nगच्छ त्वं कपिशार्दूल यत्र तौ नृपतेः सुतौ \n पूर्वी माझ्या शरीराला जो राक्षस रावणाचा स्पर्श झाला आहे तो त्यावेळी मी काळाच्या तावडीत सापडल्यामुळे झाला, त्यावेळी मी तेथे काय करू शकत होते म्हणून हे वानरप्रवर जेथे ते दोन्ही राजकुमार आहेत तेथे तू जा.' ॥३९ १/२॥\nइत्येवं सा समाभाष्य भूयः सन्देष्टुमस्थिता ॥ ४० ॥\nहनुमन् सिंहसङ्‌काशौ तावुभौ रामलक्ष्मणौ \nसुग्रीवं च सहामात्य सर्वान् ब्रूया अनामयम् ॥ ४१ ॥\nअसे म्हणून ती परत मला सन्देश देऊ लागली. ती म्हणाली— 'हनुमान सिंहाप्रमाणे पराक्रमी ते दोघे बन्धु श्रीराम आणि लक्ष्मण यांना आणि आमात्यांसह सुग्रीवाला, तसेच अन्य सर्व लोकांनाही तू माझा कुशल समाचार सांग आणि त्यांचेही कुशल विचार. ॥४०-४१॥\nयथा च स महाबाहुर्मां तारयति राघवः \nअसमाद् दुःखाम्बुसंरोधात् तत् त्वमाख्यातुमर्हसि ॥ ४२ ॥\nज्या रीतीने ते महापराक्रमी रघुनाथ या दु:खसागरातून उद्धार करतील त्या रीतीने तू त्यांना माझा सर्व वृत्तान्त सविस्तर सांग. ॥४२॥\nइमं च तीव्रं मम शोकवेगं\nब्रूयास्तु रामस्य गतः समीपं\nशिवश्च तेऽध्वास्तु हरिप्रवीर ॥ ४३ ॥\n''हे हरिप्रवीर (वानरामधील प्रमुख वीरा) हा माझा तीव्र शोकावेग आणि या राक्षसांच्या द्वारा होत असलेली माझी निर्भत्सना, हे सर्वही तू श्रीरामचन्द्रांच्या जवळ जाऊन त्यांना सांग, तुझा मार्ग मंगलमय होवो.'॥४३॥\nएतत् तवार्या नृप संयता सा\nसीता वचः प्राह विषादपूर्वम् \nएतच्च बुद्ध्वा गदितं यथा त्वं\nश्रद्धत्स्व सीतां कुशलां समग्राम् ॥ ४४ ॥\n आपली प्रियतमा संयमशील आर्या सीतेने अत्यन्त विषादाने तुला हा निरोप सांगितला आहे. म्हणून मी सांगितलेल्या सर्व गोष्टीसंबन्धी आपण विचार करून विश्वास ठेवावा की सती शिरोमणी सीता सकुशल आहे.'॥४४॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सदुसष्टावा सर्ग पूरा झाला.॥६७॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/valuable-business-oriented-knowledge-should-be-the-core-purpose-of-education-former-ugc-president-dr-thorats-statement-129523908.html", "date_download": "2022-05-25T03:33:14Z", "digest": "sha1:3O6AV7WPM2NZYONCCHTULX7ETNCFAW3Y", "length": 10090, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मूल्यात्मक, व्यवसायाभिमुख ज्ञान हाच शिक्षणाचा मूळ हेतू असावा; यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. थोरात यांचे प्रतिपादन | Valuable, business-oriented knowledge should be the core purpose of education; Former UGC president Dr. Thorat's statement | amravati marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअर्थशास्त्र परिषद:मूल्यात्मक, व्यवसायाभिमुख ज्ञान हाच शिक्षणाचा मूळ हेतू असावा; यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. थोरात यांचे प्रतिपादन\nकमी उत्पन्न असलेल्यांना उच्चशिक्षण घेताना अडचणी येतात म्हणून देशात ही संख्या ३४ टक्के तर महाराष्ट्रात ३२ टक्के आहे. ही अतिशय खेदाची बाब आहे. थोडक्यात शिक्षणाचा मूळ उद्देश हा तरुणांना केवळ ज्ञान देणे नसून, त्यांना ज्ञान आणि कौशल्यासोबतच मूल्यात्मक, व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.\nयेथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित ४४ व्या राष्ट्रीय वार्षिक मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या उद्घाटकीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भास्करदादा टोम्पे होते. उद्घाटन रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. आशुतोष रारावीकर, डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ. संतोष कुटे, डॉ. कैलास पाटील, डॉ. आर. वाय. माहुरे, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. राहुल मोपरे, डॉ. विजय टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. संजय कोठारी, डॉ. नंदकिशोर गव्हाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.\nयावेळी डॉ. थोरात यांनी ‘महाराष्ट्रातील उच्च शिक्षणातील वर्तमानकालीन समस्या : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयाची विस्तृत मांडणी केली. ते पुढे म्हणाले भारतात धर्म, जात, उत्पन्न, महिला आणि पुरुष यात फार मोठा असमतोल आहे. त्यामुळे या सर्वांना समान पातळीवर उच्चशिक्षण कसे देता येईल, यावर विचार व्हायला हवा. उद्घाटकीय भाषणात डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, देशातील अनेक अर्थकारणीय समस्यांची उकल या परिषदेच्या माध्यमातून केली जाते. सामाजिक, आर्थिक प्रश्नाकडे नीटपणे पाहून सर्वसामान्य लोकांच्या जगण्यात अर्थ हा विषय कसा अविभाज्य भाग आहे, हे पटवून दिले. तर परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कोरोना काळात सर्वसामान्य माणसांचे झालेले बेहाल, आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, औषधांचा तुटवडा, महागाई, प्राणवायूची कमतरता यामुळे डबघाईला आलेली शासन व्यवस्था याचा अतिश�� अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडला.\nयावेळी डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ. कैलास पाटील, डॉ. आर. वाय. माहुरे, डॉ. राहुल म्होपरे, डॉ. भांडवलकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मारुती तेगमपुरे यांनी केले. समन्वयक डॉ. संजय कोठारी यांनी तीनदिवसीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका व्यक्त केली.\nप्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी स्वागतपर भाषण केले.\nसमारोप गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला., यावेळी भास्करदादा टोम्पे यांनी विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा फार गंभीर विषय असून यावरसुद्धा सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शशिकांत दुपारे व डॉ. श्रीकृष्ण उबरहंडे यांनी केले तर आभार डॉ. पार्वती शिर्के यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, शोधनिबंध वाचक व महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअर्थसुमती व इतर पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन\nयावेळी परिषदेच्या ‘अर्थसुमती’ नावाच्या स्मरणिकेसोबतच डॉ. सुखदेव थोरात, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. दातीर आणि डॉ. गुजर यांच्या अर्थशास्त्रीय पुस्तकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच डॉ. ज. फा. पाटील यांच्या पुस्तकाला परिषदेकडून पारितोषिकही देण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-pimpri-bitcoin-crime-marathi-news-one-kidnapped-for-rs-300-crore-bitcoin-8-arrested-including-police-except-when-the-kidnapper-realized-that-he-did-not-have-bitcoin-129364631.html", "date_download": "2022-05-25T04:03:22Z", "digest": "sha1:D7DTTRNWLXJZSESI4CI567SHOVMUCZVD", "length": 10138, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तीनशे कोटींच्या बिटकॉइनसाठी एकाचे अपहरण, पोलिसासह 8 जणांना अटक; अपहृत व्यक्तीकडे बिटकॉइन नसल्याचे समजताच दिले सोडून | Pune | Pimpri | bitcoin | Crime | Marathi news | One kidnapped for Rs 300 crore bitcoin, 8 arrested, including police; Except when the kidnapper realized that he did not have Bitcoin - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुन्हा दाखल:तीनशे कोटींच्या बिटकॉइनसाठी एकाचे अपहरण, पोलिसासह 8 जणांना अटक; अपहृत व्यक्तीकडे बिटकॉइन नसल्याचे समजताच दिले सोडून\n4 जानेवारी रोजी ताथवडे येथून झाले होते अपहरण\nसायबर शाखेत काम करत असताना एकाकडे ३०० कोटी रुपयांचे बिटकॉइन (क्रिप्��ोकरन्सी) असल्याचा समज करून पोलिस कर्मचाऱ्याने प्लॅन बनवला. बनवलेल्या प्लॅननुसार एकाचे अपहरण करून त्याला कोकणात नेले. मात्र, पोलिस मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. वाकड पोलिसांनी तपास करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील मुख्यालयात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह आठ जणांना अटक केली आहे.\nविनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) असे अपहरण आणि सुटका झालेल्याचे नाव आहे, तर मास्टरमाइंड पोलिस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे, सुनील राम शिंदे, वसंत शामराव चव्हाण, फ्रान्सिस डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशीनाथ काटे, शिरीष खोत, संजय ऊर्फ निकी रमेश बन्सल या आठ जणांना अटक केली आहे. आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे १४ जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (३८) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केल्याचे संगण्यात आले.\nनाईक यांना वाकडमध्ये सोडून आरोपी पसार\nपोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी नाईक हे ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये असताना त्यांचे सात ते आठ अनोळखी लोकांनी अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरू केले. पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली.\nत्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि ते पळून गेले. आरोपींनी बिटकॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, राज्यभरात शेअर मार्केट आणि इतर माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान आता वाढले आहे.\nआरोपी पोलिसाने घेतले हायटेक शिक्षण\nपोलिस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे. सध्या तो कर्तव्यावर गैरहजर होता. तो पूर्वी पुणे शहर पोलिस दलात कार्यरत होता. तिथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवांतर्गत ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, अॅडव्हान्स ���ायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्क इन्फर्मेशन, मोबाइल फॉरेन्सिक असे कोर्स केले आहेत.\nतो सायबर क्राइम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण ३०० कोटी रुपयांची बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने विनय नाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचा डाव आखला होता. मात्र, अपहरणानंतर नाईक यांच्याकडे एवढ्या मोठ्या रकमेचे बिटकॉइन नसल्याचे समजले.\nवाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तिथून चार जणांना ताब्यात घेत त्यांनी अपहरणाची वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बन्सल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले आणि त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा मास्टरमाइंड दिलीप खंदारे असल्याचे आरोपींनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2022-05-25T04:29:21Z", "digest": "sha1:RFVXT25HY4YBXPVE3LN5PBPYFCVSMR7Z", "length": 18301, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अध्यापन - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण भारतातील एका गावातील शिक्षण\nशिकण्या-शिकवण्याच्या पध्दतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र होय.\nअध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. यशस्वी ���ध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली .[ संदर्भ हवा ]\nअध्यापन आणि नवनिर्मिती (प्रवीण दवणे)\nअध्यापन : उपागम आणि कार्यानिती (कार्यनीती) (सुनिता ढाके, स्वाती चव्हाण)\n (प्रकाशक -सरस्वती बुक कंपनी)\nअध्यापन गणिताचे (दोन भाग; अ.तु. मावळंकर, हे.चिं. प्रधान, र.म. भागवत)\nअध्यापनशास्त्र आणि पद्धती (म.बा. कुंडले)\nइंग्रजीचे अध्यापन (दिवाकर वेल्हाळ)\nउत्तम अध्यापनची रहस्ये (संपादित, मूळ इंग्रजी संपादक : डाॅ. श्रीमती विनय किरपाल; मराठी अनुवाद : डाॅ. संध्या काणे; संपादक : डाॅ. अशोक रा. केळकर)\nकथाकथनातून अध्यापन (अपर्णा निरगुडे, शामराव कराळे)\nकला अध्यापन (प्रा. जयप्रकाश जगताप)\nभूगोल : अध्ययन व अध्यापन (भा.गो. बापट)\nभूगोल अध्यापन (डॉ.विनया रणसिंग)\nमराठीचे अध्यापन (अकोलकर, पाटणकर)\nमराठीचे अध्यापन (प्रा. कल्याणी इंदूरकर)\nमराठीचे अध्यापन (डॉ. माधव पोतदार)\nमराठीच्या अध्यापनाची विचारसूत्रे (प्रा. सत्यवान मेश्राम)\nशैक्षणिक तत्त्वज्ञान (य.ज. धारूरकर)\nशैक्षणिक संघटना, प्रशासन व प्रश्न (भा.गो. बापट)\nसाहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे)\nसाहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह, संग्राहक - डॉ. सतीश बडवे)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/goa-assembly-election-aap-arvind-kejriwal-congress-p-chidambaram-bjp-tmc-sgy-87-2764526/lite/", "date_download": "2022-05-25T04:29:42Z", "digest": "sha1:GXNR5JLV2576UDGRIP4BFRGX6G3GQYNZ", "length": 21715, "nlines": 275, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Goa Assembly Election AAP Arvind Kejriwal Congress P Chidambaram BJP TMC sgy 87 | Goa Elections: रडगाणं बंद करा, तुम्ही भाजपाचं आशास्थान; केजरीवालांचा चिदंबरमना टोला | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nGoa Election: रडगाणं बंद करा, तुम्ही तर भाजपाचे…; केजरीवालांचा चिदंबरमना टोला\nआप बिगरभाजपा पक्षांच्या मतांवर परिणाम करणार म्हणणाऱ्या चिदंबरम यांना केजरीवालांचा टोला, म्हणाले, “रडगाणं बंद…”\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nतृणमूल काँग्रेस आणि आपमुळे बिगरभाजपा पक्षांना नुकसान होत भाजपालाच फायदा होईल असा दावा काँग्रेस नेते करत आहेत\nगोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेना उतरणार असल्याने रंगत वाढली आहे. गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणारी थेट लढत यामुळे रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र तृणमूल काँग्रेस आणि आपमुळे बिगरभाजपा पक्षांना नुकसान होत भाजपालाच फायदा होईल असा दावा काँग्रेस नेते करत आहेत. यावरुन आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोला लगावला आहे.\nदेशातील सर्वात जुना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आशास्थान आहे, गोव्यातील लोकांचा नाही असा टोला अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला लगावला आहे.\n२०१७ मधील गोव्यात झालेली चूक टाळण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; निकालाच्या आधीच…\nमोदींनी पवारांचं कौतुक केल्याने नव्या समीकरणांची चर्चा; फडणवीस म्हणाले, “भाजपा महाराष्ट्रात…”\nगोवा निवडणुकीत जनतेचा पाठिंबा मिळणार का; उत्पल पर्रीकर म्हणतात, “मतदारसंघात आपल्या…”\nमित्रपक्षांच्या मदतीने गोव्यात भाजपची सत्ता – सावंत ; फाटाफूट टाळण्यासाठी काँग्रेसची खबरदारी\n“मला वाटलं मोदी मंत्रिमंडळातील हा कार्यक्षम मंत्री…,” गडकरी भेटीनंतर संजय राऊत रोखठोकच बोलले\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गोव्यातील जनतेला आवाहन करताना योग्य शासनाची निवड करत काँग्रेसला मदत देण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा आधार घेत म्हटलं होतं की, “गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष बिगरभाजपा मतांना खंडित करेल असा माझा अंदाज आहे. केजरीवालांनीही हे मंजूर केलं आहे. गोव्यात सामना काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे”.\nमेरा आकलन है कि आम आदमी पार्टी (और तृणमूल कांग्रेस) गोवा में गैर-भाजपा वोट को केवल खंडित करेगा, श्री अरविंद केजरीवाल द्वारा पुष्टि की गई है\nगोवा में मुकाबला कांग्रेस और भाजपा के बीच है\nकेजरीवाल यांनी निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला नाही तर त्यांचा पक्ष गोव्यातील आघाडी सरकारचा भाग होण्यास तयार आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यानी उत्तर दिलं आहे.\nकेजरीवाल म्हणाले की, “रडगाणं बंद करा सर…जिथे आशा आहेत त्यांना जनता मत देईल. काँग्रेस भाजपासाठी आश्वास्थान आहे, गोव्यातील जनतेसाठी नाही. तुमच्या १७ पैकी १५ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसचं प्रत्येक मत भाजपाला जाईल याची खात्री बाळगत आहे. भाजपाला मत देण्यासाठी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला जात आहे”.\nसर, रोना बंद कीजिए- “हाय रे, मर गए रे, हमारे वोट काट दिए रे”\nगोव्याच्या एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसीमावर्ती भागातील रस्ते बांधणीची कामे थांबवा; नेपाळचा भारताला इशारा\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nपंजाबच्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; भ्रष्टाचाराचा आरोप : गुन्हा दाखल करून तात्काळ अटक\nमोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात\nपुण्यातील चार एथिकल हॅकर्सकडून ‘भारत पे’चे संकेतस्थळ हॅक; प्रणालीतील त्रुटींची दखल घेत कंपनीकडून तातडीने दुरुस्ती\nभारत-अमेरिकेची प्रगत संरक्षण भागीदारी; ‘क्वाड’ परिषदेदरम्यान मोदी-बायडेन यांची स्वतंत्र चर्चा\nआंध्रात जिल्हा नामकरणावरून हिंसाचार, जाळपोळ\nकुतूबमिनार मशीद इमारतीचे स्वरूप काय; जिल्हा न्यायालयाच्या दृष्टीने प्रश्न\nभारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/stones-thrown-by-unknown-persons-on-amravati-morshi-bus-pmd98", "date_download": "2022-05-25T03:04:42Z", "digest": "sha1:H2E6SDP5DP3E7XIEKF4T3FBOK2JZGDOK", "length": 5178, "nlines": 51, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अमरावती-मोर्शी बसवर अज्ञातांकडून दगडफेक", "raw_content": "\nअमरावती-मोर्शी बसवर अज्ञातांकडून दगडफेक\nया घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली.\nअमरावती-मोर्शी बसवर अज्ञातांकडून दगडफेकSaam TV\nअमरावती : एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून मोर्शी बस आगारातून अमरावती-मोर्शी बससेवा सुरू करण्यात आली. ही बस मोर्शी आगारातून अमरावती, मोर्शी-वरुड या ठिकाणी पाठवल्या गेली. मात्र परत अमरावती आगारात येत असताना वेलकम पॉईंट समोरील अर्जुन नगर परिसर���त बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या दगडफेकीत बसची समोरील काच फुटली. त्यामुळे बसमधील असलेल्या प्रवाशांमध्ये काही वेळ भीती निर्माण झाली होती. या घटनेची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली.\nराज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे गेल्या एक महिना एक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संपही कायम आहे. मात्र या संपाला काही ठिकाणी हिंसेचे गालबोट लागत आहे. आता जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मोर्शीहून अमरावतीकडे परतणाऱ्या (एमएच ४०, एन - ९१२८) हा क्रमांक असलेली बस प्रवाशांना घेऊन अमरावती आगारात येत असतांना रात्री ८ वाजता दरम्यान अर्जुन नगर परिसरात अज्ञातांकडून बसवर दगडफेक झाली. यामध्ये बसची समोरील काच फुटली. असून गाडगे नगर पोलीस अधिक तपास करीत आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/maharashtra_22.html", "date_download": "2022-05-25T03:16:29Z", "digest": "sha1:PNW5MVHDV6KIVANEEYSAXXZMDFRYGX2W", "length": 7128, "nlines": 106, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्री फडणवीस –केंद्रीय मंत्री इराणी यांच्यात बैठक | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमुख्यमंत्री फडणवीस –केंद्रीय मंत्री इराणी यांच्यात बैठक\nमुंबई, दि. 29 : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे प्रशंसोद्गार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे काढले.\nकेंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महिला व बालकल्याण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली.\nयावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रांच्या योजनांच्या बरोबरीने राज्याच्या यंत्रणेने ग्रामीण क्षेत्रासह नागरी भा��ात महिला व बालकल्याणातील कुपोषणमुक्ती आणि आरोग्याशी निगडित योजना आणखी सक्षमपणे राबवू असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुपोषण मुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत यामुळे कुपोषण मुक्ती सह बालमृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे.\nकेंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना आणखी सक्षम राबविल्यास आणखी प्रभावी कामगिरी नोंदविता येईल.'\nकेंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या, 'महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. राज्यात कुपोषण मुक्ती, माता व बाल आरोग्य यात उत्कृष्टपणे काम सुरू आहे. 'माँ' या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील असा विश्वास वाटतो. राज्यात या क्षेत्रात आस्थेवाईकपणे काम सुरू आहे. पायाभूत आणि सुविधांप्रमाणेच ही आस्था बदलाची गोष्ट मोठी महत्त्वाची बाब आहे.'\nयावेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पोक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्युदर रोखण्यासाठीचे विविध उपाय योजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमांची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.\nयाप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk5a06.htm", "date_download": "2022-05-25T02:54:31Z", "digest": "sha1:IURIJ4U3C4WHBE6QHTWSXFYOJQGX7XC2", "length": 73412, "nlines": 1672, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - सुंदरकाण्डे - अध्याय सहावा - मंदोदरीची जन्मकथा", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७���\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय सहावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\n भजनें दाटुगी सीता गती \nतृण पाषाण नामें गर्जती नामें त्रिजगती कोंदली ॥ १ ॥\n स्वयें जाणे सीता सती \n भजती युक्ती अवधारा ॥ २ ॥\nकाया - वाचा - मनाने भजनभक्ती :\nऐसी जे कां निजप्रतीती भजनभक्ति ते नांव ॥ ३ ॥\nतेचि भक्ति धरितां चित्तीं \n केला वेदांती निश्चय ॥ ४ ॥\n हेंचि वाचिक वजन निर्धार \n नामोच्चार श्रीराम ॥ ५ ॥\nश्रीराम जय राम अक्षरें \n अत्यादरें सांगितलीं ॥ ६ ॥\nयाचि स्थिती करितां श्रवण \n हें निजभजन श्रवणाचें ॥ ७ ॥\n श्रीरघुनाथा निजभजन ॥ ८ ॥\n हें निजभजन घ्राणांचें ॥ ९ ॥\nस्पर्शा सबाह्य श्रीराम पूर्ण हें निजभजन त्वचेचें ॥ १० ॥\n विवेके सज्ञान श्रीराम ॥ ११ ॥\n भजे श्रीरघुनाथा जानकी ॥ १२ ॥\nश्रीराम सबाह्य सर्वां भूती तयाची स्थिती जानकी ॥ १३ ॥\nयेवों न शके सीतेपुढें सीताही रडे लटिकेंचि ॥ १४ ॥\n नाहीं सर्वथा दूरी जाणें ॥ १५ ॥\nयाप्रमाणे मारूतीला सीता दिसली, त्याचे कारण :\n तेंही मज आतां कळों आले ॥ १६ ॥\n हे कां रतली लंकानाथा \nकोपें करिता दोहींच्या घाता रामें अनर्था चुकविलें ॥ १७ ॥\nमी तंव वानर उन्मत्त समूळ विचार न करित \nदोघांचा करित होतों घात रामे अनर्थ चुकविला ॥ १८ ॥\nमंदोदरी हीच सीता असा हनुमंताला भास का झाला :\n समूळ कथा अवधारा ॥ १९ ॥\n करी पूजेसी शिवलिंगा ॥ २० ॥\n सावधान कैकसी ॥ २१ ॥\nअक्षया होती माझे पुत्र हें निजसूत्र पूजेचें ॥ २२ ॥\nशिवरात्रीला ती ध्यानस्थ बसली असता इंद्राने शिवलिंग समुद्रात टाकले :\n करी कैकसी महापूजा ॥ २३ ॥\n पूजा केली अनुपम्य ॥ २४ ॥\n एक एक शिवनामें स्वतंत्र \n मनोहर ती पूजा ॥ २५ ॥\nकैकसी बैसतां धरोनि ध्यान आनेंआन तेथें जाहलें ॥ २६ ॥\n लिंग समुद्रीं करोनियां मग्न \nसागर न करीच भग्न स्थापी सर्वज्ञ हाटकेश्वरीं ॥ २७ ॥\n देखती शिवरात्रीं सर्वलोक ॥ २८ ॥\nकैकसी जंव उघडी नयन तंव पूजालिंगा पडले खाण \nपुत्र पौत्र निमे संतान तें अति विघ्न लिंगहानी ॥ २९ ॥\nकैकसी दीर्घ रूदन करी माझी देवपूजा नेली चोरीं \n काय संसारीं नांदत ॥ ३० ॥\n रावण आला स्वयें धांवोन \nयेरी म्हणे लिंगा पडलें खाण काय वदन दाविसी ॥ ३१ ॥\n जें लिंगासी होय विघ्न \n शिववचन शैवगामीं ॥ ३२ ॥\nयेरू म्हणे माते अवधारी \n पूजा करी तूं तयाची ॥ ३३ ॥\nकैकसीचे त्याने समाधान :\nकैकसी त्या लिंगातें हातीं न धरी अनाचारीं केंवी रिघों ॥ ३४ ॥\nमाझें लिंग न येता हाता आणिक मी न घें सर्वथा \n लिंग न येंता प्राणत्याग ॥ ३५ ॥\n दुजिया लिंगाची सांडोनि मागी \n प्राणत्यागीं निजनेटें ॥ ३६ ॥\nआत्मलिंगासाठी रावण कैलासाला जातो :\n तूं कां व्यर्थ प्राण देसी \n तुझ्या लिंगासी आणीन ॥ ३७ ॥\nशिव स्वामी माझे माथां तूं तंव जाणसी तत्वतां \n लिंग मी आतां आणीन ॥ ३८ ॥\n तें आणिसी तैं धन्य ॥ ३९ ॥\n करी नमन साष्टांगी ॥ ४० ॥\n शंकर न पुसे तूं का आलासी \nआजि कां झालासी उदासी रावणासी पुसेना ॥ ४१॥\n हेचि शिवाचें पढियंते पूर्ण \n शिव आपण नुल्लंघी ॥ ४२ ॥\n शिव न पुसे सर्वथा \n यासी मी आतां काय करूं ॥ ४३ ॥\nतोचि सकाम होतां पहाहो शिव स्वयें पुसेना ॥ ४४ ॥\nरावणें देखिली शिवाची कांता जे का पार्वती जगन्माता \nहे मी शिवासी मागेन आतां सकामता दुसरी ॥ ४५ ॥\nशृंगीच्या झणत्कारात शिव तल्लीन :\nरावण उभा दोन प्रहर \n पाहे अंतरी रावण ॥ ४६ ॥\n रावण करी तें ऐका ॥ ४७ ॥\nरावणाचे मस्तक समर्पण व गायन :\nरावणें केला वीणा हाता होय वाजविता अति युक्तीं ॥ ४८ ॥\n मधुर मंजुळ आणि अरूवार \n गौरिहर तुष्टला ॥ ४९ ॥\nत्यामुळे प्रसन्न होऊन शंकरांचे वरदान :\n मागतां नये मोडिला माथां \n वर देता स्वयें झाला ॥ ५० ॥\n मज सुखी केलें अपार \n वीर शूर तिहीं लोकीं ॥ ५१ ॥\nरावणाला दहा शिरे, वीस भुजा व अमृतकुपीचा लाभ :\nशिरा काढोनि हातींच्या सत्वर \n भुजाभार विंशति पै ॥ ५२ ॥\n रावणा दहा शिरें वीस भुजा \n बळसमाजी आतुर्बळी ॥ ५३ ॥\nशंकर रावणाचे इच्छित देण्यास त���ार :\n जें जें आवडे तुझे चित्ता \nतें तें देईन मी आतां प्रसन्नता गर्जत ॥ ५४ ॥\n तो नेणे राक्षसाची कळा \nदुष्ट बुद्धि त्याचे डोळां मागती कळा ते ऐका ॥ ५५ ॥\nपार्वती व आत्मलिंग रावण मागतो :\n ते मज द्यावी निजभोगासीं \n कैकसीसी तें द्यावें ॥ ५६ ॥\nसुत मातेसीं रति मागतां परम क्षोभता शिवासी ॥ ५७ ॥\n शब्द देऊन बसल्यामुळे दोनही वर देतात :\nपरम क्षोभ शिवाचे चित्ता यासी वरदान न देतां \n नेदी म्हणता म्हणवेना ॥ ५८ ॥\nमाता सुत जवळी उल्लासतां सुतें मातेसी रति मागतां \n शिवाचे चित्ता तैसें जाहालें ॥ ५९ ॥\n कैसेनी आतां वांचेल ॥ ६० ॥\nन कळोनि ते वचनोक्ति लंकापति उल्लासे ॥ ६१ ॥\nआत्मलिंगासंबंधाने शंकरांचा इशारा :\n ठेविल्या भूमीसीं नये हाता ॥ ६२ ॥\n नित्य पूजिती नेमेंसी ॥ ६३ ॥\nतें लिंग देतां रावणाहातीं \n लावील ख्याति रावणा ॥ ६४ ॥\nदोन्ही घेऊन रावण जातो :\n लंकेप्रती निघाला ॥ ६५ ॥\n उमा जाली हीन दीन \n दीनवदन तें जाली ॥ ६६ ॥\nउमा विष्णूचा धावा करतें :\n माझी सुटका होय कैसी \n पावें वेगेंसीं कृपाळुवा ॥ ६७ ॥\n त्या उद्धरिलें अति वेगेंसीं \n शीघ्र पावावें ॥ ६८ ॥\n पावे जगजेठी कृपाळुवा ॥ ६९ ॥\nमी तंव तुझी निजदासी पावें वेगेंसी कृपाळुवा ॥ ७० ॥\n हरि सत्वरें धांविन्नला ॥ ७१ ॥\n तें तंव माझी सखी माता \n लंकानाथ, गांजीन ॥ ७२ ॥\nपार्वतीची सुटका करण्यात गणेश व कुमार यांची सहायता :\n शिव सम्यक कोपेल ॥ ७३ ॥\n आमचे घात शिव करील ॥ ७४ ॥\nविष्णूची न या दोघांची भेट :\n वृत्तांत त्यांसी सांगोनि ॥ ७५ ॥\n सांगे आपण गणेशा ॥ ७६ ॥\nविष्णू धर्मऋषी, कुमार शिष्य व गणेश गोपाल होतात :\n सन्मुख त्यासी भेटला ॥ ७७ ॥\n तेंही मजप्रती ओपिले ॥ ७८ ॥\nशिष्य-रावण यांचा संवाद :\nपरी हे नव्हे गा पार्वती शिवें तुजप्रती ठकविले ॥ ७९ ॥\n हे तंव न घडे गा सर्वथा \n पाहें तूं आता पार्वती ॥ ८० ॥\nउमेची विकृती व रावणाचा उद्वेग :\nजंव पाहे न दशानन तंव उमा न दिसे शोभायमान \nनिंद्द कुत्सित हीन दीन देखे उद्विग्न मुख तिचें ॥ ८१ ॥\nडोळे पिचके वाहे पाणी \n मुखीं पोहाणी घाणत ॥ ८२ ॥\n रावणा आला अति ओकारा \n दशशिरा छळियलें ॥ ८३ ॥\n मुख्य पार्वती मागेन ॥ ८४ ॥\nत्रिसत्य सत्य मानीं गा लंकेशा भोळा महेश मानूं नको ॥ ८५ ॥\n ते खूण सांगेन तुजप्रती \n ते पार्वती तूं मागें ॥ ८६ ॥\nरावणाची शंकरांकडे धाव :\nऐकोनि रावण अति आवेशी \n मंदोदरीसी निर्मिलें ॥ ८७ ॥\nविष्णूने केलेली मंदोदरीची उत्पत्ती :\n केली गो��टी मंदोदरी ॥ ८८ ॥\nउदरीं गौर चंदनाची मळी त्याची निर्मिली मंदोदरी ॥ ८९ ॥\n मंदोदरी त्या हेतू ॥ ९० ॥\n मंदोदरी तेणें नांवें ॥ ९१ ॥\nजे जन्मली विष्णूचें करी संकल्प विकल्प नाहीं उदरीं \n शोभा सुंदरी शोभत ॥ ९२ ॥\nविष्णू ती पुतळी शिवाच्या आसनाखाली घालतात :\nनयन वदन श्रवण घ्राण \n श्रीसमान करी विष्णु ॥ ९३ ॥\n तेजें वेल्हाळीं शोभत ॥ ९४ ॥\nरावणाचा क्रोध व अधिक्षेप व शिवाची प्रतिक्रिया :\nते अवदासा दिधली माजे हातीं धन्य अवदसेची प्राप्ती ॥ ९५ ॥\n छळिला निश्चिती जगदंबा ॥ ९६ ॥\nतीस विष्णु जाहला साह्य तेणे रावणा आला अपाय \nतेथें न चलती उपाय यासी म्यां काय करावें ॥ ९७ ॥\nरावण पाठींचा माझा गण \n अचुक मरण या आलें ॥ ९८ ॥\nजेचि उमा तेचि सीता \n पेटला घाता श्रीविष्णु ॥ ९९ ॥\nरावण पेटला अति आवेशा \nतुज वाढला गा महेशा मज अवदसा दिधली ॥ १०० ॥\n बहु अवदसा भोगील जीवु \n त्यावरी गर्व वरदानाचा ॥ १०१ ॥\n किती चंद्रमौळी चाळविसी ॥ १०२ ॥\nआसनीं देखोनि सुंदर कांता \n दिधली लंकानाथा मंदोदरी ॥ १०३ ॥\nमाझी प्रिया जगदात्मा तारी अभिलाषें उरी उरों नेदी ॥ १०४ ॥\n घेवोनि चित्तीं निघाला ॥ १०५ ॥\nरावणाचे प्रयाण व मार्गात लघवीची बाधा :\n नानापरी छळी विष्णु ॥ १०६ ॥\n पाऊल देखा नुल्लंघवे ॥ १०७ ॥\nलिंग देंऊ कोणाचे हातीं \nरावण थोर पडलां गुंतीं पुढती गति खुंटली ॥ १०८ ॥\n शुचित्व तरी उमजेना ॥ १०९ ॥\nमृत्तिकाजळें शुद्ध करिती गुद तैसें ह्रदय ना करिती शुद्ध \n कर्ममंद कर्मठ ॥ ११० ॥\nगणेशाला लिंग स्वीकारण्याची विनंती, त्याच्या अटी व संमती :\n द्विजगोंसी संरक्षी ॥ १११ ॥\n लिंग द्दावया प्रार्थित ॥ ११२ ॥\nजंव मी करीं शंकानिवृत्ती तंववरी लिंग धरावे हाती \nगणेश म्हणे गाई जाती वासरें पिती धेनूंसी ॥ ११३ ॥\nतुझें लिंग मी नांगीकारीं पाय धरी रावण ॥ ११४ ॥\nगणेश त्यासीं नेम करी तुज न येतां झडकरीं \n निजनिर्धारीं नेम माझा ॥ ११५ ॥\n प्रतिज्ञा नेमूं जाण ऐसी \nतुज न येतां त्वरेसीं लिंग भूमीसी ठेवीन ॥ ११६ ॥\nऐसी निगुती करोनि देखा \n काहीं आवाकां चालेना ॥ ११७ ॥\nरावणाचा मुत्रातिरेक, गणेशाची हाक व लिंग भूमीवर ठेवले :\nकष्टी मूत मोकळे होत तंव तें झाले अत्यद्‌भुत \n मूतीं लंकानाथ गुंतला ॥ ११८ ॥\n घेवोनि गाईंसी तो गेला ॥ ११९ ॥\nरावणाचा उद्वेग व भूमीवरील शिवलिंग उचलण्याची असमर्थता :\n श्रद्धेकरां घेऊं गेला ॥ १२० ॥\nएक हातें दोहीं हातें \n म्हणे लिंगातें महाबळ ॥ ��२१ ॥\n परी तें सबळ आहे भारी \n तिळभरी उचलेना ॥ १२२ ॥\nसर्व शक्ति अति प्रबळ रावणें वेंचता सर्व बळ \n महाबळ तें लिंग ॥ १२३ ॥\nमहाबळ लिंग हें भारी तिळभरी नुचलेचि ॥ १२४ ॥\nलिंग भूमीवरी ठेवोनि गेला रावणें गणेशा दिधला टोला \nअद्दापि असे उभा केला रावण क्षोभला निभ्रंशें ॥ १२५ ॥\n उपाय न चले कांही त्यासी \nरावण स्फुंदे उकसा बुकसी कैकसीसी काय सांगू ॥ १२६ ॥\nलिंग गेले अति मुततां काहीं न केलिया नये हाता \nनगरां जातां क्षोभेल माता भयें उभयतां अपावो ॥ १२७ ॥\nनाहीं देव ना पितर \n दशकंधर तळमळी ॥ १२८ ॥\n पंच मुद्रा पंचलिंग ॥ १२९ ॥\n गुप्तेश्वर तेथें जाला ॥ १३० ॥\n लोकव्यवहार पैं ऐसा ॥ १३१ ॥\n श्रीशंकर नांदत ॥ १३२ ॥\nगोकर्ण हें तंव अनादि क्षेत्र \n लोकव्यवहार प्रसिद्ध ॥ १३३ ॥\nगोकर्णमहाबळेश्वर व ब्रह्मा निर्मित महाबळेश्वर भिन्न :\n भिन्न परिचार ब्रह्मयागीं ॥ १३४ ॥\nब्रह्मयानें याग करितां प्रबळ प्रगटला ते ठायीं महाबळ \nदोहीचें भिन्न भिन्न स्थळ लोक सकळ जाणती ॥ १३५ ॥\nअसो तीर्थींची हे वार्ता \n मूळसंमता अवधारा ॥ १३६ ॥\nया कथेचा आधार ब्रह्मोत्तर खंड आहे :\n विष्णुसंभूता मंदोदरी ॥ १३७ ॥\nमारूतीला वाटलेले सीता मंदोदरीतील साम्य :\n स्वयें विष्णु तिसी निर्मिता \n स्वभवतां पैं आली ॥ १३८ ॥\n ते तंव होय श्रीसमान \n सीतेसमान मानी कपि ॥ १३९ ॥\n हनुमंता मानली ॥ १४० ॥\n भेटेल सीता तें ऐका ॥ १४१ ॥\n सुखानुभूति दोहींसी ॥ १४२ ॥\n राक्षसकंदन तें ऐका ॥ १४३ ॥\n॥ इति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां\nमंदोदरीजन्मकथनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥\n॥ ओव्यां १४३ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १४३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k3s016.htm", "date_download": "2022-05-25T03:52:46Z", "digest": "sha1:YVAGWC3VCM4UIRCLZUUSZ3GZHOSNNBV6", "length": 63843, "nlines": 1480, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ षोडशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ��े २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ षोडशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nलक्ष्मणेन हेमन्त-ऋतोर्वर्णनं, भरतस्य प्रशंसनं श्रीरामस्य लक्ष्मणेन सीतया च सह गोदावर्यां स्नानम् -\nलक्ष्मण द्वारा हेमंत ऋतुचे वर्णन आणि भरताची प्रशंसा तसेच श्रीरामांचे त्या दोघांसह गोदावरी नदी मध्ये स्नान -\nवसतस्तस्य तु सुखं राघवस्य महात्मनः \nशरद्व्यपाये हेमन्त ऋतुरिष्टः प्रवर्तत ॥ १ ॥\nमहात्मा राघवाला त्या आश्रमात राहून शरद ऋतु निघून गेला आणि प्रिय हेमंताचे आगमन झाले. ॥१॥\nस कदाचित्प्रभातायां शर्वर्यां रघुनन्दनः \nप्रययावभिषेकार्थं रम्यां गोदावरीं नदीम् ॥ २ ॥\nएक दिवस प्रातःकाळी रघुनंदन श्रीराम स्नान करण्यासाठी परम रमणीय गोदावरी नदीच्या तटावर गेले. ॥२॥\nप्रह्वः कलशहस्तस्तु सीतया सह वीर्यवान् \nपृष्ठतोऽनुव्रजन् भ्राता सौमित्रिमिदमब्रवीत् ॥ ३ ॥\nत्यांचे लहान भाऊ ही जे अत्यंत विनीत आणि पराक्रमी होते, सीतेच्या बरोबरच हातात घडा घेऊन त्यांच्या पाठोपाठ गेले. जाता जाताच ते श्रीरामचंद्रांना या प्रकारे बोलले- ॥३॥\nअयं स कालः सम्प्राप्तः प्रियो यस्ते प्रियंवद \nअलङ्‌कृत इवाभाति येन संवत्सरः शुभः ॥ ४ ॥\n’प्रिय वचन बोलणार्‍या बंधु श्रीरामा हा तोच हेमंतकाळ येऊन पोहोंचला आहे जो आपल्याला अधिक प्रिय आहे आणि ज्याच्या योगे हा शुभ संवत्सर अलंकृत झाल्याप्रमाणे प्रतीत होत आहे. ॥४॥\nनीहारपरुषो लोकः पृथिवी सस्यमालिनी \nजलान्यनुपभोग्य���नि सुभगो हव्यवाहनः ॥ ५ ॥\n’या ऋतुमध्ये अधिक थंडीमुळे किंवा धुक्यामुळे लोकांचे शरीर कोरडे होऊन जाते. पृथ्वीवर रब्बीची शेती बहरू लागते. जल अधिक शीतल असल्याने पिण्यायोग्य राहात नाही आणि अग्नि (उष्णता) फार प्रिय वाटू लागते. ॥५॥\nकृताग्रयणकाः काले सन्तो विगतकल्मषाः ॥ ६ ॥\n’नवसस्येष्टि कर्माच्या या वेळेमध्ये नूतन अन्न ग्रहण करण्यासाठी केल्या जाणार्‍या आग्रयण कर्मरूपी पूजांच्या द्वारे देवता आणि पितर यांना संतुष्ट करून उक्त आग्रयण कर्माचे संपादन करणारे सत्पुरुष निष्पाप झाले आहेत. ॥६॥\nविचरन्ति महीपाला यात्रार्थं विजिगीषवः ॥ ७ ॥\nया ऋतुमध्ये प्रायः सर्व जनपदांच्या निवासी लोकांच्या अन्न प्राप्तिविषयक कामना प्रचुररूपाने पूर्ण होऊन जातात. गोरसाचीही विपुलता असते तसेच विजयाची इच्छा ठेवणारे भूपालगण युद्ध-यात्रेसाठी विचरत राहातात. ॥७॥\nसेवमाने दृढं सूर्ये दिशमन्तकसेविताम् \nविहीनतिलकेव स्त्री नोत्तरा दिक् प्रकाशते ॥ ८ ॥\n’सूर्यदेव या दिवसात यमसेवित दक्षिणदिशेचे दृढतापूर्वक सेवन करू लागले आहेत. म्हणून उत्तरदिशा सिंदुरबिंदु पासून वञ्चित झालेल्या नारीप्रमाणे सुशोभित अथवा प्रकाशित होत नाही आहे. ॥८॥\nप्रकृत्या हिमकोशाढ्यो दूरसूर्यश्च साम्प्रतम् \nयथार्थनामा सुव्यक्तं हिमवान् हिमवान् गिरिः ॥ ९ ॥\n’हिमालय पर्वत तर स्वभावानेच घनीभूत हिमाच्या खजिन्याने भरलेला असतो परंतु या समयी सूर्यदेवही दक्षिणायनामध्ये निघून गेल्याने त्याच्या पासून दूर झालेले आहेत म्हणून आता अधिक हिमाच्या संचयाने संपन्न होऊन हिमवान गिरि स्पष्टच आपल्या नामास सार्थक करीत आहे. ॥९॥\nअत्यन्तसुखसंचारा मध्याह्ने स्पर्शतः सुखाः \nदिवसाः सुभगादित्याश्छायासलिलदुर्भगाः ॥ १० ॥\n’मध्याह्नकाळी ऊन्हाचा स्पर्श झाल्याने हेमंताचे सुखमय दिवस अत्यंत सुखाने इकडे तिकडे विचरण करण्यास योग्य होतात. या दिवसात सुसेव्य होण्यामुळे सूर्यदेव सौभाग्यशाली वाटू लागतात आणि सेवन करण्यास योग्य न होण्यामुळे छाया आणि जल अभागी प्रतीत होतात. ॥१०॥\nमृदुसूर्याः सुनीहाराः पटुशीताः समारुताः \nशून्यारण्या हिमध्वस्ता दिवसा भान्ति साम्प्रतम् ॥ ११ ॥\n’आजकालचे दिवस असे आहेत की सूर्याच्या किरणांचा स्पर्श कोमल (प्रिय वाटतो आहे. धुके फार पडत आहे; थंडी जोराची पडत आहे; सर्दी सबल होत आहे. याच ���रोबर थंड वारे वहात आहेत. धुके पडण्यामुळे पाने गळून पडत आहेत त्यामुळे जंगल ओसाड दिसत आहे, आणि हिमाच्या स्पर्शाने कमळे कोमजून जात आहेत. ॥११॥\nशीता वृद्धतरायामास्त्रियामा यान्ति साम्प्रतम् ॥ १२ ॥\n’या हेमंत कालात रात्री मोठ्या होत आहेत. यात सरदी फारच वाढत आहे. खुल्या आकाशाखाली कुणी झोपत नाही. पौष महिन्यातील या रात्री हिमपातामुळे धूसर प्रतीत होत आहेत. ॥१२॥\nनिःश्वासान्ध इवादर्शश्चन्द्रमा न प्रकाशते ॥ १३ ॥\n’हेमंतकाळात चंद्रम्याने सौभाग्य सूर्यदेवाकडे निघून गेले आहे. (चंद्रमा गारठ्यामुळे असेव्य आणि सूर्य मंद रश्मिमुळे सेव्य झाला आहे.) चंद्रमण्डल हिमकणांनी आच्छन्न होऊन धूमिळ भासत आहे; म्हणून चंद्रदेव निःश्वास वायुने मलिन झालेल्या दर्पणा प्रमाणे प्रकाशित होत नाही आहे. ॥१३॥\nज्योत्स्ना तुषारमलिना पौर्णमास्यां न राजते \nसीतेव चातपश्यामा लक्ष्यते न तु शोभते ॥ १४ ॥\n’या दिवसात पौर्णिमेंची चांदणी रात्र ही दवबिंदुंमुळे मलिन दिसत आहे- प्रकाशित होत नाही. ज्याप्रमाणे सीता ही अधिक उन्हामुळे सांवळीशी दिसत आहे - पूर्वी प्रमाणे शोभून दिसत नाही. ॥१४॥\nप्रकृत्या शीतलस्पर्शो हिमविद्धश्च साम्प्रतम् \nप्रवाति पश्चिमो वायुः काले द्विगुणशीतलः ॥ १५ ॥\n’स्वभावाने जिच्या स्पर्श शीतल आहे ती पश्चिमेकडील हवा या समयी हिमकणांनी व्याप्त झाल्यामुळे दुप्पट गारव्यासह अति वेगाने वहात आहे. ॥१५॥\nशोभन्तेऽभ्युदिते सूर्ये नदद्‌भिः क्रौञ्चसारसैः ॥ १६ ॥\n’जव आणि गव्हाच्या शेतांनी युक्त ही बहुसंख्य वने वाफेने (वाष्पाने) झाकली गेली आहेत. तसेच क्रौंच आणि सारस त्यांच्यात कलरव करीत आहेत. सूर्योदयाच्या वेळी या वनांची मोठी शोभा दिसून येत आहे. ॥१६॥\nशोभन्ते किञ्चिदालम्बाः शालयः कनकप्रभाः ॥ १७ ॥\n’ही सोनेरी रंगाची पूर्ण भरलेली धान्याची कणसे खजूराच्या फुलाच्या आकाराच्या त्यांच्या तुर्‍यांनी, ज्यात तांदूळ भरलेले आहेत. काहींशी लोंबत आहेत. या तुर्‍यांमुळे त्यांची फार शोभा दिसत आहे. ॥१७॥\nदूरमभ्युदितः सूर्यः शशाङ्‌क इव लक्ष्यते ॥ १८ ॥\n’धुक्यात लपलेला आणि पसरणार्‍या किरणांनी उपलक्षित होणारा दूरोदित सूर्य चंद्रम्या प्रमाणे दिसून येत आहे. ॥१८॥\nअग्राह्यवीर्यः पूर्वाह्णे मध्याह्ने स्पर्शतः सुखः \nसंरक्तः किञ्चिदापाण्डुरातपः शोभते क्षितौ ॥ १९ ॥\n’या समयी अधिक लाल आणि काहीसे श्वेत, पीत वर्णाचे ऊन पृथ्वीवर पसरून फार शोभून दिसत आहे. पूर्वाह्न कालात तर त्याचे काहीच बल दिसून येत नाही. परंतु मध्याह्नकालात त्याच्या स्पर्शाने सुखाचा अनुभव येतो. ॥१९॥\nवनानां शोभते भूमिर्निविष्टतरुणातपा ॥ २० ॥\n’दवबिंदु पडल्याने काही काही ठिकाणचे गवत जरा जरा भिजलेले दिसून येत आहे. ही वनभूमि नवोदित सूर्याचे ऊन्हाचा प्रवेश झाल्यावर अद्‍भुत शोभा प्राप्त करीत आहे. ॥२०॥\nस्पृशन् सुविपुलं शीतमुदकं द्विरदः सुखम् \nअत्यन्ततृषितो वन्यः प्रतिसंहरते करम् ॥ २१ ॥\n’हा जंगली हत्ती खूप तहानलेला आहे. तो सुखपूर्वक तहान शमविण्यासाठी अत्यंत शीतल जलाचा स्पर्श तर करतो आहे परंतु त्या पाण्याचा गारठा असह्य होण्यामुळे आपली सोंड तात्काळ संकुचित करून घेत आहे. ॥२१॥\nएते हि समुपासीना विहगा जलचारिणः \nनावगाहन्ति सलिलमप्रगल्भा इवाहवम् ॥ २२ ॥\n’हे जलचर पक्षी जलाच्या जवळच बसले आहेत परंतु ज्यांप्रमाणे भित्रा मनुष्य युद्धभूमीत प्रवेश करीत नाही त्याप्रमाणेच ते पाण्यात उतरत नाही आहेत.’ ॥२२॥\nप्रसुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः ॥ २३ ॥\n’रात्री दवबिंदुनी आणि अंधकाराने आच्छादित तसेच प्रातःकाळी धुक्याच्या अंधाराने झाकल्या गेलेल्या या पुष्पहीन वनश्रेणी जणु झोपी गेल्या प्रमाणे दिसून येत आहे. ’ ॥२३॥\nहिमार्द्रवालुकैस्तीरैः सरितो भान्ति साम्प्रतम् ॥ २४ ॥\n’या समयी नद्यांचे जल वाफेने झांकले गेले आहे. यात विचरणारे सारस केवळ आपल्या कलरवाने ओळखले जात आहेत. तसेच या नद्या ही दवांनी भिजलेल्या वाळूनी युक्त आपल्या तटांमुळे ही प्रकाशात येत आहेत. (त्यांच्या जलामुळे नाही.)’ ॥२४॥\nतुषारपतनाच्चैव मृदुत्वाद् भास्करस्य च \nशैत्यादगाग्रस्थमपि प्रायेण रसवज्जलम् ॥ २५ ॥\nबर्फ पडल्यामुळे आणि सूर्य किरणांच्या मंद होण्यामुळे, अधिक गारठ्यामुळे या दिवसात पर्वताच्या शिखरावर पडलेले जलही प्रायः स्वादिष्ट प्रतीत होत आहे. ॥२५॥\nनालशेषा हिमध्वस्त्वा न भान्ति कमलाकराः ॥ २६ ॥\n’जी जुनी झाल्याने जर्जर झाली आहेत, ज्यांच्या कर्णिका आणि केसर जीर्ण शीर्ण होऊन गेले आहेत असे दलांनी उपलक्षित होणारे कमलांचे समूह धुके पडल्यामुळे गळून गेले आहेत त्यांच्या मधील देठ तेवढे शेष (शिल्लक) राहिले आहेत. त्यामुळे त्यांची शोभा नष्ट झाली आहे. ॥२६॥\nअस्मिंस्तु पुरुषव्याघ्रः काले दुःखसमन्वितः \nतपश्चरति धर्मात्मा त्वद्‌भक्त्या भरतः पुरे ॥ २७ ॥\n या समयी धर्मात्मा भरत आपल्यासाठी फार दुःखी आहे आणि आपल्या ठिकाणी भक्ती ठेवून नगरातच तपस्या करीत आहे. ॥२७॥\nत्यक्त्वा राज्यं च मानं च भोगांश्च विविधान् बहून् \nतपस्वी नियताहारः शेते शीते महीतले ॥ २८ ॥\n’ते राज्य, मान तसेच नाना प्रकारचे बहुसंख्य भोगांचा परित्याग करुन तपस्येत संलग्न आहेत. तसेच नियमित आहार करीत राहून या शीतल महीतलावर बिछान्या शिवायच (अंथरूणाशिवायच) शयन करीत आहेत. ॥२८॥\nसोऽपि वेलामिमां नूनं अभिषेकार्थमुद्यतः \nवृतः प्रकृतिभिर्नित्यं प्रयाति सरयूं नदीम् ॥ २९ ॥\n’निश्चितच भरतही या वेळी स्नानासाठी उद्यत होऊन मंत्री आणि प्रजाजनांसह प्रतिदिन शरयू नदीच्या तटावर जात असतील. ’॥२९॥\nकथं त्वपररात्रेषु सरयूमवगाहते ॥ ३० ॥\n’अत्यंत सुखात वाढलेले सुकुमार भरत थंडीचे कष्ट सहन करीत रात्रीच्या शेवटच्या प्रहरात कसे शरयूच्या जलात डुबकी मारत असतील \nपद्मपत्रेक्षणः श्यामः श्रीमान् निरुदरो महान् \nधर्मज्ञः सत्यवादी च ह्रीनिषेवो जितेन्द्रियः ॥ ३१ ॥\nसन्त्यज्य विविधान् सौख्यानार्यं सर्वात्मनाश्रितः ॥ ३२ ॥\n’ज्यांचे नेत्र कमलदला प्रमाणे शोभून दिसतात, ज्यांची अङ्‌गकांती श्याम आहे आणि ज्यांच्या उदराचा तर काही पत्ताच लागत नाही, असे महान धर्मज्ञ, सत्यवादी, लज्जाशील, जितेन्द्रिय, प्रिय वचन बोलणारे, मृदुल स्वभावाचे महाबाहु शत्रुदमन श्रीमान् भरत नाना प्रकारच्या सुखांचा त्याग करून सर्वथा आपलाच आश्रय ग्रहण करून राहिले आहेत. ’॥३१-३२॥\nजितः स्वर्गस्तव भ्रात्रा भरतेन महात्मना \nवनस्थमपि तापस्ये यस्त्वामनुविधीयते ॥ ३३ ॥\nआपले बंधु महात्मा भरत यांनी निश्चितच परलोकावर विजय प्राप्त केला आहे. कारण ते देखील तपस्येत स्थित असून आपल्यासारखेच वनवासी जीवन व्यतीत करीत आहेत. ॥ ३३ ॥\nन पित्र्यमनुवर्तन्ते मातृकं द्विपदा इति \nख्यातो लोकप्रवादोऽयं भरतेनान्यथा कृतः ॥ ३४ ॥\n’मनुष्य प्रातः मातेच्या गुणांचेच अनुवर्तन करतो, पित्याच्या नाही, या लौकिक उक्तिला भरतांनी आपल्या वर्तनाने मिथ्या प्रमाणित केले आहे. ॥ ३४ ॥\nभर्ता दशरथो यस्याः साधुश्च भरतः सुतः \nकथं नु साम्बा कैकेयी तादृशी क्रूरदर्शिनी ॥ ३५ ॥\n’महाराज दशरथ जिचे पती आहेत आणि भरता सारखा साधु जिचा पुत्र आहे ती माता कैकेयी क्��ूरतापूर्ण दृष्टीवाली कशी झाली \nइत्येवं लक्ष्मणे वाक्यं स्नेहाद् वदति धार्मिके \nपरिवादं जनन्यास्तमसहन् राघवोऽब्रवीत् ॥ ३६ ॥\nधर्मपरायण लक्ष्मण जेव्हा स्नेहवश याप्रकारे सांगत होते त्यासमयी श्रीरामचंद्रांना माता कैकेयीची निंदा सहन झाली नाही. त्यांनी लक्ष्मणास म्हटले- ॥३६॥\nन तेऽम्बा मध्यमा तात गर्हितव्या कदाचन \nतामेवेक्ष्वाकुनाथस्य भरतस्य कथां कुरु ॥ ३७ ॥\n तुम्ही मधली माता कैकेयीची निंदा करता कामा नये. (जर काही बोलायचेच असेल तर) पहिल्या प्रमाणे इक्ष्वाकुवंशाचे स्वामी भरत यांचीच चर्चा करा.’ ॥३७॥\nनिश्चितैव हि मे बुद्धिर्वनवासे दृढव्रता \nभरतस्नेहसन्तप्ता बालिशीक्रियते पुनः ॥ ३८ ॥\n’यद्यपि माझी बुद्धि दृढतापूर्वक व्रताचे पालन करीत वनात राहाण्याचाच निश्चय करून चुकली आहे’ तथापि भरताच्या स्नेहाने संतप्त होऊन पुन्हा चञ्चल होत आहे. ॥३८॥\nसंस्मराम्यस्य वाक्यानि प्रियाणि मधुराणि च \nहृद्यान्यमृतकल्पानि मनः प्रह्लादनानि च ॥ ३९ ॥\n’मला भरताच्या त्या परम प्रिय, मधुर, मनाला आवडणार्‍या आणि अमृतासमान हृदयाला आल्हाद प्रदान करणार्‍या गोष्टी आठवत आहेत.’ ॥३९॥\nकदा ह्यहं समेष्यामि भरतेन महात्मना \nशत्रुघ्नेन च वीरेण त्वया च रघुनन्दन ॥ ४० ॥\n तो दिवस कधी येईल, की जेव्हा मी तुझ्यासह जाऊन महात्मा भरत आणि वीरवर शत्रुघ्नास भेटेन \nइत्येवं विलपंस्तत्र प्राप्य गोदावरीं नदीम् \nचक्रेऽभिषेकं काकुत्स्थः सानुजः सह सीतया ॥ ४१ ॥\nया प्रकारे विलाप करीत असलेल्या काकुत्स्थकुलभूषण भगवान श्रीरामानी लक्ष्मण आणि सीतेसह गोदावरी नदीच्या तटावर जाऊन स्नान केले. ॥४१॥\nतर्पयित्वाथ सलिलैस्तैः पितॄन् दैवतानपि \nस्तुवन्ति स्मोदितं सूर्यं देवताश्च तथानघाः ॥ ४२ ॥\nतेथे स्नान करून त्यांनी गोदावरीच्या जलाने देवता आणि पितरांचे तर्पण केले. त्यानंतर जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा त्या तीन्ही निष्पाप व्यक्ती भगवान सूर्याचे उपस्थान करून अन्य देवतांची ही स्तुती करू लागल्या. ॥४२॥\nकृताभिषेकः स रराज रामः\nरुद्रः सनन्दिर्भगवानिवेशः ॥ ४३ ॥\nसीता आणि लक्ष्मणासह स्नान करून भगवान श्रीराम, पर्वतराज कन्या उमा आणि नंदीसह गङ्‌गेत अवगाहन करून भगवान रूद्र जसे सुशोभित होतात तसे शोभू लागले. ॥४३॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा सोळावा सर्ग पूरा झाला. ॥१६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.szfineera.com/", "date_download": "2022-05-25T02:41:46Z", "digest": "sha1:K4DRXROMC6MDCDRHKWLTYYPBX23K7MV7", "length": 9149, "nlines": 124, "source_domain": "mr.szfineera.com", "title": "चायना एमडीएफ टॉयलेट सीट, ड्युरोप्लास्ट टॉयलेट सीट उत्पादक, पीपी टॉयलेट सीट - फाइन एरा", "raw_content": "\nआम्हाला कॉल करा +86-15862360430\nआम्हाला ईमेल करा [email protected]\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर\nMDF च्या duroplast, 3 उत्पादन लाइनसाठी 40 कॉम्प्रेशन मशीन\nALDI, LIDL, WALMAT चा चांगला पुरवठादार\nमऊ क्लोज टॉयलेट सीट\nमोल्ड वुड टॉयलेट सीट\nSuzhou Fine Era Co., Ltd. हे शांघाय चीनच्या जवळ, जिआंगसू प्रांतातील सुझो शहरात स्थित आहे. आमच्या उत्पादनामध्ये MDF टॉयलेट सीट, ड्युरोप्लास्ट टॉयलेट सीट, पीपी टॉयलेट सीट, डिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर आणि पाळीव प्राण्यांचे टॉयलेट समाविष्ट आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज, आमच्या कंपनीकडे उच्च-कॅलिबर तंत्रज्ञ आणि व्यवस्थापन तज्ञांची टीम आहे. आमची मानके म्हणून आंतरराष्ट्रीय मानकांसह, आमची कंपनी नवीन शैली शोधते, लोकाभिमुख डिझाइन तत्त्वज्ञानावर जोर देते आणि परदेशी बनावटीच्या समान उत्पादनांची सर्वोत्तम वैशिष्ट्ये आत्मसात करते. उत्कृष्ट सामग्रीपासून बनविलेले, आमची उत्पादने नवीन आणि आघाडीच्या तंत्रज्ञानाचा समावेश करतात, विविध शैली आणि डिझाइन प्रदर्शित करतात आणि रंगांची समृद्ध श्रेणी दर्शवतात. आकर्षक देखावा आणि व्यावहारिक वैशिष्ट्यांसह, आमची उत्पादने तुमचे बाथरूम उबदार आणि सुंदर बनवू शकतात. आम्ही प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या तत्त्वाचे समर्थन करतो, आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उच्च-गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. आमचे व्यवस्थापन सुधारत राहण्यासाठी आम्ही आग्रही राहून काम करू असा आमचा ठाम विश्वास आहे. प्रामाणिक सेवांच्या तत्त्वाचे पालन करून, आम्ही अधिक चांगली आणि उत्कृष्ट उत्पादने तयार करून आमच्या ग्राहकांच्या निष्ठेबद्दल कौतुक व्यक्त करतो. आम्हाला आशा आहे की अधिकाधिक ग्राहक आमच्या कंपनीला भेट देतील आणि परस्पर उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या समान प्रयत्नात आमच्यासोबत काम करतील.\nU आकाराची टॉयलेट सीट\nटॉयलेट सीट डिझाइन करा\nमोल्ड एमडीएफ टॉयलेट सीट\n3 डी प्रिंट टॉयलेट सीट\nलाकडी टॉयलेट सीट कव्हर\nयुनायटेड स्टेट्समध्ये लोकप्रिय असलेल्या टॉयलेटच्या झाकणावर \"नॉच\" डिझाइन आहे, परंतु घरगुती शौचालय नाही. चीन आणि परदेशात फरक आहे का\nजरी जगभरात शौचालये वापरली जात असली तरी, प्रत्येक देश वास्तविक परिस्थितीच्या आधारावर स्वतःचे मानक तयार करेल. पूर्वी अमेरिकेत प्रवास केलेल्या आणि काम केलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शंका येऊ शकते, असे जर तुम्ही म्हणाल तर, अमेरिकन महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समोरील बाजूस अंतर का आहे\nडिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर\nMDF टॉयलेट सीट, ड्युरोप्लास्ट टॉयलेट सीट, PP टॉयलेट सीट किंवा किंमत यादीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nक्रमांक 1638 वेस्ट रिंग रोड, सुझो, जिआंगसू, चीन\nकॉपीराइट © 2021 Suzhou Fine Era Co., Ltd.- MDF टॉयलेट सीट, ड्युरोप्लास्ट टॉयलेट सीट, PP टॉयलेट सीट - सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/divisions/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2022-05-25T03:29:17Z", "digest": "sha1:PBVBGD3W6F3FBGSFBAPEQPIMEHXZESWX", "length": 7852, "nlines": 144, "source_domain": "washim.gov.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nसर्व तहसीलदार वाशीम उप विभागीय अधिकारी uncategorized जिल्हाधिकारी कार्यालय\nमा. श्री.शण्मुगराजन एस. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी collector[dot]washim[at]maharashtra[dot]gov[dot]in 07252233400 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nश्री.शहाजी पवार अप्पर जिल्हाधिकारी 07252232638 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nशैलेश हिंगे निवासी उपजिल्हाधिकारी rdc[dot]da[dot]mah-was[at]nic[dot]in 07252233653 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nश्री.सुनील विंचनकर उपजिल्हाधिकारी महसूल 07252233653 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nशैलेश हिंगे उपजिल्हाधिकारी रोहयो 07252232858 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वा���िम\nसंदीप महाजन उपजिल्हाधिकारी निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nसुहासिनी गोनेवार भूसंपादन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nसुनिता अंबरे जिल्हा नियोजन अधिकारी 07252233976 नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम\nराहुल वानखेडे तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम 07252234508 जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\nराहुल वानखेडे तहसीलदार तथा अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन वाशिम\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58998?page=8", "date_download": "2022-05-25T03:11:32Z", "digest": "sha1:2K2UTBWOEU7U7YOO3ION7G6ND7RDHLBJ", "length": 23416, "nlines": 254, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रात्रीस खेळ चाले- २ | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०२२\nYou are here: मुख्यपृष्ठ /रात्रीस खेळ चाले- २\nरात्रीस खेळ चाले- २\nआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nकाल अभिराम देविकाच्या लग्नात\nकाल अभिराम देविकाच्या लग्नात काय मानपान होणार त्या वरुन मानापमान नाट्य घडलं. अभिराम म्हणाला मला काही नको, सरीताला राग येतो. नंतर अभिराम देविकाला आणी कुटुंबाला सोडायला बाहेर येतो. परत येताना त्याला टाकुन आलेला ( प्यायलेला) दत्ता भेटतो, त्यांच्यात बोलाचाली होते, दत्ता लय चिडलेला असतो.\nनिलीमा सालाबादप्रमाणे लॅपटॉप बडवत बसलेली असते, तिला गुज्जुभाईंचा फोन येतो, मग तिची सटकते. ती माधवला सांगते की आत्ताच्या आत्ता जाऊन ते जमिनीचे पेपर्स घेऊन ये. सगळे खाली झोपलेले असतात, दत्ता-अभिराम बाहेर बडबडत असतात. ठोकळ्याला कुठुन तरी किल्ली मिळते. तो कपाट उघडतो, आणी त्याचे माग लक्ष जाते, तो भयंकर दचकतो.\nपुढे काय घडले त्या साठी पहात रहा रात्रीस खेळ चाले-झी मराठी, सोमवार ते शनीवार रात्री १०:३० वाजता.\nभगवती थँक्स, लिंक शेअर\nभगवती थँक्स, लिंक शेअर माहीतीबद्दल.\n जीवावर बेतल ते खांद्यावर निभावलं \nआजचा भाग टेरिफिक होता.\n जीवावर बेतल ते खांद्यावर निभावलं \nपण आजच्या भागाचं एडिटींग टोटल गंडलं होतं.. उलटसुलट कसेही जोडलेले होते भाग.\nपण आजच्या भागाचं एडिटींग टोटल\nपण आजच्या भागाचं एडिटींग टोटल गंडलं होतं.. उलटसुलट कसेही जोडलेले होते भाग.>>>>अगदी अगदी.\nमाई बेरीनानाच्या अंगावरचे पांघरून दूर फेकुन देते आणि निलिमा तिथे येते तेंव्हा ते त्यांच्या अंगावर दाखवलंय. निलिमा जेंव्हा बेरीनानाला पाणी द्यायला जाते तेंव्हा परत पांघरूण पायाजवळ दाखवलंय.\nमाईंची अ‍ॅक्टिंग झकास होती.\nपण आजच्या भागाचं एडिटींग टोटल\nपण आजच्या भागाचं एडिटींग टोटल गंडलं होतं.. उलटसुलट कसेही जोडलेले होते भाग>>> @निधी.. हे अगदी खर..पण त्यामुळे काल खरच रात्रीस खेळ 'चालत' होता. कारण सगळे नुसते कुठुन तरी कुठे तरी चाललेच होते.. अगम्य होता कालचा भाग.\nइतर कोणी आजारी पडल तर..गोळ्या देणारी निलीमा या वेळी चक्क घाबरुन नुसती उभी होती...प्रथोमपचाराच लॉजीक शेवंता ने गिळल होत बहुतेक\nअभिराम आणि देविका जेव्हा एका\nअभिराम आणि देविका जेव्हा एका खोलीत बोलायला जातात तेव्हा अचानक दरवाजा बन्द होतानाचा प्रोमो पाहि ला . वाटल, किती चावट आहे ही शेवन्ता\nशेवंतीने काय चावनटपणा केला\nशेवंतीने काय चावनटपणा केला:अओ: तो तर अण्णांनी केला.:खोखो:\nतो तर अण्णांनी केला.>>>\nतो तर अण्णांनी केला.>>> म्हणजे तो दरवाजा अण्णान्नी बन्द केला होता\nमला तरी तसेच वाटत. ठोकळीच्या\nमला तरी तसेच वाटत. ठोकळीच्या अंगात शेवंता जरी येत असली तरी घरात अण्णांचेच अस्तित्व जाणवते.( जर सिरीयल मध्ये भुताटकी आहे असे गृहीत धरले तर )\nहो ना, कालचा भाग टोटल\nहो ना, कालचा भाग टोटल confusion चा होता .\nमला वाटते, बेरीनाना तर हे\nमला वाटते, बेरीनाना तर हे सगळं करत नसतील\nएखादवेळेस गणेशने नसेल मारले\nएखादवेळेस गणेशने नसेल मारले \nबहुतेक, कारण नाथाने पण हे\nबहुतेक, कारण नाथाने पण हे केले नसावे कारण त्याला बराच अनुभव आहे.\n<< ... बेरीनाना तर हे सगळं\n<< ... बेरीनाना तर हे सगळं करत नसतील बेरीनाना आणि पांडू >> << एखादवेळेस गणेशने नसेल मारले >> <<बहुतेक, कारण नाथाने पण हे केले नसावे कारण त्याला बराच अनुभव आहे.>>> मंत्रीमंडळ विस्तारासारख्यां संशयितांचां ह्यां मंडळ वाढतच चल्लांहा >> <<बहुतेक, कारण नाथाने पण हे केले नसावे कारण त्याला बराच अनुभव आहे.>>> मंत्रीमंडळ विस्तारासारख्यां संशयितांचां ह्यां मंडळ वाढतच चल्लांहा आतां हंयल्या माबोकरांच्या पोष्टी बघून त्येंच्यावरय संशय घेंवूक सुरवात होतली \nनाईकांच्या घरात मासे , मटण कधीं दिसणत नाय पण माणसाक कापूच्ये गोष्टी मात्र अगदी भाजी चिरण्यासारखेच करतत कालच्या एका एपिसोडात, पांडू- सुसल्या घरातल्या सगळ्यांक उंदीर समजून मारण्याचो बेत आंखतत, 'माधवाक तुम्ही खल्लास केलास तरि मी तुमकां दोष देवचंय नाय ' असां सरिता दत्ताक सांगता, नाथाची बाईल तर त्येकां घरातल्या सगळ्यांक मारून टाकून दागिने मिळवण्याचो सल्लो देता कालच्या एका एपिसोडात, पांडू- सुसल्या घरातल्या सगळ्यांक उंदीर समजून मारण्याचो बेत आंखतत, 'माधवाक तुम्ही खल्लास केलास तरि मी तुमकां दोष देवचंय नाय ' असां सरिता दत्ताक सांगता, नाथाची बाईल तर त्येकां घरातल्या सगळ्यांक मारून टाकून दागिने मिळवण्याचो सल्लो देता ह्यां घर नाईकांचा आसा कीं खाटीकांचां \nह्यां घर नाईकांचा आसा कीं\nह्यां घर नाईकांचा आसा कीं खाटीकांचां>>> नैतर काय. काय तर म्हणे आजपर्यंत एवढे मुडदे पाडले\nनानांची झोपयची जागा नेहमी\nनानांची झोपयची जागा नेहमी कशीकाय बदलते ते मोठे रहस्य आहे\nहो ना, कालचा भाग टोटल\nहो ना, कालचा भाग टोटल confusion चा होता .>>>> काल काय झाल\nहायला, ती यमुना सर्किटच आहे.\nहायला, ती यमुना सर्किटच आहे. एकेक करून मुडदे पाडा म्हणे. मग संशय ह्यांच्यावर नाही का येणार मुडदे पाडायचं म्हणजे काय खोबर्‍याच्या वड्या पाडायच्या आहेत मुडदे पाडायचं म्हणजे काय खोबर्‍याच्या वड्या पाडायच्या आहेत आणि सोनं घेऊन ही काय किंवा सरिता काय दोघी काय करणार आहेत आणि सोनं घेऊन ही काय किंवा सरिता काय दोघी काय करणार आहेत ते विकायला गेलं की पोलिस धरणार नाहीत का ते विकायला गेलं की पोलिस धरणार नाहीत का यमुनाचं सोडून द्या पण सरितावैनी पेपर वाचतात की नाय यमुनाचं सोडून द्या पण सरितावैनी पेपर वाचतात की नाय पांड्याला जांभळं कुठून मिळाली ह्या महिन्यात\nबाकी माईंनी त्या नानांच्या अंगावरचं पांघरुण का काढून टाकलं मग तिथे अण्णाला बघून कसली हसली. मला तर वाटलं आता वस्त्रहरणाचा रात्रीचा प्रयोग रंगतोय का काय. अभिराम त्या देविकाला खोलीत कपाटावरचं कुलूप दाखवायला घेऊन आला का मग तिथे अण्णाला बघून कसली हसली. मला तर वाटलं आता वस्त्रहरणाचा रात्रीचा प्रयोग रंगतोय का काय. अभिराम त्या देविकाला खोलीत कपाटावरचं कुलूप दाखवायला घेऊन आला का माधवकडे किल्ली कशी आली माधवकडे कि��्ली कशी आली सगळे घरभर फिरत का होते सगळे घरभर फिरत का होते त्यांचं ते फिरणं बघून मला 'गुमनाम है कोई' ची आठवण झाली.\nमला एक कळत नाही....सरिता आणि दत्ता त्या माधवच्या जमिनीमागे का आहेत अभिराम तिथे रहाणार नाहिये, तो शेती करणार नाहिये, मग त्याला विचारायचं. माई त्याला आपली जमिन देऊन त्याच्याकडून ती पडिक जमिन घेऊन ती विकू शकतात. छायासुध्दा तिच्या जमिनीवर शेती करणार नाहिये. ह्या कोणालाही ती पडीक जमिन विकून पैसे देऊन त्यांची जमिन त्या बदल्यात घेता येऊ शकते.\nकाल सुषमा ज्या पध्दतीने माधवच्या डोक्यावरून हात फिरवत होती ते मला अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. सावत्र झाला तरी तो तिचा भाऊ आहे.\nह्या सीरियल च नाव \" नाईकांचा\nह्या सीरियल च नाव \" नाईकांचा सावळा गोंधळ\" जास्त शोभून दिसल असत .\nतिथे अण्णाला बघून कसली हसली.\nतिथे अण्णाला बघून कसली हसली. मला तर वाटलं आता वस्त्रहरणाचा रात्रीचा प्रयोग रंगतोय का काय.>>\nमला एक कळत नाही....सरिता आणि दत्ता त्या माधवच्या जमिनीमागे का आहेत अभिराम तिथे रहाणार नाहिये, तो शेती करणार नाहिये, मग त्याला विचारायचं. माई त्याला आपली जमिन देऊन त्याच्याकडून ती पडिक जमिन घेऊन ती विकू शकतात. छायासुध्दा तिच्या जमिनीवर शेती करणार नाहिये. ह्या कोणालाही ती पडीक जमिन विकून पैसे देऊन त्यांची जमिन त्या बदल्यात घेता येऊ शकते. >> +१. माधवच्याच जमिनी मागे का\nआता मला माधवचीच दया यायला लागलीय.. सगळे त्याच्या जीवावर उठलेत.\nसरिता आणि दत्ता त्या माधवच्या\nसरिता आणि दत्ता त्या माधवच्या जमिनीमागे का आहेत >> अभिरामच्या वाट्याला खालच्या आळीची दोनच एकर जमिन आली आहे.\nमाई त्याला आपली जमिन देऊन त्याच्याकडून ती पडिक जमीन घेऊन ती विकू शकतात. >> माईंच्या वाट्याला दागिने आणि शेतीतील उत्पन्नाचा वाटा आलाय. बहुतेक जमिनीचा वाटा आला नसावा.\nछायाला शेतीच्या उत्पन्नातील १२% वाटा आणि कायमस्वरूपी रहायला नाईकांचा वाडा आलाय.\nकेवळ माधवंच्या नावे ६ एकर वरच्या आळीतील जमिन आली आहे.\n** माधवंना ५ एकर सुपीक जमिन\n** माधवंना ५ एकर सुपीक जमिन मिळाली आहे.\nभगवती, अभिरामला खालच्या आळीतली ४ एकर जमीन, माईला नदीकाठची ५ एकर जमीन आणि कलमांचा हक्क मिळालाय.\nअभिरामची जमीन पण कमी कसाची असू शकते एकवेळ.. पण माईंची नदीकाठची जमीन तर सुपीकच असणार ना.. ती ५ एकर जमीन घेऊन त्यातला शेतीचा वाटा तो माईंना देऊ शकतोच. जसं डिल तो माधवची जमीन घेऊन करणार होता तसंच डिल माईंची जमीन घेऊनही करता येऊ शकतंच.\nनदीकाठची जमिन तर शेवंताच्या\nनदीकाठची जमिन तर शेवंताच्या नावावर होती ना आता नेनेवकिल हक्क सांगत आहे.\nनाही, ती रस्त्याकडेची जमीन\nनाही, ती रस्त्याकडेची जमीन नेने काका मागतायत.\nच्च, नोट्स नाही नीट काढल्या\nच्च, नोट्स नाही नीट काढल्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-registrar-dr.-ajay-deshmukh-passed-away-52239", "date_download": "2022-05-25T05:39:18Z", "digest": "sha1:FDE2XQITCQ2OCSXPOOEVXRI6CKZPU745", "length": 8071, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai university registrar dr. ajay deshmukh passed away | मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचं निधन", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचं निधन\nमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचं निधन\n५४ वर्षी त्यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. गेल्यावर्षी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती.\nBy मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. गेल्यावर्षी त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती.\nगेल्या महिन्याभरापासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सांताक्रुझ इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nडॉ. देशमुख यांची १४ जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक ही पदेही त्यांनी भूषवली होती. इंग्रजी विषयात त्यांनी पीएच.डी केली होती. त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिवपद दीर्घकाळ रिक्त होते.\nविद���यापीठासमोर अनेक आव्हानं असताना डॉ. देशमुख यांनी विद्यापीठाची धुरा सांभाळली. अवघ्या वर्षभराच्या कालावधीतही त्यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची घडी बसवली. करोनाच्या प्रादुर्भावातही विद्यापीठातील अनेक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.\n‘बार्टी’तर्फे MPSC चे ऑनलाईन कोचिंग क्लास\n११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, 'असा' करा अर्ज\nमुंबईकरांसाठी दादरमध्ये आणखी एक व्हॅलेट पार्किंग सुविधा, जाणून घ्या कुठे\nलोकमान्य टिळक टर्मिनल्सवर एसी वेटिंग लाउंज, आकारले जाणार १० रुपये\nमुंबई, ठाणेसह कोकणात ४ दिवस पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट\nमुंबई पोलीस आयुक्त सोशल मिडियाद्वारे साधणार नागरिकांशी संवाद\nराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल\nगजानन काळेंकडून शरद पवार-बृजभूषणसिंहांचा फोटो ट्विट, म्हणाले “ब्रिज”चे निर्माते\nबेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल\nटॉमेटोचे भाव भिडले गगनाला, 80 ते 100 रुपये प्रति किलोनं होतेय विक्री\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2018/10/", "date_download": "2022-05-25T04:41:46Z", "digest": "sha1:5V7HNIUON5MX6OI7HY672GRAHRXG5OIV", "length": 18533, "nlines": 217, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: ऑक्टोबर 2018", "raw_content": "\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३० PM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nपोलीस हुतात्मा दिन साजरा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:४६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरेल्वे रूळ की मृत्यूचा सापळा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:१९ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवर्दीतील कर्तबगार महिला पोलिसामुळे टळली मोठी दुर्घटना\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:०८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ४:१२ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभारताच्या परराष्ट्र धोरणा���ा विजय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ४:२५ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:०१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:५६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, भक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता, रंगारी बदक चाळ\nहिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचा विजय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ४:०१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ३:५७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभक्तांच्या हाकेला धावणारी दुर्गामाता\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:१७ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nहिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाचा विजय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:१३ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे २:४० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२८ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nश्रद्धेचे मंदिर पर्यटनस्थळ करू नका\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ३:०७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nश्रद्धेचे मंदिर पर्यटनस्थळ करू नका\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसमानतेच्या दृष्टीने पुढचे पाऊल\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२१ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n���मानतेच्या दृष्टीने पुढचे पाऊल\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२६ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसमानतेच्या दृष्टीने पुढचे पाऊल\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:१९ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/vibhram/", "date_download": "2022-05-25T04:30:10Z", "digest": "sha1:MIJEJTKZWUL3NPA33QR4NL7FPMGTCURQ", "length": 6429, "nlines": 80, "source_domain": "marathibooks.com", "title": "विभ्रम - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / विभ्रम\nमराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे. या विषयांचे त्यांनी सविस्तर तपशीलासह अभ्यासपूर्ण विवेचन केलेले आहे.\nप्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan\nकिंमत : रु. ३५०/-\nमराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे.\nकवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० नंतरची मराठी कादंबरी व स्त्रीवाद यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.\nआत्मचरित्र या प्रकाराबद्दल लिहिताना डॉ. खोले यांनी आत्मचरित्र व चरित्र, आत्मचरित्राचे आकलन – एक दिशा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, करुळचा मुलगा दलित आत्मकथने याविषयी सविस्तर तपशीलासह विवेचन केलेले आहे.\nप्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan\nकिंमत : रु. ३५०/-\n१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३\nदूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१\nअर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग ( भाग १)\n\"अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग\" हे पुस्तक लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे ...\nएकाच नाण्याच्या तीन बाजू\nशिक्षण सर्वार्थाने महत्त्वाचे असले तरी त्यासाठी आवश्यक आहे तो पाल्य, ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nआव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nतिच्या लक्षात आले, आपण खरोखरच वेगळ्या जगात बसलेलो आहोत. सभोवताली हा दिव्य ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/jack-russell-dalmatian-mix", "date_download": "2022-05-25T03:50:15Z", "digest": "sha1:CCCXQGAUQGMSAPEAGKMYNCASNYZKVUGG", "length": 25295, "nlines": 93, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " जॅक रसेल डालमॅटियन मिक्स - कुत्री", "raw_content": "\nजॅक रसेल डालमॅटियन मिक्स\nजॅक रसेल डालमॅटियन मिक्स, हा मिश्रित जातीचा कुत्रा आहे ज्याचा परिणाम जॅक रसेल आणि डालमटियन यांच्या प्रजननामुळे होतो. या दोन अतिशय भिन्न जाती आहेत. या दोन्ही कुत्र्यांमध्ये अतिशय गोड व्यक्तिमत्त्वे आहेत आणि कदाचित उर्जा पातळी देखील उच्च असेल. ते स्पष्टपणे खूप भिन्न आकाराचे कुत्री आहेत, परंतु दोघांमध्ये उर्जा पातळी जास्त आहे. ही मिश्रित जाती कशा दिसते आणि काय कार्य करते हे अधिक जॅक रसेल किंवा डालमटियनसारखे आहे का हे अधिक जॅक रसेल किंवा डालमटियनसारखे आहे का आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचणे सुरू ठेवा आणि सुंदर जॅक रसेल दालमॅटीयन मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या. आम्ही खरोखरच शिफारस करतो की आपण बचावद्वारे सर्व प्राणी मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या जॅक रसेल डालमॅटीयन मिक्स पिल्लासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी जॅक रसेल डॅलमॅटीनची पिल्ले असल्यास. आपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nजॅक रसेल डालमॅटियन मिक्स, हा मिश्रित जातीचा कुत्रा आहे ज्याचा परिणाम जॅक रसेल आणि डालमटियन यांच्या प्रजननामुळे होतो. या दोन अतिशय भिन्न जाती आहेत. या दोन्ही कुत्र्यांमध्ये अतिशय गोड व्यक्तिमत्त्वे आहेत आणि कदाचित उर्जा पातळी देखील उच्च असेल. ते स्पष्टपणे खूप भिन्न आकाराचे कुत्री आहेत, परंतु दोघांमध्ये उर्जा पातळी जास्त आहे. ही मिश्रित जाती कशा दिसते आणि काय कार्य करते हे अधिक जॅक रसेल किंवा डालमटियनसारखे आहे का हे अधिक जॅक रसेल किंवा डालमटियनसारखे आहे का आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचणे सुरू ठेवा आणि सुंदर जॅक रसेल दालमॅटीयन मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव ,आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या जॅक रसेल दालमॅटीयन मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी जॅक रसेल दालमॅटीयनचे पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nकॉकर स्पॅनियल डाचसंड मिक्स\nजॅक रसेल डालमॅटियन मिक्सची काही छायाचित्रे येथे आहेत\nजॅक रसेल दालमॅटीयन मिक्स हिस्ट्री\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत. आपल्याकडे काही मिनिटे असल्यास, कृपया आमच्यावर साइन इन करायाचिकापिल्ला गिरण्या बंद करण्यासाठी\n1600 च्या क्रोएशियामध्ये कुत्र्याचे प्रथम दाखले सापडले आहेत. जवळजवळ प्रत्येक कुत्रा जातीच्या प्रमाणे ते देखील वापरले गेले युद्धाचे कुत्री , शिकार करण्यास मदत करण्यासाठी आणि खेडी आणि घरे संरक्षित करण्यासाठी. आजपर्यंत, जात उच्च संरक्षक वृत्ती राखून ठेवते; जरी कुत्रा माहित आहे आणि त्यांच्यावर विश्वासू आणि विश्वासू आ��े तरी. त्यांच्याकडे शिकार करण्याची प्रवृत्ती खूप चांगली आहे आणि ते इतर गोष्टींबरोबरच उंदीर, सिंचन आणि पक्षी कुत्री यांचे उत्कृष्ट विनाशकारी म्हणून वापरले गेले आहेत. त्यांच्यासाठी काम करणाtians्या भूमिकेबद्दल बोलल्याशिवाय आपण Dalmatians बद्दल बोलू शकत नाहीअग्निशामकत्यांच्या भूमिकेसाठीअग्निशामक यंत्रएस्कॉर्ट्स आणि फायरहाउस मॅस्कॉट्स. असे समजले जाते की ते आणि घोडे अतिशय सुसंगत असल्याने ते फायरहाऊससह इतके सुसंगत झाले आहेत. एखादा मार्ग स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी आणि घोड्यांना आणि अग्निशामक दलाला अग्नीकडे त्वरित मार्गदर्शन करण्यासाठी कुत्र्यांना सहजपणे गाडीच्या पुढे पळण्याचे प्रशिक्षण दिले गेले. ते बरेच चांगले वॉचडॉग देखील आहेत आणि चोरटे मजबूत, स्थिर घोडे चोरणारे यापासून अग्निशामक घराचे संरक्षण करण्यासाठी वापरले जात होते.\nजॅक रसेल टेरियर हे नाव रेव्हरंड जॉन रसेल यांचे नाव आहे, ज्याने इंग्लंडच्या डेव्हनशायर येथे 18 ते 18 व्या दशकाच्या मध्यभागी काम केले. रेवरेंड रसेलला कोल्ह्याची शिकार करण्याची आणि कोल्ह्यांच्या शिकारीच्या कुत्र्यांची पैदास करण्याची आवड होती. जॅक रसेल टेरियर्स वर्किंग टेरियरचा एक प्रकार किंवा ताण; त्यांच्याकडे शुद्ध अनुवंशिक अर्थ नाही की त्यांच्याकडे विस्तृत अनुवांशिक मेक-अप आहे, एक विस्तृत मानक आहे आणि टाइप करण्यासाठी ते खरे जातीचे नाहीत. 1800 च्या दशकाच्या सुरूवातीपासूनच शिकार करण्यासाठी कठोरपणे प्रजनन केले गेले आणि तेव्हापासून कार्यरत जातीच्या रूपात त्यांचे जतन केले गेले. बर्‍याच वर्षाची प्रतिबंधित इनब्रीडिंग आणि वाइड आउटक्रॉसिंग आणि विविध प्रकारचे आकार आणि प्रकार यावर आधारित विस्तृत मानक, विविध अनुवांशिक पार्श्वभूमी ही मुख्य वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे या जॅक रसेलला अद्वितीय, बहुमुखी कार्यरत टेरियर म्हणून ओळखल्या जाणा ter्या टेरियरचा ताण निर्माण होतो.\nजॅक रसेल दालमॅटीयन मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 10 - 15 इंच\nआयुष्य: 13 - 16 वर्षे\nउंची: खांद्यावर 22 - 24 इंच\nआयुष्य: 10 - 13 वर्षे\nब्रिटनी स्पॅनियल काळा आणि पांढरा\nजॅक रसेल डालमटीन मिक्स पर्सनालिटी\nया दोन्ही पालक जाती त्यांच्या मालकांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात आणि जगतात. जॅक रसेल हा डलमॅटियनपेक्षा अधिक तीव्र व्यक्तीमत्व असलेला एक उ��्च उर्जा कुत्रा आहे. एकूणच हे कदाचित एक चांगले चांगले कुत्रा बनवेल. सर्व समाजात लवकर समाजीकरण आणि सकारात्मक मजबुतीकरण अत्यावश्यक आहे. तो हुशार आहे म्हणून प्रशिक्षण हे अगदी सोपे असले पाहिजे. तो त्याऐवजी प्रेमळ असावा आणि आपल्याबरोबर बराच वेळ घालवून आनंद घ्यावा. त्याला एकट्याने चांगले केले जाणार नाही म्हणून दीर्घकाळ त्याला सोडून देण्याची योजना करू नका. त्याला पॅक बरोबर राहायचे आहे.\nजॅक रसेल दालमॅटीयन मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींसाठी संवेदनशील असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्येविषयी आणि त्यांच्याबरोबर होणार्‍या घटनेविषयी प्रामाणिक आणि खुला असेल. आरोग्य परवानगी हे सिद्ध करते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nजॅक रसेलमध्ये मिसळलेल्या डालमॅटीयन ब्लोट, पॅटेलर लक्झरी, हायपोथायरॉईडीझम, कर्करोग, त्वचेची समस्या, डोळ्याची समस्या, बहिरेपणा, युरोलिथियासिस, आयरिस स्फिंटर डिसप्लेसिया, ओसीडी, जॉइंट डिसप्लेसिया, giesलर्जी, सुजलेल्या हॉक सिंड्रोमचा धोका असू शकतो.\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nजॅक रसेल दालमॅटीयन मिक्स केअर\nगरजू गरजा काय आहेत\nहा एक कमी शेडिंग कुत्रा असेल जो या विभागात देखभाल करणे जड नसतो. एकतर मार्ग, आपण आपले मजले स्वच्छ ठेऊ इच्छित असल्यास चांगल्या व्हॅक्यूममध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हा त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nत्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी त्यांना अत्यंत लांब पल्ल्याच्या आणि वेतनवाढ्यावर नेण्याची योजना करा. या मिश्रणामध्ये उर्जा पातळी जास्त असेल. हा व्यायाम त्यांना विनाशकारी होण्यापासून वाच��ेल. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे.\nत्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी त्यांना अत्यंत लांब पल्ल्याच्या आणि वेतनवाढ्यावर नेण्याची योजना करा. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे.\nवीनर डॉग गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nसर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला सर्वोत्तम प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. जॅक रसेल कठोर डोके असलेल्या म्हणून ओळखला जातो, म्हणून त्या भागामध्ये आणखी थोडी ऊर्जा घालण्याची योजना करा. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक आणि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याची खात्री करा.\nजॅक रसेल दालमॅटीयन मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बहुतेक कुत्री जास्त वजनदार असतात, म्हणून त्यांना आहार देताना हे लक्षात ठेवा. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्यावर जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेसियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nमी शोधण्यासाठी चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nशिट्झू आणि माल्टीज पिल्ले मिक्स करतात\nमूळ अमेरिकन भारतीय कुत्रा\nजर्मन शेफर्ड पिटबुल मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nलिओनबर्गर मिक्स पिल्ले विक्रीसाठी\nकॉर्गी हस्की मिक्स पिल्ले\nअल्फा ब्लू ब्लड बैल कुत्री\nऑस्ट्रेलियन मेंढपाळ पिट बुल\nकॉकर स्पॅनियल आणि शिह त्झू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2022-05-25T03:30:41Z", "digest": "sha1:6O35PBG4P5RQZM7G4NU2M27NOMUOMGG5", "length": 7488, "nlines": 136, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये वैद्यकीय सल्लागार पदाच्या भरपूर जागा 31 March 2022", "raw_content": "\n| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |\nमाझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये वैद्यकीय सल्लागार पदाच्या भरपूर जागा 31 March 2022\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये वैद्यकीय सल्लागार पदाच्या भरपूर जागा 31 March 2022\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2022\nवैद्यकीय सल्लागार BMC – Various Posts\nअर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to apply Offline) – दिनांक 31 March 2022 पर्यंत\nअर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Offline)\nअर्ज सेंड करण्याचा पत्ता : प्राचार्य , कृषी बँकिंग महाविद्यालय , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , विद्यापीठ रोड , शिवाजी नगर पुणे – ४११०१६\nमहत्वाचे लिंक: कृपया उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करा.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2022\nभगिनी निवेदिता सहकारी बँक मध्ये 50 पदाची भरती 21 March 2022\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये 43 पदाची भरती 31 March 2022\nBSF मध्ये 281 पदासाठी भरती 22/06/2022\nIIT भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदाची भरती 09/06/2022\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 641 पदासाठी भरती 07/06/2022\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान कोल्हापूर मध्ये भरती 30/05/2022\nकोचीन शिपयार्ड ली. मध्ये 261 पदाची भरती 06/06/2022\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1920 पदाची भरती 13/06/2022\nसैन्य दलात नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता 220 पदाची भरती 31/05/2022\nरयत शिक्षण संस्था सातारा मध्ये भरती (थेट मुलाखत)\nमॉयल लिमिटेड नागपूर मध्ये भरती 04/06/2022\nभारतीय मानक ब्युरो मध्ये 10 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC लोकसेवा आयोग मध्ये 161 पदासाठी भरती 01/06/2022\nइंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये 650 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC मार्फ़त 253 पदांची भरती. 12/05/2022\nPractice Papers | मेगाभर्ती सराव प्रश्नोत्तर संच\nआजचा सराव प्रश्नसंच 07 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 05 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 04 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 02 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 01 एप्रिल 2022\nबँकिंग कार्मिक चयन संस्था IBPS मध्ये भरती 21&22/04/2022\nम्हाडा भरती निकाल 2022 ..\nRRB NTPC 35227 पदभरती निकाल\nIBPS 4135 PO पदभरती निकाल जाहीर.\nHall Ticket | प्रवेश पत्र\nMHADA 565 पदभरती प्रवेशपत्र उपलब्ध\nMPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र.\nरेल्वे 1 लाख पदभरती परीक्षा तारीख जाहीर\nIBPS 7855 लिपिक भरती प्रवेशपत्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/contact/", "date_download": "2022-05-25T03:23:59Z", "digest": "sha1:PBU4HI4H7YEOAJ6WRTQPGYQNS742NGP5", "length": 2320, "nlines": 51, "source_domain": "yogatips.in", "title": "Contact Us - Yoga Tips", "raw_content": "\nआम्ही yogatips.in ब्लॉगवर योगा, प्राणायाम, fitness व आरोग्यावर आधारित माहिती देतो. आपणास कुठल्याही प्रकारे अडचण किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण आमच्याशी संपर्क करू शकता.\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k4s039.htm", "date_download": "2022-05-25T03:23:20Z", "digest": "sha1:4KFHL5XDMLNVFZKGU733FP7PGXVW2HEU", "length": 61866, "nlines": 1481, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - किष्किंधाकाण्ड - ॥ एकोनचत्वारिंशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५�� ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकोनचत्वारिंशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामेण सुग्रीवं प्रति कृतज्ञतायाः प्रकाशनं, विभिन्न वानरयूथपतीनां सैन्यैः सहागमनम् - श्रीरामचंद्रांनी सुग्रीवाबद्दल कृतज्ञता प्रकट करणे तसेच विभिन्न वानर यूथपतिंचे आपल्या सेनांसह आगमन -\nइति ब्रुवाणं सुग्रीवं रामो धर्मभृतां वरः \nबाहुभ्यां संपरिष्वज्य प्रत्युवाच कृताञ्जलिम् ॥ १ ॥\nसुग्रीवांनी असे म्हटल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ रामांनी आपल्या दोन्ही भुजांनी त्यांना आलिंगन दिले आणि हात जोडून उभे असलेल्या त्यांना याप्रकारे म्हटले- ॥१॥\nयदिंद्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति \nआदित्योऽसौ सहस्रांशुः कुर्याद् वितिमिरं नभः ॥ २ ॥\nचंद्रमा रजनीं कुर्यात् प्रभया सौम्य निर्मलाम् \nत्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात् परंतप ॥ ३ ॥\n इंद्र जी जलाची वृष्टि करतात, सहस्त्र किरणांनी शोभणारे सूर्यदेव जे आकाशांतील अंधकार दूर करतात तसेच हे सौम्य चंद्रमा आपल्या प्रभेने जो अंधार्‍या रात्रीलाही उज्वल बनवितो त्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे; कारण की तो त्यांचा स्वाभाविका गुण आहे. परंतप चंद्रमा आपल्या प्रभेने जो अंधार्‍या रात्रीलाही उज्वल बनवितो त्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे; कारण की तो त्यांचा स्वाभाविका गुण आहे. परंतप सुग्रीवा याप्रकारे तुमच्या सारखे पुरुषही जर आपल्या मित्रांवर उपकार करून त्यांना प्रसन्न करतात तर यातही काही आश्चर्य मानता उपयोगी नाही. ॥२-३॥\nएवं त्वयि न तच्चित्रं भवेद् यत् सौम्य शोभनम् \nजानाम्यहं त्वां सुग्रीव सततं प्रियवादिनम् ॥ ४ ॥\n याप्रकारे तुमच्यात जो मित्रांचे हितसाधनरूप कल्याणकरी गुण आहे तो आश्चर्याचा विषय नाही आहे, कारण मी जाणतो की तुम्ही सदा प्रिय बोलणारे आहात- हा तुमचा स्वाभाविक गुण आहे. ॥४॥\nत्वत्सनाथः सखे सङ्‌ख्येर जेतास्मि सकलानरीन् \nत्वमेव मे सुहृन्मित्रं साहाय्यं कर्तुमर्हसि ॥ ५ ॥\n तुमच्या सहायतेमुळे सनाथ होऊन मी युद्धात समस्त शत्रूंना जिंकून घेईन. तुम्हीच माझे हितैषी मित्र आहात आणि माझी सहायता करू शकता. ॥५॥\nवञ्चयित्वा तु पौलोमीं अनुह्लादौ यथा शचीम् ॥ ६ ॥\n’राक्षसाधम रावणाने आपला नाश करण्यासाठीच मैथिलीला फसवून तिचे अपहरण केले आहे. ज्याप्रमाणे अनुल्हादाने आपल्या विनाशासाठीच पुलोमपुत्री शचीचे बलपूर्वक हरण केले होते अगदी त्याप्रमाणेच (**) ॥६॥\n(**-पुलोम दानवाची कन्या शची इंद्रदेवाप्रति अनुरक्त होती, परंतु अनुल्हादाने तिच्या पित्याला फुसलावून आपल्या पक्षाचे करून घेतले आणि त्याच्या अनुमतिने शचीचे हरण केले. जेव्हा इंद्रांना याचा सुगाव लागला तेव्हा ते अनुमति देणार्‍या पुलोमाला आणि अपहरण करणार्‍या अनुल्हादालाही मारून शचीला आपल्या घरी घेऊन आले. ही पुराण कथा प्रसिद्ध आहे. (रामायणतिलक मधून)\nनचिरात् तं वधिष्यामि रावणं निशितैः शरैः \nपौलोम्याः पितरं दृप्तं शतक्रतुरिवारिहा ॥ ७ ॥\n’जसे शत्रुहंता इंद्रांनी शचीच्या घमेंडखोर पित्याला मारून टाकले होते त्याप्रमाणेच मी ही लवकरच आपल्या तीक्ष्ण बाणांनी रावणाचा वध करून टाकीन.’ ॥७॥\nएतस्मिन्नंतरे चैव रजः समभिवर्तत \nउष्णां तीव्रां सहस्रांशो श्छादयद्गहगने प्रभाम् ॥ ८ ॥\nश्रीराम आणि सुग्रीवात जेव्हा याप्रकारे गोष्टी चालल्या होत्या त्याच समयी फार जोराची धूळ उठली, जी आकाशात पसरून तिने सूर्याच्या प्रचंड प्रभेलाही झाकून टाकले. ॥८॥\nदिशः पर्याकुलाश्चासन् तमसा तेन मूर्च्छता \nचचाल च मही सर्वा सशैलवनकानना ॥ ९ ॥\nनंतर तर धूळजनित अंधःकाराने संपूर्ण दिशा दूषित आणि व्याप्त होऊन गेल्या तसेच पर्वत, वने आणि काननांसह संपूर्ण पृथ्वी डगमगू लागली. ॥९॥\nकृत्स्ना संछादिता भूमिः असंख्येयैः प्लवंगमैः ॥ १० ॥\nत्यानंतर पर्वतासमान शरीर आणि तीक्ष्ण दाढा असणार्‍या असंख्य महाबली वानरांनी तेथील सारी भूमी आच्छादित होऊन गेली. ॥१०॥\nकोटीशतपरीवारैः वानरैः हरियूथपैः ॥ ११ ॥\nडोळ्याचे पाते लवते न लवते तोच अब्जावधि वानरांनी घेरलेल्या अनेकानेक यूथपतिंनी तेथे येऊन सारी भूमी झाकून टाक��ी. ॥११॥\nनादेयैः पार्वतेयैश्च सामुद्रैश्च महाबलैः \nहरिभिर्मेघनिर्ह्रादैः अन्यैश्च वनवासिभिः ॥ १२ ॥\nनद्या, पर्वत, वने आणि समुद्र सर्व स्थानांचे निवासी महाबली वानर एकत्र जमले, जे मेघांच्या गर्जने प्रमाणे उच्च स्वराने सिंहनाद करीत होते. ॥१२॥\nपद्मकेसरवर्णैश्च श्वेतैर्मेरुकृतालयैः ॥ १३ ॥\nकोणी बालसूर्याप्रमाणे लाल रंगाचे होते, तर कोणी चंद्रम्याप्रमाणे गौर वर्णाचे होते. कित्येक वानर कमळांतील केसरांप्रमाणे पीत वर्णाचे होते आणि कित्येक हिमाचलवासी वानर पांढरे दिसून येत होते. ॥१३॥\nवीरः शतवलिर्नाम वानरः प्रत्यदृश्यत ॥ १४ ॥\nत्या समयी परम कांतिमान् शतबलि नामक वीर वानर दहा अब्ज वानरांसह दृष्टिगोचर झाला. ॥१४॥\nततः काञ्चनशैलाभः ताराया वीर्यवान् पिता \nअनेकैर्बहुसाहस्रैः कोटिभिः प्रत्यदृश्यत ॥ १५ ॥\nतत्पश्चात सुवर्णशैलासमान सुंदर आणि विशाल शरीराचे ताराचे महाबली पिता कित्येक सहस्र कोटी वानरांसह तेथे उपस्थित दिसून आले. ॥१५॥\nतथापरेण कोटीनां सहस्रेण समन्वितः \nपिता रुमायाः संप्राप्तः सुग्रीवश्वशुरो विभुः ॥ १६ ॥\nत्याच प्रमाणे रूमाचे पिता आणि सुग्रीवांचे श्वसुर, जे अत्यंत वैभवशाली होते, तेथे उपस्थित झाले. त्यांच्या बरोबरही दहा अब्ज वानर होते. ॥१६॥\nबुद्धिमान् वानरश्रेष्ठः सर्ववानरसत्तमः ॥ १७ ॥\nपिता हनुमतः श्रीमान् केसरी प्रत्यदृश्यत ॥ १८ ॥\nत्यानंतर हनुमानाचे पिता कपिश्रेष्ठ श्रीमान् केसरी दिसून आले, त्यांच्या शरीराचा रंग कमलाच्या केसरांप्रमाणे पिवळा आणि मुख प्रातःकालच्या सूर्यासमान लाल होते. ते फार बुद्धिमान् आणि समस्त वानरांमध्ये श्रेष्ठ होते. ते कित्येक हजार वानरांनी घेरलेले होते. ॥१७-१८॥\nगोलाङ्‌गूल महाराजो गवाक्षो भीमविक्रमः \nवृतः कोटिसहस्रेण वानराणामदृश्यत ॥ १९ ॥\nनंतर लंगूर जातिच्या वानरांचे महाराज भयंकर पराक्रमी गवाक्षांचे दर्शन झाले. त्यांच्या बरोबर दह अब्ज वानरांची सेना होती. ॥१९॥\nऋक्षाणां भीमवेगानां धूम्रः शत्रुनिबर्हणः \nवृतः कोटिसहस्राभ्यां द्वाभ्यां समभिवर्तत ॥ २० ॥\nशत्रूंचा संहार करणारे धूम्र भयंकर वेगवान् वीस अब्ज अस्वलांची सेना घेऊन आले. ॥२०॥\nमहाचलनिभैर्घोरैः पनसो नाम यूथपः \nआजगाम महावीर्यः तिसृभिः कोटिभिर्वृतः ॥ २१ ॥\nमहापराक्रमी यूथपति पनस तीस कोटी वानरांसह उपस्थित झाले. ते सर्वच्���ा सर्व भयंकर तसेच महान् पर्वताकार दिसत होते. ॥२१॥\nनीलाञ्जनचयाकारो नीलो नामैष यूथपः \nअदृश्यत महाकायः कोटिभिर्दशभिर्वृतः ॥ २२ ॥\nयूथपति नीलाचे शरीरही फार विशाल होते. ते निळ्या कज्जल गिरि प्रमाणे नील वर्णाचे होते आणि दहा कोटि कपिंनी घेरलेले होते. ॥२२॥\nततः काञ्चनशैलाभो गवयो नाम यूथपः \nआजगाम महार्वीयः कोटिभिः पञ्चभिर्वृतः ॥ २३ ॥\nनंतर यूथपति गवय जे सुवर्णमय मेरूपर्वतासमान कांतिमान् आणि महापराक्रमी होते, पाच कोटी वानरांसह उपस्थित झाले. ॥२३॥\nदरीमुखश्च बलवान् यूथपोऽभ्याययौ तदा \nवृतः कोटिसहस्रेण सुग्रीवं समवस्थितः ॥ २४ ॥\nत्याच समयी वानरांचे बलवान् सरदार दहीमुखही येऊन पोहोंचले. ते दहा अब्ज वानरांसह सुग्रीवांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले होते. ॥२४॥\nमैंदश्च द्विविदश्चोभौ अवश्विपुत्रौ महाबलौ \nकोटिकोटिसहस्रेण वानराणामदृश्यताम् ॥ २५ ॥\nअश्विनीकुमारांचे महाबली पुत्र मैंद आणि द्विविद होते. दोघे भाऊ ही दहा-दहा अब्ज वानरांच्या सेनेसह तेथे दिसून आले. ॥२५॥\nगजश्च बलवान् वीरः स्तिसृभिः कोटिभिर्वृतः \nआजगाम महातेजाः सुग्रीवस्य समीपतः ॥ २६ ॥\nतदनंतर महातेजस्वी बलवान् वीर गज तीन कोटी वानरांसह सुग्रीवांजवळ आले. ॥२६॥\nऋक्षराजो महातेजा जांबवान्नाम नामतः \nकोटिभिर्दशभिः व्याप्तः सुग्रीवस्य वशे स्थितः ॥ २७ ॥\nअस्वलांचे राजे जाम्बवान् फार तेजस्वी होते. ते दहा कोटी अस्वलांनी घेरलेले आले आणि सुग्रीवांच्या अधीन होऊन उभे राहिले. ॥२७॥\nरुमणो नाम तेजस्वी विक्रांतैः वानरैर्वृतः \nआगतौ बलवांस्तूर्णं कोटिशतसमावृतः ॥ २८ ॥\nरूमण (रूमण्वान् ) नामक तेजस्वी आणि बलवान् वानर एक अब्ज पराक्रमी वानरांसह अत्यंत तीव्र गतीने तेथे आला. ॥२८॥\nततः कोटिसहस्राणां सहस्रेण शतेन च \nपृष्ठतोऽनुगतः प्राप्तो हरिभिर्गंधमादनः ॥ २९ ॥\nयानंतर यूथपति गंधमादन उपस्थित झाले. त्यांच्या पाठोपाठ एक पद्म वानरांची सेना आली. ॥२९॥\nततः पद्मसहस्रेण वृतः शङ्‌कुनशतेन च \nयुवराजोऽङ्‌गतदः प्राप्तः पितुस्तुल्यपराक्रमः ॥ ३० ॥\nतत्पश्चात युवराज अंगद आले. ते आपल्या पित्यासमान पराक्रमी होते. त्यांच्या बरोबर एक सहस्त्र पद्म आणि शंभर शंकु (एक पद्म) वानरांची सेना होती. (त्यांच्या सैनिकांची एकूण संख्या दहा शंख एक पद्म होती.) ॥३०॥\nपञ्चभिर्हरिकोटिभिः दूरतः पर्यदृश्यत ॥ ३१ ॥\nतदनंतर तारांप्रमाणे कांतिमान् तार नामक वानर पाच कोटी भयंकर पराक्रमी वानर वीरासंह दूरून येतांना दिसून आला. ॥३१॥\nइंद्रजानुः कपिर्वीरो यूथपः प्रत्यदृश्यत \nएकादशानां कोटीनां ईश्वरस्तैश्च संवृतः ॥ ३२ ॥\nइंद्रजानु (इंद्रभानु) नामक वीर यूथपति जो खूपच विद्वान् आणि बुद्धिमान् होता अकरा कोटी वानरांसह उपस्थित दिसून आला. तो त्या सर्वांचा स्वामी होता. ॥३२॥\nअयुतेन वृतश्चैव सहस्रेण शतेन च ॥ ३३ ॥\nयानंतर रंभ नामक वानर उपस्थित झाला, जो प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे लाल रंगाचा होता. त्याच्या बरोबर अकरा हजार एकशे वानरांची सेना होती. ॥३३॥\nततो यूथपतिर्वीरो दुर्मुखो नाम वानरः \nप्रत्यदृश्यत कोटिभ्यां द्वाभ्यां परिवृतो बली ॥ ३४ ॥\nतत्पश्चात् वीर यूथपति दुर्मुख नामक बलवान् वानर उपस्थित दिसून आला जो दोन कोटी वानर सैनिकांनी घेरलेला होता. ॥३४॥\nवृतः कोटिसहस्रेण हमुमान् प्रत्यदृश्यत ॥ ३५ ॥\nयानंतर हनुमानांनी दर्शन दिले. त्यांच्या बरोबर कैलास शिखरासमान श्वेत शरीराचे भयंकर पराक्रमी वानर दहा अब्जच्या संख्येत विद्यमान होते. ॥३५॥\nनलश्चापि महावीर्यः संवृतो द्रुमवासिभिः \nकोटीशतेन संप्राप्तः सहस्रेण शतेन च ॥ ३६ ॥\nनंतर महापराक्रमी नील उपस्थित झाले. जे एक अब्ज एक हजार एकशे द्रुमवासी वानरांनी घेरलेले होते. ॥३६॥\nततो दधिमुखः श्रीमान् कोटिभिर्दशभिर्वृतः \nसंप्राप्तोऽभिनदंतस्य सुग्रीवस्य महात्मनः ॥ ३७ ॥\nत्यानंतर श्रीमान् दधिमुख दहा कोटी वानरांसह गर्जना करीत किष्किंधेत महात्मा सुग्रीवांजवळ आले. ॥३७॥\nशरभः कुमुदो वह्निः वानरो रंह एव च \nएते चान्ये च बहवो वानराः कामरूपिणः ॥ ३८ ॥\nआवृत्य पृथिवीं सर्वां पर्वातांश्च वनानि च \nयूथपाः समनुप्राप्ताः तेषां संख्या न विद्यते ॥ ३९ ॥\nयाशिवाय शरभ, कुकुद, वह्मि तसेच संह - हे आणि इतरही बरेचसे इच्छानुसार रूप धारण करणारे वानरयूथपति सारी पृथ्वी, पर्वत आणि वनांना आवृत्त करून तेथे उपस्थित झाले, ज्यांची काही गणनाच करता येणे शक्य नव्हते, ॥३८-३९॥\nआगताश्च विशिष्टाश्च पृथिव्यां सर्ववानराः \nआप्लवंतः प्लवंतश्च गर्जंतश्च प्लवंगमाः \nअभ्यवर्तंत सुग्रीवं सूर्यमभ्रगणा इव ॥ ४० ॥\nतेथे आलेले सर्व वानर पृथ्वीवर बसले. ते सर्वच्या सर्व उड्या मारीत, गर्जना करीत तेथे सुग्रीवाच्या चारी बाजूस जमा झाले. जणु सूर्याला सर्व बाजूंनी घेरून मेघांचे ���मूह पसरलेले आहेत. ॥४०॥\nकुर्वाणा बहुशब्दांश्च प्रहृष्टा बाहुशालिनः \nशिरोभिर्वानरेंद्राय सुग्रीवस्य न्यवेदयन् ॥ ४१ ॥\nआपल्या भुजांनी सुशोभित होणारे बरेचसे श्रेष्ठ वानरांनी (जे गर्दीमुळे सुग्रीवाजवळ सुद्धा पोहोचू शकत नव्हते) अनेक प्रकारची बोली बोलून तसेच मस्तक नमवून वानरराज सुग्रीवांना आपल्या अगमनाची सूचना दिली. ॥४१॥\nअपरे वानरश्रेष्ठाः संयम्य च यथोचितम् \nसुग्रीवेण समागम्य स्थिताः प्राञ्जलयस्तदा ॥ ४२ ॥\nबरेचसे श्रेष्ठ वानर त्यांच्याजवळ गेले आणि यथोचित रूपाने भेंटून परतले. तसेच कित्येक वानर सुग्रीवांना भेटल्यावर त्यांच्या जवळच हात जोडून उभे राहिले. ॥४२॥\nसुग्रीवस्त्वरितो रामे सर्वांस्तान् वानरर्षभान् \nनिवेदयित्वा धर्मज्ञः स्थितः प्राञ्जलिरब्रवीत् ॥ ४३ ॥\nधर्माचे ज्ञाते वानरराज सुग्रीवांनी तेथे आलेल्या त्या सर्व वानरश्रेष्ठांचा समाचार निवेदन करून श्रीरामचंद्रांना शीघ्रतापूर्वक त्यांचा परिचय करून दिला आणि हात जोडून ते त्यांच्या समोर उभे राहिले. ॥४३॥\nवनेषु सर्वेषु च वानरेंद्राः \nबलं बलज्ञः प्रतिपत्तुमीष्टे ॥ ४४ ॥\nत्या वानर-यूथपतिंनी तेथील पर्वतीय निर्झरांच्या आसपास तसेच समस्त वनांमध्ये आपल्या सेनांना यथोचितरूपाने सुखपूर्वक उतरविले. तत्पश्चात् सर्व सेनांचे ज्ञाते सुग्रीव त्यांचे पूर्णतः ज्ञान करून घेण्यास समर्थ होऊ शकले. ॥४४॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://balasutar.wordpress.com/2019/07/03/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T04:53:03Z", "digest": "sha1:M3DNFYYW4A5B26FW6F2SBMCJNDK3EOY5", "length": 4790, "nlines": 60, "source_domain": "balasutar.wordpress.com", "title": "डायरीतील पाने – लिहिन्यातून", "raw_content": "\nओले मुळ भेदी खडकाचे अंग\nआज खूप खूप अस्वस्थ खुळ्याच्या काळजीने मन सैरावैरा धावत होते. दिवसभर तहानभूक हरवली होती. मनाची घालमेल होत होती. कुणीतरी माझ्या काळजावर आगीचा धगधगता निखारा ठेवल्यासारखे वाटत होतं. माझी अशी अवस्था झाली असेल तर कोणासमोर काहीच बोलत नसनाऱ्या पुरुषांचे काय, असे इकडून तिकडे करत असेल असेल आज सकाळी तरी आनंदी ज���ण्यासाठी काय करावे याचा विचार करत होते मग आनंद द्विगुणित करायचा असेल तर खरोखरच दुसऱ्या सोबत संवाद साधलाच हवा\nमग मी सकाळी सकाळी तुला फोन केला. शुभप्रभात गुड मॉर्निंग असं म्हणून दिवसाची सुरुवात केली. खूप आनंदी वाटलं. आवाज ऐकून खूप छान वाटलं. पण हल्ली मी फार कमी वेळ देतो या गोतावळ्यातून आज पण वेळ दिला नाही पण हे योग्य नाही. तुला मी सारखा शब्द देतो पण मागचेच पुढे. तुझी ताडफड मात्र.\nमग तू पाऊस होशील आणि मला चिंब भिजवशील\nमग तू वीज होशील आणि मिठीत घट्ट घेशील\nहातामध्ये जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरीसाठी खर्च करा आणि एक रुपया फुलासाठी भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल व फुल तुम्हाला कसं जगायचं ते नक्कीच शिकवेल. मी फुलावर देण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम करेल सर्वांना मलाही लवकर नाही जमलं तरी हळूहळू करण्याचा प्रयत्न करेन पण नक्की सुधारेल आणि स्वतःला आणि सर्वांचा आयुष्य सुध्दा उडवुन टाकेन सगळ्यांना म्हणजे कोणाला मला मी रोमँटिक सुद्धा जगतो हे आपण विसरून जातो\nPrevious Post पुण्याला जाताना\nNext Post माणसाचे यंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/kiran-pharate-151.html", "date_download": "2022-05-25T04:18:27Z", "digest": "sha1:SBGC36HUPYPU4MMLYXQLKFSSBIKFH26Q", "length": 14192, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kiran Pharate : Exclusive News Stories by Kiran Pharate Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नाच्या वरातीत गाणं गाताना हृदयविकाराचा झटका, रस्त्यावर कोसळून महिलेचा मृत्यू\nPHOTO:'सिद्धिविनायकाच्या पायी रुजू..' 'धर्मवीर' च्या टीमने घेतलं बाप्पाचं दर्शन\nमुंबईतील प्रसिद्ध चिवडा गल्ली, कुरकुरीत अन् खमंग चिवडा, जाणून घ्या काय आहे खास\nएसीमध्ये बसल्यानं त्वचा कोरडी होतेय या सोप्या टिप्स वापरून होईल त्रास कमी\nLIVE: भारतीय लष्कराने दाखवली ताकद, चीनविरोधात उंच ठिकाणावर मिळवला ताबा\nIPL 2020, MI Schedule: कधी, कोणत्या टीमला टक्कर देणार रोहितची मुंबई इंडियन्स\nIPL 2020, RR Schedule: IPL चे पहिले चॅम्पियन राजस्‍थान रॉयल्‍सचं संपूर्ण शेड्यूल\nIPL Kings XI Punjab Schedule: नव्या कर्णधारासह पंजाबने कंबर कसली\nभारतीय लष्करातचं झळझळीत यश सूर्यकिरणांनी चमकणाऱ्या या पर्वतावर प्रथमच केली चढाई\nइलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना का DRDO चा महत्त्वाचा अहवाल\n मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणला, नंतर अनेक वर्षे ये-जा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात प���ढे, एक फोटो ज्याने देशाचं लक्ष वेधलं\nPHOTO:'सिद्धिविनायकाच्या पायी रुजू..' 'धर्मवीर' च्या टीमने घेतलं बाप्पाचं दर्शन\nकरण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन;शेफ ते गेस्ट सर्व डिटेल्\n'तारक मेहता'मध्ये दिशा वकानीची जागा घेणार नवी अभिनेत्री\nKaran Johar 50th B'day: आतपर्यंतच्या गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी सांगतील हे फोटो\nIPL 2022 : हार्दिक आणि मिलरनं सुधारली 'ती' चूक, गुजरातनं मारली फायनलमध्ये धडक\n एकाच मॅचमध्ये काढला 2 सिनिअर्सवर राग\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\n2 वर्ष संधी न देणाऱ्या टीमला शिकवला धडा 'किलर'स्टाईलनं केली फायनलमध्ये एन्ट्री\nPetrol Diesel Prices : क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ, तपासा आजचा पेट्रोल-डिझेल भाव\nGold Price Today:लग्नसराईच्या दिवसात वाढली सोन्याची मागणी, 51 हजारजवळ पोहोचला दर\nModi@8: मोदी सरकारने 2014 पासून राबवलेल्या 8 महत्त्वाकांक्षी योजना\nमहागाईचा उच्चांक, 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला मिळते\nएसीमध्ये बसल्यानं त्वचा कोरडी होतेय या सोप्या टिप्स वापरून होईल त्रास कमी\nमासे आणि दूध एकत्र खाल्ल्यानं गंभीर आजार होतात, जाणून घ्या खरं कारण\nNumerology जन्मतारखेनुसार 25 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल\nमासिक पाळीवेळच्या रक्ताचा रंग देतो अनेक आजारांचे संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nजगभरातील मशिदींमधील वुजू आणि वुजूखाना काय आहे फोटोंच्या माध्यमातून जाणून घ्या\nहवामान : Yellow, Orange आणि Red अलर्ट काय आहेत रंगावरुन असा ओळखा धोका\nजगातील सर्वात वेगवान कासवं, Speed बघून तुम्हाही व्हाल चकीत\nएक नाही तर इतक्या कारणांमुळे पडतो पाऊस यापैकी तुम्हाला किती माहित\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\n60 व्या वर्षी 30 वर्षांची दिसते ही महिला Fitness बघून सर्वांना वाटू लागतो हेवा\nकुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा\nOptical Illusion:रंग बदलणाऱ्या हुडीने चक्रावले नेटकरी, तुम्हाला हा VIDEO समजला\nजोडप्यानं केलाय भन्नाट जुगाड, चक्क हेलीकॉप्टर खरेदी करून बनव��ं जबरदस्त कँप हाऊस\nVIDEO: राष्ट्रगीत सुरू असताना केलेल्या त्या कृत्यामुळे विराट कोहली पुन्हा अडचणीत\nबातम्या जगातील सर्वात सुंदर 'मोदी म्हैस'; किंमत जाणून व्हाल थक्क, रंजक आहे नावामागची कथा\n युवकाने एकाच दिवसात घेतले कोरोना लसीचे 10 डोस; वाचा पुढे काय झालं\nबातम्या त्या घटनेआधी नेमकं काय घडलं बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा VIDEO\nबातम्या Wasim Rizvi: शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी आज स्वीकारणार हिंदू धर्म\nबातम्या इंदिरा गांधी पुण्यतिथी : 'आयर्न लेडी'ने घेतलेले 10 मोठे निर्णय आणि त्याचे परिणाम\nलग्नाच्या वरातीत गाणं गाताना हृदयविकाराचा झटका, रस्त्यावर कोसळून महिलेचा मृत्यू\nPHOTO:'सिद्धिविनायकाच्या पायी रुजू..' 'धर्मवीर' च्या टीमने घेतलं बाप्पाचं दर्शन\nमुंबईतील प्रसिद्ध चिवडा गल्ली, कुरकुरीत अन् खमंग चिवडा, जाणून घ्या काय आहे खास\n दीपिकाला भेटण्यासाठी थेट चड्डी बनियनवरच निघाला रणवीर, VIDEO VIRAL\nVIDEO: हृता दुर्गुळेच्या बॅगेत काय-काय 'या' गोष्टीशिवाय राहूच शकत नाही\nGoogle वर असे लॉक करा तुमचे Photos, कोणीच पाहू शकणार नाही; पाहा सोपी ट्रिक\nVIDEO: प्रियांका चोप्राने पती निकसोबत विदेशात केला भांगडा;कारण होतं फारच खास\n'सामने ये कौन आया...' निवेदिता आणि अशोक सराफ यांचा रोमॅंटिक Video पाहिला का\nअरुंधती-अनिरुद्धमुळे होणार ईशा-साहिलचा ब्रेकअप, 'आई कुठे काय करते'मध्ये मोठं वळण\nब्रदर्स डे ची सुरुवात नेमकी कधी झाली काय आहे या दिवसाचं महत्व आणि इतिहास\nVIDEO: 'तुम्ही माझ्या आयुष्यात...', क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी खास पोस्ट\nBrother’s Day 2022 : वॉ ते पांड्या 'या' भावांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान\nललित, सई अन् पर्ण यांच्या प्रेमाचा ट्रँगल, मीडियम Spicyचा ट्रेलर प्रदर्शित\n'तू तेव्हा तशी' मालिकेत रंगली हापूस पार्टी,सौरभ देणार अनामिकावरील प्रेमाची कबुली\nGT vs RR : पहिल्या क्वालिफायरपूर्वी नेहरानं लगावली चहलला किक, पाहा Photo\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2022-05-25T04:38:33Z", "digest": "sha1:K3RVGRLLB34XC2EIWPLJU2VAJ6MMTA7Y", "length": 4167, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेरेक अंडरवूड - विकिपीडिया", "raw_content": "\nडेरेक अंडरवूड (जून ८, इ.स. १९४५:ब्रॉम्ली, केंट, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nइंग्लंड क्रिकेट खेळ���डू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९४५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०२० रोजी १३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/harshawardhan-patil-bjp-entry.html", "date_download": "2022-05-25T03:39:14Z", "digest": "sha1:P46SO4UNEJJ3HVFFVB32KRFRGUAOKONX", "length": 8755, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत", "raw_content": "\nहर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nइंदापूरच्या जागेसंदर्भातून झालेल्या रणसंग्रामानंतर काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.\nमुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही मागील पाच वर्षे डोळे लावून बसलो होतो की, कधी हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होईल. पण तो काही कारणांनी होत नव्हता. भाजप एक बृहत परिवार आहे. हा परिवाराचा पक्ष नाही तर हा पक्षच एक परिवार आहे. अनेक मुख्यमंत्र्यांचे बुलेट प्रूफ जॅकेट म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी आजपर्यंत काम केले. नंतर त्याच बुलेट आणून ते आम्हाला परत करायचे आणि सगळं सांभाळून घ्यायचे. संसदीय कार्य मंत्री म्हणून दोन्ही सभागृहाला सोबत घेऊन, अतिशय संयमाने काम केले. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला निश्चित उपयोग होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. निवडणुकीचा ��िकाल जनतेच्या मनात ठरला आहे, असे सांगत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.\nहर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आमचा समाज अन्यायग्रस्त समाज आहे. अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ताकद द्यावी. मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही, असेही ते म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे. माझ्या मतदारसंघाची भौगालिक परिस्थिती माहिती आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो, पण शेजारी बदलू शकत नाही. तुमच्या मनात आलं तर आमच्या जिल्ह्यात धो धो पाणी येईल, असेही ते म्हणाले. यावेळी भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्ते वगळून सर्वांचा उल्लेख केला. त्यामुळे एका भाजप कार्यकर्त्याने भाषणामध्येच त्यांना 'आम्ही ही आलोय' याची आठवण करून दिली. त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी 'आता मीच भाजपात आलोय. यांना विश्वासच पटेना की मी आलोय' असे म्हणताच एकच हशा पिकला.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेतला असता तर बारामती बाबतचा संकल्प पूर्ण झाला असता आणि ते खासदार झाले असते. आम्ही ठरवलं होतं माढा, पवारांना पाडा. मात्र पवारांनी वेळीच माघार घेतली. मात्र त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं, असे ते म्हणाले. मात्र ते हुशार राजकारणी आहेत, लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू असं त्यांनी तेव्हा ठरवलं होतं. नाहीतर ते तेव्हाच भाजपात आले असते. युतीचेच सरकार येणार असून ते मोठ्या बहुमताने येणार आहे. आधी घोषणा केली होती. की अब की बार 220 पार, आता ही घोषणा मागे पडली असून आता यापेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. हर्षवर्धन यांना आश्वस्त करतो की त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही ते म्हणाले.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-twitter-war-between-urmila-matondkar-and-keshav-upadhyay-625673.html", "date_download": "2022-05-25T04:50:07Z", "digest": "sha1:3ZWKLTEXIGKJWWXLCHH33HPP76ZEVIMZ", "length": 8870, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Allegations between Urmila Matondkar and Keshav Upadhyay over suspension and appointment of MLAs", "raw_content": "Special Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nसर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर भाजप आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nविधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याच्या कारणावरुन या आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर भाजप आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.\nविधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘सत्यमेव जयते राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करीत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्���ाचा प्रकार मविआ सरकारकडून होत होता, त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक. लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात, आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले’.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nSambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nRahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले\nSatara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punebreakingnews.in/NewsDetails.aspx?NewsId=5416&MainMenuID=1&SubMenuID=30", "date_download": "2022-05-25T04:40:21Z", "digest": "sha1:755CNMSBQGL2MLDIJ32SUTPXPSZDEQJZ", "length": 14565, "nlines": 79, "source_domain": "punebreakingnews.in", "title": "पुणे ब्रेकिंग न्यूज", "raw_content": "संपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.\nसह संपादक शुभम दळवी.\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा वाढता प्रभाव चिंताजनक.अवसरी येथील कोवीड सेंटर चालू करावे. मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.\n\"गोपाष्टमीला गोभक्तांचा पार पडला मेळा\" विश्व हिंदू परिषदेतर्फे कार्यक्रमाचे\n18/11/2021 07:26:07 91 गणेश मांजरे राजगुरूनगर\n\"गोपाष्टमीला गोभक्तांचा पार पडला मेळा\" दिनांक : पुण्यात विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्यावतीने गोपाष्टमी निमित्त रविवारी गोभक्तांचामेळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोपूजन तसेच प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण व वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कारांने गोभक्तांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. कृष्णकुमार गोयल यांनी भूषविले असून या कार्यक्रमाला साध्वी प्रीती सुधाजी महाराज आणि स्वरसम्राज्ञी मधुस्मिताजी यांचे आशिर्वचन प्राप्त झाले. आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य धर्माचार्य शंतनु रिठे महाराज आणि आत्मनिर्भर भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख श्री. माधव भांडारी यांचे ही मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभले. संपूर्ण महाराष्ट्रात गोरक्षा आंदोलन चालवणारे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री श्री. शंकररावजी गायकर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. शंकररावजी यांनी गोरक्षण, गोसंवर्धन यासंदर्भात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र गोरक्षा प्रमुख(मुंबई व गुजरात क्षेत्र) श्री. भाऊरावजी कुदळे, पांजरपोळ भोसरीचे प्रमुख श्री. ओमप्रकाश रांका, महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्रचे विश्वस्त श्री. शेखर मुंदडा, इस्कॉन पुणेचे प्रमुख प्रभू श्वेतप्रदीपदास महाराज, पतंजलीचे महाराष्ट्र समिती प्रमुख श्री. बापू पाडळकर, गोविज्ञान संशोधन संस्थेचे प्रमुख श्री.राजेंद्र लुंकड, सामाजिक कार्यकर्त्या अनिता तलाठी, शि.प्र. मंडळ पुणेचे अध्यक्ष एड. नंदू फडके, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विठ्ठल जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन बागमार, राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे संयोजक श्री. विजय वरुडकर, प्रांतमंत्री श्री संजय मुद्राळे, प्रांतसहमंत्री श्री सतीश गोरडे, जेष्ठ गोरक्षक श्री पंडितदादा मोडक यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या मेळाव्यात भीमाशंकर जिल्ह्यातून 100 पेक्षाही अधिक गोरक्षकांचा आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र गोरक्षा प्रमुख(मुंबई व गुजरात क्षेत्र) श्री. भाऊरावजी कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर जिल्ह्यात \"कत्तलखाना मुक्त शिवजन्म भूमी\" जन चळवळ उभी राहिली आहे. ह्या परिसरात होणाऱ्या अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तली रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात प्रत्येक तहसीलदार कार्यालयांसमोर आंदोलने केली गेली होती, त्यासाठी जिल्हा गोरक्षक गणेशजी रौन्धल यांनी पुढाकार घेतला होता. भीमाशंकर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 110 पेक्षा अधिक गोवंशांना वाचवण्यात गोरक्षकांना यश आले आहे. गोभक्तांचा मेळावा कार्यक्रमात अमर ताटीया (हुतात्मा राजगुरू फाऊंडेशन), दिपक निकम (आचार्य विनोबा भावे गोसेवा संघ), दादाभाऊ जाचक (गोमूत्रयुक्त यशस्वी शेती), हभप महंत गणेश महाराज पुणेकर (माऊली कृपा ज्ञानदान, अन्नदान संस्था), अमोल भोर (मधूबन गोशाळा), संजय बुट्टे (धर्मवीर संभाजी महाराज गोशाळा), शीतलकुमार शहा (श्री पद्ममणी जैन तीर्थ पेढी) यांना विशेष सत्कार देण्यात आले. ह्याचसोबत भीमाशंकर जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करणारे पदाधिकारी नितीनजी वाटकर, संतोषजी खामकर, संदेशजी भेगडे, गणेशजी रौन्धल, निलेशजी आंधळे, गणेशजी मांजरे, प्रतिक दौंडकर, अमितजी भेगडे, महेंद्रजी अस्वले, रोहनजी निकटे यांनी विशेष सहभाग नोंदवला. तसेच येणाऱ्या काळात शिवजन्मभूमी जुन्नर कत्तलखाना मुक्त करण्यासंदर्भात निर्धार व्यक्त केला. ह्या कार्यक्रमासंदर्भातील प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे, जेष्ठ गोरक्षक मिलिंदभाऊ एकबोटे यांनी \"विहिपने घेतलेला गोभक्तांचा मेळा सर्वदृष्टीने उत्कृष्ट ठरला. साधुसंतांची उपस्थिती प्रेरणादायी होती. मेळाव्यातील भाषणे जोशपूर्ण होती, त्यामुळे गोभक्तांचे रुपांतर गोरक्षकांमध्ये कधी झाले ते कळलेच नाही. प्रतिवर्षी पुण्यात असा कार्यक्रम होणे आवश्यक वाटते, गोमातेचे आणि गोरक्षणाचे महत्व सुशिक्षित पुणेकरांना कळणे महत्वाचे आहे. गोहत्येमुळे आतंकवादाला आर्थिक बळ मिळते हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे तो लोकांना कळला पाहिजे\" अशी प्रतिक्रिया दिली. जिल्हा गोरक्षक गणेश रौन्धल यांनी \" येणाऱ्या काळात शिवजन्मभूमी जुन्नर कत्तलखाना मुक्त करण्यासाठी सर्व स्तरातून लढा उभारत, जनआंदोलन अधिक तीव्र करणार\" अशी प्रतिक्रिया दिली. हुतात्मा राजगुरू फाऊंडेशनचे अमर ताटीया यांनी \"गोरक्षण, गोसंवर्धन काळाची गरज आहे सांगत, लहानपणापासून याचे संस्कार घडणे अधिक गरजेचे\" अशी प्रतिक्रिया दिली.\nश्रीनाथ मेटल्स, खेडसिटी, कनेरसर यांच्या वतीने मुक्\nदेशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार पै महेश दा\nराष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त ह्योसंग टी अँ\nपिंपरी चिंचवड शहराचा विकास राष्ट्रवादीच्या सत्ताका\nभामा आसखेड धरण येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा ब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/06/blog-post_84.html", "date_download": "2022-05-25T04:02:01Z", "digest": "sha1:REXICNSDHHVXOCSMIHXONKIJVCLHFRIW", "length": 24945, "nlines": 235, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(८२) खरे पाहता शांती तर त्यांच्यासाठी आहे आणि सन्मार्गावर तेच आहेत ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी आपल्या श्रद्धेला अन्यायाशी जोडले नाही.’’५५\n(८३) हे होते आमचे ते बोधप्रमाण जे आम्ही इब्राहीम (अ.) ला त्याच्या लोकांविरूद्ध प्रदान केले. आम्ही ज्याला इच्छितो त्याला उच्च मान मरातब बहाल करतो. सत्य असे आहे की तुमचा पालनकर्ता अत्यंत बुद्धिमान व ज्ञानी आहे.\n(८४) मग आम्ही इब्राहीम (अ.) ला, इसहाक (अ.) व याकूब (अ.) प्रमाणेच संतती दिली व प्रत्येकाला सन्मार्ग दाखविला (तोच सन्मार्ग जो) त्याच्याअगोदर नूह (अ.) ला दाखविला होता. आणि त्याच्याच वंशात आम्ही दाऊद (अ.), सुलैमान (अ.), अय्यूब (अ.), यूसुफ (अ.), मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांना (सन्मार्ग दाखविला). अशाप्रकारे आम्ही सदाचारी लोकांना त्यांच्या पुण्याईचे फळ देतो.\n(८५) (त्यांच्याच संततीत) जकरिया (अ.), यहया (अ.), इसा (अ.) आणि इलियास (अ.) यांना (मार्गस्थ केले). त्यांच्यापैकी प्रत्येकजण सदाचारी होता.\n(८६) (त्यांच्याच वंशातून) इस्माईल (अ.), यसअ (अ.) आणि यूनुस (अ.) आणि लूत (अ.) यांना (मार्ग दाखविला). यांच्यापैकी प्रत्येकाला सर्व जगवासियांवर आम्ही श्रेष्ठत्व प्रदान केले. (८७) त्याचप्रमाणे त्यांचे वाड-वडील व त्यांची संतती व त्यांच्या भाऊबंदापैकी बहुतेकांना आम्ही उपकृत केले. त्यांना आमच्या सेवेसाठी निवडले आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन केले\n(८८) हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे ज्याच्याद्वारे तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो. परंतु जर एखाद्या वेळी त्या लोकांनी अनेकेश्वरत्व स्वीकारले असते तर त्यांचे सर्व कर्मकृत्य नष्ट झाले असते.५६\n(८९) ते लोक होते ज्यांना आम्ही ग्रंथ, अधिकार आणि पैगंबरत्व प्रदान केले होते.५७ आता जर हे लोक हे मान्य करण्यास नकार देत असतील तर (पर्वा नाही). आम्ही काही अन्य लोकांना हा कृपाप्रसाद सुपूर्द केला आहे जे त्याला नाकारीत नाहीत.५८\n(९०) हे पैगंबर (स.) अल्लाहकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले तेच लोक होते, त्यांच्याच मार्गावर तुम्ही चला आणि सांगून टाका की मी (या प्रचार व मार्गदर्शनाच्या) कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही, हा तर सार्वजनिक उपदेश आहे तमाम जगवासियांसाठी.\n५४) मूळ शब्द `तजक्कुर' प्रयुक्त झाला आहे. याचा अर्थ एक व्यक्ती गफलतीत आणि विसरभोळेपणात पडलेली आहे, तो अचानक अचंबीतपणे त्या गोष्टीची आठवण करतो ज्याविषयी तो आजतागायत अज्ञानी होता. म्हणूनच आम्ही ``अ-फ़-लात-त जक्करून''चा हा अनुवाद केला आहे. आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या कथनाचा अर्थ हा होता, ``तुम्ही जे करता त्यापासून तुमचा खरा पालनकर्ता बेखबर नाही. त्याचे ज्ञान साऱ्या सृष्टीवर फैलावलेले आहे. मग काय या वास्तविकतेला जाणूनसुद्धा तुम्ही सावध होणार नाही\n५५) हे पूर्ण व्याख्यान या गोष्टीची ग्वाही देते की तो लोकसमुदाय जमीन व आकाशांच्या निर्माणकत्र्या अल्लाहला अमान्य करत नव्हता तर त्यांचा खरा अपराध अल्लाहसोबत इतरांना ईशगुणात आणि ईशअधिकारात सामील करणे होता. एकीकडे आदरणीय इब्राहीम (अ.) स्वत: सांगतात की तुम्ही अल्लाहसोबत इतरांना भागीदार ठरवित आहात. तर दुसरीकडे लोकांना संबोधन करून अल्लाहचे वर्णन करतात. परंतु ही वर्णनशैली त्याच लोकांविरोधात असू शकते जे अल्लाहच्या अस्तिवाला नाकारत नसावेत. म्हणून त्या भाष्यकारांचे मत योग्य वाटत नाही ज्यांनी त्या ठिकाणी इब्राहीम (अ.) यांच्याविषयी आणि दुसऱ्या ठिकाणी कुरआनच्या वर्णनाचा तपशील त्या काल्पनिकतेवर केला की इब्राहीम (अ.) यांचे राष्ट्र अल्लाहला मानत नव्हते किंवा ते त्यापासून (अल्लाहपासून) अपरिचित होते. आणि फक्त आपल्या कृत्रिम व बनावटी ईश्वरांनांच पूर्णत: सृष्टीचे स्वामी समजून होते. शेवटच्या आयतमध्ये ``ज्यांनी आपल्या ई��ान व अन्यायाची मिसळ केली नाही'' (आपल्या श्रद्धेला अत्याचाराशी जोडले नाही.) त्यातील शब्द `अन्यायाचा' (अत्याचार) अर्थ काही सहाबांना असा भ्रम झाला की याने अभिप्रेत `अवज्ञा' आहे. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अन्यायाचा अर्थ शिर्क (अनेकेश्वरत्व) असा सांगितला. म्हणून त्या आयतचा अर्थ म्हणजे ``ज्यांनी अल्लाहला मानले आणि आपल्या त्या मानण्यास एखाद्या अनेकेश्वरत्व धारणेशी आणि कर्माशी जोडले नाही. शांती याच लोकांसाठी आहे आणि हेच सरळमार्गावर आहेत.''\n५६) म्हणजे ज्या अनेकेश्वरत्वात तुम्ही पडलेले आहात, त्यात इब्राहीम (अ.) अडकले असते तर हा दर्जा (पद) त्यांना मिळालाच नसता. शक्य आहे एखाद्या मनुष्याने दरोडा टाकून विजयीरूपात जगात प्रसिद्धी मिळवावी किंवा संपत्तीच्या हव्यासापोटी अतिश्रीमंत होऊन कारूनसारखे बनावे. तसेच जगातल्या सर्व दुराचाऱ्यांपैकी मोठा दुराचारी बनावे. इब्राहीम (अ.) अनेकेश्वरत्वापासून दूर राहून विशुद्ध ईशदासत्वाच्या मार्गावर अटळ राहिले नसते आणि ते अनेकेश्वरत्व आणि विशुद्ध ईशदासतेच्या मार्गावर दृढ नसते तर मार्गदर्शनांचे नेतृत्व आणि श्रद्धावंतांचा नेता म्हणून महान श्रेय, तसेच सदाचाराचा आणि कल्याणाचा स्त्रोत बनण्याची प्रतिष्ठा कधीही प्राप्त् करू शकले नसते.\n५७) येथे पैगंबरांना तीन गोष्टी प्रदान करण्याचा उल्लेख आला आहे. १) ग्रंथ म्हणजेच अल्लाहचे मार्गदर्शन. २) हुकूम, म्हणजेच त्या मार्गदर्शनाचा सत्यार्थ समजण्याची योग्यता आणि अल्लाहच्या नियमांना जीवनव्यवहारात पूर्णत: लागू करण्याची क्षमता. तसेच जीवनसमस्यांत निर्णायक मत निश्चित करण्याची अल्लाहने दिलेली योग्यता. ३) पैगंबरत्व म्हणजे ते पद ज्याच्या सहाय्याने अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार अल्लाहच्या दासांना मार्गदर्शन करावे.\n५८) म्हणजे हे नकार देणारे आणि अनेकेश्वरवादी लोक अल्लाहच्या या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यास नकार देतात तर करू देत. आम्ही ईमानधारकांचा (श्रद्धावंतांचा) लोकांमधील एक असा गट निर्माण केला आहे जो या देणगीची कदर करणारा आहे.\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभिवंडी येथील मशिदीचे रूपांतर झाले कोविड रूग्णांसाठ...\nमोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट\nशेतकऱ्याचे संरक्षण महत्त्वाचे मानणारे सरकार कधी ये...\nगलवान खोरे : रसूल गलवान\nआत्महत्या : एक ज्वलंत समस्या\nअर्तुग्रल गाज़ी : क्रुसेडप्रणित नृशंसतेची पार्श्वभूमी\nअमीरूल मोमीनीन हजरत उमर रजि.\nमराठी मुस्लिमांची गोची आणि ... इतर \n२६ जून ते ०२ जुलै २०२०\nहजरत मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी (रह.) यांचा अवमान खप...\nसरकारी विकासाची धोरणे विनाशाकडे घेऊन जाणारी\nमहान मानवाधिकार कार्यकर्ता व नि. न्यायाधीश होस्बेट...\nशाळा सुरू करण्याची घाई का \nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसत्यपाल महाराजांसह विविध धर्मगुरूंनी भाग घेतला ऑनल...\n१९ जून ते २५ जून २०२०\nभारतीय परराष्ट्र धोरणाची पराकाष्ठा\nजगणे कोणासाठी... की आत्महत्येसाठी\nमोर्देशाय वानुनू : एक चिरंतन संघर्ष\nथांबलेला श्वास आणि स्वप्नांची राख\nहा भेद देशहितासाठी घातक\nएक ऐतिहासिक व्यक्तिमत्व ह. अबुबकर सिद्दीक रजि.\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे धर्मांध\nकोरोना आणि ब्रिटनमधील इस्लामोफोबिया\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-४\n१२ जून ते १८ जून २०२०\nकोरोनाच्या कहरात विकासाची चाके रूतली\nजॉर्ज फ्लॉईड आणि मोहसीन शेख...\nइब्राहिमी धर्मावलंबियांमधील पेटलेला वाद\nशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा:...\nशिक्षण क्षेत्रासमोरील दुहेरी संकट\nमुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाखाचा निधी\nएसआयओ, जेआयचचा स्थलांतरित मजुरांसाठी मायेचा घास\nसंकटकाळात माणुसकीचे दर्शन हवे\nभारताच्या खांद्यावर अमेरिकेचे ओझे\nअलिखित सामाजिक कराराची क्रूर चेष्टा...\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-३\n०५ जून ते ११ जून २०२०\nअंत्यविधी करून तो निघाला पायी गावाकडे\nअमेरिका हिंसाचार : 24 राज्यात 17 हजार सुरक्षा सैनि...\nमुस्लीम कुटुंबाने हिंदू नवरीचं कन्यादान करत पार पा...\n४८३ रेशन दुकाने निलंबित तर ३२२ दुकानांचे परवाने रद्द\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, ��ै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/cfrtp-sheet.html", "date_download": "2022-05-25T04:02:23Z", "digest": "sha1:QL5FO7PODC3SHIBEWMPT4Q7HCG3PRK7B", "length": 10463, "nlines": 201, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "चीन सीएफआरटीपी पत्रक उत्पादक आणि पुरवठा करणारे - हेन्ग्बो", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > पीक अर्ध-तयार उत्पादने > पीक शीट > सीएफआरटीपी पत्रक\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nपीईके 3 डी प्रिंटिंग फिलामेंट\nएक व्यावसायिक सीएफआरटीपी पत्रक उत्पादन म्हणून, आपण आमच्या कारखान्याकडून सीएफआरटीपी पत्रक विकत घेतल्याबद्दल खात्री बाळगू शकता आणि आम्ही तुम्हाला विक्री नंतरची सेवा आणि वेळेवर वितरण देऊ.\nसर्व थर्माप्लास्टिकमध्ये रासायनिक प्रतिकार, पोशाख प्रतिकार आणि उष्णता प्रतिरोध यांचा उत्तम ताळेबंद म्हणून सीएफआरटीपी शीट प्रसिध्द आहे.आम्ही २०१ 2019 पासून सीएफआरटीपी शीटची निर्मिती करीत आहोत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करीत आहोत.\nआयएसओ 179 / लीए\n45 केजे / मी -2\nआयएसओ 180 / आययू\nवितळणे व्हिस्कोसीटी @ 400â „ƒ\n3. उत्पादन वैशिष्ट्य आणि अनुप्रयोग\nसीएफआरटीपी शीट औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय,एयरोस्पेसआणि इ\nसीएफआरटीपी शीटचा व्यास 0.15 मिमी ते 50 मिमी पर्यंत आणि लांबी 3600 मिमी कमाल, रूंदी 1000 मिम��� कमाल आहे\nसीएफआरटीपी पत्रक रीच आणि आरओएचएसद्वारे मंजूर आहे\n6.वितरण, शिपिंग आणि सर्व्हिंग\nआमच्याकडे लॅमिनेटिंग उत्पादनासाठी 2 ओळी आहेत, आम्ही आवश्यकतेनुसार कार्गो वितरित करू.\nप्रश्नः मी इतर पुरवठादाराकडून आपल्या फॅक्टरीत वस्तू पोचवू शकतो\nप्रश्नः आपली उत्पादने दाखविण्यासाठी तुम्ही जत्रेत सहभागी व्हाल का\nप्रश्न: विमानतळापासून आपला कारखाना किती दूर आहे\nप्रश्न: तुमचा कारखाना कोठे आहे\nउ: डानयांग शहर, जिआंग्सु प्रांत.\nप्रश्न: आपण नमुना प्रदान करता\nप्रश्नः आपण ट्रेडिंग कंपनी किंवा निर्माता आहात\nप्रश्न: तुमचा वितरण वेळ किती आहे\nउत्तर: ताबडतोब आमच्याकडे साठा आहे.\nप्रश्न: आपल्या कारखान्यात किती उत्पादन रेषा आहेत\nगरम टॅग्ज: सीएफआरटीपी शीट, घाऊक, सानुकूलित, स्टॉक मध्ये, स्वस्त, कमी किमतीची, उच्च दर्जाची, टिकाऊ, उत्पादन, पुरवठा करणारे, बल्क, चीन, फॅक्टरी, किंमत, कोटेशन, सीई\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/717709", "date_download": "2022-05-25T04:06:28Z", "digest": "sha1:25A5CFU3TS26APB446Q2UW6GWBZS2JII", "length": 2440, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू (संपादन)\n०८:१०, ३० मार्च २०११ ची आवृत्ती\n५१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२१:२२, १५ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०८:१०, ३० मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/sbi-bank-giving-overdraft-facility-now-customers-can-withdraw-more-than-you-have-deposit-in-bank-account-415026.html", "date_download": "2022-05-25T04:41:24Z", "digest": "sha1:SPAWF6PQB4ZO45QQVLU47VKXIKM2I6R7", "length": 10848, "nlines": 106, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Business » Sbi bank giving overdraft facility now customers can withdraw more than you have deposit in bank account", "raw_content": "SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Good News गरज पडली तर जास्तीचे पैसे देणार बँक, वाचा सविस्तर\nएसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम काय आहे: एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम अंतर्गत लोकांना 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या एफडीसाठी 0.15 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज दिले जाईल. या योजनेंतर्गत हा लाभ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर उपलब्ध होईल.\nबँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:\nनवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना नेहमीच एक खास सुविधा देत असते. आताही बँकेने ग्राहकांसाठी धमाकेदार सुविधा आणली आहे. बँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता. (sbi bank giving overdraft facility now customers can withdraw more than you have deposit in bank account)\nखरंतर, कधीकधी अचानक पैशांची गरज भासते आणि अशा वेळी पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद असले तर मोठं आर्थिक संकट ओढावतं. पण या परिस्थितीवर एक बँक ग्राहकांच्या कायम सोबत आहे. कोणतीही मदत न मिळाल्यास, अनेकदा लोक क्रेडिट कार्डची मदत घेतात किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. पण वैयक्तिक कर्जात व्याज दर खूप जास्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एसबीआय ओव्हरड्राफ्टच्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत.\nमहत्त्वाचं म्हणजे देशातल्या सगळ्या बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. सरकारी आणि खासगी बँकादेखील ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. अनेक बँका चालू खातं, पगार खातं आणि मुदत ठेव (एफडी) वर ही सुविधा देतात. काही बँका समभाग, बाँड आणि विमा पॉलिसी सारख्या मालमत्तांच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. या सुविधेअंतर्गत तुम्ही बँकेकडून तुम्हाला आवश्यक ते पैसे घेऊ शकता आणि नंतर ती रक्कम कर्जाच्या स्वरुपात परत करू शकता.\nSBI मध्ये कोणाला मिळते ओव्हरड्राफ्ट सुविधा\nSBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पगाराच्या खात्यात नियमित पगार जमा होत असेल तर ग्राहक ओव्हरड्राफ्ट सुविधा वापरू शकतो. ओव्हरड्राफ्ट सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत अर्ज करावा लागेल. बँकेच्या अ‍ॅपमध्ये ही सुविधा दिली जाते. जर बँकेत एफडी नसेल तर त्यासाठी आधी तुम्हाला बँकेत असलेल्या कोणत्याही मालमत्तेची तारण ठेवावी लागेल. यानंतर, अटी पूर्ण करताच बँका तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा देते.\n– घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी कालावधी दिला जाईल. वेळेत कर्ज नाही परत केले तर त्यासाठी दंडही आकारला जाईल.\n– EMI देण्याच्याही काही मर्यादा नाही आहेत. तुम्ही कधीही संपूर्ण रक्कम बँकेला परत करू शकता.\n– जॉईंट अकाऊंट असणारेही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.\nओव्हरड्राफ्टमध्ये किती पैसे घेऊ शकते\nओव्हरड्राफ्ट अंतर्गत तुम्ही किती पैसे घेऊ शकता याबाबत बँक निर्णय घेईल. हे तुमच्या उत्त्पन्नावरही अवलंबून आहे. वेतन आणि एफडीच्या बाबतीत बँकेच्या मर्यादा अधिक आहेत. सध्या अनेक बँका त्यांच्या चांगल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा आधीच देते. त्यामुळे कर्ज घेणं सोपं जातं.\nसोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बँकेत तुमच्याकडे 2 लाख रुपयांची एफडी असेल तर बँक ओव्हरड्राफ्टसाठी 1.60 लाख रुपये 80 %) मर्यादा निश्चित करू शकते. शेअर आणि डिबेंचर्सच्या बाबतीत ही मर्यादा 40 ते 70 टक्के असू शकते. (sbi bank giving overdraft facility now customers can withdraw more than you have deposit in bank account)\nSBI, HDFC सह ‘या’ बँकांची स्पेशल FD स्‍कीम, 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी\nकमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक\nफक्त 1 रुपये खर्च करून मिळणार 2 लाखांचा फायदा, Bank of Baroda ची धमाकेदार योजना\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2022-05-25T03:16:44Z", "digest": "sha1:NZFIJDI32KWTKEHMBNYSMVXUT53RU2A4", "length": 20789, "nlines": 195, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "स्पर्धेत सहाभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाची मतदार जागृती सुरु “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य” | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनु���ान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nस्पर्धेत सहाभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाची मतदार जागृती सुरु “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य”\nस्पर्धेत सहाभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाची मतदार जागृती सुरु “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य”\nप्रकाशन दिनांक : 24/02/2022\nऔरंगाबाद, दि.22, (जिमाका) : सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्व पटवून देण्यासठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्वर्धा सुरु केली आहे. SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतग्रत राष्ट्रीय मतदार जागृती स्पधा्र आयोजित करुन निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महात्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करण्यात येणार आहे.\nमध्यवर्ती संकल्पना म्हणूज माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य” असा आशय असणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकाराच्या स्पधा्र होत आहेत यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पधार, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पधार आणि भित्तिचित्र स्पधार याचा समावेश आहे.\nप्रश्नमंजूषा स्पर्धा : प्रश्नमंजूषा स्पर्धा स्पर्धा ही जिज्ञासू मनांना सहभागी करुन त्यांची निवडणूकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये 3 स्तर असतील (सुलभ मध्यम आणि अवघड) स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई – प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.\nघोषवाक्य स्पधार : या स्पर्धे सहभाणी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करणे,\nगीत स्पर्धा : शास्त्रीय समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरुपातील गीताच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिक्षा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धक दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गौतरचना तयार आणि शेअर करु शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरु शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्ष्ज्ञा जास्त नसावा.\nव्हिडिओ मेकिंग स्पर्धा: व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कूमेराप्रेमींना भारतीय निवडणूकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्र फीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, खालील विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात- माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्व (प्रलोभनमुक्त मतदान) मतदानाची शक्ती:- महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्तव प्रदशित करणे. सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे.\nव्डिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनूसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.\nभित्तिचि स्पर्धा – वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करु शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पध्रक डिजिटर भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात भित्तित्रांचे रेझोलयूशन (रंगणणांचं पथक्करण) चांगले असले पाहिजेू.\nसंस्थात्मक श्रेणी –शाळा महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल.\nव्यावसायिक श्रेणी– ज्या व्यक्तीचा उदरनिवाहाचा मुख्य स्त्रोत गायन,व्हिडिओ मेकिंग, भित्तिचित्र असा आहे.किंवा गायन,व्हिडिओ मेकिंग, भित्तिचित्र याच्याशी संबंधित एखादे काम हा जिच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसासायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.\nहौशी श्रेणी-हौशी जी व्यक्ती गायन, व्हिडीओ मेकिंग, भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या, त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यम��तून असतो तिला हौशी म्हणून गणण्यात येईल.\nपुरस्कार आणि सन्मान :-\nगीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धाचे तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे. संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी, प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.\nसर्व आकडे भारतीय रुपयांमध्ये आहेत.\nप्रथम पारितोषिक- रू. २०,०००/-, द्वितीय पारितोषिक- रू. १०,०००/-, तृतीय पारितोषिक- रू. ७,५००/-. सहभागी होणाऱ्यांपैकी ५० स्पर्धकांना प्रत्येकी रू. २,०००/- विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येतील.\nविजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्रे देण्यात येतील.\nविविध श्रेणींमधील प्रवेशिका भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. पुनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणार नाही.\nस्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी..\nस्‍पर्धेत प्रवेशासाठी नाव, पत्ता आणि दूरध्‍वनी क्रमांकासह स्‍पर्धकाने आपली थोडक्‍यात ओळख द्यावी.\nस्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.inइथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा.\nप्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.\nभारताच्या पहिल्या मतदार जागृती स्पर्धेत आता सहभागी व्हा. भित्तिचित्र, गीत, व्हिडिओ,\nघोषवाक्य आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://ecisveep.nic.in/contest/वर लॉग इन करा. तुमच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ईमेलवर १५ मार्च २०२२ पूर्वी पाठवावेत असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञ���न केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/ubharani/", "date_download": "2022-05-25T03:56:28Z", "digest": "sha1:P7OIICZC2TI3UMPJHZCPXHINLM2WPKKR", "length": 7045, "nlines": 99, "source_domain": "marathibooks.com", "title": "उभारणी - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / उभारणी\nमला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं, देशबांधणीत खारीचा वाटा उचलता आला त्याची कहाणी म्हणजे `उभारणी’.\nलेखक : भगवान इंगळे | Bhagwan Ingale\nप्रकाशक : ग्रंथाली | Granthali\nकिंमत : रु. २५०/-\nमाझं कुटुंब, शिक्षकी पेशा आणि सर्व जाती-धर्माचा समाज यांच्या वागण्या-बोलण्यातून आलेल्या अनुभवानं मला नवी दृष्टी मिळत गेली. त्यामुळे मला माझ्यातलं माणूसपण जपता आलं. त्या संवेदनेमुळे काहींच्या अडचणींमध्ये मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. हे सारं सहज घडलं. त्यातून काहीजणांच्या जगण्याला उभारी आली. तीस-चाळीस वर्षांपूर्वी केलेलं सहकार्य, मार्गदर्शन लक्षात ठेवून, ती व्यक्ती अचानक भेटल्यावर माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पाहून भारावून गेलो.\nमला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं, देशबांधणीत खारीचा वाटा उचलता आला त्याची कहाणी म्हणजे `उभारणी’.\nलेखक : भगवान इंगळे | Bhagwan Ingale\nप्रकाशक : ग्रंथाली | Granthali\nकिंमत : रु. २५०/-\nपुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ३०० ग्रॅम\nपोस्टेज / डिलिव्हरी : अंतर्भूत\nआयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-283-5\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\n४२/सॉलिटेअर, सेनापती बापट मार्ग, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन जवळ, माहिम (पश्चिम), मुंबई ४०००१६\n१०१, १/बी विंग, ` द नेस्ट'\nपिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी, स्टार सिटीसमोर,\nमनोरमा नगरकर मार्ग, माटुंगा (पश्चिम)\nफोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४\nश्वास आणि इतर कथा\nश्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत ...\nआव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nश्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर ...\nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nश्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती' हा ग्रंथ ...\nफिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १\nविनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/599757", "date_download": "2022-05-25T02:59:04Z", "digest": "sha1:FPCX42QVXMJDWUVTB4B33DGNIIYQAX5K", "length": 1932, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९७३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९७३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२२, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२२:५१, १६ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:973-æм аз)\n२१:२२, १२ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:973)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2021/10/31/100-crore-case-nawab-malik/", "date_download": "2022-05-25T04:44:13Z", "digest": "sha1:QTZ2HP4NMU246JSKAIW4ASUVWQ3NUP6X", "length": 11381, "nlines": 105, "source_domain": "surajyadigital.com", "title": "बिनबुडाचे, खोटे आरोप; नवाब मलिकांविरोधात 100 कोटींचा खटला - Surajya Digital", "raw_content": "\nबिनबुडाचे, खोटे आरोप; नवाब मलिकांविरोधात 100 कोटींचा खटला\nin Hot News, महाराष्ट्र, राजकारण\nमुंबई : ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले होते. याप्रकरणी मलिकांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला मुंबई हायकोर्टात दाखल केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे, खोटे आरोप केले. यामुळे आपण हे पाऊल उचलले असल्याचे कंबोज म्हणाले.\nमोहित कंबोज यांनी स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिली. मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, ‘माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप केले. यामुळे आमची प्रतिमा खराब झाली. त्याबद्दल मी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा नुकसानीचा दावा दाखल केला आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने गंभीर आरोप करत होते. मुंबई ड्रग्ज प्रकरणातही त्यांच्या कुटुंबाचे कनेक्शन सातत्याने ठेवले जात होते. यामुळे 9 ऑक्टोबर रोजी मोहितने मलिक यांना नोटीस पाठवली होती. पुराव्याशिवाय बदनामीकारक वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे त्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. परंतु नवाब मलिक यांनी त्या सूचनेला न जुमानता आपला हल्ला सुरूच ठेवला आणि 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले.\nतुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध\nआता भाजप नेत्याने मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली असून नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मोहितने स्वत: भाजपचे सदस्य असून त्यांचा व्यवसायही असल्याचे सांगितले आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या निराधार आरोपांनी त्यांची प्रतिमा डागाळण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.\nएका वृत्तानुसार, भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना त्यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही नवाब मलिक यांनी 11 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज यांच्यावर अनेक आरोप केले.\nमहाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. आता मोहित कंबोज यांनी मलिकांवर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकल्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. या दाव्याला मलिक काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.\nवानखेडे – मलिक यांच्या जागरण गोंधळाचे टार्गेट काय \nसानिया मिर्झाने पाकिस्तानच्या टीमसोबत साजरा केला मुलाचा बर्थडे\nसानिया मिर्झाने पाकिस्तानच्या टीमसोबत साजरा केला मुलाचा बर्थडे\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आ��ावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2021/12/11/crimes-uncovered-nine-lakh-confiscated/", "date_download": "2022-05-25T04:17:30Z", "digest": "sha1:EGJGTYQJDNYPBZA4SM7NOWSBYCQI73VI", "length": 11161, "nlines": 112, "source_domain": "surajyadigital.com", "title": "सोलापूर, औरंगाबाद, वाशिममधील गुन्हे उघडकीस; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त - Surajya Digital", "raw_content": "\nसोलापूर, औरंगाबाद, वाशिममधील गुन्हे उघडकीस; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\nसोलापूर : जोडभावी पेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईतील तपासात सोलापूर, औरंगाबाद आणि वाशिम जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून सुमारे ८ लाख ७० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nजोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री घरफोडी प्रकार वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उप आयुक्त वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणेचे बाळासाहेब भालचिम व पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.\nत्यानुसार गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्या पथकाने सराफ बाजार, पूर्व मंगळवार, सोलापुर येथील गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासा दरम्यान आरोपींनी सराफ दुकानात चोरी करण्यासाठी चारचाकी वाहनाचा उपयोग केला असून ते चारचाकी वाहन हे जालना दिशेने गेले असल्याचे समजले.\nतुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध\nया तपासात हा गुन्हा संजुसिंग कृष्णासिंग भादा, दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक व भारतसिंग कपुरसिंग बावरी (सर्व राहणार गुरुगोविंदसिंग नगर, जि. जालना) या तिघांनी मिळून केले असल्याची माहिती मिळाली. त्याचेकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे कबुल केले.\nआरोपी भारतसिंग बावरी याने व त्याचे दोन साथीदार संजुसिंग कृष्णासिंग भादा, दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे मिळुन नमुद चारचाकी वाहनाचा वापर करून वाशिम जिल्ह्यात सराफ बाज���रात चोरी केल्याची कबुली दिली आहे.\nया गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एकुण १० किलो ३४८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली चारचाकी मोटारवाहन जप्त करुन एकुण ८ लाख ७० हजार ८८० रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन अद्याप दोन आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. या तपासादरम्यान सोलापूर, औरंगाबाद व वाशीम जिल्ह्यातील एकुण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.\nही कारवाई पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, पोहेकॉ आबा थोरात, महिला पोहेका सरोज शिंदे, पोना सुरेश जमादार, पोना अतुल गवळी, पोना आय्याज बागलकोटे, पोकॉ सोमनाथ थिटे, पोकॉ राजेश घोडके, पोकॉ बाळ माने यांनी केली.\nTags: #सोलापूर #औरंगाबाद #वाशिम #गुन्हे #उघडकीस #नऊलाख #मुद्देमाल #जप्त\nसोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे व ठाणे उपउपांत्य फेरीत\nरावत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी; दिग्दर्शक अली अकबरांनी सोडला मुस्लिम धर्म\nरावत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी; दिग्दर्शक अली अकबरांनी सोडला मुस्लिम धर्म\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/hingoli-voting-percentage-dropped/", "date_download": "2022-05-25T04:53:36Z", "digest": "sha1:PQ5CUFZPVZUYMRRCCYHG63VEERCGP27M", "length": 9649, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला – Dainik Prabhat", "raw_content": "\nहिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला\nहिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघात 2014 साली 66 टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.22 टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात हे मतदान 60 ते 65 टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.अजूनही प्रशासनाकडून संपूर्ण माहिती व आकडेवारी मिळाली नाही.\nसंपूर्ण लोकसभा मतदारसंघात काही तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पाच वाजेपर्यत झालेल्या मतदानात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला असून येथे 61.51% मतदान झाले. त्या पाठोपाठ किनवट मतदारसंघात 58.33%, वसमत मतदारसंघात 57.10%, तर उर्वरीत तीन मतदार संघात अनुक्रमे हदगाव 54.13%, उमरखेड 53.24% व सर्वात कमी हिंगोली 53.01% इतके मतदान झाले. वरील मतदानाच्या टक्केवारीत शेवटच्या वेळेपर्यंत पाच ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सरासरी 60 ते 65 टक्के मतदान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nप्रकाश आंबेडकरांची भाजपवर आक्षेपार्ह भाषेत टीका; म्हणाले,”गां** दम असेल तर…”\n“…भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले”; ‘त्या’ वक्तव्यावरून निलेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा\n“मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा”-चंद्रकांत पाटील\n वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी”; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला\nपुणे : अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश नको\nपुणे : शहरातील पुलांचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2020/11/blog-post.html", "date_download": "2022-05-25T03:52:27Z", "digest": "sha1:6LK4NSWLJIMRWKPPADZ4DHZQX3LTFNZD", "length": 10516, "nlines": 131, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: फटाक्यांपासून दूर राहा", "raw_content": "\nकाही महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश सध्या अनलॉक होत असताना रोजचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. कारखाने, रस्त्यावरील रहदारी आणि त्यामुळे वायुप्रदूषनातही पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर फटाक्यांचा धूर या हवेत पसरला तर प्रदूषणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकतर फटाके उडवू नयेत किंवा धूर होणारे फटाके आपण स्वतः हून टाळले पाहीजेत. या धुरामुळे कोरोनाच नाही तर फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित इतरही आजार होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच लॉक डाऊ��मुळे नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने अतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे देता येतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:५३ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: धूर, प्रदूषण, फटाके, वृत्तपत्र लेखन, वृत्तमानस, pollution\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/55-years-old-brother-attack-on-sister-with-scythe-in-property-dispute-in-virar-live-video-rm-657554.html", "date_download": "2022-05-25T02:43:50Z", "digest": "sha1:2TE32UXB7ASEUXDZORREXR23ZE7GA6AO", "length": 12567, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "55 years old brother attack on sister with scythe in property dispute in virar live video - विरार हादरलं! संपत्तीच्या वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार, घटनेचा LIVE VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\n संपत्तीच्या वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार, घटनेचा LIVE VIDEO\n संपत्तीच्या वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार, घटनेचा LIVE VIDEO\nCrime in Virar: विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले आहेत.\nLive: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nलायगरच्या शूटिंग दरम्यान असं काय झालं की अनन्या पांडेला आवरलं नाही रडू\nयुवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम; समजताच पत्नीने केलं भयंकर कृत्य\nविरार, 16 जानेवारी: विरार पश्चिम (Virar west) येथील भाजी मार्केट परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार (brother attack on sister with scythe) केले आहेत. या घटनेचा थरराक व्हिडीओ (shocking video) समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. संबंधित घटना 13 जानेवारी रोजी माया निवास याठिकाणी घडली आहे. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक (Accused brother arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. राजू माया असं अटक करण्यात आलेल्या 55 वर्षीय भावाचं नाव आहे. तो विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ राजू ��ाया याचं गेल्या काही काळापासून आपल्या बहिणीसोबत वाद सुरू होता. राहत्या घरच्या भिंतीवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून आरोपी राजू याने 13 जानेवारी रोजी आपली बहिणी स्मिता शहा यांच्या घरात घुसून कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात पीडित बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना आरोपी राजू माया कोयता घेऊन आपल्या बहिणीच्या घरात शिरताना दिसत आहे. घरात शिरताच पुढच्याच क्षणात स्मिता यांच्या घरात आसपासच्या लोकांची हालचाल पाहायला मिळाली आहे. आरोपी राजू हल्ला करून बाहेर आल्यानंतर एका महिलेनं जखमी स्मिता शहा यांना कपड्यात गुंडाळून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. जखमी स्मिता शहा यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर विरार पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी राजू माया याला अटक केली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला आहे. या घटनेचा अधिक तपास विरार पोलीस करत आहेत.\nDavos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार\nकेतकी चितळे प्रकरणात धक्कादायक माहिती, 'ती' पोस्ट अजून डिलीट का नाही\nआमच्याकडून फाईल बंद, संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही राऊतांनी सांगितले कारण...\nBREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब\nBREAKING : संभाजीराजे मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता\nमाहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर\nEXCLUSIVE: महाविकास आघाडीची 'वर्षा'वर बैठक, 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ, मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग\nराज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट ठरलेला छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट\nBREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा\n'ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाचं हत्यारं', देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nसंजय राऊतांनी कापला संभाजीराजेंचा पत्ता, सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधू��च उमेदवार फायनल\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/notorious-terrorist-american-prisoner-aafia-siddiqui-other-terrorist-attempts-to-escape-akp-94-2768786/", "date_download": "2022-05-25T04:10:25Z", "digest": "sha1:UDPUFN55I7FEZM2NIQR5EXAJ3AULFDX3", "length": 34731, "nlines": 269, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Notorious Terrorist American prisoner Aafia Siddiqui Other terrorist attempts to escape akp 94 | ...म्हणे, ‘पाकिस्तानकन्या’! | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nआफिया टेक्सासमधल्याच तुरुंगात आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या काही पाकिस्तानी लोकांनी ‘फ्री डॉ. आफिया मूव्हमेन्ट’ सुरू केली आणि तिला सोडवण्यासाठी तेदेखील प्रयत्न करत आहेत.\nWritten by लोकसत्ता टीम\n‘लेडी अल काइदा’ म्हणून कुख्यात असलेली दहशतवादी व अमेरिकी कैदी आफिया सिद्दिकी हिच्या सुटकेसाठी अन्य दहशतवादी प्रयत्न करतातच, पण सारेच पाकिस्तानी राजकीय पक्ष, तेथील प्रसारमाध्यमे आणि अनेक सामान्यजन हेसुद्धा तिला पाठिंबा कसा काय देतात\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nकाश्मीर धुमसताच ठेवायचा आहे..\nपाकिस्तानात शिखांना जिवाची भीती..\n‘लेडी अल काइदा’ म्हणून ओळखली जाणारी पाकिस्तानी शास्त्रज्ञ डॉ. आफिया सिद्दिकी हिला अमेरिकेच्या तुरुंगातून सोडविण्यासाठी मलिक फैसल अक्रम (४४) नावाच्या मूळ पाकिस्तानी असलेल्या ब्रिटिश नागरिकाने अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील कोलीव्हिले गावात, ज्यूंच्या धार्मिक स्थळामध्ये (सिनेगॉगमध्ये) घुसून चार जणांना १५ जानेवारीच्या सकाळी ओलीस ठेवले. अमेरिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सायंकाळी त्याला ठार मारून चारही जणांना मुक्त केले. २००८ पासून प्रामुख्याने जगभरात या आफिया सिद्दिकीबद्दल चर्चा होत आहे. पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्ष, एकमेकांशी असलेले मतभेद विसरून, अमेरिकेने आफिया सिद्दिकीला मुक्त करावे, अशी मागणी करत आहेत. अल काइदा आणि इस्लामिक स्टेट (आयएस) सारख्या दहशतवादी संघटनादेखील आफियाला सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. आफिया सिद्दिकी ही कट्टर दहशतवादी असून अमेरिकेच्या न्यायालयाने तिला ८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्ष��� ठोठावली आहे.\nआफिया टेक्सासमधल्याच तुरुंगात आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या काही पाकिस्तानी लोकांनी ‘फ्री डॉ. आफिया मूव्हमेन्ट’ सुरू केली आणि तिला सोडवण्यासाठी तेदेखील प्रयत्न करत आहेत. आफियाला सोडवण्यासाठी चौघा निरपराधांना ओलीस ठेवण्याच्या घटनेचा मात्र या ‘मूव्हमेन्ट’ने निषेध केला आहे. अमेरिकेतल्या एमआयटी आणि बोस्टन येथील ब्रेन्डिस युनिव्हर्सिटीतून आफियाने उच्चशिक्षण घेतले आहे. तीन मुलांची आई असलेली आफिया १९९१ ते २००२ पर्यंत अमेरिकेत होती. आफियाचे वडील मोहम्मद सिद्दिकी कराची येथे डॉक्टर होते. १९९५ मध्ये कराचीच्या डॉ. अमजद खानशी आफियाचा निकाह झाला. अमेरिकेत असतानाच तिच्यावर धार्मिक कट्टरवाद आणि दहशतवादाचा प्रभाव पडला. २००३ मध्ये ती आपल्या मुलांसह पाकिस्तानात परत आली. मायदेशी परतल्यावर तिने नवऱ्याला तलाक दिला आणि अम्मार अल-बलुचीशी निकाह केला. हा बलुची म्हणजे, खालिद शेख मोहम्मद या (९/११ चा एक सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) दहशतवाद्याचा जवळचा नातेवाईक. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या पत्रकार डेनियल पर्लच्या हत्येतदेखील हा खालिद शेख होता. खालिदला २००३ मध्ये सीआयए आणि आयएसआयने संयुक्त कारवाईत रावर्ळंपडीतून पकडले आणि त्यानंतर आफिया फारशी कुठेही दिसत नव्हती. खालिद आता ‘ग्वान्टानामो बे’ या कुप्रसिद्ध तुरुंगात आहे.\n२००८ मध्ये आफिया अचानक अफगाणिस्तानात दिसली. आत्मघाती हल्ल्याचा ती प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच अफगाण पोलिसांनी तिला गझनी प्रांतातून ताब्यात घेतले. रासायनिक शस्त्रे आणि ‘डर्टी बॉम्ब’ कसे बनवायचे याची माहिती देणारी काही महत्त्वाची कागदपत्रे तिच्याकडून मिळाली होती. त्यानंतर अमेरिकेच्या एफबीआय आणि लष्कराचे जवान तिची चौकशी करत असताना अचानक तिने एका जवानाची एम-फोर रायफल हिसकावून घेतली आणि अमेरिकन सैनिकांवर गोळ्या चालवल्या. हे करताना ती ‘अमेरिकेचा सत्यानाश होवो’ अशा घोषणादेखील देत होती. नंतर आफियाला अमेरिकेत नेण्यात आले. अमेरिकन लष्कराच्या जवानांची हत्या करण्याच्या प्रयत्नाबद्दल आफियाला अमेरिकन न्यायालयाने २०१० मध्ये ८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. या निकालाच्या विरोधात पाकिस्तानच्या सगळ्या शहरांमध्ये निदर्शने झाली. त्यात ‘जमात-ए-इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचा ���ुढाकार होता. तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) युसूफ रझा गिलानी होते. त्यांनीही, आफियाला सोडवण्यासाठी पाकिस्तान सरकार सर्व प्रकाराने प्रयत्न करणार असे म्हटले होते. पीपीपी हा उदारमतवादी म्हणून ओळखला जाणारा पक्ष असला तरी गिलानींनीदेखील आफियाच्या बाजूने भूमिका घेतली.\nआफियाला पाकिस्तानात मिळत असलेल्या सहानुभूतीबद्दल आश्चर्य वाटता कामा नये. तेथील प्रसारमाध्यमेदेखील त्यासाठी जबाबदार आहेत. आफिया निर्दोष असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवण्यात माध्यमे यशस्वी झाली आहेत. पंतप्रधान इम्रान खान तर उघडउघड आफिया निर्दोष असल्याचे म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना इम्रान खानने आफियाला मुक्त करण्याची विनंती केली होती. २०१९ च्या जुलै महिन्यात ट्रम्पला भेटल्यानंतर इम्रान खान यांनी, ‘भविष्यात शकील आफ्रिदीच्या बदल्यात अमेरिका आफियाला सोडू शकते’ असे पत्रकारांना सांगितले होते. शकील आफ्रिदीने अमेरिकेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या आबोटाबाद शहरात कुठे राहतो, याची नेमकी माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे २ मे २०११ ला अमेरिकेने हेलिकॉप्टर पाठवून ओसामा बिन लादेन याला ठार मारले. पाकिस्तानने शकील आफ्रिदीला पकडून तुरुंगात ठेवले आहे. अमेरिकेला शकीलला वाचवायचे आहे. कारण त्याने दिलेल्या माहितीमुळे अमेरिकी पथक ओसामाला ठार मारू शकले. अमेरिकेसाठी शकील आफ्रिदी महत्त्वाचा असल्यामुळेच तो अद्याप जिवंत आहे. पाकिस्तानी तुरुंगातदेखील त्याला प्रचंड सुरक्षा देण्यात आली आहे.\nअल काइदा आणि आयएससाठीदेखील आफिया महत्त्वाची आहे. आफियाच्या बदल्यात जेम्स फोली नावाच्या पत्रकाराला सोडण्याची तयारी ‘आयएस’ने दाखवली होती. २०१२ मध्ये जेम्सला आयएसने सीरियातून पकडले होते. २०१४ मध्ये आयएसने त्याचा शिरच्छेद केला आणि या प्रकाराचे भयावह ध्वनिचित्रमुद्रण समाजमाध्यमांवर प्रसृत केले. त्यानंतर, आफियाच्या बदल्यात स्टीव्हन सोटलोफ नावाच्या दुसऱ्या पत्रकाराला मुक्त करण्याची तयारी आयएसने दाखवली. २०१४ च्या ऑगस्ट महिन्यात त्याचीदेखील आयएसने हत्या केली. स्टीव्हन याचेदेखील आयएसने सीरियातूनच २०१३ मध्ये अपहरण केले होते. २०१२ मध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने अमेरिकेला दिलेल्या एका प���रस्तावात म्हटले होते की, जर अमेरिकेने आफियाला मुक्त करायचे ठरवले तर पाकिस्तान अमेरिकन लष्करातील सार्जंट ब्यूड्राय ऊर्फ ‘बॉ’ बर्गडाल याला हक्कानी नेटवर्कच्या कब्जातून सोडवण्यासाठी मदत करेल.\n‘फ्री डॉ. आफिया मूव्हमेन्ट’ आणि पाकिस्तानी-अमेरिकन नागरिकांनी ऑक्टोबर महिन्यात न्यूयॉर्क येथे पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर निदर्शने करून पाकिस्तान सरकारला आफियाला सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न करायची विनंती केली होती. त्यांच्या हातात ‘आफियाला मुक्त करा’ अशा स्वरूपाचे फलक होते. २०१८ मध्ये पाकिस्तानच्या सिनेटने (कायदेमंडळातील, असेम्ब्लीच्या वरचे सभागृह) केलेल्या ठरावात आफियाचा उल्लेख ‘पाकिस्तानची कन्या’ असा करण्यात आला होता आणि तिला सोडवण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न करावेत असे विनवण्यात आले होते. २०११ मध्ये ऐमान अल-झवाहिरीकडूनही, ‘यूएसएड’चे वॉरन वँनस्टिन यांच्या बदल्यात आफियाला मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती. ओसामा बिन लादेननंतर मूळ इजिप्तचा हा झवाहिरी अल-काइदाचा प्रमुख आहे.\nअब्दीरेहमान शेख मोहम्मद नावाच्या मूळ सोमालियन असलेल्या दहशतवाद्यानेही, टेक्सासच्या तुरुंगावर हल्ला करून आफियाला सोडविण्याची योजना आखली होती, पण त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले आणि २०१८ मध्ये त्याला अमेरिकन न्यायालयाने २२ वर्षांची शिक्षा दिली. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण त्याने सीरियात घेतले होते. आफियाला तुरुंगातून पळवून नेण्याचे बऱ्याच दहशतवाद्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. त्यातले बरेच आधी पकडले गेले, तर काही मारले गेले.\nया सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आफियाला सोडवण्यासाठी पाकिस्तान सरकार, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानच्या समाजातला एक वर्ग सक्रिय आहे. त्यातूनच आफियाचे महत्त्व स्पष्ट होते. शकील आफ्रिदीपासून जेम्स फोली ते सार्जंट बॉ बर्गडालला आफियाच्या बदल्यात सोडायला पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी तयार होते. शकील आफ्रिदीच्या बदल्यात अमेरिका आफियाला मुक्त करेल, असा विचार पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान करू शकतात हेही दिसले आहे.\n९/११ आणि त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात अल-काइदा व तालिबानच्या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात अमेरिकाविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण फैलावून त्याचा राजकीय फायदा घेण्यात जमात-ए-इस्लामी, इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) यांसारख्या पक्षांचा मोठा वाटा होता. त्या अमेरिकाविरोधी वातावरणामुळे आफियाला सहानुभूती मिळत राहिली. आफियाबद्दल लोकांमध्ये निर्माण होत असलेल्या सहानुभूतीचा फायदा घेण्याची पाकिस्तान सरकार व विविध राजकीय पक्षांनी संधी सोडली नाही. या खटाटोपाला माध्यमांनी खतपाणीच घातले. आफिया दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही तिचा बचाव करण्यासाठी पाकिस्तान सरकार पुढे येते, ही सर्वात शोचनीय गोष्ट आहे.\nमराठीतील सर्व विशेष लेख ( Visheshlekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभाषासूत्र : आपली माती… आपले शब्द\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL म���्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From विशेष लेख\nकाश्मीर धुमसताच ठेवायचा आहे..\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nपाकिस्तानात शिखांना जिवाची भीती..\nसमान नागरी कायद्याच्या आधी..\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2018/09/mumbai_32.html", "date_download": "2022-05-25T03:36:45Z", "digest": "sha1:XQKX4NPMRVECXCGMELZPJLA6QPY2XHMH", "length": 6028, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); शुल्क निश्चिती प्रस्ताव 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nशुल्क निश्चिती प्रस्ताव 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन\nमुंबई ( ३१ ऑगस्ट २०१८ ) : शुल्क नियामक प्राधिकरणामार्फत राज्यातील सर्व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थाचालकांनी शुल्क निश्चिती प्रस्ताव येत्या 31 ऑक्टोबर 2018 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन शुल्क नियामक प्राधिकरण सचिव डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.\nमहाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम 2015 नुसार शैक्षणिक वर्ष 2019-20साठीचे शुल्क निश्चिती प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.\nयेत्या 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत जी खासगी अनुदानित महाविद्यालये, संस्था शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीचे प्रस्ताव सादर करणार नाहीत अशा महाविद्यालयांकडून पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार असल्याचे शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव डॉ. माणिक गुरसळ यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्तावासंदर्भात अधिक माहितीसाठी www.sssamiti.org या संकेतस्थळावर तसेच 7021833054 या भ्रमणध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी https: //sspnsamiti.com/prp/ssi_prp_18/ अशी लिंक देण्यात आली आहे.\nशुल्क नियामक प्राधिकरणाकढून शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीच्या प्रस्तावासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष2019-20 साठी ज्या संस्थांना कायदयातील कलम 14(1) (ख)च्या तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 चे प्राधिकरणाने मंजूरी दिलेले अंतिम शुल्क कायम ठेवावयाचे असल्यास सदर संस्थांनी 2019-20 साठी लॉगिन करुन upward revision form मध्ये no पर्याय निवडून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही शुल्क नियामक प्राधिकरणाच्या परिपत्रकात करण्यात आले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/maharashtra_70.html", "date_download": "2022-05-25T04:58:51Z", "digest": "sha1:UW3CBIHZNR24Q5AZ3VVK35AENT4CU5J2", "length": 4324, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); चंदगड नगरपंचायतीसाठी 31 ऑगस्ट रोजी मतद���न | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nचंदगड नगरपंचायतीसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान\nमुंबई ( ३० जुलै २०१९ ) : नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान; तर 3 सप्टेंबर 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.\nसहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 4, 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 16 ऑगस्ट 2019 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-sports-cricket-540125-2/", "date_download": "2022-05-25T04:20:36Z", "digest": "sha1:ZJ5NDILPQQEUTNKMA2E6O37NYIVFAQUR", "length": 9418, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजपासून व्होरॉक कप क्रिकेट स्पर्धा सुरू – Dainik Prabhat", "raw_content": "\nआजपासून व्होरॉक कप क्रिकेट स्पर्धा सुरू\nपिंपरी – पीसीएमसीज व्होरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी 12 वर्षाखालील मुलांच्या व्होरॉक कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 22 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. थेरगाव येथील वेंगसरकर ऍकेडमी येथे होणाऱ्या या स्पर्धेत नामांकित आठ संघ सहभागी होणार आहेत.\nस्पर्धेच्या सुरुवातीला दोन गटांमध्ये साखळी सामने होणार आहेत. त्यानंतर गुणानुक्रमे अव्वल संघामध्ये उपांत्य आणि त्यांनतर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. प्रत्येक सामना 25 षटकांचा होणार असून या स्पर्धेत वेंगसरकर अकादमी अ व ब संघासह महेंद्र गोखलेज अकादमी, फ्रेंडस क्रिकेट क्‍लब, स्पार्क स्पोर्टस, विराग क्रिकेट अकादमी, एच.के बाऊंन्स, स्पोर्टस स्पार्क अकादमी हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अंतिम सामन्यानंतर दि. 26 एप्रिल रोजी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे.\nIPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय \nDeaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई\nपुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/satara-loksabha-news/", "date_download": "2022-05-25T03:52:29Z", "digest": "sha1:LSHWBETV5I6WAWNES4RXRNJLFGIZG2NG", "length": 15858, "nlines": 223, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची बांधणी – Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा : लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची बांधणी\nभावी उमेदवारांची धावाधाव, कल चाचणीवर भर\nसातारा : देशभरात जिकडे तिकडे निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे प्रचारसभा मेळावे पदयात्रा यामधून उमेदवाराची धावाधावा सुरु आहे जिंकण्यासाठी काहीपण करण्याकडे नेत्याचा कल आहे यात सर्वच जण आपआपल्या परीने हात धुवून घेत आहेत उमेदवारचा प्रचार पण..मात्र त्यात स्वत:चा स्वार्थी अशा दुहेरी वृत्तीचे दर्शन या निवडणूकीच्या निमित्याने दिसून येत आहे रणसंग्राम लोकसभेचा पण अनेकजण यामध्ये विधानसभेची खेळी करीत आहेत सातारा जिल्हयात हे ही चित्र जाणवत आहे. लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारात आघाडीवर राहताना स्वत:साठी येणाऱ्या विधानसभेची ही कलचाचणी करताना राजकीय मंडळी दिसून येत आहे त्याच्या दुष्टीने ही एक रंगीततालीम होत आहे.\nलोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून वेगवेगळया पक्षातील नेतेमंडळी विधानसभेची उमेदवारीची पेरणी करताना दिसून येत आहेत. आपल्या सोयीच्या राजकारणाकडे ते अधिक लक्ष देत ही राजकिय मंडळी कार्यकर्ते व सगेसोसरे यांची जुळवाजुळव करीत आहेत. येणारी विधानसभा निवडणूक हेच एकमेव लक्ष्य ठेवत ही मंडळी लोकसभेच्या प्रचारात दंग आहे.\nसन 2019 च्या सातारा लोकसभेसाठी र���ष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले हे उभे आहेत. त्यांच्या प्रचारात राष्ट्रवादीचे आमदारबरोबरच भावी आमदारकीचे स्वप्न पाहणारे नेते मंडळी सक्रिय झाले आहेत. त्याचप्रमाणे भाजपा शिवसेनेचे व मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात ही आमदारकीचे स्वप्न पाहणारे प्रचारात सक्रिय होत युतीचे नेतेमंडळी एकवटले आहेत.\nयामध्ये कोरेगांव मतदार संघासाठी महेश शिंदे, सातारा जावली मतदार संघासाठी दिपक पवार, कराड दक्षिण मतदार संघासाठी डॉ. अतुल भोसले, कराड उत्तर मतदार संघासाठी मनोज घोरपडे, वाई खंडाळा महाबळेश्‍वर मतदार संघासाठी मदनदादा भोसले, माण खटाव मतदार संघासाठी डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, ही मंडळी लोकसभेच्या प्रचार यंत्रणेत आमदारकीची बांधणी करत आहेत. तर पाटण येथे शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई हे पुन्हा आमदारसाठी बांधणी करत आहेत. असेच काहीसे फलटण मतदार संघातही घडत आहे. त्यामुळे सन 2019 ची लोकसभा निवडणूक अनेकासाठी राजकिय रंगीत तालीम ठरत आहे.\nअनेक भावी आमदार मतदार संघात बांधणी करत भेटीगाटी घेत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेच्या प्रचारात सक्रिय राहताना कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे प्राबल्य आहे. याचा ही या निमित्याने ते आढावा घेत आहेत. याच आढावाच्या आधारे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीची रणनिती भावी आमदार म्हणून स्वप्न पाहणारी नेतेमंडळी ठरवत आहेत. या निमित्याने ते मतदारांचा कल अजमावत असताना पक्षाच्या व नेत्यांच्या प्रचाराचा मात्र आव आणत स्वत:ची राजकिय बांधणी साधण्याचा प्रयत्न सर्वच सध्या राजकिय मंडळीकडून होत आहे लोकसभेच्या निमित्याने या मंडळीना ही नामी संधी उपलब्ध झाली आहे.\nलोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराला वेग आला आहे. जिकडे तिकडे सभा, मेळावे, पदयात्रा संपुर्ण जिल्हा ढवळून गेला आहे. लोकसभेत जिकणार कोण हरणार कोण याबाबत अनेकांचे वेगवेगळी मते आहेत. हे जरी चित्र असले तरी अनेक राजकीय मंडळी मात्र विधानसभेची या निमित्याने तयारी करत आहे हे तितेकच सत्य आहे.\n“राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यात युती मुसंडी मारणार का याबाबत उलटसुलट चर्चा आहे. लोकसभेच्या निकालावरच सातारच्या विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विधानसभा इच्छूक उमेदवार लोकसभेच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेत आपली राजकिय चाचपणी करीत आहेत. सध्या विधानसभेसाठी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी व भाजपा शिवसेना युतीचे अनेक जण इच्छुक आहेत. ते सर्व जण आपआपल्या पक्षासाठी झटत असले तरी विधानसभेची बांधणी हेच एकमेव त्यांचे लक्ष्य आहे.\nसातारा शहरच्या कारभाऱ्यांना गृह राज्यमंत्र्यांनी झापले\n देव आनंदचा राजकीय पक्ष\nगणरायाच्या स्वागतासाठी सातारा शहरासह जिल्हा सज्ज\nसातारा शहरात पुन्हा करोनाचा उद्रेक\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/anand/anand-01-02.htm", "date_download": "2022-05-25T03:05:11Z", "digest": "sha1:LF3DC3EFGAV4KQ5DQ2LK3CQ6MHWQKQVK", "length": 41347, "nlines": 1413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीवाल्मीकिमहामुनिकृत शतकोटिरामचरितान्तर्गतं आनन्दरामायणम् - सारकाण्डम् - द्वितीयः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीवाल्मीकिमहामुनिकृत शतकोटिरामचरितान्तर्गतं ॥\n॥ द्वितीयः सर्गः ॥\n[राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्म]\n॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥\nएतस्मिन् अंतरे भूमिः दशास्यादि प्रपीडिता \nब्रह्मणा प्रार्थयामास विष्णुं सोऽपि तदाऽब्रवीत् ॥ १ ॥\nभूम्यां अवतरिष्यामि भवंतु कपयः सुराः \nगंधर्वी दुंदुभीनाम्नी भूम्याः कार्यार्थ सिद्धये ॥ २ ॥\nपश्चात् पुनर्द्वापरांते कुब्जात्वं कंसमंदिरे ॥ ३ ॥\nअथ विष्णुः चैत्रमासि नवम्यां मधगे रवौ \nचतुर्भुजः पीतवासा मेघश्यामो महाद्युतिः ॥ ४ ॥\nसाऽपि दृष्ट्वा बालभावं प्रार्थयामास तं हरिम् \nततो जातस्तदा बालः क्षणात् रुक्मविभूषितः ॥ ५ ॥\nततः सुमित्रापुरतः शेषोऽभूत् बालरूपधृक् ॥ ६ ॥\nआविर्भूतौ द्वौ यमलौ कैकेय्याः शंखचक्रके \nएवं ते जनिता बालाः चत्वारः समये शुभे ॥ ७ ॥\nदेवदुंदुभयओ नेदुः पुष्पवृष्टिः शुभाऽपतत् \nजातकर्मादि संस्कारान् गुरुणा नृपतिस्तदा ॥ ८ ॥\nज्येष्ठं रामं तु कौसल्या तनयं प्राह वै गुरुः ॥ ९ ॥\nसुमित्रातनयं नाम्ना लक्ष्मणं गुरुरब्रवीत् \nततो भरतशत्रुघ नामनी प्राह वै गुरुः ॥ १० ॥\nरमणात् राम एवासौ लक्षणैर्लक्ष्मणस्त्विति \nभरणात् भरतश्चेति शत्रुघ्नः शत्रुतर्जनात् ॥ ११ ॥\nअथ ववृधिरे सर्वे लक्ष्मणो राघवेण हि \nशत्रुघ्नो भरतेनापि चकार क्रीडनादिकम् ॥ १२ ॥\nकेयूर रशनाहार कुण्डलैः अतिशोभिताः ॥ १३ ॥\nश्रृंखलाबद्धरुक्मादि निर्मितेषु वरेषु च \nदोलकेषु च ते सर्वे दोलिता रेजिरे सुखम् ॥ १४ ॥\nभाले स्वर्णमयाश्वत्थ पर्णान्यतिमहांति च \nमुक्ताफलप्रलंबीनि शोभयंति स्म बालकान् ॥ १५ ॥\nकर्णयोः स्वर्णसंपन्न रत्‍नार्जुनसुतालकाः ॥ १६ ॥\nस्मितवक्त्राल्पदशना इंद्रनीलमणिप्रभा ॥ १७ ॥\nअंगने रिंगमाणश्च संस्कारैः संस्कृताः शुभाः \nते तातं रंजयामासुः मातृँश्चापि विशेषतः ॥ १८ ॥\nकौसल्या नृपतिश्चापि नानावस्त्रैः सु��ूषणैः \nशोभयामासुतुर्बालान् नानाव्याघ्रनखादिभिः ॥ १९ ॥\nरामः स्वपितरं दृष्ट्वा भोजनस्थ त्वरान्वितः \nदुद्राव कवलं पात्रात् गृहित्वा स पुनर्बहिः ॥ २० ॥\nकौसल्या बालकं धर्तुं दुद्राव नृपनोदिता \nन तस्याः करगश्चासीद् योग्गिनामप्यगोचरः ॥ २१ ॥\nपरिवृत्य स्वयं रामः करेण मृदुलेन च \nकौसल्यास्ये नृपास्येऽपि कवलौ अकरोन्मुदा ॥ २२ ॥\nएवं नानाकौतुकैश्च रंजयामास राघवः \nनानाशिशु कीडनकैः चेष्टितैः मुग्धभाषितैः ॥ २३ ॥\nपितरौ निजचारित्रैः वाहन आरोहणादिभिः ॥ २४ ॥\nततस्ते बालकाः सर्वे वस्त्रालंकारभूषिताः \nसभायां पितरं नत्वा तस्थुः सिंहासनोपरि ॥ २५ ॥\nअत्र पित्रोपनीतास्ते गुरुणा मुनिभिर्मुदा \nगर्भात्संवत्सरे षष्ठे जन्मतः पंचमे समे ॥ २६ ॥\nब्रह्मवर्चसकामस्य कार्यं विप्रस्य पंचमे \nराज्ञो बालार्थिनः षष्ठे वैश्यस्यार्थार्थिनोऽष्टमे ॥ २७ ॥\nविद्वद्‍भिश्चोपनयनं एवं शास्त्रेषु निर्णयः \nगुरोराश्यात् सुमुहुर्ते वेदान् सांगांश्चतुर्विधान् ॥ २८ ॥\nब्रह्मचर्यसमाप्तौ ते तीर्थानि जग्मुरादरात् ॥ २९ ॥\nसेनया मंत्रिसहिता वसिष्ठेन समन्विताः \nषण्मासैः पुनरागत्य साकेतं विविशुर्मुदा ॥ ३० ॥\nएवं ते मतिमन्तश्च प्रिया राज्ञो वशे स्थिताः \nपितरं रंजयामासु पौरान् जानपदानपि ॥ ३१ ॥\nश्रीमद् आनंदरामायणे वाल्मीकिये सारकांडे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/07/blog-post_90.html", "date_download": "2022-05-25T03:54:35Z", "digest": "sha1:KJ3IPRBKNFY5BO7SBMZQ55SIVRL4TLZY", "length": 18048, "nlines": 238, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकेंद्रीकरण करावे - रिझवान-ऊर-रहमान खान | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकेंद्रीकरण करावे - रिझवान-ऊर-रहमान खान\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकार या वर्षी मुस्लिम समाजातील ईद उल अझहा(बकरीद)या सणाच्या सोपस्कारांना परवानगी देण्यास अनुकूल नाही. या संदर्भात जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे अध्यक्ष रिझवान ऊर रहमान खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.\nमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 9 जिल्हे कोरोनामुळे अति प्रभावित झाले आहेत. बाकीच्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून अशा अल्पप्रभावित भागात बकरा बाजाराला मान्यता मिळावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व संरक्षक उपाय करण्याची अट घालून ही परवानगी देण्यात यावी. रेडझोन मध्ये सुद्धा संरक्षणात्मक उपायांसह इतर आर्थिक घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे काही अतिरिक्त उपायांसाह बकरा बाजाराला परवानगी देण्यात यावी.\nयावर्षी मुख्य शेळी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील इतर मोकळ्या ठिकाणी त्याचे विकेंद्रीकरण करावे, तसेच या विकेंद्रित बाजाराच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर स्थापित करून तेथेच कुर्बानी करण्याची अनुमती देण्यात यावी जेणेकरून मुख्य बाजारामध्ये होणारी गर्दी टाळता येऊ शकते, असेही रिझवान ऊर रहमान खान यांनी सांगितले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या खुल्या परिसरात तसेच क्रीडांगणे आणि इतर सोयीस्कर जागेत तात्पुरत्या स्वरूपात मंडी भरवल्यास गर्दी होणार नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाला तेथील सर्व स्तरातील जबाबदार नागरिकांचे पाठबळ आहे. या संदर्भात कोरोनाविषयी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत, असेही आवाहन रिजवानुर्रहेमान खान यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.\nग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा...\nशाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांभाळून घ्या म्हणजे झालं\nअपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५\nपशु कुरबानी ही नेहमी प्रतिकात्मकच \nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nआजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला...\nहवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२०\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्य���त शेळी बाजाराचे विकें...\nख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधा...\nजिंदा रहने के लिए तेरी कसम...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ४)\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुनानी पॅथी आणि मालेगावचा काढा\nसामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव\nकाँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील \nकोविडच्या बहाण्याने शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण\n२४ जुलै ते ३० जुलै २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये - (भाग ४)\nशहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – म...\nउद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्ग...\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अ...\n‘सिप्ला’तर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोट...\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पू...\nलॉकडाऊनचा फटका; १२ कोटी भारतीयांनी गमावली नोकरी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न...\nऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी ...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ३)\nयुवा नेत्यांचा स्वार्थ नडतोय\nद पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर\n१७ जुलै ते २३ जुलै २०२०\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\nचौथे खलीफा हजरत अली रजि.\nकोरोनाचा दंश हवेतही पसरतोय\nऑनलाइन शिक्षण कुठे नेऊन ठेवणार\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिध...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)\n१० जुलै ते १६ जुलै २०२०\nयूजीसी ने परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या मार्गदर्श...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानुर...\nएका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यश...\nअमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.\nधार्मिक स्वातंत्र्य : भारत कुठे उभा आहे\nचीनची घुसखोरी भ्रम आणि वास्तव\n०३ जुलै ते ०९ जुलै २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमी त्याचं बोट धरलं\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प ...\nकोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)\nकोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा\nभिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात\nशासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला ...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2018/10/mumbai_39.html", "date_download": "2022-05-25T04:47:16Z", "digest": "sha1:W2NKPZWHVIYDGJQFIFMXXMYKXAGEEMGS", "length": 12876, "nlines": 106, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); ‘व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचे’ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n‘व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचे’ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण\nमुंबई ( १० ऑक्टोबर २०१८ ) : एखादया व्‍यक्‍तिला पक्षघात झाल्‍यानंतर त्‍याचे संपूर्ण कुटुंबच तूटून पडते त्‍यावेळी आपण डॉक्‍टर मंडळी देव दूत बनून त्‍याचे प्राण वाचविता. आपल्‍या या चांगल्‍या कार्यामुळेच आरोग्‍य सेवेचा मला सार्थ अभिमान असल्‍याचे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.\nरा.ए.स्‍मा. रुग्‍णालयाच्‍या मज्‍जातंतू शल्‍य चिकित्‍सा विभागातील ‘व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचे’ लोकार्पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा हस्‍ते परळच्‍या रा.ए.स्‍��ा. रुग्‍णालयातील डॉ.जीवराज मेहता सभागृहात आयोजित समारंभात आज (१० ऑक्टोबर, २०१८) दुपारी पार पडले, त्‍यावेळी ते बोलत होते.\nयाप्रसंगी महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्‍त अजोय मेहता, स्‍थानिक आमदार अजय चौधरी, आमदार सुनिल शिंदे, सभागृह नेता विशाखा राऊत, स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव, बेस्‍ट समिती अध्‍यक्ष आशिष चेंबुरकर, स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्षा अरुंधती दुधवडकर, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा डॉ. अर्चना भालेराव, एफ/दक्षिण आणि एफ उत्‍तर प्रभाग समिती अध्‍यक्ष सचिन पडवळ, महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा स्‍मिता गावकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रध्‍दा जाधव, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, स्‍थानिक नगरसेविका सिंधू मसूरकर, उप आयुक्‍त (आरोग्‍य सेवा) सुनिल धामणे, उप आयुक्‍त (मध्‍यवर्ती खरेदी खाते) रामभाऊ धस, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्‍णालय) डॉ. अविनाश सुपे, नगरसेवक रमेश कोरगावंकर, अनिल कोकीळ नगरसेविका किशोरी पेडणेकर तसेच महापालिकेचे संबंधि‍त अधिकारी उपस्थित होते.\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्‍हणाले की, बृहन्‍मुंबई महापालिका बऱयाच क्षेत्रात आपली सेवा देत असताना डॉक्‍टर, रुग्‍ण, परिचारिका यांच्‍या एकत्रित परिणामातून आपण आज वैद्यकीय क्षेत्रातील अद्भभूत चमत्‍कार बघि‍तला आहे.त्‍यामुळेच मनपाची आरोग्‍य सेवा ही जगातील सर्वोत्‍तम आरोग्‍य सेवेपैकी एक आहे.महापालिकेचे डॉक्‍टर मंडळी ही मर्दासारखी काम करित असते जसे की साथीचे आजार असो की आणखी कोणते आजार आपण रुग्‍णांना ठणठणीत करुनच घरी पाठवित असता ही खुप मोठी गोष्‍ट असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.यापुढेही तुम्‍ही असेच चांगले काम करित रहा आम्‍ही आमची संपूर्ण ताकद तुमच्‍या पाठीशी उभी करु, अशी ग्‍वाही त्‍यांनी शेवटी दिली.\nमहापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, डॉक्‍टर व नर्सेस खरोखरच अभिनंदनास पात्र असून आपण सर्वजण रुग्‍णसेवेसाठी कटिबध्‍द आहात याचा आम्‍हाला सर्वस्‍वी अभिमान असल्‍याचे ते म्‍हणाले.रुग्‍णाला माणूस म्‍हणून आयुष्‍यात पुन्‍हा उभे करण्‍याचे शिवधनुष्‍य आपण पेलत आहात याचा मुंबईचा प्रथम नागरिक म्‍हणून अभिमान असल्‍याचे ते म्‍हणाले. यापुढील काळातही जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी आम्‍ही कटिबध्‍द असल्‍याचे ते शेवटी म्‍हणाले.\nमहापालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, दीड किलोमीटरच्‍या आतमध्‍ये मुंबईतील ८० टक्‍के रुग्‍णांना महापालिकेची आरोग्‍य सेवा देत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे आपल्‍या रुग्‍णालयाची ७० लाख रुग्‍णांची क्षमता असताना आपण दिड कोटी रुग्‍णांवर उपचार करित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍यासोबतच यावर्षी आपण आरोग्‍य सेवेवर ७०६ कोटी रुपये खर्च करित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आगामी काळात महापालिकेच्‍या १८३ दवाखान्‍यांमध्‍ये १७ प्राथमिक साधने असणे अनिवार्य करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.त्‍यासोबतच महापालिका रुग्‍णालयात आवश्‍यक १०१ व विशेष ३८ रुग्‍ण तपासण्‍या लवकरच सुरु करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक रुग्‍णांचे रेकॉर्ड तात्‍काळ कोणत्‍याही रुग्‍णालयात उपलब्‍ध झाले पाहिजे यासाठी आयटीच्या मदतीने आपण नविन रेकॉर्ड जतन प्रणाली विकसित करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जगातील चांगले तंत्रज्ञान महापालिकेच्‍या रुग्‍णालयात येण्‍यासाठी डॉक्‍टरांचा एक अभ्‍यास गट स्‍थापन करण्‍याची सूचना त्‍यांनी यावेळी संचालक (वै.शि.प्र.रु.) डॉ. अ‍विनाश सुपे यांना यावेळी केली.\nप्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फि‍त कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करुन व्‍यापक पक्षाघात केंद्राचे लोकार्पण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी या विभागातील अद्ययावत मशिनची पाहणी करुन डॉक्‍टरांशी चर्चा केली.याप्रसंगी संबधित विभागाच्‍या वतीने सादरीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिकांची उपस्थिती होती.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/philn-prem/emcy3dmv", "date_download": "2022-05-25T03:28:04Z", "digest": "sha1:3YFYJOP5JAUJ23NMROZHGGCT53MHRAXA", "length": 32182, "nlines": 344, "source_domain": "storymirror.com", "title": "पहिलं प्रेम | Marathi Romance Story | Niranjan Salaskar", "raw_content": "\nआज त्याने कॉलेजमध्ये तीची खूप वाट पाहिली. दुस-या लेक्चरला येईन असं तिने प्रॉमिस केले होते. दुसरे लेक्चर काय, कॉलेज सुटण्याची वेळ आली होती. त्याचा सगळा दिवस खराब गेला होता. एकतर प्रॉमिस करूनसुद्धा ते तोडल���, आणि दुसरं म्हणजे आज त्याने O.C च्या लेक्चरला शिक्षकांचा खूप ओरडा खाल्ला, कारण त्याचा प्रोजेक्ट तिच्याकडे होता आणी प्रोजेक्ट सबमिट करायच्या शेवटच्याच दिवशी ती आली नव्हती. त्याने खूप वेळा फोनही ट्राय केला पण तोही स्विच अॉफ लागत होता. त्याला माहीत होतं ती सगळ्या दुनियेचं टेंन्शन विसरुन चांगली झोपली असणार मोबाईल स्विच अॉफ करुन. शेवटी कॉलेज सुटल्यावर तिचा कॉल आला.\n\"हॅलो, अरे सॉरी सिद्ध मला जागच आली नाही. मी अलार्म लावला होता पण झोपच एवढी होती, की जागच आली नाही. काल रात्री उशिरापर्यंत मी प्रोजेक्ट कम्प्लीट करत होते.\" तीने एका दमात कॉलेजला न येण्याच कारण सांगितलं.\n'ठीक आहे संजू (संजना) मी मिस ला रिक्वेस्ट केलीय ती उद्या प्रोजेक्ट दे म्हणाली, हा.. पण उद्या असं नको करुस मग तर मेलोच आपण.\"\n\"नाही रे उद्या तर नक्कीच येईन, चल ठेवते फोन आता उद्या भेटू बाय.\"\nदुस-या दिवशी ती कॉलेजला आली दोघांनी प्रोजेक्ट सबमिट केले, लेक्चर्स झाले तसे ते त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर म्हणजेच कॅन्टीनमध्ये आले. दिग्या, नरु, नेहा, सिद्धु आणी संजु अशी पाच जणांची टोळी होती. या टोळीत दिग्याला माहित होतं की सिद्धु संजूवर लाईन मारतोय. त्याला ती आवडतेय आणि तिला मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्नही दिग्याला ठाऊक होते, म्हणून तो अधूनमधून त्या दोघांची फिरकी घ्यायचा. त्या दोघांना तो लव्ह बर्ड्स या नावाने चिडवायचा. नुसतं लव्ह बर्ड्स असं ऐकलं की सिद्धु गालातल्या गालात हसायचा आणी बोलायचा \"तस काही नाहीय रे दिग्या.\" त्यादिवशी कॅन्टीनमध्ये असताना दिग्या मस्करीत म्हणाला. \"अरे संजू, तू आली नव्हती म्हणून याला किती शिव्या ऐकाव्या लागल्या माहीत आहे का एरवी साधा कोणाचा ओरडा सहन न करणारा आपला सिद्धु त्या घोरपडे मिस चा ओरडा मुकाट्याने गिळत होता.\" तशी टेबलावर हास्याची लाट उसळली.\n\"ओ कम अॉन दिग्या, माझा नाईलाज होता म्हणून गप्प ऐकत होतो नाहीतर कोणाचं ऐकून घेतलं नसतं.\" सिद्धुने आपली बाजू मांडली.\n आम्हाला माहित आहे काय होता तुझा नाईलाज तो.\" नेहा म्हणाली तसे परत सगळे हसू लागले.\nआतापर्यंत संजूला काहीच कळत नव्हतं ते कशाबद्दल चर्चा करतायत ते तिचं लक्ष मोबाईलमध्येच होतं.\n\"ओके गाईज मी निघते, थॅँक्यू वन्स अगेन सिद्धु बाय उद्या भेटू\". एवढ बोलून ती निघाली. सिद्धु तीच्या पाठमो-या आकृतीकडे एकटक बघत होता. आज तो ख���प अस्वस्थ वाटत होता, त्याची बेचैनी दिग्याने पटकन ओळखली. एव्हाना बाकी पंटर लोकपण गेले होते. टेबलावर फक्त दिग्या आणी सिद्धु दोघेच होते. दिग्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा सिद्धुने एक उसासा सोडला.\n\"काय झालय सिद्धु तू आज असा एकटा एकटा का वाटतोय हेच विचार करतोयस ना की संजूला कसं सांगायचं हेच विचार करतोयस ना की संजूला कसं सांगायचं\n\"हु\" त्याने हुंकार दिला, आणी म्हणाला \"कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तिच्या प्रेमात पडलो होतो. तिचे ते कुरळे केस, घारे डोळे, मध्यम बांध्याची, चुणचुणीत अशी संजना पाहताक्षणी प्रेमात पडण्यासारखी होती ती. नशीबाने आम्ही दोघ एकाचं डिव्हिजनमध्ये आलो, कसे एकमेकांशी बोलायला लागलो काही कळलच नाही.. हळुहळू मैत्री झाली. आणी मैत्री प्रेमात कधी बदलली ते कळलच नाही. ते म्हणतात ना की जोड्या ह्या वरुनच ठरलेल्या असतात माझ्याबाबतीत ते खरच झालय असचं वाटतं. मला तिच्यासोबत माझं आयुष्य घालवायचय दिग्या.\"\nतिच्याबद्दल बोलताना सिद्धुच्या चेहरा खुलून उठतो. तो बोलताना दिग्या त्याच्याच चेह-याकडे बघत होता. कॉलेजमध्ये आल्यापासून दिग्या त्याचा खूप जवळचा मित्र झाला होता याआधी त्याने कधीच त्याच्या चेहरा इतका खुललेला बघितला नव्हता जेवढा तो तीच्याबद्दल बोलताना खुलला होता. आणी ते सहाजिकच होतं कारण सिद्धु तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता हे त्याला ठाऊक होतं. तो तिच्यासाठी मिस. चा ओरडाच काय तर कोणत्याही परिस्थितीला जायला तयार होता.\n\"तू मग बोलून का टाकत नाहीस तिला तुझ्याबद्दल..\n\"माझी हिम्मत होत नाही तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगायला. नेहमी एक भिती वाटाते मनाला, की तिला वाईट वाटलं तर.. तिच्या मनात माझ्याबद्दल तश्या भावना नसल्या तर. तिच्या मनात माझ्याबद्दल तश्या भावना नसल्या तर. असं असल तर तिला एक फ्रेंड म्हणून मी गमावल तर.. असं असल तर तिला एक फ्रेंड म्हणून मी गमावल तर.. अशी खूप भिती वाटते मनात.\"\n\"मी बोलून बघू का संजूशी\" दिग्याने त्याला धीर देत विचारले.\n मीच तीला विचारेन योग्य वेळ आल्यावर.\"\n\"ठीक आहे, बघ उशीर नको करु, या बाबतीत जास्त उशीर केलेला चालणार नाही, मला वाटतयं संजू तुला नाही म्हणणार नाही.\"\nएवढं बोलून दिग्या निघून गेला. सिद्धु मात्र तसाच टेबलावर बसून तिला कसं सांगावं याबद्दल विचार करु लागला. संजुू एक चांगली मुलगी होती. मध्यम घरातली अ���ल्याने ती व्यवहारी होती. दिसायला तर देखणी होतीच शिवाय तिचा स्वभाव सगळयात मिसळणारा होता. मित्रांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर, जसं एक खुलं पुस्तक कोणीही वाचू शकतं तसच तीचा स्वभाव दिलखुलास होता. तिला कोणीही एका भेटीत ओळखू शकतो अशी होती. आणी तिच्या याच स्वभावाला सिद्धु भुलला होता. संजू सोडली तर तो कॉलेजमधल्या कुठल्याच मुलीशी जास्त बोलायचा नाही किंबहुना त्याला दुस-या कोणाबरोबर बोलल्यावर तो मोकळेपणा नाही वाटायच जो तिच्यासोबत बोलल्यावर वाटायचं. असा एकही दिवस गेला नसेल की ते एकमेकांशी बोलले नसतील एकमेकांचे सिक्रेट्स त्या दोघांना माहीत होते. एवढे ते जवळचे मित्र झाले होते. ही नुसती मैत्री होती का त्यापुढचं काही हे त्या दोघांनाही ठाऊक नव्हतं. कदाचित सिद्धुला ते स्पष्ट होत आणी त्याचीच कबुली तो करणार होता.\nएक-दोन महिने अशेच गेले. सिद्धुने अजून संजुला त्याच्याबद्दल सांगितलं नव्हतं. त्याच्यामते ती वेळ अजून आली नव्हती. या दरम्यान दिग्यानेही खुप वेळा, मी मध्यस्ती करु का असं विचारल पण सिद्धुने त्याला साफ नकार दिला. त्यादिवशी सिद्धु आणि दिग्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसले होते. तेवढ्यात संजू धावत कॅन्टीनमध्ये शिरली आणि धपकन त्या दोघां समोरच्या टेबलावर बसली आणी धापा टाकत होती.\n\"अगं हळू जरा, एवढ काय झालय पळत यायला\" सिद्धु तीला पाण्याची बॉटल देत म्हणाला.\nतिने बॉटल घेतली, घटाघटा पाणी प्यायली जोर जोरात श्वास घेऊन ह्रुदयाचे ठोके जागेवर आणले.\n\"काय झालय संजू, काही सांगशील का\" दिग्या चिंतेत दिसत होता.\n\"गाईज मी आज खूप खूष आहे, यु नो व्हाय.. ती बोलताना खूप खूष होती.\n\"तेच तर विचारतोय तुला काय झाल सांगशील तर कळेल ना\". दिग्याने पुन्हा चिंतेने विचारले.\n\"आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदी दिवस आहे. आज मी खूप खूष आहे. आज ना त्या 'ए' डिव्हिजनमधल्या 'अविनाशने' मला प्रपोज केलं, आणी ते पण अख्ख्या कॉलेजच्या समोर माझा तर विश्वासच बसला नाही की ते खरं होतं की एक स्वप्न होतं. हे बघ ते लाल गुलाब आणि ग्रीटिंग कार्ड. तिने त्या दोघांना अविनाशने दिलेलं गुलाब आणी कार्ड दाखवले.\nसिद्धु डोळे फाडून त्या गुलाब आणि ग्रीटिंगकडे बघत होता. त्याला विश्वासचं बसत नव्हता कि त्याचं नुकतचं उमलणारं प्रेममय फूल कधी पार सुकून एकदम करड्या रंगाच झाल होतं. तीच्यावर एवढं जिवापाड प्��ेम केलं पण ती शेवटी माझी होऊ शकली नाही. जर आधी मी तिला विचारल असतं तर कदाचित ती माझी होऊ शकली असती, कदाचित नसती पण शेवटी आपण त्याच गोष्टींची स्वप्ने बघतो जी आपल्या आयुष्यात नसतात आणी माझ्याबद्दलपण तेच झालं. एका क्षणात त्याच्या ह्रुदयाचा चक्काचूर झाला होता. ती त्या अविनाशबद्दल खूप काही बोलत होती त्याला तीचं असं दुस-याबद्दल बोलणं आवडल नाही तो तसाच ताडकन कॅन्टीनमधून निघून गेला. दिग्या आणी संजू रागाने पाय आपटत जाणा-या त्याच्या आकृतीकडे बघत राहिले. संजूला काहीच कल्पना नव्हती की हा असा का निघून गेला. तीने दिग्याला विचारले.\n\"हा असा काय रागात गेला\n\"नाही आम्ही आधीच निघणार होतो, त्याला लेट होत होता तू आलीस म्हणून थांबलो, चल मीपण निघतो अॉल द बेस्ट फॉर युवर न्यू लाईफ. मला माहीत आहे अविनाश चांगला मुलगा आहे. असेच एकत्र रहा शेवटपर्यन्त, बाय.\" दिग्याने सिद्धुला पूर्ण कॉलेजभर शोधला. तो कुठेच सापडला नाही. तो कॉलेजच्या मागच्या एका शांत रस्त्यावर बसला होता. दिग्याला तो दिसला तो त्याच्याजवळ आला त्याच्या शेजारी बसला. काही मिनिटे अशीच शांततेत गेली. दिग्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.\n\"आपण फोडूया का बोल अविनाशला मी आता रेडी आहे चल.\" दिग्या उभा राहणार तोच सिद्धुने त्याचा हात पकडला.\n\"त्याची काही गरज नाही माझ्याच नशीबात ती नव्हती मग त्याला मारुन काय फायदा\" नकळत सिद्धुच्या डोळ्यातून पाणी टपकलं.\n\"अरे मग तू काय असं रडत बसणार का नाही मला तुझी अशी हालत झालेली बघवत नाहीय चल तू आताच आपण फोडूया त्या अव्याला.\" दिग्या जरा रागातच बोलला. दिग्या एकटाच असा मित्र होता जो सिद्धुला जवळून ओळखायचा. त्याच्यासाठी काहीपण करायची त्याची तयारी होती. सिद्धुचं दु:ख त्याला कळत होतं. त्याच्या मनात चाललेली घालमेल त्याला ठाऊक होती. पण तो काहीच करु शकत नव्हता कारण सिद्धुने त्याला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. अखेर ज्या मुलीवर आपलं पहिलं आणी शेवटचं प्रेम करणा-या सिद्धुला संजु काही मिळू शकली नाही. आणि त्याने परत कधी कोणावर तेवढं प्रेम केल नाही. पुढे संजू आणी अविनाशचं लग्न झालं सिद्धुचंपण झाल पण ती फक्त एक औपचारिकताच राहिली कारण शेवटी पहिलं प्रेम हे पहिलच असतं.\nदोन मित्र आणि प्रेम त्रिकोणाची एक भावस्पर्शी कथा दोन मित्र आणि प्रेम त्रिकोणाची एक भावस्��र्शी कथा\nएकमेकांचे पाय ओढत असताना दोघेही साफ उताणे पडले होते. त्यासाठी दोघांकडून सुपारी घेऊन वकिलांनी दोघांची... एकमेकांचे पाय ओढत असताना दोघेही साफ उताणे पडले होते. त्यासाठी दोघांकडून सुपारी घ...\nएका हृदयाची दुसऱ्या हृदयाने ऐकलेली साद - एक हृदयस्पर्शी कथा एका हृदयाची दुसऱ्या हृदयाने ऐकलेली साद - एक हृदयस्पर्शी कथा\nअर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण करून एक वर्तुळ तयार केलं जगाच... अर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण करून एक व...\nप्रेयसीवरील प्रेम आणि प्रेयसीवरील प्रेम प्रेयसीवरील प्रेम आणि प्रेयसीवरील प्रेम\nडिलिव्हरी कोणाचीही असो, घालमेल ही प्रत्येक क्षणालाच. नीट होईल ना काय होईल - मुलगा की मुलगी ... अ... डिलिव्हरी कोणाचीही असो, घालमेल ही प्रत्येक क्षणालाच. नीट होईल ना ... अ... डिलिव्हरी कोणाचीही असो, घालमेल ही प्रत्येक क्षणालाच. नीट होईल ना काय होईल \nBut unfortunately तुमच्यात ती bonding नाही….. तुमची बहिण पळून जाऊन लग्न करते इथेच तिचा तुमच्या वरचा ... But unfortunately तुमच्यात ती bonding नाही….. तुमची बहिण पळून जाऊन लग्न करते इथे...\nमुकुंद तिच्या रुपाकडे पाहात होता....तिचा चेहरा जोरदार वारा आणि पावसाच्या तुषारांनी सजून रात्रीच्या प... मुकुंद तिच्या रुपाकडे पाहात होता....तिचा चेहरा जोरदार वारा आणि पावसाच्या तुषारां...\nआईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असती तर माझ्या लेकीला एकटीने सग... आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असती तर माझ...\nएका ओल्या सांजवेळी दोन अतृप्त जीवांनी केलेली चूक एका ओल्या सांजवेळी दोन अतृप्त जीवांनी केलेली चूक\nसाधारण १० दिवसांच्या सुट्टीचे पत्र ऑफिसला टाकले. पैसे वगैरे घेतले. प्रियाची थोडी शॉपिंग सुद्धा करून ... साधारण १० दिवसांच्या सुट्टीचे पत्र ऑफिसला टाकले. पैसे वगैरे घेतले. प्रियाची थोडी...\nआत्महत्येच्या विचाराला परिवर्तित करणाऱ्या प्रेमाची निरागस कथा आत्महत्येच्या विचाराला परिवर्तित करणाऱ्या प्रेमाची निरागस कथा\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं' असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं ... प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं' असं पाडगावकरा...\n��ाही आठवणी आणि त्या आठवणीचा होणारा भास आणि सत्य काही आठवणी आणि त्या आठवणीचा होणारा भास आणि सत्य\nआठवत का ग तुला \nशाळेतील अल्लड प्रेम शाळेतील अल्लड प्रेम\nअल्लड वयातील प्रेम लपविले, परिणाम भोगावे लागले, सामाजिक संबंधांमुळे. अल्लड वयातील प्रेम लपविले, परिणाम भोगावे लागले, सामाजिक संबंधांमुळे.\nप्रेमात सगळं काही माफ असत...\nबदनाम वस्तीपासून उच्चपदापर्यंतचा आणि संकुचित ते व्यापक मानसिकतेचा प्रवास दाखवणारी कथा बदनाम वस्तीपासून उच्चपदापर्यंतचा आणि संकुचित ते व्यापक मानसिकतेचा प्रवास दाखवणार...\nवचन पाळण्यासाठी मृत्यूच्या पार जाणाऱ्या प्रेयसीची कथा वचन पाळण्यासाठी मृत्यूच्या पार जाणाऱ्या प्रेयसीची कथा\nअनिश्चित प्रेम पवित्रतेचे लक्षण आहे, पण परिपक्वता नाही अनिश्चित प्रेम पवित्रतेचे लक्षण आहे, पण परिपक्वता नाही\nछकुलीला गाढ झोप लागली होती तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले आता त्यांना वादळाला स... छकुलीला गाढ झोप लागली होती तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले आ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/03/01/arrested-telangana-hijacking-three-vehicles/", "date_download": "2022-05-25T03:40:33Z", "digest": "sha1:3JEZ7B67G7E7OZAQJF2OBKABGRMFX7TZ", "length": 10237, "nlines": 93, "source_domain": "surajyadigital.com", "title": "कंटेनरला अडवून तीन गाड्या पळवणा-या तिघांना तेलंगणामधून अटक - Surajya Digital", "raw_content": "\nकंटेनरला अडवून तीन गाड्या पळवणा-या तिघांना तेलंगणामधून अटक\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\n● पोलिस अधीक्षक अमोल भारती यांची माहिती\nमोहोळ : नवीन किया कंपनीच्या कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला इंडीका कार आडवी लावून चालकाला मारहाण करित तीन गाड्या पळवून नेल्या होत्या , त्या गाड्या व तीन जणांना तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.\nयाबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एम एच १२ एन एक्स ९८३४ या कंटेनरमधून चालक शिवम कुमार पांडे (वय-२८, रा. दामोदरपूर, ता. जि. बलिया) हे दोन पांढऱ्या रंगाच्या किया व एक काळ्या रंगाची किया अशा एकूण तीन कार या बेळ्यारी ते अहमदाबाद असे २४ फेब्रुवारी रोजी विजयपूर येथून घेऊन निघाला होता. दि. २५ रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान मोहोळ ते मंद्रूप रस्त्यावर नजीक पिंपरी हद्दीमध्ये राजस्थानी ढाब्याजवळ सदरचा कं���ेनर आला.\nयाचवेळी अज्ञात इंडिका कार त्या कंटेनरच्या समोर आडवी लावली तसेच ऑइल बॉक्सला त्यांनी काहीतरी फेकून मारले. त्यामुळे चालकाने काहीतरी नुकसान झाले आहे का, म्हणून कंटेनर सावकाश रोडच्या खाली घेतला असता इंडिका कारमधील चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाला पकडून मारहाण केली. त्या चार चोरट्यांनी गाडीचा पडदा वर करून पाहिला असता सदर कंटेनरमध्ये कार असलेले दिसले. Three arrested from Telangana for hijacking three vehicles\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nयातील तीन नवीन विना नोंदणी केलेल्या या कंपनीच्या तीन गाड्या धमकी देत मारहाण करून चोरून नेल्या.\nयाप्रकरणी चालक शिवम कुमार पांडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या मागावर पाठवले होते. पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे, पांडुरंग जगताप यांचे पथक हैदराबाद कडे रवाना झाले होते.\nया तीन पैकी दोन गाड्यांना GPS सिस्टीम होती. त्यामुळे या गाड्या तेलंगणामध्ये नेमक्या कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत हे लक्षात आले. त्यानुसार तेथील पोलिसांशी संपर्क साधून या गाड्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तोपर्यंत मोहोळ पोलिस त्या ठिकणी पोचले एक चोरटा व दोन जण गाड्या विकत घेवून कमीशनवर पुढे विकणारे असे तिघांना ताब्यात घेण्यात आले.\nनियाज रशीद मोहमद (वय ३०) हरियाना शोयब महंमद सय्यद (रा हुबळी कर्नाटक) शेखर गोडा दुडडन गौडा हळी (रा बेल्लाळी कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील आरोपीचा तपास सुरु असल्याचे अमोल भारती यांनी सांगितले.\nहिट अँड रन नुकसान भरपाईची रक्कम 2 लाखांवर, भरपाई 8 पट वाढली\nराष्ट्रद्रोह्यांशी संबंध ठेवणाऱ्या मलिकांना देशभक्त करण्याचा प्रयत्न\nराष्ट्रद्रोह्यांशी संबंध ठेवणाऱ्या मलिकांना देशभक्त करण्याचा प्रयत्न\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत ���िश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/after-the-age-of-20-it-started-happening-as-a-singer-624127.html", "date_download": "2022-05-25T04:36:21Z", "digest": "sha1:3QCQBFHDPQBJJ5ROAKWY3YMAVFWL5BXP", "length": 9758, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Entertainment » After the age of 20 it started happening as a singer", "raw_content": "वयाच्या विशीनंतर गायिका म्हणून घडते गेले…\nआरती अंकली टिकेकर (फाईल फोटो)\nपहिल्यापासून गाण्यासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले होते. पण त्या गायिका म्हणून घडल्या त्या पंचविसाव्या वर्षी घडल्या. वयाच्या विशीत त्यांनी आपला कल त्यांनी संगिताकडं वळवला होता. त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आले आहे. कारण लहानवयात अनेक गोष्टींचा त्याग करून त्यांनी संगीत शिकल्या आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल\nमुंबई – आरती अंकली टिकेकर (aarati ankali tikekar) यांचा जन्म 27 जानेवारी 1963 साली कर्नाटकातील विजापूर (karnataka vijapur)या ठिकाणी झाला. त्यांना शास्त्रीय संगीत शिकायचं असल्यामुळे त्यांनी आग्रा, ग्वाल्हेर, अत्रौली या घराण्यांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांचे सुरूवातीचे शास्त्रीय संगीतातील गुरू पं. वसंतराव कुलकर्णी (vasantrao kulkarni) हे आहेत. तर नंतरचे शिक्षण हे किशोरी अमोणकर (kishori amonkar) यांच्याकडे झाले आहे, आज 27 जानेवारीला त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खुपशा शुभेच्छा.\nपहिल्यापासून गाण्यासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले होते. पण त्या गायिका म्हणून घडल्या त्या पंचविसाव्या वर्षी घडल्या. वयाच्या विशीत त्यांनी आपला कल त्यांनी संगिताकडं वळवला होता. त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आले आहे. कारण लहानवयात अनेक गोष्टींचा त्याग करून त्यांनी संगीत शिकल्या आहेत.\nमाझा सर्वोत्तम प्रेक्षक साथीदार आहे\nश्रोत्याला संगीताला शरण जावं लागतं; घाईत संगीत ऐकता येत नाही. गायक आणि प्रेक्षक यांचा एकदा वेग जुळला पाहिजे. माझा नेहमी विश्वास आहे, की सर्वोत्तम प्रेक्षक हा तुमचा साथीदार आहे, परंतु त्यांच्यापेक्षाही चांगला प्रेक्षक तुम्ही आहात. तुमची क्षमता जाणून घेण्यात तुमच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. मी हे नाकारत नाही की प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. जेव्हा मी घरी असतो तेव्हा एक सोईची पातळी असते, स्टेजवर तुम्हाला नकारात्मक गोष्टी ब्लॉक कराव्या लागतात आणि मी ज्याला झोन म्हणतो त्यामध्ये जाणे आवश्यक आहे, तुम्ही जे काही करू शकता ते बाहेर आणण्यासाठीचं आमचे संगीत मनोरंजनासाठी नाही, ते एक माणूस म्हणून विकसित होण्यास मदत करण्यासाठी आहे.\nटिकेकर यांना हे आवाज आवडतात\nकेसरबाईजी, मोगुबाईजी, हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर, शोभा गुर्टू, मालिनी राजूरकर, वीणा सहस्रबुद्धे हे आवाज मला खूप आवडतात. कर्नाटकी गायक एमएस सुब्बुलक्ष्मी, बॉम्बे जयश्री. हलक्या संगीतासाठी, मी लताजी आणि आशाजींकडे जाते.\nजुगलबंदी गाण्याबाबत टिकेकरांचं मत\nमी कर्नाटक गायिका गायत्री वेंकटरामन यांच्यासोबत यूएसमध्ये मैफिलीची मालिका केली होती. हे माझ्यासाठी कठीण होते, कारण मला वेगळ्या स्केलमध्ये, जी शार्पमध्ये गाणे आवश्यक होते. पण मी उत्तर भारतीय राग गायले, तिने कर्नाटक समतुल्य राग गायले. संगीत हृदयाला भिडले पाहिजे; फक्त व्होकल अॅक्रोबॅटिक्स अगदी निरर्थक आहेत.\nPadma Awards : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोनू निगम म्हणाला, ‘हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करतो, कारण…’\nकतरिना, विकी, शाहिदकडून निर्भया पथकाचा व्हिडीओ शेअर, त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला; तुम्ही व्हिडीओ पाहिला का \nअनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचं नेटफ्लिक्स, अॅमॅझॉनसोबत 400 कोटींचं डील, दीड वर्षात ‘इतके’ सिनेमे रिलीज करणार\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/02/blog-post_18.html", "date_download": "2022-05-25T03:32:37Z", "digest": "sha1:P2EKTMAU5NAHPHKOUYWIGLLNJ36FW4YR", "length": 21216, "nlines": 237, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आणि मुक्ती लाभेल – हसीब भाटकर | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आणि मुक्ती लाभेल – हसीब भाटकर\nमुंबई : आपल्या निर्मात्याला आपण उत्तरदायी आहोत हा विचार आपल्याला वाईट कृत्यांपासून वाचवतो. एकमेकांबरोबरच्या बंधुभावामुळे समाजात शांतता निर्माण होते, असे विचार जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबईचे सेक्रेटरी मुजफ्फर अन्सारी यांनी व्यक्त केले.\nजमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे १२ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ‘इस्लाम : प्रगती, शांती आणि मुक्तीसाठी’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ‘समाजनिर्मितीत धर्माची भूमिका’ या विषयावरील एका कार्यक्रमाचे आयोजन गांधी सेवा हॉल, वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले होते, त्या वेळी मुजफ्फर अन्सारी बोलत होते.\nकार्यक्रमाची सुरूवात कुरआनच्या काही श्लोकांच्या पठणाने झाली. या श्लोकांचे हिंदीमध्ये अनुवाद सादर करण्यात आला. कार्यक्रमास सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रक मुजफ्फर अन्सारी यांनी जमाअतच्या राज्यव्यापी मोहिमेचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून शांती, प्रगती आणि मुक्तीचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. यानंतर बकर अली यांनी ‘मानवतेची सेवा आणि ईशउत्तरदायित्व’ या विषयावर एक उत्तम हिंदी कविता सादर केली.\nवसईहून आलेल्या खिस्ती धर्माच्या प्रतिनिधी सिस्टर क्रिस्टल टुस्टानो म्हणाल्या, भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. धर्म लोकांना जोडतो. मात्र काही लोक धर्माच्या नावाने तोडण्याचे काम करतात. कारण त्या लोकांना ‘मानवता’ या धर्माच्या मूळ सूत्राचा विसर पडलेला असतो. एकमेकांच्या धार्मिक श्रद्धेचा अभ्यास करा आणि समाजाच्या सामायिक कार्यासाठी पुढे या, असे आवाहन सिस्टर टुस्टानो यांनी या वेळी श्रोत्यांना केले.\nचेंबूर येथील बौद्ध धर्माचे प्रतिनिधी डॉ. वेन भदत राहुल बोधी महाथेरो म्हणाले, आज समाजात जे वातावरण निर्माण झाले आहे ते बदलण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी वाईट विचार, कुप्रथा, घमंड अशा प्रवृत्तींना तिलांजली द्यायला हवी. इस्लामने शांतीचा मार्ग दाखविला आहे, या मार्गाचे अनुसरण करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.\nजैन ब्रह्मकुमारी समाजाचे राजकुमार एस. चपलोत म्हणाले की, जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्व दिले गेले आहे. लोकांनी धर्माऐवजी मानवतेचा आधारावर ऐक्य प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यांनी महावीर यांच्या शिकवणींची या वेळी आठवण करून दिली.\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या या उपक्रमाची विले पार्ले येथील संन्यास आश्रमचे स्वामी मुक्तेश आनंदजी महाराज यांनी तोंडभरून प्रशंसा केली आणि लोकांनी जमाअतच्या अशा उपक्रमांनी पाठिंबा दिला पाहिजे असे आवर्जून सांगितले. स्वामींनी धर्म, अर्थ आणि कर्म यांची व्याख्या लोकांना स्पष्ट करून सांगितली. एकमेव ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची त्यांनी या वेळी आवाहन केले.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जमाअतच्या मुंबई विभागाच्या कार्यकारिणीचे सदस्य अब्दुल हसीब भाटकर यांनी सर्व धर्मांच्या शिकवणींचा उहापोह करून स्पष्ट केले की मानवाने धर्मापासून अलिप्त राहून आपल्या अधोगतीला कवटाळले आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांचा कोणताही धर्म नसतो. अंतिम ईशवाणी कुरआनमध्ये मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांचे समाधान असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आपण सर्वांनी ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास निश्चितच आपल्याला शांती, प्रगती आणि मुक्ती लाभल्याशिवाय राहणार नाही.\nकृतज्ञता : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nअल् बेरुनी-अद्वीतीय तत्वज्ञ,दार्शनिक आणि इतिहासकार\nहिंदू राष्ट्रवाद विरूद्ध मुस्लिम राष्ट्रवाद\nभारताचे विभाजन आणि काश्मीर प्रश्नासाठी जबाबदार कोण\nपोलिसांना दर्जाहीन बुलेटप्रुफ जाकिटे\nसवाब-ए-जारीया’ : अनाथ, बेवारस मुलांची परवरीश\nभारत स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटि...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\nका पत्रकारांनी घाबरायला हवं\nमनुष्य नरकात जाण्यास एवढा उत्सुक का\nगुणवत्ता आणि सेवा यामुळेच व्यवसाय वाढवता येतो\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची भुमिका योग्य\nअल्लाउद्दीन-पद्मावती : इतिहासावर लादलेली कल्पना\nलोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेसमोर आव्हाने आहे...\nसंदेश लायब्ररीचा स्तुत्य उपक्रम\nपोलिसांच्या डोळ्यावरील ‘उजवा चष्मा’ धोकादायक\nसामाजिक व आर्थिकदृ���्या मागासलेल्या समाजाच्या उन्नत...\nपहेल फाऊंडेशनतर्फे ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ कार्यक...\nपत्रकार संघाच्या येवला शहर अध्यक्षपदी अय्यूब शाह\nमहाराष्ट्र शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - म...\nस्वत:च्या दायित्वाचे विस्मरण होऊ नये -अ‍ॅड. काझी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nभारतीय मदरसे : भ्रम आणि वास्तव\nईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मुक्ती\nबाल लैंगिक अत्याचाराकडे डोळसपणे बघण्याची गरज\nमुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी कोर्टावर आय.बी...\nहिंदू विरूद्ध हिंदुंची करनी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांतिसंदेश प्रत्येक घरात पो...\nशांती प्रगती व मुक्तीसाठी जनतेला झगडावे लागत आहे ह...\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आ...\nस्नेह संमेलनातून समतेचा संदेश\nगुन्हा घडण्यासाठी मनुष्य नाही त्याची मानसिकता जवाब...\nजमाअतच्या मोहिमेत सर्वभाषीय कवींचा उत्स्फूर्त प्रत...\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\nआई तू दिवसभर काय करतेस\nइतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे : खाफीखान\n67 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\nआता आम्ही आत्महत्या करणार नाही\nशांती, प्रगती आणि मुक्तीसाठी गोरगरिबांना आधार द्या...\nअनेकत्वात अशांती तर एकत्वात शांती - डॉ. भागवत गुरूजी\nअजान : प्रश्न आणि उत्तरे\nआचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nकुरआनच्या मार्गदर्शनानुसार प्रगती, शांती व वाईट वि...\nकहीं पे निगाहें कहीं पे निशाना\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/mumbai_96.html", "date_download": "2022-05-25T03:36:08Z", "digest": "sha1:NHIMP3WUWU3PLXW7RDD5INVWKGHXHDLM", "length": 3431, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय योग दिन: राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nआंतरराष्ट्रीय योग दिन: राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग\nमुंबई ( २१ जून २०१९ ) : महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका योग सत्रामध्ये भाग घेतला आणि योगासने केली.\nयोग संस्था सांताक्रुझ यांनी या योगसत्राचे आयोजन केले होते. राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार तसेच राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांचे कुटुबींय यांनी यावेळी योगसने केली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2022-05-25T04:42:43Z", "digest": "sha1:RU5GAS6UO4JYFK4L4XLVZ3GICPYQVP5D", "length": 27321, "nlines": 126, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "औरंगाबाद लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री सुभाष देसाई | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nऔरंगाबाद लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री सुभाष देसाई\nऔरंगाबाद लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री सुभाष देसाई\nप्रकाशन दिनांक : 26/01/2022\nपालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण\nजिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांची मंत्रिमंडळात दखल\nदोन्ही पालक गमावलेल्या 20 पाल्यांना मदत\nशिवभोजनमधून लाखो गरिबांना लाभ\n‘आझादी का अमृत महोत्सव’ स्वावलंबानाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल\nमतदार यादी शुद्धीकरणात जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी\nऔरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे आणि कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगतानाच ‍जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच जिल्हा लसीकरणयुक्त होईल, अशी अपेक्षाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केली.\nपोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. देसाई बोलत होते. कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.\nप्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून केलेल्या श���भेच्छा संदेशात देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शासनाने मागील दोन वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉनसारख्या संकटालाही खंबीरपणे सामोरे जाता आले. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे. जिल्ह्याने कोरोना लसीकरणाला प्राधान्य देऊन संपूर्ण जिल्हा कोरोना लसीकरणयुक्त व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेतला. जनतेनेही लसीकरणामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची दखल मंत्रिमंडळात घेतली याचा मी स्वत: साक्षीदार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली. सर्व यंत्रणांच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे 10 लाखांच्यावर लसीकरण झाले. याकाळात पहिला डोस घेणारे लाभार्थी आता दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. 45 वर्षांवरील नागरिक, कोरोना योद्धे आदींसह 81 टक्क्यांहून अधिकांनी पहिला, 45 टक्क्यांनी दुसरा कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतला आहे.\nकोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे. त्यात जिल्ह्यातील 27 बालकांपैकी 20 बालकांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित बालकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला ‘आझादी का अमृत महोत्सव’ स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमराठवाड्याचे हरितक्षेत्र कमी असल्याने जिल्ह्याने इको बटालियनच्या सहकार्याने जिल्ह्याचे हरितक्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. सामाजिक वनीकरणाने दिलेली उद्दीष्ट्ये पूर्ण केली. यामध्ये राज्य योजनेतून साडे पाच लक्ष, मग्रारोहयोतून तीन लक्ष, गोगाबाबा टेकडीवर सहा हजारांहून अधिक अशी जवळपास साडे लाखांवर रोपांची लागवड करण्यात आली आहे. शिस्तप्रिय असलेल्या बटालियनच्या जवानांनी निरगुडी, कोलठाण आदी ठिकाणी वृक्षलागवड केली आणि ती जगवली सुद्धा. हाच प्रयोग गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी राबवण्याचा निर्णय घेतला. या टेकडीवर कडूनिंब,वड, पिंपळ अशा सहा हजार देशी जातीची रोपे लावण्यात येणार आहेत. प्रत्येकाने वृक्षाचे महत्त्व जाणून त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही विनंती करतो. जिल्ह्यात 29 लाख मतदार आहेत. या सर्व मतदारांची फोटोसह मतदार यादी जिल्ह्याने बनविली आहे. मतदार नोंदणी व मतदार यादीचे शुध्दीकरण करणे या कामात जिल्हा राज्यात 29 व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला आहे. राज्यात मतदार नोंदणी व जनजागृतीचे काम उत्कृष्ट केल्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत सत्कार करण्यात आलेला आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.\nराज्यात जागतिक बँकेचा प्रकल्प असलेल्या ‘पोकरा’च्या अंमलबजावणीत सुरूवातीपासूनच औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. या प्रकल्पावर आजपर्यंत 424 कोटी 90 लाखांचा ‍निधी 69 हजार 963 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात कांदा चाळ, संरक्षीत शेती, शेततळे अस्तरीकरण, अहिल्यादेवी रोपवाटिका, मनुष्यबळ विकास कार्यक्रम आदींसाठी तीन कोटींहून अधिक अनुदान वितरीत केले आहे. शेतकऱ्यांच्या फायदा विचार करून शासनाने मोफत सात बारा देण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्ह्यात आठ लाख तीन हजार 644 सातबारांचे मोफत वाटप करण्यात आले. ज्याची टक्केवारी 92 टक्के एवढी आहे. तर 98 टक्के सातबारांवर डिजिटल स्वाक्षरी झालेली आहे.\nशिवभोजन शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. सर्व तालुक्यांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेला सुरूवात होऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. याचा आनंद होतो आहे. आजपर्यंत या योजनेचा जवळपास 22 लाख 32 हजार गरीब, गरजूंनी लाभ घेतला आहे. बांधकाम कामगारांना साडेतीन कोटी, घरेलू कामगारांना 36 लाख असे एकूण चार कोटी रूपये त्यांना देण्यात आले आहेत. खरीप, रब्बीसाठी एक हजार 616 कोटी रुपये कर्ज वाटपाचा लक्षांक दिलेला असताना जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 255 शेतकऱ्यांना एक हजार 272 कोटी रुपये एवढे कर्ज वाटप केलेले आहे. राज्यात कर्ज वाटपात जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील दोन लाख 36 हजार 984 शेतकऱ्यांना 982 कोटी रुपये रकमेचा महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून लाभही दिले���ा आहे.\n‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ नुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून एकत्रित वसूल झालेल्या 33 टक्के रक्कम महावितरणच्या विभागीय पातळीवर त्या ग्रामपंचायतीत कृषीपंप ग्राहकांसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरला जातो. जिल्ह्यात अशा प्रकारे 54 कोटींचा निधी जमा झाला आहे. त्यापैकी 17 कोटी रुपये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणार आहे.\nऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील पाच लाख 93 हजार 665 शेतकऱ्यांना 378 कोटी 67 लाखांहून अधिक रकमेचे अनुदान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते ‍पिकेल’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांना नफ्याचे पीक असलेल्या ओवा ‍पिकाची लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या पिकाची जिल्ह्यात 215 एकरांवर लागवड झाली, हे विशेष.\nआरोग्‍य सुविधांच्या बळकटीकरणासोबतच जिल्ह्याचे अर्थचक्र ज्यावर आधारित आहे असे उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे काम करणाऱ्या एमसीइडीतून लाखो प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले. या केंद्रात 300 प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाची तर 100 प्रशिक्षणार्थींची ‍निवासी प्रशिक्षणाची सोय शासनाने केली आहे. यातून व्यवसायासाठी मार्गदर्शन, वृद्धी होण्यास उद्योजकांना मदत होणार आहे.\nऑरिक सिटी शेंद्रा येथे एसीजी युनिव्हर्सल कॅप्सूल या फार्मा कंपनीला 20 एकर जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. त्या कंपनीची 600 कोटीची गुंतवणूक आहे. ऑरीकमध्ये आजपर्यंत 125 कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. तर पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व सहा हजारांची थेट रोजगानिर्मिती झालेली आहे, असेही देसाई म्हणाले.\nसुरूवातीला पालकमंत्री श्री. देसाई यांचे विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते नक्षलग्रस्त भागात खडतर, कठीण, कर्तव्य बजावल्याने विशेष सेवा पदक व उत्कृष्ट सेवा केलेले पोलिस आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, अंमलदार सर्वश्री सचिन पागोटे, अशोक अवचार, अमोल सोनवणे, पुंडलिक डाके, देविदास शेवाळे, रोहित गांगुर्डे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.\nयुरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एल्ब्रूस’ येथे 75 वा स्वातंत्र्य दिवस व अमृत महोत्सव वर्ष साजरा करणारे पहिले भारतीय एमआयडीसीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील सहायक अंबादास गायकवाड, जिल्हा सैनिक कार्यालयातील शिपाई विकास कापसेंना राष्ट्रपतींच्याहस्ते सेना पदक 2020 मध्ये देऊन गौरविण्यात आले होते. या पदकाप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना बारा लाख रूपये रकमेचा धनादेश देऊन पालकमंत्री देसाई यांनी सन्मानित केले.\nकार्यक्रमानंतर श्री. देसाई यांनी सर्व निमंत्रितांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.\nध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते पोलिस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात ‘निरामय आरोग्य’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी तंदुरूस्त राहणे आवश्यक असल्याने या उपक्रमाचा पोलिसांनी लाभ घ्यावा. दररोज व्यायाम करून तंदुरूस्त राहावे. त्यामुळे जनतेलाही अधिक चांगली सुविधा देता येईल, असे पालकमंत्री देसाई म्हणाले. यावेळी त्यांच्याहस्ते ‘निरामय आरोग्य’ पोस्टर, पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1115202", "date_download": "2022-05-25T04:44:56Z", "digest": "sha1:3Z2RRHHL3RGM5QNYIUZDGBVR3VAYM4BX", "length": 2050, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ४१७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ४१७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:२४, २९ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:417, rue:417\n१३:४१, २९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:417年)\n०९:२४, २९ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:417, rue:417)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/23/thackerays-temple-built-shiv-sainiks-sold-land/", "date_download": "2022-05-25T04:53:12Z", "digest": "sha1:6KVWT7VQYTGR6MCK4SH6FQUP5G7OKTN2", "length": 11740, "nlines": 93, "source_domain": "surajyadigital.com", "title": "जमीन विकून अल्पभूधारक शिवसैनिकाने उभारले बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर - Surajya Digital", "raw_content": "\nजमीन विकून अल्पभूधारक शिवसैनिकाने उभारले बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर\nin Hot News, महाराष्ट्र\nनांदेड : एका सामान्य शिवसैनिकांने स्वखर्चातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले आहे. नांदेडच्या nanded मुखेड mukhed तालुक्यातील इटग्याळ गावात हे मंदिर बांधण्यात आले. संजय इटग्याळकर Sanjay Itagyalkar असे या अल्पभूधारक कुटुंबातील शिवसैनिकाचे नाव आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार त्यांचा हिंदुत्वाविषयीची जागरूकता, लढा हा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी त्याने जमीन land विकून बाळासाहेबांचे मंदिर उभारले.\nस्वर्गीय बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी आपण हे मंदिर बनवल्याचे संजयने सांगितलंय. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी स्वखर्चातून एका सामान्य शिवसैनिकाने उभारलेल्या या मंदिराविषयी नांदेड जिल्ह्यात मात्र सर्वत्र चर्चा आहे.\nमुखेड तालुक्यातील इटग्याळ या छोट्याशा गावात वास्तव्यास असणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या संजय इटग्याळकर या तरुणास बालपणापासूनच बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व, मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा या विषयी नेहमीच आकर्षण राहिले आणि तो शिवसेनेकडे ओढला गेला. बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी व शिवसेना बाळासाहेबांना जवळून पाहता यावे त्यांच्या सान्निध्यात राहता यावे यासाठी त्याने 2000 मध्ये थेट मुंबई गाठली होती.\nत्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी मुंबई येथील अंधेरी स्थित जानकी देवी पब्लिक स्कूल येथे मुलांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम स्वीकारले. एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरू केले.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nदरम्यान घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जिम्मेदारीमुळे 2007 साली संजयने पुन्हा आपले गाव इटग्याळ गाठले. परंतु या दरम्यान त्याने बाळासाहेब व शिवसेनेचे काम मात्र चालू ठेवले. एवढेच नाही तर दरवर्षी न चुकता ते आतापर्यंत दसरा मेळाव्यास आपली हजेरी लावतात.\nया दरम्यान बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार त्यांचा सामन्या विषयीचा लढा, त्यांची हिंदुत्वाविषयीची जागरूकता ही तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी 2013 साली त्याने आपल्या वडिलोपार्जित जागेत बाळासाहेबांचा पुतळा उभारला. ज्या ठिकाणी 2013 पासून आतापर्यंत एक ज्योत नेहमी तेवत असते. परंतु बाळासाहेबांचा हा पुतळा उभारल्यानंतर ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपदांमुळे पुतळ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्याच जागेवर बाळासाहेबांचे मंदिर उभारण्याचे ठरवले.\nसंजय उदरनिर्वाहासाठी देगलूर, मुखेड, उदगीर याठिकाणच्या तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले आणि आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमीन विक्री करून व तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर उभारलंय. जवळपास एक एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत संजय इटग्याळकर यांनी हे मंदिर उभारले आहे.\nयाठिकाणी मोफत कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.\nसंजय इटग्याळकर यांनी उभारलेल्या या बाळासाहेबांच्या पुतळ्यास 2019 साली नांदेड दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनीही भेट दिलीय. या तरुणाने त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकून हे मंदिर बनवलंय. स्वर्गीय ठाकरे यांच्या मंदिरासोबतच हा परिसर निसर्गरम्य करण्यासाठी या शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतलीय.\nउद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन\nपाकिस्तानमधील वादळ महाराष्ट्रावर धडकले; सावधानतेचा इशारा\nपाकिस्तानमधील वादळ महाराष्ट्रावर धडकले; सावधानतेचा इशारा\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-78/", "date_download": "2022-05-25T03:34:43Z", "digest": "sha1:NKLMA6T6W5LVTT4VWOERINQMCQ3CWGMW", "length": 13899, "nlines": 221, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंतन : महापुरुषांचा पराभव? – Dainik Prabhat", "raw_content": "\nचिंतन : महापुरुषांचा पराभव\nजगात अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांना त्यांच्या देशात तसेच पूर्ण जगात सन्मान दिला जातो. भारतात जन्मलेल्या महापुरुषांच्या वाट्याला मात्र ही सन्मानाची वागणूक आलेली दिसत नाही. येथील महापुरूष वेगवेगळ्या गटाने किंवा जातीने वाटून घेतला आहे. आमचा महापुरुष किती महान आहे हे सांगताना दुसऱ्या महापुरुषांवर चिखलफेक केली जाते. मात्र यामध्ये खरेतर आपण आपल्याच महापुरुषांचा पराभव करायला निघालो आहोत.\nभारतातील अनेक महापुरुष नावारूपाला आले. त्याची कीर्ती जगभर पसरली. त्यांना जगाने स्वीकारले मात्र, भारतातच त्यांचा स्वीकार करण्यात आलेला नाही. या महापुरुषांपैकी डॉ. बाबासाहेब यांचे नाव अग्रस्थानी येईल. बाबासाहेब आंबेडकरानी घटना समितीच्या शेवटच्या अधिवेशनात भाषणात म्हटले होते की, कोणतीही राज्यघटना तेव्हाच मोलाची ठरेल जेव्हा तिला वापरणारे योग्य असतील. अयोग्य लोकांच्या हातात राज्यघटना पडली तर तिचा काही उपयोग होणार नाही.\nहाच संबंध धर्माशीही जोडला जाणारा आहे. कोणताही धर्म वाईट नाही मात्र, त्या धर्माचे अनुयायी तो धर्म कसा चालवतात यावर त्या धर्माचे बरेवाईट ठरते. त्याचप्रमाणे कोणताही महामानव हा चांगलाच आहे. मात्र त्या महामानवाचे विचार त्यांचे अनुयायी समाजापर्यंत योग्यप्रकारे पोहचवत नसतील तर हे त्या महामानवाचा पराभव म्हणावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांनी या महापुरुषांचे चारित्र्य, त्यांचे कार्य, समाजसेवा यांची माहिती घ्यावी.\nडॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची देशभरात विटंबना केल्याच्या घटना सर्रास घडतात. अज्ञानी लोकांकडून असे कृत्ये घडत असते. असे लोक महापुरुषांची नव्हे तर देशाचीच विटंबना करीत असतात. तरुणांना चुकीच्या मार्गदर्शनामुळे महामानवांविषयी चुकीची प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण केली जाते. त्यामुळे त्यांच्याकडून महापुरुषांची विटंबना करण्याचे धाडस होते. डॉ. आंबेडकर यांच्याविरुद्ध विरोधी सूर असणाऱ्यांकडून दोन समाजात भांडणे लावण्याचेही काम केले जाते.\nभारतातील सुजाण नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. राजधानीत भारतीय संविधान खुलेआम जाळले जाते. या घटनेचा निषेध करण्याऐवजी अनेकांनी याचे समर्थन केले. अशा घटना देशासाठी मारक ठरतात. आज सर्व शाळांमध्ये इतर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतीथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेतले जातात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती तर 6 डिसेंबर रोजी पुण्यतिथीनिमित्त क्‍वचित शाळांमध्येच अभिवादन कार्यक्रम घेतले जातात.\nमहापुरुषांना कितीही विरोध केला तरी त्याचे विचार कधीही मरत नाहीत. आंधळ्या समाजाला त्यांचे विचार नेहमी प्रकाश दाखविण्याचे कार्य करीत असतात. महापुरुषांचे विचार समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठीच असतात. जातीधर्माच्या नावावर राजकारण करणारे कमी नाहीत. महामानवांचे विचार दाबून त्यांचा अपप्रचार करून त्यांचा पराभव करण्याच्या प्रयत्नात आपण आपलाच पराभव करीत आहोत, हे आपल्या लक्षात यायला हवे.\nअग्रलेख : राहुल गांधींचे मुक्‍तचिंतन\nकटाक्ष : हा न्याय म्हणावा का\nनोंद : एलआयसी “इश्‍यू’\n47 वर्षांपूर्वी प्रभात : ब्रिटनमधील भारतीय डॉक्‍टरांवर नवे निर्बंध\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_55.html", "date_download": "2022-05-25T04:56:47Z", "digest": "sha1:CE6TUPZEURLR4QFVT3AELDI7URYUXQM2", "length": 6289, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); कानगावातील शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकानगावातील शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक\nमुंबई ( २१ नोव्हेंबर ) : मुंबई, दि. 21 : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन पूर्ण सकारात्मक ���हे. म्हणूनच शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध निर्णय शासनाने घेतले असून यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.\nकानगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शेतकरी विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.\nमुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीसारखा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र लाभार्थी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी सोलर फिडरची योजना हाती घेण्यात आली आहे. दीड वर्षात सगळे फिडर सोलरवर आणून शेतकऱ्यांना अखंडीत वीजपुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवरही शासन पूर्ण सकारात्मक आहे. त्यातील अनेक मागण्या पूर्ण झाल्या असून इतर प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यास शासन कटीबद्ध आहे. त्यामुळे कानगाव येथील शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.\nयावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहूल कूल, कानगावचे सरपंच संपत कडके, उपसरपंच बापुराव कोऱ्हाळे, भानुदास शिंदे, ॲड. भास्कर फडके आदी मान्यवर उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/no-dates-for-akshay-kumars-prithviraj-till-june-suspense-on-solo-release-due-to-south-and-hollywood-releases-129365903.html", "date_download": "2022-05-25T04:18:11Z", "digest": "sha1:3DQ7PCSTTYGKI5CGZ63IVTLHMOIR6HUR", "length": 7806, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'साठी जूनपर्यंत तारखा नाहीत, साऊथ आणि हॉलिवूडच्या रिलीजमुळे सोलो रिलीजवर सस्पेंस | No Dates For Akshay Kumar's 'Prithviraj' Till June, Suspense On Solo Release Due To South And Hollywood Releases - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपृथ्वीराज अपडेट:अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'साठी जूनपर्यंत तारखा नाहीत, साऊथ आणि हॉलिवूडच्या रिलीजमुळे सोलो रिलीजवर सस्पेंस\nमे ते जूनपर्यंत सोलो रिलीजसाठी तारखा नाहीत\nअक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' यावर्षी 18 मार्चला रिलीज होणार आहे. पण, त्याचा 'पृथ्वीराज' कधी येणार याविषयी ट्रेड कॉरिडॉरमध्ये चर्चा सुरु आहे. सध्या तरी 'पृथ्वीराज' हा चित्रपट 1 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, प्रॉडक्शन हाऊसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.\nअनेक ट्रेड अॅनालिस्टचे मत आहे की, यशराज रिलीजच्या बाबतीत खूप विचार करत आहे. त्यांच्याकडे 'पुष्पा' आणि 'स्पायडर मॅन'ची उदाहरणे आहेत. दोन्ही चित्रपट कोरोना काळात आले आणि तरीही सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले. अशा स्थितीत त्यांनीही 'पृथ्वीराज'साठी सेफ डेटसाठी जास्त वेळ थांबायला नको होते. त्यांनी हा चित्रपट रिलीज करायला हवा होता.\n'पृथ्वीराज'च्या रिलीजसाठी जूनपर्यंत तारखा मिळणे कठीण\nट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांच्या म्हणण्यानुसार, \"अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' मार्चमध्ये येत आहे. सहसा एका अभिनेत्याच्या दोन चित्रपटांमध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असावे. अशा परिस्थितीत तो 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल का हा प्रश्न आहे. त्यानंतर मे-जूनमध्ये हॉलिवूड आणि साऊथमध्ये अनेक मोठे रिलीज होणार आहेत. 'पृथ्वीराज' हा बिग बजेट चित्रपट असल्याने त्याच्या सोलो रिलीजसाठी जूनपर्यंतच्या तारखा मिळणे कठीण आहे. यावर्षी अक्षयचे 5 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत अक्षयच्याच चित्रपटांशी टक्कर होऊ नये यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.'\nमे ते जूनपर्यंत सोलो रिलीजसाठी तारखा नाहीत\nएग्झिबिटर विशेष चौहान आणखी एक महत्त्वाचा पैलू उघड करतात. ते म्हणाले, \"दाक्षिणात्य चित्रपट हिंदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडे 'वलीमाई', 'खिलाडी', 'आचार्य', 'केजीएफ-2' यांसह आणखी अनेक मोठे साऊथ चित्रपट येत आहेत. 25 मार्चला 'RRR' येत आहे. रामचरण त्यात आहे. त्याची हाईप हिंदी पट्ट्यात कायम आहे. त्यानंतर त्याचा चिरंजीवीसोबतचा 'आचार्य' हा चित्रपट एका महिन्यानंतर 29 एप्रिलला येतोय. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक हॉलिवूड चित्रपट आहेत. मे ते जून या कालावधीत 'पृथ्वीराज'च्या सोलो रिलीजसाठी तारीख नाही.'\nएप्रिलमध्येही चित्रपट येणे कठीण होणार आहे.\n'RRR'च्या ओपनिंगबद्दल बोलले जात आहे की त्याला 28 कोटींची ओपनिंग मिळणार आहे. अशा परिस्थितीत, 25 मार्चपासून ते एप्रिलच्या सुरुवातीच्��ा आठवड्यांपर्यंत तो चित्रपटगृहांमध्ये असेल. 'KGF-2' आणि 'लाल सिंग चड्ढा' पुढील आठवड्यात येतील. या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही 'पृथ्वीराज' येणे कठीण होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/aurangabad-watergrid-will-quench-the-thirst-of-6-lakh-people-129542312.html", "date_download": "2022-05-25T03:28:52Z", "digest": "sha1:ZMJAUFEQHU3V6QNIJXWYZ37AT7RZRULH", "length": 8347, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'औरंगाबाद वॉटरग्रीड' केल्यास भागेल ६ लाख लोकांची तहान | 'Aurangabad Watergrid' will quench the thirst of 6 lakh people - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजलदिन विशेष:\"औरंगाबाद वॉटरग्रीड\" केल्यास भागेल ६ लाख लोकांची तहान\nशहराची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबवत असलेली १६८० कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होईल तेव्हा होईल, मात्र त्यापूर्वीच शहराची तहान भागवणे शक्य आहे. शहराभोवताली किमान ६ ते ७ मध्यम व लघु सिंचन प्रकल्प असून त्यांना जोडून “औरंगाबाद वॉटरग्रीड’ तयार केली तर त्यातून किमान ५ ते ६ लाख नागरिकांची तहान भागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या याेजनेसाठी १२५ ते १५० कोटींचाच खर्च येईल.\nऔरंगाबाद महापालिकेने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्प गुंडाळल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादकरांसाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना दिली. यातून प्रत्यक्षात पाणी येण्यासाठी अजून वेळ असला तरी विद्यमान प्रकल्पांच्या माध्यमातून अर्ध्या शहराची तहान भागवणे शक्य आहे. शहराच्या १७ लाख लोकसंख्येला दररोज ०.१५ दलघमी पाणी लागते. शहराभोवतालचे प्रकल्प त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात.\n...तर ६६ दलघमी पाणी उपलब्ध\nशहराच्या चारही बाजूंच्या प्रकल्पांतून ६५ ते ७० दलघमी पाण्याचा साठा निर्माण होऊ शकतो. १ दलघमीमध्ये सुमारे १ लाख लोकसंख्येला पाणी उपलब्ध होते. चारही प्रकल्पांतून ६ ते ७ लाख नागरिकांची तहान भागवणे शक्य आहे. यासाठी भूसंपादनाची गरज नाही. त्या-त्या भागातील प्रकल्पातून भूमिगत जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करता येईल. यामुळे कमी खर्चात प्रकल्प पूर्ण होईल. शिवाय जायकवाडीवरील ताणही कमी होईल. दरम्यान, वाल्मी व जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा एक अहवाल सादर केला होता. मात���र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.\nकशी असेल औरंगाबाद वॉटरग्रीड\nसातारा परिसर : सातारा, देवळाई परिसरातील दोन लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी परदरी साठवण तलाव व वाल्मीचे दोन तलाव महत्त्वाचे ठरू शकतात. परदरी तलावाची क्षमता २० दलघमी असून डोंगराच्या मध्यात असल्याने यातून बाष्पीभवनही कमी होते. वाल्मीच्या २ तलावांची क्षमता ४ दलघमी असून कॅनॉल नसल्याने पाण्याचा सिंचनासाठीही वापर होत नाही. १० ते २० कोटी रुपये खर्चून पाइपलाइन केल्यास २४ दलघमी पाण्यातून सातारा परिसरातील १.५ ते २ लाख नागरिकांची तहान कायमची भागू शकते.\nदोल दलघमी क्षमतेचा हर्सूल तलाव, ५ दलघमी क्षमतेचा फुलंब्रीच्या सांजूळ तलावाचाही पाणीपुरवठ्यासाठी वापर योजनेसाठी शक्य आहे. खाम नदीत जलशुद्धीकरण उभारून खांब बंधाऱ्यातून ५ दलघमी पाण्याची उपलब्धता करणेही शक्य आहे. यातून हर्सूल, जटवाडा, हडकोतील काही भागात पुरेसे पाणी मिळू शकेल.\nकरमाडजवळील जळगाव, लहुकी, सुखना प्रकल्प मिळून २५ ते २७ दलघमी उपलब्धता होऊ शकते. यातून रामनगर, चिकलठाणा, विमानतळ परिसरात पाणी पोहोचवणे शक्य आहे. पूर्वी सुखना प्रकल्पातून चिकलठाणा, रामनगरपर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. तो पुन्हा केला तर या भागात पाणी मिळू शकेल.\nवाळूज परिसरात ७ दलघमी क्षमतेचा टेंभापुरी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून वाळूज, बजाजनगर, सिडको महानगरच्या नागरिकांच्या पाण्याची गरज भागू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-05-25T03:10:55Z", "digest": "sha1:QFYPYG5VXNS7LGYWADOXELPQVA26K7IZ", "length": 16734, "nlines": 222, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारामतीत सुळे-कुल लढत चुरशीचीच… – Dainik Prabhat", "raw_content": "\nबारामतीत सुळे-कुल लढत चुरशीचीच…\nमतदारसंघात अनेक प्रश्‍नांची सरमिसळ; प्रत्येक मतदारांचा कौल महत्त्वाचा\nबारामती- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामतीचा गड राखणार का त्यांचे मताधिक्‍य वाढणार की घटणार त्यांचे मताधिक्‍य वाढणार की घटणार कमळाच्या चिन्हाचा कांचन कुल यांना किती फायदा होणार कमळाच्या चिन्हाचा कांचन कुल यांना किती फायदा होणार अशी चर्चा बारामती मतदारस���घात होती.\nबारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, भोर, इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना चांगला कौल मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटत आहे. पण, त्याचबरोबर दौंड, खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघात कांचन कुल याचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगतात. त्यामुळे सुळे आणि कुल यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.\nविशेष म्हणजे, बारामतीची निवडणूक भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितल्याने सुळे यांच्या विजयाची खात्री समर्थकांना वाटू लागली आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळमध्ये जास्त ताकद लावली. त्यामुळे त्यांचे बारामतीकडे दुर्लक्ष होतेय का असाही सवाल त्यांना विचारला जात होता. पण, या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना एक लाखापेक्षाही जास्त मताधिक्‍य मिळेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर अशी लढत होती. त्यावेळी महादेव जानकर कपबशीच्या चिन्हावर लढले होते. सुप्रिया सुळे यांना तेंव्हा केवळ 69 हजारांचे मताधिक्‍य होते. आता, कांचन कुल कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने त्यांनी सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. परंतु, असे असले तरी शेवटच्या टप्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर आणि बारामतीत सभा घेऊन बारामतीकरां भावनिक आवाहन केले आहे. पवार ज्या-ज्यावेळी बारामतीत सभा घेतात त्या-त्यावेळी पक्षाचा विजय होत असतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे.\nपुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे हे कांचन कुल यांच्या पाठिशी आहेत, त्यामुळे दौंड, खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदान वाढले तर त्याचा फायदा कांचन कुल यांना होऊ शकतो. असे असलं तरी कॉंग्रसचे संजय जगताप यांनी पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार केला आहे, त्यामुळे पुरंदरमध्ये सुळे यांच्याही बाजू वरचढ मानली जात आहे.\nबारामती हा माझा मतदारसंघ आहे, तुम्ही इथे येताना विचार करा, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत 24 गावांच्या पाण्याचा प्रश्‍न गाजला होता. आता, मात्र राष्ट्रवादीचे न���ते अजित पवार यांनी या गावांना हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. ही बाब लक्षात घेता बारामतीचे मतदार सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल देतील, अशी शक्‍यता आहे.\nखेड आणि इंदारपूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते सुप्रिया सुळे यांना किती मदत करतात, यावर येथील निकाल अवलंबून आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती. पण, सुप्रिया सुळे यांना या भेटीचा किती फायदा होतो, हे मात्र आताच सांगता येणे कठीण आहे.\nदरम्यान, कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खडकवासल्यामध्ये सभा घेतली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीत दोन आठवडे मुक्काम ठोकला होता. पण, या दिग्गजांच्या प्रचारामुळे आम्हालाच जास्त मते मिळतील, असा दावा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केल्याने बारामतीकर नेमके कोणामागे थांबातात, हे दि. 23 मे निकालाच्यावेळीच स्पष्ट होणार आहे.\nदौंड आणि इंदापूरमध्ये धनगर समाजाची संख्या अधिक आहे. गेल्या वेळी इथे सुप्रिया सुळेंच्या विरोधात जास्त मतदान झाले. त्या निवडणुकीत धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु, ते आश्वासन पूर्ण न झाल्याने हे मतदार आता राष्ट्रवादीकडे वळू शकतात.\nऔषधी बगीचा : इसबगोल\nहृदयरोग तरुणाई आणि आयुर्वेद\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rajkumar-rao-will-be-in-the-remake-of-chupke-chupke/", "date_download": "2022-05-25T04:01:32Z", "digest": "sha1:LN5RH72ZXDVZBRDXHYDBBRRIJXGXFLFZ", "length": 10915, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धर्मेंद्रनी केलेल्या रोलमध्ये राजकुमार राव – Dainik Prabhat", "raw_content": "\nधर्मेंद्रनी केलेल्या रोलमध्ये राजकुमार राव\nराजकुमार रावने बॉलिवूडमध्ये टॉपच्या कलाकारांबरोबर काम करून स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे. त्याने स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी नेहमीच हटके रोल निवडला आहे. “स्त्री’मध्ये त्याच्या रोलला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. आता जुन्या जमान्यातील “चुपके चुपके’च्या रिमेकमध्ये राजकुमार राव असणार आहे.\nजुन्या “चुपके चुपके’मध्ये धर्मेंद्र, शर्मिला टागोर, अमिताभ, जया आणि ओमप्रकाश यांची धमाल कॉमेडी होती, ती अजूनही प्रेक्षकांना आठवत असेल. मूळ रोलमध्ये धर्मेंद्रने ओमप्रकाशची फजिती करण्यासाठी हा रोल अप्रतिम वठवला होता. धर्मेंद्र यांनी केलेल्या त्याच रोलसाठी राजकुमार रावची निवड करण्यात आली आहे. भुषण कुमार आणि लव्ह रंजन यांच्या प्रॉडक्‍शनच्या या सिनेमामध्ये राजकुमारला कॉमेडीसाठी भरपूर स्कोप असणार आहे. त्याचा कॉमिक टायमिंक भन्नाट आहेच.\nआता वनस्पती शास्त्राचा प्रोफेसर परिमल त्रिपाठी उर्फ प्यारेलाल हा शुद्ध हिंदीच्या वापराने काय काय धमाल करतो हे लवकरच बघायला मिळेल. त्याचबरोबर इंग्रजीचा प्राध्यापक असलेल्या अमिताभ यांना जेंव्हा वनस्पती शास्त्र शिकवायची वेळ येते तेंव्हा काय गंमत होते, हे देखील प्रेक्षकांना आठवत असेल. या सिनेमातील अन्य टीमचे सदस्य कोणकोण आहेत आणि “चुपके चुपके’चे शुटिंग सुरू कधी होणार आहे, हे लवकरच समजेल.\nऐश्वर्या राय बच्चनच्या कान्स लूकवर युजर्स झाले नाराज म्हणाले,’पूर्वीसारखे सौंदर्य राहिलेले नाही’\nशाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल गौरी खान म्हणाली, ‘…त्याचे बरेच चित्रपट पाहिले नाहीत’\nरोमँटिक सीन शूट करताना ‘या’ बॉलीवूड कलाकाराने केली होती ‘लाईन क्रॉस’\nविशाखा सुभेदार यांची पोस्ट चर्चेत “बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन…”\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-producer-of-pm-narendra-modi-took-the-decision-in-the-supreme-court/", "date_download": "2022-05-25T03:41:15Z", "digest": "sha1:CAB4RQPSIIJDKZKJLA4JVIBKXERKMYNS", "length": 9683, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या निर्मात्याने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या निर्मात्याने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा अडचणींच्या घेऱ्यात सापडला आहे. या सिनेमाला निवडणूक आयोगाने दिलेल्या स्थगितीनंतर आता, चित्रपट निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या याचिकेवर १५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nयाआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचं सांगितलं होत. कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याच्या जीवनावरील सिनेमा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित करता येत नाही.\nया सिनेमाला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत असून लोकसभा निवडणूकीदरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास लोकसभा निवडणूकीत भाजपाला फायदा होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे.\nकाँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..\nआपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा\nऑफ शोल्डर टॉपमध्ये शहनाजने केला किलर फोटोशूट शेअर\nप्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/waghinis-death-in-tadoba-tiger-project/", "date_download": "2022-05-25T03:57:12Z", "digest": "sha1:S4IVFECETUBR7FFEQXVZJVEKYUOIN3W2", "length": 8915, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिणीचा मृत्यू – Dainik Prabhat", "raw_content": "\nताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिणीचा मृत्यू\nचंद्रपूर – चंद्रपूर मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिण मृत अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या वाघिणीची शिकार झाली असल्याची माहिती समोर आली आहे.\nताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पामध्ये हरणं मारण्यासाठी फासे टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. आणि त्यामुळेच या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचे समजते. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असल्याचे एका वन अधिकाऱ्याने सांगितले आहे. वन विभाग याबाबत पुढील तपास करत आहेत.\nताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा मृत्यू\nभीषण अपघात : चंद्रपूरमध्ये ट्रक्टर-कारची जोरदार धडक, ट्रक्टरचे दोन तुकडे; एकाचा जागीच मृत्यू\nChandrapur : ताडोबात वाघाचा महिला वनरक्षकावर हल्ला; जंगलात फरफटत नेलं अन्…\n युवकाचा कुत्रीवर अत्याचार; किळसवाण्या प्रकारानंतर गुन्हा दाखल\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/237/", "date_download": "2022-05-25T04:16:39Z", "digest": "sha1:KL3JNGELUHBNT5QSUNWEPOSIPD47QJSF", "length": 8524, "nlines": 102, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "लोहारा येथे बस स्थानक परिसरात बस��े जोरदार स्वागत | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी लोहारा येथे बस स्थानक परिसरात बसचे जोरदार स्वागत\nलोहारा येथे बस स्थानक परिसरात बसचे जोरदार स्वागत\nलोहारा – गेल्या अनेक दिवसांपासून सोयगाव बस आगारा कडे येथील प्रवासी संघटने कडुन सोयगाव ते जळगाव व्हाया लोहारा मार्गे दोन बसेस सुरू करण्या साठी प्रयत्न सुरू होते .मध्यनंतरी प्रवाशी संघटनेच्या आग्रहास्तव सोयगाव आगाराचे प्रमुख ठाकरे यांनी लोहारा येथे भेट देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली होती .त्यावेळी ठरल्या प्रमाणे सोयगाव आगाराच्या दोन फेऱ्या जळगाव साठी लोहारे मार्गाने सुरू करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज सकाळी ९ वाजता पहीली बस लोहारा बस स्थानक परिसरात आली .त्यावेळी बसचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवाशी संघटनेच्या वतीने सोयगाव आगाराचे वहातुक निरीक्षक के.बी. बागुल, वाहतुक नियंत्रक राहुल ठाकुर, वाहक बी एन ठाकुर,वाहक प्रभु चोपडे ,चालक वसंत सरोदे यांचे रुमाल ,टोपी देऊन स्वागत करण्यात आले. व बसस्थानक परिसरात लालपरी च्या स्वागताच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र शेळके ,तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष ए ए पटेल, विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवराम भडके, पत्रकार संघाचे पदाधिकारी दिनेश चौधरी, कृष्णराव शेळके, दिपक पवार, नाना राजपुत, ईश्वर खरे, दिलीप चौधरी, तसेच शिवसेनेचे दिनकर गीते, संभाजी लिंगायत, शाम टेलर, कैलास धनगर, कडूबा भडके ,अंबादास चौधरी, सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष युवराज पाटील ,गर्जना संघटनेचे अशोक सोनार ,शेणफडू कोळी,सुरेश मोरे, अशोक क्षीरसागर, संजय सुर्वे इत्यादी मान्यवर हजर होते यावेळी हिरा टी सेंटर च्या वतीने चहा देण्यात आला .शेवटी ए ए पटेल यांनी सर्वांचे आभार मानले .\nलोहारा येथे बस स्थानक परिसरात बसचे जोरदार स्वागत\nPrevious articleलोहारा येथे प्रतिष्ठिता कडील विद्यूतचोरी उघड धनदांडग्याची विद्यूतचोरी पकडल्याने एकच खळबळ\nNext articleदेवगाव रंगारी पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला घटस्थापनेच्या पावन पर्वावर प्रीया पाटोदि या २९ वर्षीय महिलेला दिला न्याय\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nस��मनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AA", "date_download": "2022-05-25T04:45:04Z", "digest": "sha1:JCY4ZRYKFDDA2UXI2DBW7ZROPH4L6BXJ", "length": 5073, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हीनस फ्लायट्रॅप - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हीनस फ्लायट्रॅप (मक्षिका-पंजर)(शब्दशः अर्थ : ‘व्हीनसचे कीटक जाळे’) ही एक मांसाहारी वनस्पती आहे. ही वनस्पती प्राण्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ‘पचवते’. हिच्या भक्ष्यांमध्ये मुख्यत: उडणाऱ्या व अष्टभुज कीटकांचा समावेश असतो.\nमहान जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने अशा वनस्पतींबद्दल ‘इन्सेक्टिव्होरस प्लॅन्ट्‌स’(कीटकभक्षक वनस्पती) हे पुस्तक लिहिले. अशा वनस्पतींसाठी पहिल्यांदाच ही संज्ञा वापरली गेली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०१७ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/amit-shah-union-home-minister-in-asam.html", "date_download": "2022-05-25T03:35:53Z", "digest": "sha1:QWNJBJYE737HQT6AQVTYFQXIZ2XVBKCX", "length": 4451, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "���ारतात आता घुसखोरांनना स्थान नाही : अमित शाह", "raw_content": "\nभारतात आता घुसखोरांनना स्थान नाही : अमित शाह\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nएनआरसीवर (नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची) अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की, एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन असल्याचे केंद्रीय\nगृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. भारतात आता घुसखोरांना स्थान दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.\nअमित शाह गुवाहाटीमध्ये आयोजित पूर्वोत्तर परिषदेच्या 68 व्या सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी आसाममधील अवैध नागरिकांवर निशाणा साधला. अमित शाह पूर्वोत्तर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या परिषदेत पूर्वेकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाले आहे.\nदरम्यान, वैध नागरिकांची आसाममधील एनआरसीची अंतिम यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात असून त्यात एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रीब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील, असे सांगण्यात आले आहे.\nTags देश - विदेश\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2019/marathi-manoos-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8/", "date_download": "2022-05-25T04:59:13Z", "digest": "sha1:7M3Q5JWXNAIOAVV63THBWZHGT4V73SZF", "length": 18238, "nlines": 100, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "मराठी माणूस | मराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर | Kalnirnay", "raw_content": "\nमराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर\nकोणताही समाज उद्योगधंद्याशिवाय मोठा होऊ शकत नाही‧ ‘साहसे श्री वसति’ ह्या उक्तीनुसार व्यापार-उद्योगाच्या जगात साहस (जोखीम) म्हणजे ‘रिस्क’, ही ‘रिस्क जेवढी अधिक तेवढा नफा अधिक’ हे साधे गणित मराठी माणूस एक वेळ जीवावरचे धाडस सहज करील, पण पैशाच्या बाबतीत रिस्क-जोखीम घेऊन ह्या जोखमीची योग्य ती आखणी करून मोठा उद्योग उभारेल, असे कमी दिसते‧ त्यापुढे जाऊन मोठा केलेला उद्योग दोन पिढ्यांच्या पलीकडे चाललेला दिसणे (अपवाद वगळता) तर महाकठीण. मराठी माणसाची जनुकीय (जेनेटिक) वाढ ही सैनिकी पेशासाठी किंवा नोकरीसाठी अधिक योग्य अशी झाली आहे, असे इतिहासाकडे नजर टाकता दिसते‧ आजच्या नव्या भांडवलशाहीत जी आर्थिक, व्यावसायिक जोखीम निभावण्याची मानसिकता आणि समाजवृत्ती आवश्यक असते, ती मराठी माणसामध्ये खूप अभावाने दिसते‧ भारताबाहेर जाऊन मात्र वेगळ्या प्रकारे व्यवस्थापित असलेल्या समाज अर्थव्यवस्थांमध्ये, त्यामानाने मराठी माणसाच्या उद्योजकतेचा निर्देशांक अधिक उंच दिसतो, ही एक आशेची बाजू झाली‧\nमराठी माणूस शेतीउद्योगात तर वर्षानुवर्षे हुशार आहेच‧ नोकरी-धंद्यातही आपल्यापरीने बस्तान बसवून आहे‧ शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर, संशोधक अशा व्यवसायांमध्येसुद्धा मोठमोठ्या पदांवर मराठी माणसे जगभर दिसतात‧ सेवा देणाऱ्या उद्योगांतही मराठी माणूस दिसतो‧ (उदाहरणार्थ- बँका, विमा कंपन्यांत उच्चाधिकारी मराठी माणसे दिसतात‧) मराठी माणसांच्या ट्रॅव्हल एजन्सीसारख्या सेवा चांगल्या चालतात‧ कुरिअर क्षेत्रातही ‘विचारे’ नावाचे मराठी नाव चमकू लागले आहे‧ मराठी माणसाने बऱ्याच नावारूपाला आलेल्या मोठ्या कंपन्या सुरू केल्या‧ परंतु कालांतराने या कंपन्या त्यांच्या हातातून निसटून गेल्या‧ तोंडावर अशी वीस-पंचवीस मोठ्या कंपन्यांची नावे आहेत‧ म्हणजे वास्तवात याच्या दसपट तरी अशा कंपन्या असाव्यात असा अंदाज आहे‧ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उद्योगधंद्यात यश मिळाल्यावर एका मर्यादेपलीकडे धंद्याची कमर्शिअल बाजू, व्यापारी अंग हे महत्त्वाचे ठरते‧ त्यासाठी धंद्यात पैसा कसा खेळवावा, शेअर मार्केटचा फायदा कसा घ्यावा, आणि अर्थबळाच्या जोरावर आहे तो धंदा वाढवून शिवाय नवीन धंदा कसा सुरू करावा, ही धमक मराठी माणसाकडे फारशी नाही‧\nसंतवाङ्मयाच्या संस्कारामुळे म्हणा किंवा भौगोलिक मानसिक जडणघडणीमुळे म्हणा, धंदा करताना जी आर्थिक चालूगिरी (कायदा सांभाळून) करावी लागते ती मराठी माणसाला जमत नाही‧ या चालूगिरीमुळे व्यापार-उदिमामध्ये (ट्रेडिंग) लवकर प्रगती साधता येते‧ मराठी माणूस हा व्यापार-ट्रेडिंगमध्ये मागे राहिलेला आहे. शिवाजी महाराजांनीसुद्धा किल्ल्यावर वसाहत वसवली, की व्यापार-उदीम करण्यास गुजराला निमंत्रित करावे अशी आज्ञा दिल्याचे पुरावे सापडतात‧ मराठेशाही, पेशवाईमधील राजा-महाराजांचे फायनान्सर हे नेहमीच अमराठी राहिलेले आहेत‧ याचे कारण शेती, नोकरी, शिपाईगिरी आणि फौजदारी या क्षेत्रांतच मराठी माणूस कौशल्य दाखवू शकला आहे‧ परंतु त्याने पैशाच्या जोरावर सत्ता, अधिकार गाजविल्याचे अभावानेच दिसते‧ हे शतकानुशतके दिसत आहे‧ यात अचानक बदल घडवून येण्यासारखे सध्या तरी काही दिसत नाही‧ अमेरिकेसारख्या देशात कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भांडवलातील हिस्सा स्टॉक (शेअर्स) म्हणून देण्याची सोय आहे‧ इथे मात्र आपल्या निसर्गदत्त इमानदारीने, नोकरी करणाऱ्यांच्या कौशल्यातून मराठी माणसे श्रीमंत झालेली दिसतात‧ पण आर्थिक बळाच्या जोरावर अंबानीच्या एक-शतांशसुद्धा भरेल इतका कोणी मराठी उद्योजक आज तरी दिसत नाही‧\nआपली मराठी मंडळी श्रमाने मिळविलेला पैसा काटकसरीने वापरून गुंतवितात कोठे तर कुणा ‘मोतेवार’ किंवा ‘शेरेगर’सारख्या एखाद्या झटपट दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या बोगस (खोका) कंपनीत तर कुणा ‘मोतेवार’ किंवा ‘शेरेगर’सारख्या एखाद्या झटपट दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या बोगस (खोका) कंपनीत मराठी माणसाला ‘भीड भिकेची बहीण’ हे कळते, पण वळत नाही‧ अपमान झाल्यावर समोरच्याची कॉलर पकडणारा हा मराठी गडी गोड बोलण्याला मात्र भुलून जातो आणि भिडेपोटी स्वतःचे नुकसान करून घेतो‧ शेरेगर किंवा मोतेवार अशा प्रकरणात पैसे गेले ते मराठी माणसांचेच मराठी माणसाला ‘भीड भिकेची बहीण’ हे कळते, पण वळत नाही‧ अपमान झाल्यावर समोरच्याची कॉलर पकडणारा हा मराठी गडी गोड बोलण्याला मात्र भुलून जातो आणि भिडेपोटी स्वतःचे नुकसान करून घेतो‧ शेरेगर किंवा मोतेवार अशा प्रकरणात पैसे गेले ते मराठी माणसांचेच अशी अनेक ‘भुदरगड’ (सांगली जिल्ह्यातील पतपेढीप्रवण असे एक गाव) मॉडेलची बोगस उदाहरणे आपण पाहतो‧ पण तरीसुद्धा मराठी माणसांची फसवणूक थांबलेली काही दिसत नाही‧ स्वतःच्या श्रमाचे, बचतीचे पैसे त्याला योग्य ठिकाणी गुंतविता येत नाहीत, तो माणूस उद्योग काय करणार अशी अनेक ‘भुदरगड’ (सांगली जिल्ह्यातील पतपेढीप्रवण असे एक गाव) मॉडेलची बोगस उदाहरणे आपण पाहतो‧ पण तरीसुद्धा मराठी माणसांची फसवणूक थांबलेली काही ��िसत नाही‧ स्वतःच्या श्रमाचे, बचतीचे पैसे त्याला योग्य ठिकाणी गुंतविता येत नाहीत, तो माणूस उद्योग काय करणार शेअर बाजारातसुद्धा २०-२५ वर्षांपूर्वी नाबर-पंडित अशी एक-दोन मराठी नावे होती‧ आज एकही नाही, सी‧आर‧बी‧ तसेच सागाची झाडे लावणाऱ्या अनेक कंपन्यांनी अनेक मराठीजनांना अक्षरशः रस्त्यावर आणले‧ भले बँकांमध्ये अगदी चेअरमनपदापर्यंत मराठी माणसे गेलेली असली आणि भारताच्या अर्थमंत्रीपदी सी‧ डी‧ देशमुख, नियोजन मंडळाचे प्रमुख धनंजयराव गाडगीळ होऊन गेले असले, तरी सर्वसामान्य मराठी माणसाला दुर्दैवाने आर्थिक व्यवहारात गती असल्याचे दिसत नाही‧\nयेणारा काळ हा सेवा उद्योग आणि जागतिक आर्थिक उलाढाली यांचा आहे‧ मराठी माणसांच्या ताकदीच्या आणि कमजोरीच्या बाजू लक्षात घेतल्या, तर भविष्यात संधी घेण्यासाठी त्याला आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल‧ कारण येणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी जे फायनान्सचे अंग लागेल, ते नसल्यामुळे तो समाजाच्या आर्थिक प्रवाहातून फेकला जाण्याची भीती आहे‧ सेवा क्षेत्रात जो संयम लागतो, जी गोड जीभ लागते, लवचिकतेने वाकण्याची जी तयारी लागते, ती ‘मोडेन पण वाकणार नाही’ म्हणणाऱ्या मराठी माणसात अभावानेच आढळून येते‧ ‘सर्वायव्हल’ म्हणजे जीवनप्रवाहात कोणत्याही भीषण (आर्थिक) परिस्थितीत तगून जाण्याची क्षमता मराठी माणसात दिसत नाही‧ त्यामुळे बहुतेक वेळी कचकड्याच्या बाहुलीप्रमाणे तो मोडून पडतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे‧ न्यूनगंडातून निर्माण झालेला अहंगंड जपताना तो मराठेशाहीत आणि पेशवाईत इतका रमतो की, त्याला आजचे भान राहत नाही‧ तिथे उद्याची बात ती कशाला पिढ्यान्पिढ्या सदैव अस्थिरतेत राहिलेल्या आणि त्यामुळे अत्यंत लवचिक मूल्ये जपणाऱ्या मारवाडी, सिंधी, पंजाबी आणि कच्छी संस्कृतींनी त्याला पैशाच्या क्षेत्रात अगोदरच खूप मागे टाकले आहे तर दाक्षिणात्य मंडळींसारख्या बंदिस्त वातावरणात राहून आपले हित तेवढे जपण्याचा संकुचित विचारही (गुण) मराठी माणसात नाही‧ देशाबद्दल बोलायचे झाले, तर उत्तरेकडील लोक आम्हाला दाक्षिणात्य समजतात आणि दाक्षिणात्य लोक आम्हाला उत्तरेकडील समजतात‧ अशा विचित्र भू-राजकीय परिस्थितीत (जिओ-पॉलिटिकल) मराठी माणसांतून आजपर्यंत एकही पंतप्रधान निर्माण झाला नाही, याचे नवल वाटू नये‧ ब्राह्मण-ब्���ाह्मणेतर, मराठा-दलित, मराठा-ओबीसी, मराठा-मराठेतर, भट-परभट, बौद्ध-दलित, कुणबी-मराठा, ब्राह्मण-कायस्थ, लिंगायत-\nओ‧बी‧सी‧, गुजर-मारवाडी अशा अनेक परस्परविरोधी गटांमध्ये हा समाज एकमेकांच्या विरोधातच उभा आहे‧ त्यामुळे उद्याचा आर्थिक-औद्योगिक जगातला मराठी माणूस हा ‘मुका बिचारा कुणी हाका’ अशा परिस्थितीत असण्याची शक्यता दुर्दैवाने अधिक वाटते आणि उद्योगाविना ‘अर्थहीन’ अशा अवस्थेत तो राहील की काय, अशी भीती वाटते.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\nOne thought on “मराठी माणूस आणि अर्थसाक्षरता | जयराज साळगावकर”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/industrialist-arun-kirloskar-dies-akp-94-2772978/lite/", "date_download": "2022-05-25T03:39:20Z", "digest": "sha1:YTK34D2VXVL5RZUSVBOVGRQX3CXKEAFT", "length": 17836, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Industrialist Arun Kirloskar dies akp 94 | उद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nउद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन\nआपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते.\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि वाई येथील भारत विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेचे संस्थापक अरुण किर्लोस्कर (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. मूळचे कोल्हापूर येथील अरुण किर्लोस्कर यांचा जन्म १३ डिसेंबर १९३६ रोजी झाला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत त्यांनी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते. नंतरच्या काळात त्यांनी मोटारीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या ‘फिलड्रम’ आणि ‘फ्लिपगार्ड’ या कंपन्यांची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची सूत्रे मुलांच्या हाती सुपूर्द करून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले होते.\nकिर्लोस्कर यांनी ‘रामकृष्ण चॅरिटीज’च्या माध्यमातून वाईजवळील ग्रामीण भागात भारत विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली. त्यासाठी जमीन विकत घेऊन शाळा उभारली होती. ते स्वत: तेथे राहण्यासाठी गेले होते. साहित्याबद्दल त्यांना विशेष आवड असल्याने ‘अंतर्नाद’ या नियतकालिकासाठी शक्य ते सर्व सहकार्य आवर्जून करीत, असे भानू काळे यांनी नमूद केले.\nदिल्लीचा बेपत्ता इंजिनिअर लोणावळ्याजवळील जंगलात मृतावस्थेत सापडला; मागील चार दिवसांपासून सुरु होता शोध\n“हेमंत करकरेंची हत्या कोणी केली”; उद्धव ठाकरेंचं नाव घेत किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप\nलोणावळ्यातील घनदाट जंगलात दिल्ली येथील तरुण बेपत्ता ;शोध घेणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस कुटुंबीयांनी ठेवलं आहे\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या कामाला खेड तालुक्यात अडथळा; संरक्षण विभागाचा आक्षेप\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट केली हॅक; ऑनलाइन प्रणालीतल्या त्रुटी केल्या उघड\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणा�� पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\nपिंपरीत पाण्यावरून राजकारण तापले\nविद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच; १८४ कोटींचा निधी मंजूर\nनवीन मुठा उजवा कालव्याला पुन्हा गळती ; गळती थांबवल्याचा जलसंपदा विभागाचा दावा\nमोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात\nलोणावळ्यातील दुधिवरे खिंडीची वाट बिकट ; खिंडीत खड्डे, खडी पसरल्याने गंभीर अपघातांचा धोका\nपुणे : दारू पिताना झालेल्या वादातून एकाचा चाकुने गळा चिरून खून, दोघे अटकेत\nपुणे : तळजाईच्या जंगलात झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह\nसोसायटीच्या आवारातून सायकल चोरी ; चोरट्याला पकडले; नऊ सायकली जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/raj-babbar-congress-leader-actor-may-join-samajwadi-party-akhilesh-yadav-up-election-624679.html", "date_download": "2022-05-25T03:32:56Z", "digest": "sha1:AOSKTPXWTHV2C5W5MGQFMXR4IX452XVM", "length": 13824, "nlines": 106, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Raj babbar congress leader actor may join samajwadi party akhilesh yadav up election", "raw_content": "राज बब्बर पुन्हा येणार समाजवादीत, निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचा हात सोडणार\nसमाजवादी प्रवक्त्यांनी जे तीन इशारे केले आहेत, ते सर्व राज बब्बर यांच्याविषयीच संकेत देत आहेत. त्यामुळे राज बब्बर यांचे कॉंग्रेसमध्ये येणार राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण कॉंग्रेसमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर याच गोष्टींची चर्चा आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत\nदिल्लीः अभिनेता राज बब्बर यांनी आपली राजकीय कारकीर्द चालू की, ती जनता दलापासून. पण स्वतःच्या राजकीय कारकीर्दीला झळाली मिळाल्यावर 2006 मध्ये राज बब्बर (Raj babbar) यांनी समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) अखरेचा रामराम ठोकला आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) गेले. सध्याच्या उत्तर प्रदेशाची निवडणुकीमुळे (Uttar Pradesh Election 2022 ) देशात यूपीच्या निवडणुकीची जशी चर्चा आहे, तशीच चर्चा राज बब्बर समाजवादी पक्षाच्या पुन्हा वाटेवर असल्याचे बोललेल जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र चालू असतानाच कॉंग्रेस पक्षातील नेत्यांची सुरू असणारी गळतीचा प्रश्नही चर्चेचा विषय आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणारे आर. पी. एन सिंग यांचे भाजपमध्ये जाणे, माजी खासदार राकेश सचान यांनीही कॉंग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये सामील होणे हे ही कॉंग्रेससाठी धक्कादायक होते. आता कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांची समाजवादी पुन्हा घरवापसी असण्याचे संकेत समाजवादीच्या प्रवक्त्यांनी दिले आहेत.\nसमाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरूल हसन चांद यांनी कू वरून सांगितले आहे की, कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी समाजवादी नेते, अभिनेते लवकरच समाजवादी होत आहेत.\nसमाजवादीच्या पक्षाच्या प्रवक्ताकडू जाहीर\nसमाजवादी प्रवक्त्यांनी जे तीन इशारे केले आहेत, ते सर्व राज बब्बर यांच्याविषयीच संकेत देत आहेत. त्यामुळे राज बब्बर यांचे कॉंग्रेसमध्ये येणार राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण कॉंग्रेसमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर याच गोष्टींची चर्चा आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसची धुरा जेव्हापासून प्रियंका गांधी यांच्याकडे दिली गेली आहे तेव्हापासून राज बब्बर यांचा राजकीय वावर कमी झाला आहे. 2109 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच राज बब्बर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्या राजीनाम्यानंतर राज बब्बर कोणत्याच कार्यक्रमात दिसले नाहीत. कॉंग्रेसच्या जी-23 नेत्यांमध्ये राज बब्बर यांचे नाव आहे. त्यामुळे सपाच्या घरवापसीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत.\nजनता दलापासून राजकीय वाटचाल\nराज बब्बर यांनी आपली राजकीय वाटचाल जनता दलापासून केली, पाच वर्ष जनता दलाबरोबर थांबून त्यांनी समाजवादी पक्षात सामील झाले. 1994 मध्ये समाजवादी पक्षाकडून त्यांना लोकसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर 2009 मध्ये समाजवादीच्या तिकिटावर निवडून येऊन ते पुन्हा खासदार झाले. समाजवादीच्या अमर सिंग यांचे पक्षातील वर्चस्व वाढू लागल्यानंतर त्यांनी 2006 मध्ये त्यांना सपाचे नाते तोडले आणि माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत जनमोर्चाची निर्मिती केली.\nसमाजवादी विरोधात निवडणूक आणि विजयही\nसमादवादी पक्षाची साथ सोडल्यानंतर दोन वर्षानंतर 2008 साली त्यांनी कॉंग्रेसचा हात धरला. समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव 2009 मध्ये कन्नोज आणि फिरोझाबादमधून ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी फिरोझाबादची जागा सोडून दिली. 2009 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने राज बब्बर यांनी निवडणूक लढविली.\nराज बब्बर उत्तराखंडमधून राज्यसभेवर\nफिरोझाबाद पोटनिवडणुकीत राज बब्बर यांनी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या पत्नीचा त्यांनी दारून पराभव केला. यामुळे समाजवादी पक्षाला याचा मोठा फटका बसला. त्यामुळे राज बब्बर यांचे राजकारणातील वजन वाढले. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत व्ही. के. सिंग यांच्याविरोधात झालेल्या लढाईत राज बब्बर यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर राज बब्बर यांना उत्तराखंडमधून कॉंग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले.\nराजकारणावरवची पकड ढिली होत गेली\nराज बब्बर यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे 2016 च्या निवडणुकीची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर सलग 2017 आणि 2019 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशमध��ल टुंडलाचे असणारे राज बब्बर यांनी समाजवादी पक्षावर चांगली पकड मिळविली होती, त्यानंतर कॉंग्रेसमध्ये गेलेल्या राज बब्बर यांना ती पकड ठेवात आली नाही त्यामुळे ते पुन्हा समाजवादी पक्षाच्या वाटेवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nजळगावमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन, खडसे म्हणातात महाजनांनी भाजप विकली…तर महाजन म्हणतात…\nऔरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये; मंत्री अब्दुल सत्तारांचं खा. इम्तियाज जलील यांना आव्हान\nEknath Khadse : रोहिणी खडसेंचा पराभव छुप्या युतीमुळंच, गिरीश महाजन यांनी भाजप विकली, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/best-photo-editing-apps/", "date_download": "2022-05-25T04:48:25Z", "digest": "sha1:FFZLWY6KKR3GUXWZCDQEPOZOYKKXS2DW", "length": 17799, "nlines": 114, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "सर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps – विकीमित्र", "raw_content": "\nसर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps\nBest Photo Editing Apps: आपल्या दैनंदिन जीवनात आपण कित्येक प्रकारचे वेगेवेगळे फोटोस काढत असतो आणि त्यासोबतच काही फोटो आपण सोशल मीडियावर देखील पोस्ट करत असतो. पण प्रत्येक वेळेस काढलेला प्रत्येक फोटो हा सर्व दृष्टीने परफेक्ट असेल असे नाही, त्यामध्ये काही प्रमाणात त्रुटी असतात, त्या त्रुटी काढून टाकण्यासाठी आपल्याला काही Best Photo Editing Apps ची गरज पडते. तर आप आपण अशाच काही अँप्सबद्दल माहिती करून घेऊयात.\nसर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps\nसर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps\nज्या वेळेस आपल्याला एखादा फोटो एडिट करायचा असतो त्या वेळेस picsart app चा हमखास वापर केला जातो. PicsArt हे एक फ्री आणि पेड आशा दोन प्रकारचे आहे. पिकसारत च्या फ्री version मधेच आपल्याला बरेचसे features वापरता येतात. PicsArt android आणि ios आशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल्स साठी उपलब्ध आहे.\n१.PicsArt मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोटो एडिटिंग करण्यासाठी उपयुक्त अशी साधने उपलब्ध आहेत. यामध्ये काही मूलभूत साधने जसे की फोटो crop करणे, photo frame ऍड करणे, फोटो चा exposure आणि contrast कमीजास्त करणे, इत्यादी वापरता येतात.\n२. याशिवाय picsArt मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे colour grading आणि विभिन्न आकाराचे filters उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून आपण आपले फोटो एखाद्या चित्रकाराने काढलेल्या चित्रसारखे तयार करू शकतो.\n३. PicsArt मध्ये आपल्या फोटोनुसार खूप सारे beauty tones आणि shapes वापरता येतात.\n४. PicsArt मध्ये इन्स्टाग्राम सारखे एक सोशल शेअरिंगचे साधन उपलब्ध आहे… आपण आपले एडिट केलेले फोटो इथे टाकू शकतो.\nBest Photo Editing करण्यासाठी वापरले जाणारे अनेक अँप्स पैकी Snapseed हे एक Google ने तयार केलेले खूप नावाजलेले मोबाइल अँप आहे. Snapseed हे वापरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. Android आणि Ios आशा दोन्ही प्रकारच्या साधनांवर snapseed वापरता येते.\n१. Snapseed मध्ये healing brush , healing structures, HDR यांसारखे अजून काही प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत.\n२. Snapseed चे अजून एक सर्वात छान फीचर्स म्हणजे, यामध्ये आपण स्वतः तयार केलेल्या फोटोच्या काही styles सेव्ह करता येतात आणि पुढच्या वेळी दुसऱ्या फोटोला वापरता येतात.\n३. फोटो effects आणि filters अगदी सहजपणे आपल्याला हवे तसे एडिट करून वापरता येतात.\n४. Snapseed मध्ये 29 प्रकारचे वेगवेगळे फिल्टर्सआणि टूल्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण फोटो, फोटो चा colour, exposure, glow यामध्ये बदल करू शकतो.\nAdobe lightroom हे एक व्यावसायिक दृष्टीने फोटो एडिट करणाऱ्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर मोबाईल अँप आहे. कारण या अँप मध्ये आपण फक्त फोटो पाहणे, एडिट करणे आणि त्यासोबतच खूप सारे फोटो एकाच वेळी हाताळू शकतो. Adobe lightroom free आणि paid आशा दोन प्रकारे Android सोबतच iOS वरही उपलब्ध आहे.\n१. Adobe lightroom मध्येच camera वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून आपण डायरेक्ट यामध्येच फोटो काढून नंतर त्याला लगेच पाहिजे तसा एडिट करू शकतो. यामध्ये आपल्याला फोटो चे exposure, aperture बादलण्यासोबतच अजून बरेच काही करता येते.\n२. यामध्ये फोटोला वेगवेगळे effects देण्यासाठी खूप सारे फिल्टर्स उपलब्ध आहेत.\n३. Adobe lightroom च्या मोबाईल आवृत्ती मध्ये खूप सारे एडिटिंग चे tools उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण खूप चांगल्या प्रकारे आपले फोटो एडिट करू शकतो.\n४. Lightroom app मध्ये एडिट केलेले फोटो डायरेक्ट इतर कोणत्याही सोशल मिडिया साईटवर share करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.\nAdobe photoshop express हे देखील एक खूप लोकप्रिय असे Best Photo Editing App आहे. या मध्ये आपणास इतर अँप्लिकेशन पेक्षा काही वेगळ्या गोष्टी(functions) पाहायला मिळतात जसें की Straighten आणि flip, हे दोन पर्याय वापरून एडिट केलेले फोटो खूप चांगल्या प्रकारे एडिट होतात. Adobe photoshop express Android आणि iOS आशा दोन्ही devices वर अगदी मोफत उपलब्ध आहे.\n१. Adobe photoshop express मध्ये RAW फॉरमॅट आणि TIFF फॉरमॅट आशा दोन प्रकारे फोटो एडिट करता येतात.\n२. यामध्ये 40हुन अधिक वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर आपण फोटो एडिटिंग ला करू शकतो.\n३. Photoshop express चा वापर करून आपण कमीत कमी वेळेत फोटो एडिट करू शकतो.\n४. फोटोची साईज बदलणे, त्यामध्ये watermark ऍड करणे, त्यासोबतच एडिट केलेला फोटो इतर ठिकाणी डायरेक्ट share करण्याची सुविधा adobe express मध्ये दिलेली आहे.\nफोटो मधील काही छोट्या छोट्या गोष्टी ची एडिटिंग करण्यासाठी Adobe Photoshop Fix हे अँप नेहमी वापरले जाते. हे अँप Android आणि iOS अशा दोन्ही devises वर मोफत वापरता येते. या अँप चा वापर प्रामुख्याने Portrait मोड मध्ये काढलेल्या फोटो एडिट करण्यासाठी केला जातो कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचे फिल्टर्स किंवा इफेक्ट्स फोटोमध्ये ऍड करता येत नाहीत.\n१. Adobe फिक्स चा वापर फक्त फोटोमधील नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी केला जातो. या अँप च्या मदतीने आपण खूप चांगल्या प्रकारे आपले portrait फोटोस एडिट करू शकतो.\n२. यामध्ये आपण फोटो ची shadow, highlights , colour आणि असेच बरेच काही बारीक बारीक गोष्टी एडिट करू शकतो.\n३. Adobe fix मध्ये फोटो ऍड केल्यावर आप ऑटोमॅटिक त्या फोटोमधील चेहऱ्यासाठी वेगेवेगळे features सुचवते, त्यात आपण त्याची size, shape, आणि पोसिशन बदलून एक चांगला फोटो तयार करता येतो.\nफोटो एडिटिंग साठी लोकप्रिय असलेल्या कित्येक अँप्सपैकी Photo Lab हे एक महत्त्वाचे अँप आहे. Photo lab मध्ये खूप मोठ्या प्रमाणात stylish फोटो effects चा संग्रह अगदी मोफत वापरण्यास उपलब्ध आहे. Photo Lab अँप free आणि paid अशा दोन प्रकारे उपलब्ध आहे.\n१. Photo lab मध्ये आजपर्यंत जवळपास १००० फोटो इफेक्ट्स वापरण्यास उपलब्ध आहेत.\n२. Photo Lab मध्ये ४० वेगवेगळ्याप्रकारच्या categories आहेत ज्यामध्ये फोटो फ्रेम्स, फोटो montages, sketches, paintings, अनिमटेड इफेक्ट्स आणि कित्येक प्रकारचे फोटो फिल्टर्स उपलब्ध आहेत.\n३. यामध्ये फोटो एडिटिंग च्या वेळेस एका फोटोला एक किंवा त्यापेक्षा जास्त फ्रेम्स, टेम्प्लेट्स वापरू शकतो.\n४. एडिट केलेले फोटो आपल्याला गॅलरी मध्ये सेव्ह करता येतात, त्यासोबतच डायरेक्ट इतर कुठल्याही अँप वर शेअर शुद्ध करता येतात.\n५. Photo Lab मध्ये ऑटोमॅटिक फोटो चे बॅकग्राऊंड बदलणे शक्य आहे, नंतर आपण त्याला आपल्याला पाहिजे तसे बॅकग्राऊंड लावता येते.\nबरेचदा आपण काही अन्���पदार्थ चे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट वेगवेगळ्या प्रकारे पोस्ट करत असतो. त्यासाठीच Foodie हे अँप खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. Foodie Android आणि iOS अशा दोन्ही devices वर अगदी मोफत वापरता येते.\n१. Foodie अँप मध्ये ३० पेक्षा जास्त वेगवेगळे फिल्टर्स आणि एडिटिंग चे फीचर्स उपलब्ध आहेत. यांचा वापर करून आपण एक चांगल्या प्रकारचा फोटो घेऊ शकतो.\n२. Foodie अँप आपल्याला एक चांगल्या प्रकारचा, खूप चांगल्या प्रकारचे कलर असलेला फोटो एडिट करता येतो.\nवेगवेगळ्या प्रकारच्या फोटोस चे कॉलेज तयार करण्यासाठी LiveCollage सगळ्यात जास्त वापरले जाते. LiveCollage Android आणि iOS दोन्हीसाठी मोफत वापरता येते. या अँप चा वापर करून अनेक प्रकारच्या फोटोस चे collage करून एकच फोटो तयार करता येतो.\n१. LiveCollage अँप मध्ये फोटो collage करण्यासाठी हजारो प्रकारचे layouts उपलब्ध आहेत.\n२. यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात styles अँड बॅकग्राऊंड इफेक्ट्स देखील उपलब्ध आहेत, त्यासोबत आपण कॉलेज केलेल्या फोटोस मध्ये काही टेक्स्ट सुद्धा ऍड करू शकतो तसेच त्या टेक्सट्स चा फॉन्ट,कलर आणि size देखील बदलू शकतो.\n३. यामध्ये थोड्याफार प्रमाणात काही मूलभूत फोटो एडिटिंग टूल्स देखील उपलब्ध आहेत.\nसर्वात चांगले विडिओ एडिटिंग ऍप्स – Best Video Editing Apps\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231042:2012-06-07-15-43-40&catid=411:2012-03-05-10-26-28&Itemid=414", "date_download": "2022-05-25T03:17:34Z", "digest": "sha1:H5L3OD4KYF4WX4LORRPHOWKEV5VJZCY7", "length": 23612, "nlines": 245, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘एमपीएससी’चा राजमार्ग: मुख्य परीक्षा: मुलाखतीस सामोरे जाताना..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> 'एमपीएससी'चा राजमार्ग >> ‘एमपीएससी’चा राजमार्ग: मुख्य परीक्षा: मुलाखतीस सामोरे जाताना..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘एमपीएससी’चा राजमार्ग: मुख्य परीक्षा: मुलाखतीस सामोरे जाताना..\nतुकाराम जाधव, शुक्रवार, ८ जून २०१२\nसंचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.\nमुलाखतीची संकल्पना आणि मुलाखतीची तयारी करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीस कशाप्रकारे सामोरे जावे, याबाबतची चर्चा आजच्या लेखामध्ये करू या.\nसाधारणपणे उमेदवाराने पुढील बाबी विचारात घेऊन मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाणे अधिक लाभदायक ठरेल.\n(१) पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पोशाख. कारण त्यावरून तुमची आवड-निवड, आचार-विचार समजत असतात. तेव्हा पोशाख हा साधा मात्र नीटनेटका असावा, स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वतस शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी घालावी. आपण कोणत्याही समारंभास जात नाही याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.\n(२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही धावपळ होऊ नये म्हणून नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचणे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे हजर राहा.\n(३) जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल, तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली, तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा.\n(४) तुम्ही शांत राहण्यासोबतच आत्मविश्वासानेही बोलले पाहिजे. मुलाखत मंडळ तुम्हाला काही बाहेर काढण्यासाठी नव्हे तर तुमची निवड करण्यासाठी तेथे बसलेले असते. जर तुम्ही आत्मविश्वासाने उत्तरे देत असाल तर त्याचा नक्कीच अनुकूल प्रभाव पडत असतो.\n(५) तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नजरेत नजर घालून उत्तरे द्याल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. त्याचप्���माणे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून देखील तुमचा नम्रपणा जोखता येतो.\n(६) मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका, शिवाय संलग्न अथवा अतिशयोक्त उत्तरे देऊ नका. जर माहिती नसेल, तर तसे स्पष्ट सांगा, मात्र चुकीची माहिती देऊ नका. अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण मुलाखती दरम्यान दिसून येऊ शकतो.\n(७) तुमच्या उत्तरासोबत तुमचा आवाजही तितकाच महत्त्वाचा असतो. आवाजात चढ-उतार अथवा चिरकेपणा नसावा. शक्यतो एकाच आवाजात बोला. जास्त चढा आवाज अथवा जास्त मिळमिळीत आवाज योग्य ठरणार नाही.\nप्रत्यक्ष मुलाखती दरम्यान ..\nमुलाखतीसाठी उमेदवाराने आपले व्यक्तिमत्त्व परिचयपत्र (Bio-Data) सात प्रतीत सादर करावे लागते. मुलाखतीदरम्यान मुलाखतकर्त्यांजवळ या प्रती असतात. त्याआधारे मुलाखतीचा प्रारंभ Bio-data मधील आपल्या वैयक्तिक माहितीवर आधारित प्रश्नांनी होतो. साधारणत: अध्यक्ष आपणास आपले नाव, गाव व भौगोलिक माहिती विचारून मुलाखतीदरम्यानचा उमेदवारावरील ताण दूर करण्याचा प्रयत्न करतात. कोणी कितीही तयारी केली वा सहजपणे मुलाखतीला सामोरे जायचे म्हटले, तरी जीवनाच्या ध्येयानिकट पोचल्यानंतर अपयशाच्या भीतीने नकळत ताण जाणवतो. परंतु अध्यक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता आली या विश्वासातून हा तणाव निवळण्यास सुरुवात होते व नंतर चालू होते ती केवळ चर्चा ही चर्चा जेव्हा मनमोकळ्या वातावरणात पार पडल्याचे समाधान उमेदवार व मुलाखतकत्रे दोहोंना मिळते, तेव्हा निश्चितच आपण आपल्या ध्येयाजवळ पोचल्याचे संकेत प्राप्त होतात. अर्थात त्यासाठी मुलाखतीचा कालावधी हा गौण मुद्दा ठरतो. मुलाखत जास्त वेळ चालली म्हणजे सकारात्मक बाब किंवा थोडा वेळ चालली म्हणजे नकारात्मक सूर बाळगणे चुकीचे ठरते. दुर्दैवाने आणखी एक गरसमज उमेदवारांमध्ये दिसतो तो म्हणजे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळावे अशी अपेक्षा मुलाखतकर्त्यांत नसते. यानुसार प्रश्नाचे उत्तर माहीत नाही, यातून उमेदवाराचा प्रामाणिक स्वभाव समजतो, आपले अज्ञान लपविण्यासाठी वेळ मारून नेणाऱ्या वृत्तीचा अभाव माहीत होतो. सलग काही प्रश्नांची उत्तरे देता न आली तरी त्याचा विशेष फरक पडत नाही, हे मला स्वत: माझ्या म��लाखतीतून अनुभवता आले.\nमुलाखतीदरम्यान आपल्या हजरजबाबीपणाची चुणूक मुलाखतमंडळाला दाखवावी. यासाठी वातावरण खेळकर असावे, एखाद्या प्रश्नावर स्वतंत्र विचार करून उत्तर देण्याचे चातुर्य हवे. अर्थात हे सारे नेमक्या व प्रभावी शब्दांत व्यक्त व्हावे. आपले उत्तर कायद्याच्या वा नियमांच्या चौकटीत असावे. आपल्या उत्तराने कोणतेही आक्षेपार्ह वा प्रक्षोभित वातावरण निर्माण होऊ न देण्याची काळजी घ्यावी.\nमुलाखत म्हणजे हत्ती गेला नि शेपूट राहिले. पण हे शेपूटच आपल्या साऱ्या परिश्रमांवर शिक्कामोर्तब करणारे ठरते. वरील प्रदीर्घ चच्रेतून आपणांशी संवाद साधताना मुलाखतीचे तंत्र उमजले असेल अशी आशा आहे. थोडक्यात काय, तर मुलाखत म्हणजे खेळकर वातावरणात मनमोकळेपणाने तुमची ओळख मुलाखतकर्त्यांना करून देत अधिकारपदासाठी आपली योग्यता पटवून देणे होय. आत्मविश्वासाने सामोरे जात परिश्रम व ज्ञानाच्या कसोटीवर आपण पात्र ठरावे, यासाठी शुभेच्छा. ‘विजयी भव\nवाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘साय���ेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/christmas-adventures-marathi-news-written-by-a-second-grader-is-being-discussed-all-over-the-united-states-129364597.html", "date_download": "2022-05-25T04:16:09Z", "digest": "sha1:Y2BSXJ4T5J6TJ7GUU3COSJJJN6OFL6GH", "length": 7919, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दुसरीत शिकणाऱ्या मुलाने लिहिलेल्या ‘ख्रिसमस अॅडव्हेंचर्स’ची संपूर्ण अमेरिकेत चर्चा, मागणी वाढल्याने लायब्ररीत दोन वर्षांपर्यंत प्रतीक्षा यादी | 'Christmas Adventures' | Marathi news | written by a second grader is being discussed all over the United States. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:दुसरीत शिकणाऱ्या मुलाने लिहिलेल्या ‘ख्रिसमस अॅडव्हेंचर्स’ची संपूर्ण अमेरिकेत चर्चा, मागणी वाढल्याने लायब्ररीत दोन वर्षांपर्यंत प्रतीक्षा यादी\nलायब्ररी सध्या त्याच्या झेरॉक्स प्रती काढत आहे. डिलनला लायब्ररीने बेस्ट यंग नॉव्हेलिस्टसाठीचा ‘व्होडिनी’ पुरस्कार दिला आहे.\n8 वर्षीय डिलनने लायब्ररीच्या शेल्फमध्ये ठेवले होते पुस्तक, त्याचा कॅटलॉगमध्ये समावेश झाला\nअमेरिकेत ख्रिसमसमध्ये जेव्हा मुले सुट्यांचा आनंद घेत होती तेव्हा दुसरीत शिकणारा डिलन आपले पुस्तक लिहिण्यात व्यग्र होता. शीर्षक होते,‘अॅडव्हेंचर्स ऑफ डिलन हेलबिग्स ख्रिसमस.’ आपले पुस्तक इतरांनीही वाचावे अशी ८ वर्षीय डिलनची इच्छा होती, पण त्याला पर्याय सुचत नव्हता. त्यामुळे त्याने स्वत:च पुस्तकाचा प्रचार करण्याचे ठरवले. आजीसोबत लायब्ररीत गेला असता डिलनने पुस्तकावर सही करून ते गुपचूप शेल्फमध्ये ठेवले. काही दिवसांनी पालकांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी पुस्तक परत घेण्यासाठी लाय��्ररीत कॉल केला. तेव्हा डिलनचे पुस्तक हिट झाल्याचे त्यांना कळले.\nपुस्तकासाठी ५६ लोकांची प्रतीक्षा यादी आहे. प्रत्येक वाचकाने ४ आठवडे पुस्तक ठेवले तर शेवटच्या व्यक्तीचा क्रमांक दोन वर्षांनंतर येईल. पुस्तकात स्पेलिंगच्या खूप चुका असल्या तरीही ते लोकांना आवडत आहे. सुरुवातच रंजक पद्धतीने केली आहे...‘हिवाळ्याचे दिवस होते, ख्रिसमस आला. मी पाच ख्रिसमस ट्री डेकोरेट करत होतो, तेव्हा एका ट्रीमधील चांदणीत स्फोट होतो. बहुधा सांताक्लॉज प्रकट होतो. यात एक ट्री वेब पोर्टलप्रमाणे दिसते. या पोर्टलद्वारे सांता मला टाइम ट्रॅव्हलद्वारे भूतकाळात घेऊन जातो. तो १६२१ मध्ये पोहोचतो. तेव्हा पहिला थँक्स गिव्हिंग डे साजरा झाला होता.’\nपुढील प्रकरणात उत्तर ध्रुव दिसतो. शेवटी डिलनने ख्रिसमस न आवडणाऱ्या ग्रिंचचा (काल्पनिक पात्र) उल्लेखही केला आहे. डिलनने या पुस्तकाचा पुढील भाग आणि नवीन पुस्तक ‘जॅकेट-ईटिंग क्लोजेट’ वर काम सुरू केले आहे. डिलन सांगतो,‘केजीत असताना मी मधल्या सुटीत जॅकेट काढून ठेवत होतो. परत आल्यावर ते मिळायचे नाही. अनेक जॅकेट हरवले आहेत. त्यावरच ही कथा आहे.’ एवढ्या कमी वयात अशी कल्पनाशक्ती पाहून स्थानिक लेखक क्रिस्टियन डेन यांनी डिलनसमोर मुलांसाठी लेखन कार्यशाळा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे.\n‘यंग नॉव्हेलिस्ट’ पुरस्कार मिळाला, पुस्तकाच्या झेरॉक्स काढत आहे लायब्ररी\nया कादंबरीमुळे डिलन संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. लेक हेजल ब्रँच लायब्ररीचे मॅनेजर हार्टमन यांनी सांगितले की, अनेक मुलांनी डिलनप्रमाणे पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हार्टमन यांच्या सहा वर्षांच्या मुलालाही हे पुस्तक आवडते. अनेक प्रकाशकांनी पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-news-update-chief-minister-uddhav-thackeray-criticizes-modi-governments-budget-129359171.html", "date_download": "2022-05-25T03:41:20Z", "digest": "sha1:SCUIXS7RTUC4UTARBWMAFZEQMVEO4CB6", "length": 15589, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग, उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प; बेरोजगारी, महागाईवर ठोस उत्तर नाही- उद्धव ठाकरे | Maharashtra News Update | Chief Minister Uddhav Thackeray criticizes Modi government's budget - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्य��ंची टीका:नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग, उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प; बेरोजगारी, महागाईवर ठोस उत्तर नाही- उद्धव ठाकरे\nवाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेले उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असताना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.\nया व याआधीच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेपुढे अनेक स्वप्ने उभी करून त्यांच्यात आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात यातील किती स्वप्ने पूर्ण झाली याची स्पष्टता न करता आणखी नवीन स्वप्ने सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातून लोकांसमोर मांडण्यात आली आहेत. परंतू पूर्वीच्या आणि आताच्या स्वप्नांची उद्दिष्ट पूर्तीची कोणतीच दिशा हा अर्थसंकल्प दाखवत नाही.\nअर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची अर्थविकासाची दिशा देण्यात आल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्षात केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करताना २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर देणार हे स्वप्नं ही केंद्र सरकारने दाखवले होते. आज २०२२ साल सुरु झालं आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न खरच दुप्पट झाले का, प्रत्येकाला घर मिळाले का याचे कोणतेही उत्तर हा अर्थसंकल्प देत नाही. या आश्वासनपूर्तीला केंद्र सरकार कुठे कमी पडले, आपण तिथपर्यंत कधी पोहोचणार याची दिशाही यात दाखवलेली नाही. म्हणजे जुनी स्वप्ने विसरुन नव्या स्वप्नांना रुजवण्याचे प्रकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होत आहेत की काय अशी मनात शंका येते.\nअर्थसंकल्पात ग्रामीण‍ विकास आणि नरेगाची तरतूद कमी करण्यात आली आहे. यामुळे ना केवळ ग्रामीण भागाच्या विकासात अडचणी निर्माण होतील परंतू नरेगामधून शेतकऱ्यांसाठी राबविण��यात येणाऱ्या विविध योजनांवरही त्याचा परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार\nगृहनिर्माण क्षेत्र ज्यात रोजगाराच्या प्रचंड संधी असतात त्या क्षेत्रात परवडणाऱ्या घरांसाठी खासगी विकासकांशी चर्चा करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे प्रत्यक्षात गृह खरेदीला चालना देणारे निर्णय या अर्थसंकल्पात अपेक्षित होते. त्याचा कुठलाच उल्लेख अर्थसंकल्पात नाही. ८० लाख घरे बांधणार परंतू ती खरेदी करण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्ये आली पाहिजे याकडे अर्थसंकल्पाने पूर्णपणे डोळेझाक केलेली दिसते.पंतप्रधान आवास योजनेसाठी फक्त ४८ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे, सामाजिक क्षेत्राकडे या अर्थसंकल्पाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे.\nअर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याच्या घोषणेव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे शेती क्षेत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात हव्या होत्या. शाश्वत सिंचनापलिकडे जाऊन कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, त्यातून रोजगार निर्मितीचा कार्यक्रम या अर्थसंकल्पातून अपेक्षित होता.\nपाच वर्षात ६० लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. स्टार्टअपसाठी कर सवलत योजना एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. परंतू मुळातच या क्षेत्रातहोणारी गुंतवणूक कमी झाली आहे. आज कोरोनामुळे लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांची स्थिती खुपअडचणीची आहे. अशा परिस्थितीत तरूणांच्या हाताला काम देतांना हा रोजगार निर्मितीचा वेगवाढवण्यासाठीच्या उपाययोजना अर्थसंकल्पात हव्या होत्या.\nराज्यांना भांडवली खर्चासाठी दिलेल्या व्याजमुक्त ५० वर्षांच्या कर्जामध्ये चालु वित्तीय वर्षासाठीच्या तरतूदीत केंद्र सरकारने वाढ करून ते १५ हजार कोटी इतके केले आहे. तसेच पुढील वर्षासाठी ही तरतूद एक लाख कोटी करण्यात आली आहे. याचे स्वागत आहे. मात्र हे कर्ज वाटप करतांना केंद्र सरकारने जाचक अटी लावू नयेत अन्यथा राज्याला या वाढीव मर्यादेचा काही लाभ होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी जानेवारी २०२२ मध्ये सर्वोच्च जीएसटी व���ुली झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्याचा कोणताही लाभ राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तु व सेवा कर वसुली वाढल्याने राज्यांच्या केंद्रीय करातील हिस्सा वाढवणे आवश्यक होते. तसेच वस्तु व सेवा कर नुकसान भरपाईची पाच वर्षाची मुदत आणखी ३ वर्षांनी वाढवून देण्याची राज्य शासनाची मागणी होती. त्यावरही हा अर्थसंकल्प मौन बाळगतो. वस्तु आणि सेवा कराच्या नुकसानभरपाईची राज्यांची मोठी थकबाकी केंद्राकडे प्रलंबित आहे. ती आता राज्याला त्वरीत मिळावी अशी अपेक्षा आहे. आता उत्पन्नाची स्थिती चांगली झाल्याचा दावा करत असतांना केंद्रीय योजनांमधील कमी होत असलेली केंद्र शासनाची भागीदारी वाढवली जावी, ही मागणीही राज्याने केली होती.\nआयकर सवलतीत कोणताही बदल न केल्याने नोकरदार वर्ग नाराज आहे आणि ते स्वाभाविक आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे व वाढत्या महागाईमुळे कौटुंबिक खर्चाबरोबर आरोग्य खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाची आयकर मर्यादा वाढवून मिळणे आवश्यक होते.\nफाईव्ह जी सेवेची सुरुवात होणार असल्याचे सांगतांना अर्थमंत्र्यांनी ई शिक्षणासाठीच्या अनेक तरतूदी यात मांडल्या. त्या स्वागतार्ह आहेत, परंतू इंटरनेट सुविधा, त्यांची गती ही आज ४ जीच्या काळातही ग्रामीण विद्यार्थ्यांना पाहिजे तशी अनुभवता येत नसल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ मोबाईल स्वस्त करून चालणार नाही तर इंटरनेट सुविधेचा दर कमी करणे, या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे गावपातळीवर सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/gagan-sumudri-bimbile/", "date_download": "2022-05-25T03:11:01Z", "digest": "sha1:BTPXF7MJKECFF6MYZZIWNUBL3QCUVWKW", "length": 8390, "nlines": 100, "source_domain": "marathibooks.com", "title": "गगन समुद्री बिंबले - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / गगन समुद्री बिंबले\nसाहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूती भूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले.\nएका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद\nलेखक : विजय पाडळकर | Vijay Padalkar\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन | Rajhans Prakashan\nकिंमत : रु. २६०/-\nसवलत किंमत : रु. २३०- पोस्टेजसहित घरपोच\nगगन समुद्री बिंबले quantity\nCategories: ललित लेखन, समिक्षा\nसाहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूती भूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले.\nएका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद\nलेखक : विजय पाडळकर | Vijay Padalkar\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन | Rajhans Prakashan\nकिंमत : रु. २६०/-\nसवलत किंमत : रु. २३०- पोस्टेजसहित घरपोच\nआयएसबीएन क्रमांक : 9788174349927\nलेखक : विजय पाडळकर | Vijay Padalkar\nशॉप नं.५, तळमजला, चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०.\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\nमराठीसृष्टी डॉट कॉम च्या ‘संवाद’ या फेसबुकवरील उपक्रमातील “मुशाफिरी जागतिक सिनेमाची” या सदरामध्ये मध्ये सत्यजित रे यांच्या “चारुलता” या अविस्मरणीय कलाकृतीवर चित्रपट समिक्षक विजय पाडळकर यांचे मर्मज्ञ भाष्य.\nफिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १\nविनोदाच्या केंद्रस्थानी स्वतः लेखक असणे हा विनोदासाठी खूप बिनधोक विकल्प ...\nस्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणार्‍या अकरा लेखिकांच्या ...\nआजच्या काळात जर शाम असता तर लेखक : प्रकाशक : ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके... लेखक ...\nमराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार���ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2022-05-25T04:26:09Z", "digest": "sha1:5O7NZ7KSE5Q7CBX7DTCWHJ3NCXEBPF2P", "length": 6091, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे\nवर्षे: १२६५ - १२६६ - १२६७ - १२६८ - १२६९ - १२७० - १२७१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १८ - मामलुक सुलतान बैबर्सने सिरियातील ॲंटिओक शहर लुटले.\nनोव्हेंबर २९ - पोप क्लेमेंट चौथा.\nइ.स.च्या १२६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/congratulations-for-baby-girl-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T03:39:17Z", "digest": "sha1:3KZM7SYSWYQBJTL2LBHGF5KSVQTVTJVI", "length": 6977, "nlines": 118, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा - कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा", "raw_content": "\nHome Congratulations {Best 2022} मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा – कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा\n{Best 2022} मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा – कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा\nमुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, In Marathi and English, मुलगी झाली अभिनंदन संदेश, कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा, वडील झाल्याच्या शुभेच्छा, मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा, मराठी अभिनंदन शुभेच्छा, मुलगी झाली अभिनंदन Sms, मुलगी झाली स्टेटस \nAlso Read: मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा\nमुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा\nलाख गुलाब लावले अंगणात तरी पण सुगंध तर मुली च्या जन्मानेच होतो.\nमुलगी झाल्याबद्दल अभिन��दन शुभेच्छा \nतुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन \nओठांवर हसू गालावर खळी,\nआपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी.\nमुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन \nपहिली बेटी धनाची पेटी, कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन \nमुलगी ते एक फुल आहे जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही.\nAlso Read: बेटी के जन्म पर बधाई स्टेटस\nAlso Read: बच्चे के जन्म पर बधाई सन्देश\nतुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन \nप्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे,\nकी देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे\nआई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील \nज्या घरी मुलगी जन्माला आली समझा तिथे लक्ष्मी आली.\nमुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा \nघरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा \nकन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन\nया जगात तुझे स्वागत आहे\nदेवाची कृपा विपुल प्रमाणात आहे\nदेव तुला आशीर्वाद देईल हीच इच्छा आहे \nतुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे,\nमनात आमच्या एकच इच्छा मुलीस उदंड आयुष्य लाभू दे.\nमुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा\nAlso Read: अभिनंदन शुभेच्छा\nAlso Read: पिता बनने पर बधाई संदेश\n{Best 2022} बेटी होने पर बधाई मेसेज इन हिंदी – बेटी के जन्म पर बधाई स्टेटस\nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील – प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा\n{Top 2022} स्वर्गीय पिता के जन्मदिन पर शायरी – हैप्पी बर्थडे पापा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/auto/do-you-want-to-buy-car-know-these-things-rmt-84-2767436/lite/", "date_download": "2022-05-25T03:43:53Z", "digest": "sha1:ITA5F23IMWQFWZWQQYJRZV4OGOCVXWII", "length": 20250, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Do you want to buy Car know these things | Car Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुकसान होऊ शकतं | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nCar Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुकसान होऊ शकतं\nऑटोक्षेत्रानं गेल्या काही वर्षात भरारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nCar Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुक��ान होऊ शकतं\nऑटोक्षेत्रानं गेल्या काही वर्षात भरारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामुळे कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे मॉडेल बाजारात आणत आहेत. सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारचा बोलबाला पाहायला मिळत आहे.\nसध्याच्या युगात चारचाकी गाडी गरज बनली आहे. मात्र गाडी खरेदी करताना लोकं गोंधळून जातात. तुम्हीही पहिल्यांदा स्वत:साठी कार घेण्याचा विचार करत असाल, परंतु खूप गोंधळात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गाडी खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्याचा फटका आपल्याला नंतर सहन करावा लागतो. म्हणूनच आपण नेहमी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुमच्यासाठी कार निवडण्यात उपयुक्त ठरतील.\nकार खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. शोरूममध्ये गाड्यांची वेगवेगळी मॉडेल्स आहेत, ज्यांच्या किंमती कमी होत जातात. त्यामुळे सर्वप्रथम बजेट ठरवून त्यावर आधारित बाकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.\nवाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कार खरेदी करताना मायलेज आणि मेंटेनन्सची माहिती घेणेही खूप गरजेचे आहे. खरे तर दरवर्षी कारमधील सेवेबरोबरच विम्यासह इतर देखभालीसंबंधीच्या कामांवरही मोठा खर्च केला जातो. कारचे मायलेज चांगले असावे जेणेकरून तुम्ही असा खर्च टाळू शकता.\nतुम्ही कारचे संपूर्ण रिसर्च करा जसे की किती पैसे खर्च केले पाहिजेत, रिव्ह्यू कसे आहेत, देखभालीचा खर्च किती आहे, कारचे मायलेज किती आहे, जेणेकरून तुम्हाला जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.\nकार घेताना आपल्याला आवश्यक असलेल्या कारची आसनक्षमता देखील लक्षात ठेवावी. जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही ७ सीटर कार घेऊ शकता.\nसुरक्षेचाही विचार करायला हवा. कार घेताना एअरबॅगकडे लक्ष द्या, कारण अपघाताच्या वेळी एअरबॅग खूप उपयुक्त ठरतात. अपघातात गंभीर दुखापत होण्यापासून वाचवते.\nमोठी मायलेज असलेली Hero HF Deluxe अवघ्या २२ ते २४ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर\nScorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’\nSuzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ���या आज किती रुपयांनी कमी झाली किंमत\nमराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविना ड्रायव्हर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पुढाकार; सिंगल चार्जवर कापणार ३०० किमी अंतर\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अध��काऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nScorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’\nSuzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दारात अंशतः वाढ; राज्यातील आजचा पेट्रोल डिझेलचा दर काय\nRenault KWID CLIMBER AMT Finance Plan: तुम्ही Renault Kwid Climber ची ऑटोमॅटिक व्हेरिएंट फायनान्स प्लॅनसह खरेदी करू शकता, असा असेल EMI\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाली किंमत\n इंधनांच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव\nRoyal Enfield Classic 350 vs Jawa Perak: किंमत, इंजिन, स्टाइल आणि मायलेजमध्ये कोणती क्रूझर बाईक चांगली खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या\nमोठी मायलेज असलेली Hero HF Deluxe अवघ्या २२ ते २४ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर\nHero MotoCorp ने लॉंच केली नवी स्प्लेंडर मोटारसायकल, किंमत फक्त ७२,९०० रुपये, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/bulbul-bird-information-in-marathi/", "date_download": "2022-05-25T04:41:43Z", "digest": "sha1:2CYJRKEH7OLV4JDLRMWCSAO744F2PUZK", "length": 18857, "nlines": 113, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "बुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi – विकीमित्र", "raw_content": "\nबुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi\nBulbul Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण बुलबुल या पक्षाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. बुलबुल हा पक्षी पिकानोनॅटीडी कुळातील असून या पक्ष्यांच्या जगभरामध्ये 9 हजार ते 10 हजार प्रकारच्या प्रजाती आहेत. हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा मोठा आणि साळुंकी पेक्षा लहान असतो.\nबुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi\nबुलबुल पक्षी कोठे राहतात\nबुलबुल या पक्षाचे खाद्य\n1. रेड वेंटेड बुलबुल-\n४. वाईट इयर्ड बुलबुल-\n५. येल्लो थ्रोटेड बुलबुल-\n६. फ्लेम थ्रोटेड बुलबुल-\n७. व्हाईट ब्रोव्ड बुलबुल-\nबुलबुल पक्षाविषयी अधिक माहिती-\nआपण बुलबुल पक्षी पाळू शकतो का\nआपल्या घरातील बागेत बुलबुल पक्षी कसे आकर्षित करावे\nबुलबुल पक्षी नर आहे की मादी हे तुम्ही कसे सांगू शकता\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi\nबारीक शरीर, लांब शेपूट, आणि विशेष म्हणजे या पक्षाच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखे दिसणारे केस असतात. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला एकसारखे असतात. त्यामुळे नर आणि मादी ओळखणे अवघड असते. बुलबुल पक्षाला चांगल्याप्रकारे गाता येते. पण मादी बुलबुल गाऊ शकत नाही. बुलबुल बहुतेक उष्णकटिबंधीय पक्षी आहेत. त्यामुळे मुख्य प्रजाती आशिया खंडामध्ये आणि आफ्रिकेमध्येआढळतात .\nवाघ विषयी संपूर्ण माहिती\nबुलबुल या पक्षांच्या प्रजातींचा रंग बहुथा काळा किंवा राखाडी असतो. त्याची लांबी सुमारे २० सेंटीमीटर पर्यंत असते. त्याच्या डोक्याचा आणि गळ्याभोवतीचा भाग तपकिरी काळा रंगाचा असू शकतो. त्याच्या शरीराच्या पिसांचा रंग फिकट तपकिरी असतो. बुलबुल या पक्षाची चोच काळी असते आणि त्याचे डोके सुद्धा काळे रंगाचे असते. त्याची शेपूट तपकिरी रंगाची असते .सर्वसाधारणपणे बुलबुल या पक्ष्यांचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर हा असतो. निरनिराळ्या प्रदेशांमध्ये तो पुढे-मागे होऊ शकतो.\nबुलबुल पक्षी कोठे राहतात\nबुलबुल हे पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहतात. हे पक्षी जास्तीत जास्त मानव वस्ती मध्ये राहणे पसंत करतात. आपले घरटे दाड झुडपांमध्ये बनवतात. वाळलेल्या गवतापासून आपले घरटे बनवतो. पक्षांच्या घरट्यांचा आकार गोल व मोठ्या वाटीसारखा असतो. बुलबुल पक्षी तळ्यांमध्ये राहणे पसंत करतात.\nबुलबुल मधील मादी ही एका वेळेस दोन किंवा तीन अंडी घालू शकते. तिच्या अंड्यांचा रंग फिकट गुलाबी असतो. एका वर्षामध्ये बुलबुल मादी दोनदा अंडी घालू शकते. बुलबुल हा पक्षी आपले अंडे 14 दिवसांच्या आत उबवतो. पिल्लांना भरवणे, अंडी उबवणे, पिल्लांना उडवायला शिकवणे, चारा भरवणे हे नर आणि मादी दोघे मिळून करतात.\nबुलबुल या पक्षाचे खाद्य\nप्रामुख्याने हा पक्षी झाडावरची फळे, छोटे कीटक, व मध हे बुलबुला चे मुख्य अन्न आहे.\nभारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुलबुल पक्षी आढळतात .हे पक्षी रेन फॉरेस्ट हिमालय आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये जवळ-जवळ 17 प्रकारचे बुलबुल पक्षी राहतात. त्यामधील काही पक्षी खाली सविस्तरपणे सांगितले आहेत.\n1. रेड वेंटेड बुलबुल-\nरेड वेंटेड बुलबुल पक्षाची सर्वात सामान्य जात आहे , भारतामध्ये ही जात मोठ्या प्रमाणात आढळते. बुलबुल हा पक्षी पेसारीनेजच्या कुळातील पक्षी असून तो श्रीलंका,बर्मा,सामोआ, फिजी, टोंगा आणि हवाई या देशातही आढळतात. या पक्ष्यांच्या डोक्यावर काळ्या रंगाचे केस असतात .जे टोपी सारखे दिसतात. काळा रंग डोक्यापासून मानेपर्यंत असून मानेखाली राखाडी आणि काळा रंग मिक्स असतो .शेपूट लांब आणि काळ्या रंगाची असते.\nहिमालय बुलबुल या पक्षाला पांढरे गाल असणारा बुलबुल या नावानेही ओळखले जाते. हिमालय बुलबुल ही एक भारतामध्ये आढळणारी ही सर्वात सुंदर प्रजाती आहे. हा पक्षी शक्यतो हिमालयामध्ये आढळतो. ह्या बुलबुल पक्षाची लांबी 17 ते 18 सेंटिमीटर असते या पक्षाचे सरासरी वजन 30 ग्रॅम असते.\nब्लॅक क्रेस्टेड बुलबुल हा पक्षी भारतामध्ये आढळतो. हे पक्षी जंगलामध्ये किंवा घनदाट झाडी मध्ये राहणे पसंत करतात .त्याची लांबी 19 सेंटिमीटर असते. या पक्षाचे डोके आणि मान काळया रंगाचे असते .आणि माने खालील सर्व भाग पिवळ्या रंगाचा असतो .\n४. वाईट इयर्ड बुलबुल-\nपांढरे कान असलेला बुलबुल हा पांढरे गाल असलेला बुलबुल म्हणूनही ओळखला जातो.या बुलबुल पक्षाचे हिमालयन बुलबुल या पक्षांशी खूप साम्य आहे. या पक्षाची चोच आणि मानेपर्यंत काळा रंग असतो .पण त्याचे गाल पांढऱ्या रंगाचे असतात आणि या पक्ष्याचे पंख राखाडी रंगाचे असतात. या पक्षाची शेपूट काळ्या रंगाची असते. आणि शेपटीच्या खालील भाग पिवळ्या रंगाचा असतो.\n५. येल्लो थ्रोटेड बुलबुल-\nयेल्लो थ्रोटेड बुलबुल हा पक्षी दक्षिण भारतातील स्थानिक आहे. हा पक्षी आदिवासी डोंगराळ जंगले, पश्चिम घाट व पूर्व घाटाचे खडकाळ भागांमध्ये दिसून येतात. या पक्षाचा डोक्यापासून मानेपर्यंत चा रंग पिवळा आहे. पंख आणि शेपूट राखाडी रंगाची आहे.शेपटीचा खालील भाग पिवळ्या रंगाचा आहे.चोच लहान आणि काळ्या रंगाची आहे.\n६. फ्लेम थ्रोटेड बुलबुल-\nफ्लेम थ्रोटेड बुलबुल या पक्षाच्या डोक्यापासूनचा मानेपर्यंत चा रंग काळ्या रंगाचा असतो. आणि मानेच्या खालील सर्व भाग पिवळ्या रंगाचा असतो. तसेच या पक्षाचा गळ्या कडील भाग नारंगी रंगाचा असतो. आणि गळा नारंगी असल्यामुळे या पक्षांना फ्लेम थ्रोटेड बुलबुल म्हणतात. हे पक्षी भारतामध्ये पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये आढळतात. फ्लेम थ्रोटेड पक्षाची लांबी 18 सेंटिमीटर असते.\n७. व्हाईट ब्रोव्ड बुलबुल-\nव्हाईट ब्रोव्ड बुलबुल हा पक्षी भारतामध्ये दक्षिणेकडे दाट वस्ती असलेल्या ठिकाणी आणि श्रीलंकेत आढळतात. हा पक्षी मध्यम आकाराचा असून या पक्षाची लांबी 8 सेंटिमीटर आहे .या पक्षाचा वरील भाग राखाडी रंगाचा व खालील भाग पांढ-या रंगाचा असतो. या पक्षाच्या भुवया पांढरा असल्यामुळे व्हाईट ब्रोव्ड बुलबुलअसे म्हणतात.\nबुलबुल पक्षाविषयी अधिक माहिती-\nमादा बुलबुल पक्षी एका वेळी दोन ते तीन अंडी घालू शकते.\nबुलबुल पक्षांची अंडी 14 दिवसांमध्ये उबवली जातात.\nभारतामध्ये गुलदम बुलबुल ही जात सर्वात प्रसिद्ध जात आहे.\nबुलबुल हा पक्षी 200 वेगवेगळ्या सुरांमध्ये गाऊ शकतो.\nबुलबुल पक्षी हा इराणचा राष्ट्रीय पक्षी आहे .\nबुलबुल या पक्षाचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर असतो.\nलाल मिश्याच्या असलेल्या बुलबुल पक्ष्याला रेड व्हिसकर्ड बुलबुल म्हणतात.\nआपण बुलबुल पक्षी पाळू शकतो का\nते खरोखरच खूप आकर्षक पाळीवप्राणी बनतात. आणि आशियातील काही भागांमध्ये पोपटाप्रमाणे त्यांना पाळले जाते. आणि त्यांच्याशी तसेच वागले जाते. बऱ्याच सॉफ्टबिल्सरच्या विपरीत रेड व्हेंटेड बुलबुल मोठ्या इंडोर पिंजऱ्यात चांगले काम करतात परंतु त्यांचा आकार आणि उच्च पातळीवरील क्रियाकलाप पाहता ते खरोखरच बाहेरच्या किंवा इंडोर एव्हीयरीमध्ये स्वतः येतात.\nआपल्या घरातील बागेत बुलबुल पक्षी कसे आकर्षित करावे\nआपल्या सुंदर पक्षी आपल्या छोट्या बागेत यायचा असेल तर यासाठी आपण बागेत मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे आणि बागेत दाट झाडे आणि उंच झाडे असल्यास त्याभोवती फळांचे काही तुकडे ठेवावे. त्याचे आगमन संभाव्यता आणखी वाढते .\nबुलबुल पक्षी नर आहे की मादी हे तुम्ही कसे सांगू शकता\nनर आणि मादी दोन्ही पक्षी पिसारा मध्ये सारखे असतात. तर तरुण पक्षी राखाडी काळा मुकुट असलेले निस्तेज असतात. रेड व्हिस्केरेड बुलबुल मनुश्यानभोवती भितीदायक नसतात. झुडुपाच्या वर किंवा पॉवर लाईन वर ठळकपणे दिसतात\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nवैयक्तिक संगणक म्हणजे काय \nसुपर कॉम्प्युटर काय आहे\nमणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T03:19:07Z", "digest": "sha1:OWSQTJ6E2BRZ2MYNOUQFXNOMBV2BW52F", "length": 22117, "nlines": 113, "source_domain": "yogatips.in", "title": "कारले फायदे, कारले खाण्याचे फायदे, कळू तरी रोगनाशक Karale Benefits in Marathi", "raw_content": "\nचवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती नसतील.\nकारले भारतात सर्वत्र पिकेते व अतिप्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग भाजीसोबत औषधातही केला जातो. संस्कृत मध्ये कंदुरा, हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये बिटर गार्ड हि वनस्पती कुकर बीटेसी या कुळातील आहे.\nकारले हिरवट काळसर हिरवट रंगाची, पांढरट रंगाची, असतात. कारले पिकल्यानंतर आतून लाल व केशरी रंगाची होतात. कारली लहान व मोठी अशी दोन प्रकारची असतात तर रंग भेदामुळे कारलेचे पांढरि व हिरवा असे दोन प्रकार पडतात.\nआयुर्वेदात पण कारल्याचे महत्व\nदारू व्यसन सोडवणारे कारले\nकारला रस (ज्यूस) किती उपयोगी\nकारल्या पासून विविध पदार्थ\nआयुर्वेदात पण कारल्याचे महत्व\nआयुर्वेदानुसार कारलं हे पित्तनाशक आहे. कारल्याची पाने ही ज्वरनाशक, कृमिनाशक व मूलत्र आहेत . कारल्या मध्ये लोह ,कॅल्शियम,फॉस्फरस ‘अ’व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. या सर्व गुणांमुळे कारली हे शक्तिवर्धक पुष्टी कारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.\nकारल्याच्या पानांचा तीन चमचे रस ग्लासभर ताकातून महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी. होतो. यासोबतच कारल्याच्या मुळ स्वच्छ धुऊन वाटून कोंबावर लेप लावल्यास मुळव्याधीचे कोंब नाहीशी होतात . खरूज, खाज, चट्टे ,नायटे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात एक चमचा लिं���ू घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा.\nनियमितपणे असा रस घेतल्याने रक्त शुद्ध होते त्वचा विकार कमी होतात. मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्याचे बारीक काप करून ती उन्हात सुकून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ संध्याकाळ 5-5 ग्रॅम किंवा अर्धा चमचा नियमितपणे प्यावे यामुळे साखर नियंत्रणात राहते. जंत कृमी झाले असतील तर कारल्याच्या पानांचा रस कपभर नियमीतपणे घ्यावा यामुळे कृमी शौचाच्या वाटे बाहेर पडून जातील.\nदारू व्यसन सोडवणारे कारले\nदारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते, ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्याच्या पानांचा रस रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा. दमा, सर्दी ,खोकला अशा श्वसनाच्या तक्रारी असतील तरकारल्याच्या पानांचा व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यामध्ये मध घालावे. हे मिश्रण महिनाभर घेतल्यास विकार कमी होतील . व रोगप्रतिकार शक्ती वाढेल.\nकावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्याचा रोज सकाळ संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होतो. लघवीचा त्रास होत असल्यास कारल्याच्या कपभर रसात चिमुटभर हिंग टाकून प्यावे . रातांधळेपणा चा त्रास होत असेल तसेच डोळ्यांना क्षीणता आली असेल तर रोज कोवड्या कारल्याचा रस किंवा चूर्ण सकाळी 1-1 चमच घ्यावे.\nआपल्याला वाटत असेल ती कारले खाणे शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत .कारले खाल्ल्यानंतर मुळा खाणे किंवा मुळ्या सोबत कारल्याची भाजी खाणे ,हे अत्यंत घातक. कारले सोबत मुळा खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.\nकार्ल अतिप्रमाणात खाल्ले तर त्याचे देखील शरीराला विपरीत परिणाम होऊ शकतात ज्या महिला गर्भवती आहे त्यांनी कारखाना टाळावे तसेच ज्यांना यकृताचा आजार आहे त्या लोकांनी सुद्धा कारले खाणे टाळावे याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो मधुमेही रुग्णांसाठी देखील कारखाने उपयोगी आहे परंतु हे अति प्रमाणात खाल्ले तर ते त्यांना देखील धोकादायक ठरू शकते.\nकडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच अशी ओळख असणा-या कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी फळभाजी दुसरी कोणती नसेल.\nउन्हाळ्यात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. कारल्याची वेल बरीच वर्ष�� जगणारी असते ती ब-याच ठिकाणी आपोआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो .\nकारल्याचे उपयोग किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात. ह्याचा रस पिल्याने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते . हृदयाच्या विकारांसाठी कारलं हे रामबाणच आहे. हे हानिकारक चरबीला हृदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा हवु देत नाही. यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता नसते.\nकारला रस (ज्यूस) किती उपयोगी\nलिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात. कारल्याचा ज्युस कसा बनवायचा आहे, आपण आता पाहू या प्रथम तीन ते चार मध्यम आकाराचे कारले घेऊन ते स्वच्छ धुऊन त्यातील बिया बाहेर काढून घ्याव्यात. नंतर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. व नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. त्यामध्ये थोडे मीठ घालून कारले ज्युस तयार. हे ज्यूस पिणे आरोग्यासाठी अनेक गुणांनी उपयुक्त आहे.\nकारल्याचा ज्युस हा जेवढा चांगल्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तितकाच उपयुक्त तो शरीराच्या त्वचेसाठी देखील आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असेल परंतु हे तेवढेच खरे आहे. खाज, जळजळ, सूज येणे तसेच शरीरावर फोड उठणे इत्यादी आजार होऊ न देण्याचे काम कारल्याचा ज्युस करत असतो.\nज्यांना घामोळ्या किंवा पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी नक्कीच कारल्याचा ज्युस घ्यावा परंतु बऱ्याच लोकांना कारल्याचा ज्युस किंवा कारल्याची भाजी देखील आवडत नाही, म्हणतात ना एखाद्या गोष्टीत जरी शंभर गुण चांगले असले, तरी एक गुण वाईट असला म्हणजे ती पूर्णपणे वाईटच मानली जाते. असे कार्ल्याच्या बाबतीत घडत आहे.\nकारल्याचे शरीराला खूप फायदे आहेत परंतु ते चवीने कडू असल्यामुळे अनेक लोक कारल्याचं नाव काढले असता वाकडे तोंड करतात. परंतु कारले हे पोटाच्या आजारासाठी गुणकारी औषध आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारल्याचा ज्युस सर्वच बाबतीत गुणकारी आहे.\nकारल्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पोषक आहे. तसेच वातावरण देखील अनुकूल पा���िजे. शहरी भागात फळभाज्यांना वर्षभर मागणी असते. व्यापाऱ्यांना फळ भाज्यांच्या किमतीत सतत चढ-उतार पहावयास मिळतो. म्हणून शेतकऱ्यांनी मिश्र पीक घेऊन हा तोटा भरून काढण्यास हरकत नाही.\nकारल्याची लागवड केली असता त्यासोबतच दोडक्याची किंवा काकडीची देखील लागवड करावी. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून कमी वेळात, कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. व भाजी मार्केटमध्ये फळ भाज्यांचा तुटवडा पडत नाही.\nह्या फळ भाज्या शरीरासाठी पोषक, आवश्यक असणाऱ्या आहेत. मिश्र पिकाची लागवड ही पावसाळ्यात केली जाते. या पिकांना उष्ण व दमट वातावरण मानवत असल्याने त्यांचे उत्पादन वाढते. कारल्याला जास्त थंडीचे वातावरण मानवत नाही. याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर होतो.\nकारल्या पासून विविध पदार्थ\nकारल्या पासून विविध पदार्थ बनवले जातात. जसे कारले चिप्स, कारले भाजी, कारले पराठा, फ्राय कारले, ग्रेव्ही वाली कारल्याची भाजी, भरले कारले इत्यादी प्रकारात आपण कारल्याची भाजी करून खाऊ शकतो. कारले चिप्स बनवण्याची विधी आपण पाहूया.\nमोठ्या आकाराची सहा ते सात कारले घ्यावे. ते स्वच्छ धुऊन घ्यावे. एका कढईत तेल तापायला ठेवावे. तेल मंद आचेवर ठेवावे. व त्या तेलामध्ये कारल्याचे गोल प्रकारात पातळ चकत्या कापून टाकाव्यात पूर्णपणे कडक होईपर्यंत होऊ द्यावेत नंतर काढून त्यामध्ये मीठ, मिरची पावडर, काला नमक टाकून टेस्ट करावेत. हे आरोग्यासाठी व चवीला छान व कुरकुरीत लागतात. अशाप्रकारे विविध पदार्थ बनवून खाणे फायदेशीर ठरेल.\nकारला पराठा: पराठा बनवण्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ, एक कप बेसन, साधारण दोन कारले ची पेस्ट करून घ्यावी. त्या मिश्रणामध्ये जीरा पावडर, मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट टाकून गोळा तयार करून घ्यावा. नंतर लाटून तव्यावर परतून घ्यावा. थोडा परतून झाल्यानंतर त्यावर तेल घालावे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतून घ्यावा जर अर्धवट कच्चा राहिला असल्यास पोट दुखी होऊ शकते.यावर तूप घालू नये. खायला खूप चवदार लागतो.\nसावधानता : कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात घेणे शक्य होत नाही. अशावेळी खडीसाखर किंवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये.\nडॉक्टर सल्ला अवश्य घ्या.\nTags: Karale, Karale Benefits in Marathi, कारले in English, कारले खा��्याचे फायदे, कारले फायदे, कार्ले फायदे\nPapai पपई खाण्याचे फायदे Papaya\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mahatma-modi-mehta-popular-among-the-israeli-people-shivaji-maharajs-name-will-be-given-to-the-road-what-did-the-consul-say-625987.html", "date_download": "2022-05-25T04:02:55Z", "digest": "sha1:B76X6363Q7FHZNRPW7I2FMVSILC6RDXF", "length": 10196, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Mahatma, Modi, Mehta popular among the Israeli people; Shivaji Maharaj's name will be given to the road, what did the consul say?", "raw_content": "इस्रायली जनतेत महात्मा, मोदी, मेहता लोकप्रिय; रस्त्याला देणार शिवरायांचे नाव, वाणिज्यदूत काय म्हणाले\nइस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.\nइस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले.\nदिनेश दुखंडे | Edited By: मनोज कुलकर्णी\nमुंबईः इस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi), इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले. कोबी शोशानी यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या महिन्यात इस्रायल – भारत यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात इस्रायल भारत संबंध अतिशय दृढ झाल्याचा अभिमान वाटतो, असे शोशानी यांनी सांगितले. आपण स्वतः दुर्गप्रेमी असून महाराष्ट्रातील काही शिवकालीन किल्ल्यांना भेट दिली आह��. इस्रायल येथील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.\nअभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत\nइस्रायल भारताला जल व्यवस्थापन, निःक्षारीकरण, जलसिंचन, या क्षेत्रात सहकार्य करीत असून इस्रायलने भारतात कृषी उत्पादन वाढविण्यासाठी 22 सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापित केले असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत असली तरीही स्नातकपूर्व अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, परकीय विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने इस्रायल येथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘एक्झोडस’ ही कादंबरी वाचली\nइस्रायलच्या स्थापनेवर लिहिलेली ‘एक्झोडस’ ही जगप्रसिद्ध कादंबरी आपण वाचली असून ती वाचताना अनेकदा भावुक झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने ज्यू धर्मीय किंवा कुठल्याही परधर्मीय लोकांबाबत भेदभाव ठेवला नाही, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. इस्रायल – भारत संबंध अतिशय सुदृढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बैठकीला इस्रायल वाणिज्य दुतावासातील राजकीय व विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर हे देखील उपस्थित होते.\nइस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय आहेत. जानेवारी महिन्यात इस्रायल – भारत यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात इस्रायल भारत संबंध अतिशय दृढ झाल्याचा अभिमान वाटतो.\n– कोबी शोशानी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत\nNivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख\nWine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात\nNashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/nagkeshar/", "date_download": "2022-05-25T03:03:27Z", "digest": "sha1:BNRPXZJJ2JQEELJUNHDOOCEXSG66QUH3", "length": 13611, "nlines": 97, "source_domain": "marathibooks.com", "title": "नागकेशर - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / कादंबरी / नागकेशर\nज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘नागकेशर ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दाखल झाली आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी ही कादंबरी आहे.\nलेखक : विश्वास पाटील | Vishwas Patil\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस | Mehta Publishing House\nकिंमत : रु. ४५०/-\nआयएसबीएन क्रमांक : 9789353172244\nज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘नागकेशर ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दाखल झाली आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकरणारी ही कादंबरी आहे.\nही कादंबरी साखर कारखान्यातील कौटुंबिक सत्तासंघर्षावर आधारित आहे. डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील बापूराव आणि बबननाना या दोन भावांमध्ये गजरा सहकारी साखर कारखान्यातील सत्तेसाठी सुरू झालेल्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांतही पोचलेल्या संघर्षाचं हे चित्रण आहे.\nप्रथम शाळामास्तर असलेले बापूराव गजराचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने वरकरणी बापूरावांच्या हितचिंतकाची भूमिका घेतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव ही पुढची पिढी. प्रिन्सशीr आपला विवाह व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या (रमेशच्या) छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा, प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो.\nगजरा सहकारी साखर कारखान्याची सत्ता आणि अन्य सत्ताकेंद्रे प्रिन्स आणि शलाकाच्या हातातून काढून घेण्यासाठी नेत्रा, बाजीराव, बबननाना, त्यांची पत्नी चंचला षड्यंत्र रचतात. त्यानंतर स्थानिक पातळीवर चाललेला हा संघर्ष राज्य पातळीवरील राजकारणापर्यंत पोचतो, ते शलाका आमदारकीच्या निवडणुकीला उभी राहते तेव्हा. त्या आखाड्यात मग नेत्रा-बाजीरावचा मुलगा सुपरप्रिन्स, रमेश-शलाकाचा मुलगा अभिषेक हे दोघं उतरतात.\nतर आधी स्थानिक पातळीवरचं राजकारण, मग राज्य पातळीवरचं राजकारण, त्यात एकाच कुटुंबातील भावाभावांचा संघर्ष अशा कॅन्वहासवर हे कथानक विश्वास पाटील यांनी गुंफलं आहे. प्रिन्सचा विवाह दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि वाग्दत्त वधू नेत्राला डावलून विवाहित असलेल्या शलाकाशी विवाह करण्याचा निर्णय प्रिन्स घेतो, अशा नाट्यमय प्रसंगाने या कादंबरीची सुरुवात होते. या पहिल्याच प्रसंगातून बापूराव, प्रिन्स आणि शलाका या व्यक्तिरेखांचा परिचय होतो आणि अशा नाट्यमय प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी त्यातील सघर्षामुळे उत्तरोत्तर रंगत जाते.\nयातील व्यक्तिरेखा पाटील यांनी उत्तम रंगवल्या आहेत. बापूराव राजकारणाच्या रंगात रंगलेले असले तरी आपल्या हातून घडलेल्या काही चुकांची जाणीव त्यांना आहे. गावाला त्यांनी प्रगतिपथावर नेऊन ठेवलं आहे; पण बबननाना या अस्तनीतल्या सापाला पोसण्याची मोठी चूक त्यांच्या हातून घडली आहे आणि त्याचे परिणाम प्रिन्स आणि शलाकाला भोगावे लागतात. नेत्रा, बाजीराव, बबननाना, त्यांची पत्नी चंचला हे सत्तेसाठी हीन पातळी गाठणाऱ्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. तर प्रिन्स आणि शलाका सद्गुणांच्या साहाय्याने प्रगतिपथावर जाऊ पाहतात. सुष्ट आणि दुष्ट यांची ही लढाई पाटील यांनी व्यामिश्रतेने रंगवली आहे. रमेश, त्याचा आणि शलाकाचा मुलगा अभिषेक यांच्या उपकथानकातून या संघर्षाला एक वेगळंच वळण लागतं आणि नेत्राच्या हिडीसपणाचं दर्शन घडतं. साखर कारखान्यातील राजकारण, गावातील राजकारण याचं नेमकं चित्रण पाटील यांनी केलं आहे.\nमाणसाच्या सत्तापिपासेचं, स्वार्थांधतेचं चित्रण पाटील यांनी अतिशय वास्तवतेने केलं आहे. माणसाच्या हीन, नीच वृत्तीसाठी त्यांनी योजलेली नागकेशर ही प्रतिमा अतिशय समर्पक वाटते. त्या प्रतिमेमुळे या कादंबरीला एक वेगळं परिमाण लाभलं आहे आणि म्हणूनच या कादंबरीचं ‘नागकेशर’ हे शीर्षकही सार्थ ठरतं. सनसनाटी प्रसंगांनी रंगलेलं हे संघर्षनाट्य मुळातून वाचावं असं आहे. पाटलांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.\nलेखक : विश्वास पाटील | Vishwas Patil\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस | Mehta Publishing House\nकिंमत : रु. ४५०/-\nआयएसबीएन क्रमांक : 9789353172244\nलेखक : विश्वास पाटील | Vishwas Patil\nप्लॉट नं. २५, रावळ निवास, एन एस रोड नं. २,\nजुहु-पार्ले स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई ४०००५७\nफ��न : ०२२-२६१०८१११ / ९९६७३४६६६६\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस | Mehta Publishing House\nप्रकाश लेले एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा ...\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\n`शिदोरी' हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण ...\nमुक्या वेदना बोलक्या संवेदना\nपशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवा करणं ...\n“विजक्का” हे पुस्तक लेखक विनायक आनिखिंडी यांच्या epilepsy किंवा फिट ...\nवेगळी माती, वेगळा वास\nमी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/three-sentenced-to-rigorous-imprisonment-for-beating-government-employee-kss98", "date_download": "2022-05-25T04:59:08Z", "digest": "sha1:F6G27E4RO7AIX3KS5ZRYHTDY7K2WVNGP", "length": 6936, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा!", "raw_content": "\nतलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा\nअलिबाग न्यायालयाने ठोठावली शिक्षा; तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल \nतलाठ्याला मारहाण करणे पडले महागात; तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nरायगड : शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे तीन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. आपले कर्तव्य बजावत असलेल्या तलाठ्याला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी अलिबाग (Alibag) सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा (Punishment) सुनावली असून दंडही ठोठावला आहे. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी अलिबाग रोहा रोडवर वावे वळवली बस स्टॉपच्या दरम्यान ही घटना घडली होती.\nहे देखील पहा :\nमातीने भरलेले चार ट्रक तलाठी कमलाकर गायकवाड आणि तलाठी सुदर्शन सावंत यांनी थांबवून कायदेशीर कारवाई करत होते. यावेळी आरोपी सुधीर धर्मा चेरकर, हेमंत दशरत चेरकर, मनिष नथुराम पाटील यांनी तलाठी कमलाकर गायकवाड शिविगाळी करून काठीने मारहाण (Beating) केली होती. या प्रकरणी त्या तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०��� अन्वये रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nअडीच कोटींच्या हारवेस्टरपायी शेतकऱ्यांनी विकली 17 एकर जमीन; कंपनीकडून फसवणूक\nया प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात (Court) झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी कमलाकर गायकवाड, साक्षीदार सुदर्शन सावंत, तहसिलदार प्रकाश संकपाळ, वैद्यकीय अधिकारी शितल जोशी, पंच शेखर बळी आणि तपासित अमंलदार जी पी म्हात्रे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर तिनही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. आणि एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच दंडही ठोठावला.\nPune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात \nजुन्नरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने केली ५१ वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या \nPune : सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट \nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=29&Itemid=7&limitstart=36", "date_download": "2022-05-25T03:28:40Z", "digest": "sha1:WJUHQXFD6U7T2KRZAJG7TPAXQCMYN55E", "length": 23782, "nlines": 266, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअग्रलेख : सुंदर मी होणार..\nसोमवार, १ ऑक्टोबर २०१२\nआपल्याकडील संपत्तीच्या रकान्यात फक्त ‘सचोटी’ हे उत्तर लिहून बाकीची जागा कोरी ठेवण्यास धैर्य लागते. सरोश होमी कपाडिया यांच्याकडे ते धैर्य होते आणि त्या धैर्याने त्यांना आयुष्यभर साथ दिली. त्यामुळे सरन्यायाधीशपदाचा झगा उतरवताना न्या. कपाडिया यांचे हृदय केवळ अतीव समाधानाने ओतप्रोत भरले असेल.\nअग्रलेख : वेडात निघाले वीर ..\nशनिवार, २९ सप्टेंबर २०१२\nराजकारण करताना डोके किती थंड ठेवायचे असते आणि भावनेच्या भरात निर्णय घेण्याचा अविचार कसा टाळायचा असतो याचा धडा अजित पवार यांना राजीनाम्याच्या तीनदिवसीय नाटकातून एव्हाना मिळाला असेल. कोणताही निर्णय घेताना पर्यायासाठीचा एक दरवाजा खुला ठेवायचा असतो आणि राजकारण हे बेरजेचे करायचे असते ही थोरल्या पवारसाहेबांची समस्त महाराष्ट्राला शिकवण.\nशुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांची, डिझेल दरवाढीची भलामण करताना गेल्या आठवडय़ात देशवासीयांना १९९१ च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांनी विविध अर्थविषयक नियतकालिकांना मुलाखत देताना ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली.\nअग्रलेख : दादा, काका आणि बाबा\nगुरुवार, २७ सप्टेंबर २०१२\nएका दगडात अनेक पक्षी मारण्याची कला अजितदादा पवार यांना थेट सख्खे काका शरद पवार यांच्याकडून घरच्या घरीच शिकायला मिळाली असणार. मंगळवारी आकस्मिकपणे राजीनामा सादर करून त्यांनी आपण या कलेत किती नैपुण्य मिळवले आहे, हे जेव्हा सिद्ध केले तेव्हा अनेकांना थोरल्या पवार यांनी १९७८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खुपसलेल्या खंजिराची आठवण आली.\nअग्रलेख : सरदारांचे सहस्रचंद्र\nबुधवार, २६ सप्टेंबर २०१२\nफाळणीच्या जखमा आणि पत्नीविना दहा मुलांचे लमाण घेऊन जगणाऱ्या गुरुमुख सिंग या गरीब शेतकऱ्याचा एकच मुलगा पुस्तकातला किडा होता आणि त्याला पाहून ते म्हणायचे, तू पंतप्रधान होशील. पुढे ७२ वर्षांनी ही गुरुबानी खरी ठरली आणि नियतीचा मनमोहन योगायोग असा की शेतमजुराचा हा पोरगा खरोखरच पंतप्रधान झाला.\nअग्रलेख :पांढरे आणि काळे\nमंगळवार, २५ सप्टेंबर २०१२\nमहाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते हे बूड नसलेल्या भांडय़ासारखे आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. या भांडय़ात सरकारचा पैसा फक्त ओतला जातो. परंतु बूड नसल्यामुळे भांडे भरत नाही आणि ज्या कामासाठी तो ओतला जातो ते कामही पूर्ण होत नाही. बूड असते तर हा पैसा ओतू जाताना तरी दिसला असता.\nअग्रलेख : पैशाचे झाड\nसोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणूक, डिझेल दरवाढ आदी निर्णयांबाबत माहिती दिली. पंतप्रधान सिंग यांचे गेल्या काही महिन्यांतील मौन व्रत लक्षात घेता ते काय म्हणाले यापेक्षा त्यांना काही तरी म्हणावेसे वाटले हेच महत्त्वाचे आहे.\nअग्रलेख : जंतर मंतर, नंतर अंतर\nशनिवार २२ सप्टेंबर २०१२\nअण्णा हजारे यांचे काही चुकले नाही, अरविंद केजरीवालदेखील चूकच आहेत असे म्हणण्यात अर्थ नाही.. मग बिघडले कोठे कारणांविषयी अनेक तर्क लढविले जातील. दोघांचा अनुयायी वर्ग आधीपासून निरनिराळाच होता, दोघांच्या महत्त्वाकांक्षा भिन्न होत्या वा आहेत, अण्णांना राजकीय पक्ष स्थापनेचे पाऊल का उचलायचे नाही हे केजरीवाल प्रभृतींना नीट समजूनच घेता आले नाही.\nअग्रलेख : ब्याद गेली\nशुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२\nआपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलो आहोत तीवरच घाव घालणाऱ्या शेखचिल्लीप्रमाणे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे आतापर्यंतचे राजकारण राहिलेले आहे. १९९३ साली माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री असताना ममताबाईंनी कोलकात्यात राव सरकारविरोधातच मोर्चा काढला होता.\nअग्रलेख : .आणि ते उत्सवाच्या उत्साहात रंगले\nबुधवार, १९ सप्टेंबर २०१२\nआटपाट नगरात बघता बघता आषाढ सरला, श्रावणही संपला, अधिक भाद्रपदानेही निरोप घेतला आणि नेहमीचा भाद्रपद लागून तीन दिवस संपलेही आणि आता आली की गणेश चतुर्थी. खरे म्हणजे हे सगळे बघता बघता झाले असे म्हणणे योग्य नाही. कारण आता काही बघावे असे काही आटपाट नगरात वेगळे नसते. आटपाट नगरापासून दूर गावाकडे राहिलेल्या झाडाझुडपांतून श्रावण दिसतो थोडासा.\nअग्रलेख : नियंत्रकाचा निर्धार\nमंगळवार, १८ सप्टेंबर २०१२\nदेशातील सर्व संस्थांचे खच्चीकरण झालेले असताना एका संस्थेच्या बाबत मात्र आपण भारतीय म्हणून अभिमान बाळगायलाच हवा. ती म्हणजे रिझव्‍‌र्ह बँक. सोमवारच्या पतधोरणामुळे या मुद्दय़ावर शिक्कामोर्तबच झाले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. दुव्वरी सुब्बाराव यांनी गेल्या दोन वर्षांत जवळपास डझनभरापेक्षाही अधिक वेळा व्याजदरात वाढ केली आणि सोमवारी जाहीर केलेल्या पतधोरणातही व्याजदरात सवलत नाकारली.\nअग्रलेख : निर्बुद्ध आणि निलाजरे\nसोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nवर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेच्या हंगामाची जाणीव होताच खडबडून जाग यावी आणि त्याने अभ्यासास सुरुवात करावी, तसे काहीसे मनमोहन सिंग सरकारचे झालेले दिसते. गेल्या तीन वर्षांच्या धोरणलकव्यानंतर गेल्या आठवडय़ात सिंग सरकारने महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका लावला आणि आपल्या सरकारचा निर्णयक्षमतेचा अवयव शाबूत असल्याचे दाखवून दिले. या सर्व निर्णयांवर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे कावकाव सुरू केली आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/4117/", "date_download": "2022-05-25T04:08:52Z", "digest": "sha1:T5BM5X6M3DOA5IH5OJLDQ4D76E2T3QQ7", "length": 9254, "nlines": 107, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा जामनेर पिजी कायमस्वरूपी बंद ! कृती समितीने दिला आदोलनाचा ईशारा ! | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized पाचोरा जामनेर पिजी कायमस्वरूपी बंद कृती समितीने दिला आदोलनाचा ईशारा \nपाचोरा जामनेर पिजी कायमस्वरूपी बंद कृती समितीने दिला आदोलनाचा ईशारा \nपाचोरा जामनेर पिजी कायमस्वरूपी बंद \nकृती समितीने दिला आदोलनाचा ईशारा \nपाचोरा : येथील पाचोरा ते जामनेर इंग्रजांच्या कार्यकाळात १०० वर्षापूर्वी लहान लाईन असलेली पीजी ही आता कायमस्वरूपी बंद झाली असल्याचे पत्र अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रशासकीय भुसावळ यांनी बचाव कृती समितीला पाठवलेले आहे.कोरोना नंतर पाचोरा जामनेर पिजी सुरू करण्यासाठी जळगांव लोकसभेचे खा,उन्मेष पाटील व रावेर लोकसभेचे खा, रक्षा खडसें यांचे अपयश झाले आहे. केंद्र सरकारने पाचोरा जामनेर वाशियाचा इतिहास पुसलेला असून या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.सविस्तरपणे वृत्त असे की गेल्या दोन वर्षांपासून लॉकडावुन मुळे सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आले होते.या काळात केंद्र सरकारने अनेक कारनामे करून बरेंच शासकीय मालमत्ता खाजगीकरण करून घेतले आहे,करोनाची परिस्थिती हळूहळू सुरळीतपणे झाल्या नंतर रेल्वे गाड्या सुरू होत असून पाचोरा जामनेर पीजी देखील सुरू करण्यासाठी पाचोरा कृती समिती तयार करून या समितीने सर्व पक्षीय बैठक घेऊन खा उन्मेष पाटील आ किशोर पाटील व भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी एकत्र येऊन पिजी सुरू करण्याची मागणीचा निर्णय घेण्या��� आला होता.या बैठकीत खा उन्मेष पाटील यांनी पिजी बंद होणार नाही ती बंद झाली तर माझे अपयश असेल असे सांगितले होते.त्या मुळे पिजी बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात असून कोण्ही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आव्हान केले होते.मात्र ५ जानेवारी २०२२ रोजी पाचोरा पिजी बचाव कृती समितीला\nअपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रशासकीय भुसावळ यांनी पत्र पाठवलेले आहे.की ही पिजी कायमस्वरूपी बंद झाली आहे. आता कृती समितीने आदोलनाचा ईशारा दिला असून अध्यक्ष, खली दादा देशमुख, कार्याध्यक्ष, अविनाश भालेराव, खजिनदार, पप्पू राजपूत, उप अध्यक्ष, भरत खंडेलवाल, विकास वाघ, पप्पू बाविस्कर, नंदू सोनार, ॲड भोईट अण्णा, अरुण पाटील सर यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न\nPrevious articleजळगाव जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला तिसऱ्या लाटेला सुरूवात 29 रुग्ण आढळले प्रशासनाची चिंता वाढली\nNext articleपाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते भूमिपूजन\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/runanubandh-upcoming-marathi-movie/", "date_download": "2022-05-25T04:13:01Z", "digest": "sha1:ZKHGDNXIFU7ZYAFPDR67AGJEH2LHNPK5", "length": 7382, "nlines": 147, "source_domain": "marathistars.com", "title": "\"फर्जंद' च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान सरकार यांचा \"ऋणानुबंध\"", "raw_content": "\nHome News “फर्जंद’ च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान सरकार यांचा “ऋणानुबंध”\n“फर्जंद’ च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान सरकार यांचा “ऋणानुबंध”\n‘फर्जंद‘ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते “ऋणानुबंध” च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटाची निर्मिती स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी. करत असून, वेगळ्या आशय-विषयावरील चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पुणे येथे श्री. सुनील आंबेकर (पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री , अ. भा. वि.प.) तसेच श्री. वैभव डांगे आणि चित्रपटातील कलाकार, तंत्रद्य मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.\n‘एक सांगायचंय…’ या चित्रपटाद्वारे लोकेश गुप्ते यांनी आपली दिग्दर्शकीय कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती. आजच्या तरुणांशी संबंधित गंभीर विषय लोकेशनं या चित्रपटात हाताळला होता. आता ‘ऋणानुबंध’ ही एक वेगळी गोष्ट घेऊन लोकेश पुन्हा एकदा सज्ज आहे.\nअभिनेता, दिग्दर्शक लोकेश आणि ‘फर्जंद’ चित्रपटाचे\nनिर्माते ह्या दोघांनीही आपापल्या पहिल्या चित्रपटातून ठसा उमटवणारी कामगिरी केली होती. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटातून ते कोणता विषय आणि गोष्ट घेऊन येतात याची नक्कीच उत्सुकता आहे.\nयेत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nतान्हाजी फेम शरद केळकर निर्मित, संदीप पाठक अभिनित ‘ईडक’ झी५ वर प्रदर्शित\nसोनी मराठीच्या ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र\nअभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण\nस्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला ‘गोष्ट एका पैठणीची”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/shinese", "date_download": "2022-05-25T03:37:48Z", "digest": "sha1:7UFKTID35BK7E5SZGSLVDBQY6WGTGGMN", "length": 13843, "nlines": 96, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " Shinese (Shih Tzu X Pekingese Mix) माहिती, स्वभाव, प्रशिक्षण, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nशिनीज एक क्रॉस ब्रीड आहे जी पिकिंगीज आणि शिह त्झू या शुद्ध जातींपासून विकसित झाली आहे. हे सपाट चेहरे असलेले कुत्रे आहेत, अंडाकृती ते गोलाकार डोके, काळे डोळे आणि नाक आणि लांब, फ्लॉपी कान. ते दाट केसांनी झाकलेले असतात जे बर्याचदा त्यांचा चेहरा, डोळे आणि तोंडावर पडदा टाकतात. त्यांची हलकी उंची, लहान पाय आणि…\nशुनीज ही क्रॉस ब्रीड आहे जी शुद्ध जातीपासून विकसित झाली आहे - पेकिंगीज आणि शिह त्झू. हे सपाट चेहरे असलेले कुत्रे आहेत, अंडाकृती ते गोलाकार डोके, काळे डोळे आणि नाक आणि लांब, फ्लॉपी कान. ते दाट केसांनी झाकलेले असतात जे बर्याचदा त्यांचा चेहरा, डोळे आणि तोंडावर पडदा टाकतात. त्यांची हलकी उंची, लहान पाय आणि लहान, केसाळ शेपटीमुळे त्यांची सुंदरता आणखी वाढली आहे.\nशिह त्झू पेकिंगीज पिल्ला मिक्स करा\nशिह त्झू पेकिंगीज मिक्स\nत्याला असे सुद्धा म्हणतात पेके-ए-त्झू, पेके-त्झू, शिह-तेझ, शिह झू पेकिंगीज मिक्स\nकोट दाट, दुहेरी, लांब, रेशमी\nरंग काळा, पांढरा, तपकिरी, बेज, लाल\nप्रकार रक्षक कुत्रा, साथीदार कुत्रा\nलहान; 10-13 इंच (प्रौढ)\nवजन 10-16 पौंड (पूर्ण वाढलेले)\nव्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आक्रमक, मैत्रीपूर्ण, सामर्थ्यवान, स्वतंत्र, प्रेमळ, खेळकर\nपाळीव प्राण्यांसह चांगले होय\nकचरा आकार 2-5 पिल्ले\nवजन वाढण्याची शक्यता उच्च\nस्पर्धात्मक नोंदणी/ पात्रता माहिती ACHC, DDKC, DRA, IDCR, DBR\nव्हिडिओ: शिह त्झू पेकिंगीज मिक्स कुत्रे खेळत आहेत\nचाऊ आणि गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\nचायनीज कुत्रे अनेकदा स्वतंत्र स्वभावाचे असतात. त्यांना एकटे फिरायला आवडेल (त्यांच्या मालकांनी वाहून नेण्याऐवजी) किंवा रानटी पळण्याचा आनंद घ्या, आणि जर तुम्ही हे करू दिले तर तुम्ही तुमच्या हातातून कायमचा लगाम गमावू शकता, शेवटी एक बेशिस्त पाळीव प्राणी असू शकतो. म्हणूनच, या कुत्र्यासाठी योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे जे त्याला अनुकूल साथीदार म्हणून विकसित होण्यास मदत करू शकते.\nजरी ते मुलांसोबत चांगले आहेत, त्यांच्याबरोबर खेळण्याचा आनंद घेत आहेत, ते कदाचित अनोळखी लोकांपासून सावध असतील आणि इतर मोठ्या कुत्र्यांपासून, भुंकण्याद्वारे त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतील - त्यांच्या पेकिंगी पालकांकडून मिळालेला एक गुण. हे त्यांना एक उत्कृष्ट रक्षक कुत्रा बनवते. ते अत्यंत निष्ठावान आणि संरक्षक आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहवासात राहण्यास आवडतात. विभक्त होण्याचा दीर्घ काळ त्यांना उदास आणि चिंताग्रस्त बनवू शकतो.\nशिनीला घराबाहेर खेळायला आवडते. त्यांना थांब���ू नका. जर तुमच्याकडे कुंपण असलेले अंगण असेल, तर तुम्ही ते त्याच्या पट्ट्यापासून मुक्त करू शकता आणि त्याच्या हृदयाच्या सामग्रीवर मुक्तपणे खेळू देऊ शकता. या क्रियाकलापांमुळे त्याचा दैनंदिन ताण सुटेल आणि तो आनंदी आणि हलका असेल. तसेच, त्यांना लीश केलेल्या फिरायला बाहेर काढा. पण जॉगिंग करणे चांगले होईल, कारण त्यांना धावणे देखील आवडते.\nशाइनीसना नियमित माळरानाची गरज असते. मॅटिंग टाळण्यासाठी दररोज त्यांची फर ब्रश करा. आपण दर दोन महिन्यांनी व्यावसायिक सेवकाचा सल्ला घ्यावा कारण त्यांच्याकडे जाड कोट आहे.\nते अन्यथा निरोगी आहेत, काही समस्या वगळता श्वासोच्छवासाच्या समस्या (जे प्रामुख्याने त्यांच्या सपाट चेहऱ्यामुळे आहे), परिणामी दमा आणि त्वचेचे किरकोळ आजार.\nया कुत्र्याला वर्चस्वाची समस्या आहे. त्याला आपले अनुसरण करण्यास प्रशिक्षित करण्यात कधीही अयशस्वी होऊ नका आणि खात्री करा की हे कधीही उलट नाही. काही फरक पडत नाही की आपण आपल्या कुत्र्यासह एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात आहात, किंवा संध्याकाळी फिरायला, तुमच्या पिल्लाला तुमच्या पावलावर पाऊल टाकू द्या . हे केवळ आपल्या पाळीव प्राण्यांवर वर्चस्व राखण्यासाठी नाही, तर ते शांत ठेवण्यास देखील मदत करेल.\nमूलभूत प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे कारण ही जात बेशिस्त आणि स्वतंत्र होण्यास प्रवण आहे. त्यांना प्रथम प्रथम आज्ञा नीट शिकवा, विशेषत: ज्या तुम्हाला कदाचित त्याच्या लहरी हाताळण्याची आवश्यकता असेल, जसे की - 'थांबवा,' 'फ्रीज,' 'राहा,' 'बसा,' 'परत या,' 'नको,' ' आणि असेच.\nनेहमी आपले चीनी व्यस्त ठेवा त्याच्या आवडत्या खेळासह. शक्य तितक्या त्याच्याशी संवाद साधा आणि नवीन लोकांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना भेटणे, सार्वजनिक ठिकाणी भेट देणे (एका पट्ट्यावर) वगैरे बाहेर काढा. हे प्रशिक्षण केवळ मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवू नये, तर त्याला मदतही करू शकते अनोळखी लोकांना स्वीकारायला शिका शांतपणे, त्याचे मन ठेवा थकवा किंवा चिंता मुक्त , आणि पुरेसे मिळवा तुमची अत्यंत अपेक्षित कंपनी.\nया लहान जातीसाठी दररोज दोन ते तीन मुख्य जेवणांमध्ये विभागलेले कोरडे कुत्र्याचे अन्न 1/2 ते 1 कप पुरेसे आहे.\nबेसेंजी रॅट टेरियर मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nतिबेटी मास्टिफ पिल्ला किती आहे\nग्रेट डेन बर्नीज माउंटन डॉग मिक्स\nअमेरिकन फॉक्सहाउंड बीगल मिक्स\nग्रेट पायरेनीज आणि पूडल मिक्स\nतिबेटी मास्टिफ किती मोठा आहे\nशिबा इनू मिश्रित पिल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/about.html", "date_download": "2022-05-25T03:18:02Z", "digest": "sha1:R5EJQ3BJZQN73XL7IS2GAIFFQE3RHBI2", "length": 9470, "nlines": 103, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "कंपनी प्रोफाइल - जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कं, लि", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > आमच्याबद्दल>कंपनी प्रोफाइल\nजिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लिमिटेड ने अनेक वर्षांच्या प्रयत्नातून पीईईके (पीएईके) सारख्या विशेष अभियांत्रिकी प्लास्टिकमध्ये यश मिळवले आणि राळ सुधारणेचा एक संपूर्ण सेट, तयार भागांचे इंजेक्शन मोल्डिंग आणि प्लेट्स, रॉड्स आणि ट्यूबचे सतत बाहेर काढणे विकसित केले. . मोल्डिंग तंत्रज्ञान. हंबर वेगवेगळ्या आकारात आणि मॉडेल्समध्ये पीईके (पीएईके) शीट्स, रॉड्स आणि ट्यूबिंग तसेच कार्बन फायबर / ग्लास फायबर प्रबलित पीक (पीएईके) प्रीप्रेग्स आणि लॅमिनेट्स ऑफर करतो. त्याच वेळी, हेन्ग्बो ग्राहकांच्या गरजेनुसार विविध इंजेक्शन उत्पादने प्रदान करू शकतात, यासह: स्क्रू, नट्स, कंप्रेसर गॅस्केट, बीयरिंग्ज आणि जोड.\nहेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कं, लि. मध्ये निरंतर निरंतर उत्पादन ओळी, अनेक आडव्या इंजेक्शन मोल्डिंग मशीन, सतत फायबर गर्भवती शीट उत्पादन लाइन, मोल्डिंग मशीन आणि इतर उत्पादन व प्रक्रिया उपकरणे आहेत. हे ग्राहकांच्या रेखाचित्रांनुसार किंवा नमुना आवश्यकतांनुसार डिझाइन आणि प्रक्रिया केले जाऊ शकते. नमुने आणि वस्तुमान उत्पादनांच्या सुलभ प्रक्रियेसाठी इंजेक्शन मोल्डिंग आणि मोल्डिंग मरतात.\nस्थापना झाल्यापासून, जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लिमिटेड उत्कृष्ट उत्पादने, विवेकी सेवा, व्यापक उद्योग वाहिन्या आणि व्यावसायिक तांत्रिक फायद्य��ंवर अवलंबून आहे, \"क्रेडिट प्रथम, गुणवत्ता प्रथम, ग्राहक प्रथम\" या व्यवसाय तत्त्वज्ञानाचे पालन करीत आहेत. बहुमत जिंकले. ग्राहकांचे समाधान आणि विश्वास समविचारी सहकार्यांसह प्रामाणिक सहकार्याची अपेक्षा करीत आहात, आपले चौकशी, भेट आणि विनिमय करण्याचे आपले स्वागत आहे\n1. हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल, पीईईके (पीएईके) प्रोफाइल तयार करतात, ज्यात बार, प्लेट्स, पाईप्स इत्यादी समाविष्ट असतात आणि विविध सानुकूलित उत्पादने विकसित आणि तयार देखील करतात, जसे: पीईके (पीएईके) बीयरिंग्ज, स्क्रू, गॅस्केट्स, रोलर्स इ.) प्रोफाइल ग्राहक आणि बाजारातील मागणीनुसार प्रक्रिया केली जाऊ शकते.\n२. हेंग्बो कंपोझिट मटेरियल कार्बन फायबर आणि ग्लास फायबरच्या सतत मजबुतीकरणासह पीएईके मटेरियलसह, सतत फायबर मजबुतीकरणासह पीईके (पीएईके) साहित्य विकसित आणि तयार करते. ग्राहक आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार सामग्रीचे आकार आणि प्रक्रिया केली जाऊ शकते.\nProfessional. व्यावसायिक आर अँड डी, चाचणी आणि अनुप्रयोग क्षमतांच्या आधारे हेन्ग्बो कंपोझिट मटेरियलज डाऊनस्ट्रीम industriesप्लिकेशन उद्योग आणि पीईके (पीएईके) मटेरियलच्या कंपन्यांसाठी, उद्योग आणि ऑटोमोबाइल्स (हायड्रोजन एनर्जी) कव्हर करण्यासाठी तांत्रिक आधार, बाजारपेठ संशोधन आणि विक्रीनंतरची सेवा प्रदान करते. वाहन), फवारणी, सागरी उपकरणे, नागरी उत्पादने (पिशव्या, खेळातील वस्तू).\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0,_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2022-05-25T04:40:34Z", "digest": "sha1:QKWJZ5M33RFM64PX57X3KWYOJIVPP6MY", "length": 6508, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुरुक्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "\n(कुरुक्षेत्र, हरियाणा या पानावरून पुनर्निर्देशित)\nकुरुक्षेत्र युद्धादरम्यान रथामध्ये स्वार झालेले भगवान कृष्ण व अर्जुन\nकुरुक्षेत्र हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक ऐतिहासिक शहर व कुरुक्षेत्र जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. ह्याला धर्मक्षेत्र असेही संबोधले जाते. कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. ह्या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अर्जुनाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती. हिंदू पुराणानुसार कुरुक्षेत्र हे एक शहर नसून भौगोलिक प्रदेश आहे असे मानले गेले आहे.\n१९४७ सालापूर्वी थानेसर हे ह्या भागातील प्रमुख शहर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कुरुक्षेत्र शहर वसवले गेले. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र येथेच स्थित आहे. राष्ट्रीय महामार्ग १ कुरुक्षेत्रमधूनच जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१५ रोजी ०३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bank-news", "date_download": "2022-05-25T03:00:45Z", "digest": "sha1:W4UHWYMW6QHTYSEX62KEP2NGQUXCQZ2C", "length": 17616, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nBank | देशातील पहिली थेट पेमेंट बँक, अर्थजगतात एन्ट्री करणाऱ्या नव्या बँकेचं नाव आहे ‘एअरटेल पेमेंट’\nएअरटेल पेमेंट बँकेचे रिटेल नेटवर्क सर्वाधिक विस्तृत नेटवर्क मानले जाते. प्रत्येत सहा गावांमागे एका गावात बँक पोहोचली आहे. सर्वात वेगाने विस्तारणाऱ्या बँकेत एअरटेल पेमेंट बँकेचा ...\nअर्थव्यवस्थेच्या तारणहार ‘3’ बँका: रिझर्व्ह बँकेची क्रमवारी घोषित, ‘टॉप’ बँक कोणती\nवर्ष 2021 साठी डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक (डी-एसआयबी) घोषित करण्यात आले आहे. स्टेट बँकेला बकेट – 3 आणि आयसीआयसीआय व एचडीएफसीचा समावेश बकेट-1 मध्ये करण्यात ...\nमलकापूर बँकेवर निर्बंध, औरंगाबादेत 40 हजार खातेधारकांना धडकी, काय आहे प्रकरण\nऔरं���ाबादः मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Malakapur Bank) व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बंध घातल्याने शहरातील या बँकेच्या खातेधारकांची चिंता वाढली आहे. बँकेच्या औरंगाबादमध्ये सात शाखा असून ...\nSBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी करताय मग ही बातमी वाचा\nSBICPSL रिटेल आउटलेट्स व्यतिरिक्त Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारेल. हे शुल्क खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्यावर आकारण्यात ...\n 1 डिसेंबरपासून खात्यात मोठा बदल करणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम\nबँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बँकेच्या या निर्णयाचा परिणाम नवीन आणि जुने ग्राहक तसेच एनआरआय ...\nIDFC फर्स्ट बँकेसह तीन बँकांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, वाचा तपशील\nजुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत IDFC फर्स्ट बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 4,100.58 कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष 2020-21 च्या याच कालावधीत व्याज उत्पन्न 3,924.86 कोटी रुपये ...\nBank Holidays November 2021: नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासा\nआरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, आपण आपल्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करावा. यासह आपण शाखेत जाणे आणि कामात अडथळा येण्यासारखे समस्या टाळू शकता. नोव्हेंबर ...\nHDFC बँकेची खास दिवाळी ऑफर, छोट्या EMI वर मोठी खरेदीची संधी\nतुम्ही तुमच्या स्वप्नातील घर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या दिवाळीत HDFC बँकेच्या गृहकर्जासह तुम्ही ते स्वप्न साकार करू शकता. बँक तुम्हाला 6.70 टक्के ...\n बँकिंग क्षेत्राच्या Bad Loans मध्ये 9 टक्क्यांपर्यंत वाढ\nआर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस पुनर्रचना अंतर्गत बँकांच्या कर्जाच्या सुमारे 2 टक्के कर्जासह सकल एनपीए आणि पुनर्रचनेसह कर्ज पुस्तक 10-11 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. क्रिसिल रेटिंगचे ...\nचुकून दुसऱ्याच्या खात्यात रक्कम गेल्यास कशी परत मिळवाल, RBI चे नियम काय\nजर चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर सर्वप्रथम तुमच्या बँकेला फोन किंवा ईमेल द्वारे कळवा. आपण शाखा व्यवस्थापकाला शक्य तितक्या लवकर ...\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nशिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं \n‘गादीचे वारस स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते’,विनोद पाटलांची प्रतिक्रिया\nVideo : जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी एम्पेरिकल डेटा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, मुश्रीफ काय म्हणाले\nVideo : शिवसेनेचं ठरलं संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी20 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी21 hours ago\nAdah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ\nफोटो गॅलरी21 hours ago\nHealth | त्वचा निरोगी ठेवण्यापासून रक्ताभिसरण चांगले ठेवण्यापर्यंत हिरवी मिरची फायदेशीर, वाचा महत्वाचे\nलाईफस्टाईल फोटो22 hours ago\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nNagpur : अनिल देशमुखांच्या बंगल्यावर झाड कोसळलं, बंगल्याचा काही भाग डॅमेज; विदर्भात वादळी पावसाची हजेरी\nSushikala Aagashe : सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार, आशियाई गेम्स भारताचे प्रतिनिधित्व करणार सुशिकला\nझाडीपट्टीची झलक दाखवणारा ‘झॉलीवूड’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला\nस्टार्टअप्सना कंपन्यांना आता फंडिंगची चिंता; जाणून घ्या नवीन कंपन्यांची परिस्थिती कशी आहे\nDevendra Fadnavis: संभाजी छ���्रपतींना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही; फैसला फडणवीसांच्या हाती\nRaanBaazaar: भूमिका साकारण्याआधी प्राजक्ता, तेजस्विनीने दिली बुधवार पेठ, कामाठीपुऱ्याला भेट\nPune : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर, लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान\nPune BH-series vehicle : बीएच-सिरीज वाहन नोंदणीच्या मागणीत पुण्यात वाढ; काय आहे बीएच सिरीज\nToday’s petrol, diesel rates : काय आहेत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/11/maharashtra-coronavirus-update-school-reopening-varsha-gaikwad.html", "date_download": "2022-05-25T04:08:37Z", "digest": "sha1:WOP36MJXR5YBNQM5Y4KHVVUU4MAJKXFP", "length": 6285, "nlines": 57, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "शाळा सुरू करण्याचा आता निर्णय जिल्हा प्रशासनाकडे!", "raw_content": "\nशाळा सुरू करण्याचा आता निर्णय जिल्हा प्रशासनाकडे\nएएमसी मिरर वेब टीम\nकरोना आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन राज्य सरकारनं शाळा बंद ठेवत ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. चार ते पाच महिने लोटल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागानं २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी इयत्तेचे शाळेत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याची नोंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा उघडण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत.\nराज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या आदेशानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल ट्विट करून अधिक माहिती दिली आहे. यात जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.\n“महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोना प्रभावित जिल्ह्यातील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी ���धिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांचे आरोग्य, शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे,” असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.\n“यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्गासोबतच ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. करोना महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/12/blog-post_29.html", "date_download": "2022-05-25T04:37:18Z", "digest": "sha1:TVFWNU5RAJ5YKCYMLLU7WPQNZCMI3GGN", "length": 7871, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "नगरची राष्ट्रवादी मनुवादी भाजप समवेत; कॉंग्रेसची टीका", "raw_content": "\nनगरची राष्ट्रवादी मनुवादी भाजप समवेत; कॉंग्रेसची टीका\nएएमसी मिरर वेब टीम\nमहाराष्ट्रामध्ये एकीकडे भाजपसारख्या मनुवादी व जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी असताना नगर शहरामध्ये मात्र भाजप व राष्ट्रवादीची अभद्र युती आहे, ही खेदाची बाब आहे. स्थानिक राष्ट्रवादी या अभद्र युतीला जबाबदार आहे. या युतीमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगर शहराचा विकास खुंटला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर जोरदार टीका केली.\nकाँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त सेल्फी विथ तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली. काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निजामभाई जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, मागासवर्गीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अल्पसंख्याकचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, नामदेवराव चांदणे, मुबीनभाई शेख, डॉ. दिलीप बागल, अनंतराव गारदे, अनिसभाई चुडीवाल, नलिनीताई गायकवाड, जरीना पठाण, सुनीता बागडे, नीता बर्वे, कौसर खान, उषाताई भगत उपस्थित होते.\n'मनपात भाजप व राष्ट्रवादीच्या मिलीभगतमुळे फक्त खिसे भरण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असून, सामान्य नगरकर मात्र समस्यांनी त्रासून गेला आहे. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र स्थानिक राष्ट्रवादी मोदी-फडणवीसांच्या भाजपसमवेत असल्यामुळेच शहराचा विकास खुंटला आहे', असा दावा काळे यांनी केला.\nशहरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट झाले आहे. घंटागाडी शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकत नसल्यामुळे महिलांचे हाल होत आहेत. पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील ओढे-नाले रातोरात गायब होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी दीप चव्हाण यांनीही मनपातील राजकीय स्थितीवर नाराजी व्यक्त करीत नागरिकांच्या प्रश्नावर महापालिकेत आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले.\nयावेळी प्रशांत वाघ, क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते, अमितभाऊ भांड, सुजित जगताप, योगेश जयस्वाल, साहिल शेख, सोमनाथ गुलदगड, शबाना सय्यद, शाहीन बागवान, अनिल गायकवाड, अजय मिसाळ, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, संजय भिंगारदिवे,भाऊसाहेब डांगे उपस्थित होते.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/rain-forecast-for-mumbai-thane-today-strange-changes-in-the-atmosphere-akp-94-2772030/lite/", "date_download": "2022-05-25T04:21:31Z", "digest": "sha1:5ZZ4WBP4CPI35RTQAKU6PPRAK5BJVFYN", "length": 19976, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rain forecast for Mumbai Thane today Strange changes in the atmosphere akp 94 | मुंबई, ठाण्यात आज पावसाचा अंदाज; अवकाळीच्या सर्वकाळी संचारामुळे वातावरणात विचित्र बदल | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिल�� बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nमुंबई, ठाण्यात आज पावसाचा अंदाज; अवकाळीच्या सर्वकाळी संचारामुळे वातावरणात विचित्र बदल\nकोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nअवकाळीच्या सर्वकाळी संचारामुळे वातावरणात विचित्र बदल\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\nपुणे, मुंबई : अवकाळी पावसाच्या सर्वकाळी संचारामुळे सध्या दिवसातील तिन्ही प्रहरांत विचित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यातच\nकोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी देखील मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरण अपेक्षित आहे.\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी रविवारी पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.\nयेथे जलधारा… पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि नगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.\nहवाभान… मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात सर्वाधिक तापमानाची नोंद सांगलीत ३४.६ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान गोंदियात १०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.\nदेशाच्या उत्तर भागात सध्या पश्चिमी चक्रवात निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम हवामानाव��� होत असून उत्तरेकडील थंडीचा कडाका कमी झाला आहे. परिणामी राज्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. रात्री-पहाटे बोचरी थंडी आणि काही भागांत दुपारी तीव्र उन अशी स्थिती अनुभवण्यास मिळत आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमिठागरांच्या जागेवर बांधकामाला विरोध; एमएमआरडीएने निविदा रद्द करावी : आव्हाड\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/maharashtra_308.html", "date_download": "2022-05-25T03:32:12Z", "digest": "sha1:YP36WQKPQJYOFDDNHOEWCLRYEHVCC4YW", "length": 5099, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मंगळवेढा : पाच गावांचे उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण करणार - गिरीश महाजन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंगळवेढा : पाच गावांचे उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण करणार - गिरीश महाजन\nमुंबई ( २७ जून २०१९ ) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील सात गावांपैकी सलगरे बुद्रुक आणि सलगरे खुर्द ही दोन गावे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहेत. उर्वरित पाच गावांचा समावेश करण्यासंदर्भात पुढील तीन महिन्यात सर्वेक्षण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.\nआज विधानसभेत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसंदर्भात सदस्य भारत भालके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना महाजन बोलत होते.\nमहाजन म्हणाले, मंगळवेढा येथील लवंगी, आसबेवडी, शिवनगी, सोड्डी आणि यळगी या पाच गावांचे अडीज हजारांचे क्षेत्रफळ असल्याने पुढील तीन महिन्यात त्याचे सर्वेक्षण करून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करण्याबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच कालवा सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार जेथे जेथे दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि पाण्याची गरज होती तेथे नियोजनात नसतानाही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाजन यांनी दिली.\nयावेळी सदस्य सर्वश्री जयकुमार गोरे, भिमराव धोंडे, गणपतराव देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/02/25/molasses-tank-rupture-accident-bhima-factory/", "date_download": "2022-05-25T04:25:06Z", "digest": "sha1:BP7PWFYKHI5LCBVF72NJQG7VYE5HBFCE", "length": 10993, "nlines": 88, "source_domain": "surajyadigital.com", "title": "भीमा साखर कारखान्यात मोलॅसिस टाकी फुटून दुर्घटना; एक ठार तर तिघे जखमी - Surajya Digital", "raw_content": "\nभीमा साखर कारखान्यात मोलॅसिस टाकी फुटून दुर्घटना; एक ठार तर तिघे जखमी\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\n□ टँकर चालक वाहक जेवायला थांबले अन वाचले\nमोहोळ/ विरवडे बु : टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चार हजार लिटर्स क्षमतेच्या मोलॅसिस टाकीत गॅसचा स्फोट झाल्याने टाकी फुटून दुर्घटना घडली. यात एक कामगार जागीच ठार झाला आहे तर दुसरा किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.\nया संदर्भात अधिक माहिती अशी, भीमा सहकार��� साखर कारखान्याचा सध्या गळीत हंगाम सुरू आहे. रसायन विभागाच्या चार हजार लिटर्स क्षमतेच्या दोन टाक्या आहेत. यापैकी एका टाकीतून मोलॅसिस टाकीमध्ये भरण्याचे व वितरण करण्याचे काम चालू होते.\nदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका टाकीत गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे सुमारे १८०० ते २००० लिटर मोलॅसिस असलेली टाकी फुटली. या स्फोटामुळे रसायन विभागात काम करणारे विष्णू महादेव बचुटे( रा.औंढी वय – ५९ ) हे जागीच ठार झाले तर प्रयोगशाळा सहाय्यक ऋषिकेश शिवाजी शिंदे ( रा.अंकोली वय २५ ) , दादाराव रघुनाथ निकम (रा. लांडगेवाडी ता. कवठे महांकाळ ) व ट्रक चालक सागर तानाजी जाधव (रा. कुची ता. कवठे महाकाळ) असे तिघेजण जखमी जखमी झाले. हा या घटनेत किरकोळ जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.\nदरम्यान घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशनला जाऊन या संदर्भात रीतसर माहिती दिली. दरम्यान या घटनेतील मयत विष्णू महादेव बचुटे याचे प्रेत शवविच्छेदनसाठी मोहोळला हलवण्यात आले असून या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nयाप्रकरणी मृत विष्णू बचुटे यांचा मुलगा महेश बचुटे याने भीमा सहकारी साखर कारखान्यात वडील विष्णू बचुटे काम करत असलेल्या युनिटची देखरेख, सुरक्षा इत्यादी बाबत उत्पादन विभाग केमिस्ट सुब्राव पडळकर यांनी सदर टाकीची कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता निष्काळजीपणा केल्याने टाकी फुटून त्यात वडील विष्णू बचुटे यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.\n● घटना अत्यंत ‘दुर्दैवी’\nमोलॅसिसची टाकी फुटुन कारखान्यामध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कारखान्याच्या झालेल्या नुकसानीपेक्षा एका कामगाराच्या जाण्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून बचुटे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या परिवाराच्या भविष्यासाठी आम्ही सकारात्मक विचार करू.\n– सतीश जगताप, उपाध्यक्ष\n□ अनर्थ टळला, जीव वाचला\nदुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने शिंदे हात पाय धुण्यासाठी थोड्या अंतरावर गेला तर बचूटे हे तिथेच बसून जेवण करण्यासाठी थांबले असताना ही टाकी फुटली. तर जवळच मळी वाहतूक करणारे दोन टँकर उभे होते. टाकी फुटून मळीच्या दाबाने दोन्ही टँकर ३ ते ४ फूट साईडला गेले. त्या टँकरमध्ये चालक व वाहक जेवत होते. त्यामुळे ते बचावले, मात्र किरकोळ जखमी झाले. त्य टाकी फुटली असताना द्रवरूप मोलॅशिसने जवळच्या साखर गोडाऊनचे दोन्ही शटर तुटून मोठ्या प्रमाणात साखर भिजून नुकसान झाले आहे.\nपैशाच्या कारणावरून ऊसतोड मुकादमाचा खून, तिघांची पोलीस कोठडीत रवानगी\nपालकमंत्री आक्रमक : आता बघतोच… कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही\nपालकमंत्री आक्रमक : आता बघतोच... कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/maharashtra-home-minister-shambhuraj-desai-addressed-media-in-satara-police-arrested-culprits-who-beats-forest-ranger-woman-sml80", "date_download": "2022-05-25T03:12:30Z", "digest": "sha1:QAJEUCP4MHS2FGPCOLIW5IDUYY6CYHZQ", "length": 5504, "nlines": 59, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Satara News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; आराेपीस कठाेर शासन हाेईल : गृहराज्यमंत्री", "raw_content": "\nSatara: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; आराेपीस कठाेर शासन हाेईल : गृहराज्यमंत्री\nया प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे असे मंत्री देसाईंनी नमूद केले.\nसातारा : सातारा जिल्ह्यामधील महिला वन कर्मचाऱ्याला मारहाण करणा-यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी दिली. संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचे सांगून यामधून आरोपी सुटणार नाही अशी ग्वाही मंत्री देसाईंनी दिली आहे.\nदेसाई म्हणाले (shambhuraj desai) सातारा (satara) जिल्ह्यातील महिला वनकर्मचारी या व्याघ्र गणनेचा काम करण्यासाठी दोन स्थानिक मजुरा��ना घेऊन त्या ठिकाणी सरकारी कामकाज करत होत्या. त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जानकर यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्या कामात अडथळा आणला. लाथाबुक्क्यांनी मारले अशा पद्धतीची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्याकडे बुधवारी दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत २४ तासात संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.\nNagar Panchayat Election: बहिष्कारामुळं 'या' नगरपंचायतीसाठी मतदानच झालं नाही; ६ उमेदवार आले निवडून बिनविराेध\nया गुन्ह्यामध्ये आरोपीला कठोर शासन करण्याच्या दृष्टीने जे करावे लागेल ते तपासामध्ये आम्ही करू शिवाय आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाहीत अशा पद्धतीने कठोर भूमिका ही पोलिस घेतील अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.\nSatara Breaking News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; माजी सरंपचासह पत्नीला अटक\nCrime News: मलकापूरात जुगार अड्ड्यावर छापा पाेलिसांचा छापा; ५ अटकेत\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/bihar-khagadia-school-wall-collapse-six-death-414781.html", "date_download": "2022-05-25T03:11:18Z", "digest": "sha1:PS7M2R44LOYUODVMRKOI6VR6IAH7U52B", "length": 6820, "nlines": 95, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Bihar khagadia school wall collapse six death", "raw_content": "Bihar school wall collapse : बिहारमध्ये सरकारी शाळेची भिंत कोसळली, आतापर्यंत 6 मृतदेह हाती\nबिहारच्या खगडिया जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे (Bihar school wall collapse). एका सरकारी शाळेची भींत कोसळल्याने अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे.\nलखनऊ : बिहारच्या खगडिया जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे (Bihar school wall collapse). एका सरकारी शाळेची भींत कोसळल्याने अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी आतापर्यंत सहा मजुरांचे मृतदेह मिळाले आहेत. या दुर्घटनेत अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खगडिया जिल्ह्यातील महेशखुंट पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चंडी टोल परिसरात घडली. चंडी टोला प्राथमिक शाळेजवळ नाला बनवायचं काम सुरु होतं. त्यासाठी जेसीबीने खोदकाम सुरु होतं. या दरम्यान, शाळेची 50 फूट उंच भींत कोसळली. यावेळी भींतीजवळ काही मजूर बसले होते. ते सर्व मजूर या दुर्घटनेचे बळी ठरले. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली (Bihar school wall collapse).\nतीन जण अजूनही मलब्याखाली अडकले\nभींत कोसळली तेव्हा काही लोक त्या भींतीजवळ बसले होते. ते सर्व मजूरच आहेत, असा स्थानिकांचा अंदाज आहे. ते नाला बनवण्याचं काम करत होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने प्रशासनाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थली दाखल झाली. कोसळलेल्या भींतीच्या मलब्याखालून आतापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहेत. अजूनही शोध कार्य सुरु आहे. मलब्याखाली आणखी तीन मजूर अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.\nभींत गेल्यावर्षीच तयार केली\nसंबंधित भींत गेल्यावर्षी उभारण्यात आली होती. आमदार पन्नालाल सिंह पटेल यांच्या हस्ते या भींतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. बिहार सरकारच्या नल जल योजना अंतर्गत हे काम करण्यात आलं होतं.\nया दुर्घटनेनंत स्थानिकांना प्रशासनाला दोषी म्हणत आंदोलन केले. त्यांनी प्रशासनाविरोधात निदर्शने दिली. दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी देखील दाखल झाले. मात्र, परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a31.htm", "date_download": "2022-05-25T03:18:13Z", "digest": "sha1:WD2VEDFVUCND6PN5L5HOFDHICBR66WBO", "length": 47028, "nlines": 1455, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय एकतिसावा - सुमाळीचा वध", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय एकतिसावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nरावणाचे अमरावतीला आगमन :\n पुढें कथा कैसी वर्तली ॥१॥\n ठाकोनि आला ते वेळीं ॥२॥\n राक्षस गर्जना करिती थोरी \n कंपायमान पैं झाला ॥३॥\nइंद्राने चतुरंग सैन्य सिद्ध केले :\n सिद्ध सैन्य करा वेगीं ॥४॥\nआदित्य बारा वसु आठ अकरा रुद्र व्हावे एकवट \nसिद्ध विश्वदेव मरुग्दण सगट करा उद्धट युद्धातें ॥५॥\n आजि युद्धीं जिंतों पौलस्ती \n युद्धलागीं सिद्ध झाले ॥६॥\nवरदबळें न जिंके रावण जो कां प्रतापें महेंद्रसमान \nजेणें पृथ्वीतळ अवघें जिंकोन स्वर्ग घ्यावयालागून पैं आला ॥७॥\nइंद्राची विष्णूंना प्रार्थना :\nऐसें इंद्रे मनीं विचारुन आपणासी न पुरवे रणांगण \nधांवत विष्णूपासीं आला जाण सकळ वर्तमान सांगितलें ॥८॥\n युद्ध रावण पैं आला ॥९॥\nतो न जिंतवे आम्हां दुःख दारुण ओढावलें जी स्वामिया ॥१०॥\nतूं आपुलें वचन सत्य करीं पूर्वी मारिले नाना वैरी \nनमुचि वृत्र बळी नरकेसरी तुंवा मारिला हरिण्यकशिपु ॥११॥\nहे समस्तही तुवां वधिले तैसे पाहिजे रावणा केलें \nहा अन्यत्र न मरे तुजवेगळे मरण नाहीं रावणा ॥१२॥\n मृत्यु नाहीं या रावणा \nतरी सत्य करा आपुलिया वचना मी तरी दीन पैं तुझे ॥१३॥\nइंद्राला विष्णूचे आश्वासन :\n वचन प्रमाण मानीं माझें ॥१४॥\nयासि निघतां रणीं म्यां त्वरें मारिलें पाहिजे या काळीं ॥१५॥\nयासि मारीन न लागतां क्षणांत समयोचित पैं नव्हे ॥१६॥\nजरी करीन मी याचें हनन तरी हा काळ नव्हे जाण \n संत सज्जन अनुचित म्हणती ॥१७॥\n भार पृथ्वीचा फेडीन ॥१८॥\n मारीन पुढें यथाकाळीं जाण \nइतुकें विष्णू बोले तंव राक्षसगण \n हाणिती शस्त्रें परस्परें ॥२०॥\nकरिते झाले तेणें गगन \n नाना शस्त्रें प्रेरुनी ॥२२॥\n राक्षस धांवले कोण कोण \n संकळित मार्गे सांगतसें ॥२३॥\n महापार्श्व अकंपन निकुंभ वीर \nशुक सारण त्रिशरा खर सुहृद धूमकेत नांवाचे ॥२४॥\n दूषण करवीर सूर्यशत्रु ॥२५॥\nसकळ राक्षस होवोनी एक नाना शस्त्रें देख प्रेरिती ॥२६॥\nसुमाळीने केलेला देवसैन्याचा संहार\nपाहून अष्टवसूंनी त्याच्याशी युद्ध आरंभिले :\nसंग्राम करितां देवां त्रास अत्यंत तेणें दिधला ॥२८॥\nपळूं नका रहा स्थिर \nमज कोपलिया कोण वीर \n पळतयां वीरां नाभिकार दिधला \n नाना शस्त्रें प्रेरित ॥३१॥\n पळतें झालें चहूंकडे ॥३२॥\n विभांडी आपुले पराक्रमें करुन \n दंत दाढा रगडीत ॥३४॥\nसवित्रवसु व सुमाळी यांचे द्वंद्वयुद्ध :\n बाण सोडिती ऐकमेकां लक्षोनी \n पराक्रम गहन दोघांचा ॥३६॥\nबाणशतक लाविलें तेणें धडाडा सारथि रथ भंगिला ॥३७॥\nन लागता अर्ध क्षण सारथि रथ झाला चूर्ण \n शरजाळें पैं झाले ॥३८॥\nऐसी वसूनें करोनि ख्याती मग सुमाळी वधावयाचे अर्थी \nगदा घेतली रविनिशा पती काळिमा पावती कोळसे जैसे ॥३९॥\nकरीं धरोनि गदा जाण \nलागतां भूगोळ झाला भग्न तेज दारुण पैं जिचें ॥४०॥\nते गदा तुळोनि निजकरीं \n उसळलें ते काळीं ॥४१॥\n म्हणती नाहीं आजि पर्वणी \n गदा बैसोनि रक्तप्राशन करी \nशोभती झाली जैसी अंबरीं \n धीर न धरवे ते काळीं ॥४४॥\nजैसें कां तडागींचें जळ फुटल्या धावें अति चंचळ \nतैसें त्या राक्षसांचे दळ \n हें न कळे ते वेळीं ॥४६॥\n पातकें पळतीं दिशा लंघूनी \nतैसे ते राक्षस समरांगणीं धीर न धरितां पळाले ॥४७॥\n पुढें मेघनादा शक्रा युद्ध दारूण \nहोईल तें सज्जनीं सावधान श्रवण केलें पाहिजे ॥४८॥\n पवित्र अवनीं पैं करी ॥४९॥\nस्वस्ति श्रीभावार्थ रामायणॆ उत्तराकांडे एकाकारटीकायां\nसुमालिवधो नाम एकत्रिशो॓ऽध्यायः ॥३१॥ ओव्यां ॥४९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2068/", "date_download": "2022-05-25T03:19:47Z", "digest": "sha1:42X5U6D22UPDI3Q2ILTWOGKNMYR3D4DI", "length": 11650, "nlines": 111, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा.खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या ���ाध्यमातुन त्वरित...\nपाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा.खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन\nएन एस भुरे (संपादक)\nपाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा..\nखासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन\nपाचोरा-मागील गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील शेतकीसंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारी,मका व गहू खरेदी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातून ज्वारी साठी ९१६ मकासाठी ७०० व गहू साठी ०५ शेतकऱ्यांनी तसेच भडगाव तालुक्यातून ज्वारीसाठी १०६२ मकासाठी ५६० गहूसाठी १२ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून प्रत्यक्षात खरेदीसाठी आज पावेतो सुरुवात झालेली नाहीये त्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम जवळ आला असून त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणाऱ्या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते मात्र शासन स्तरावरून खरेदी संदर्भात कुठलाही आदेश नआल्याने सदर शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही अशा पद्धतीने या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीत या सरकारने शेतकरी बांधवांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. असे यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू खरेदी त्वरित होण्यासाठी खासदार पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात जी.आर. काढण्यास पाठपुरावा करू असे देखील सांगितले.\nपाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी मका व गहू त्वरित खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा तसेच वरील नोंदणीकृत शेतकऱ्यांन व्यतिरिक्त पाचोरा तालुक्यातून अजून जवळपास ४०० व भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केला असून त्याची ऑनलाइन ची मुदत संपल्याने शेतकीसंघाकडून सदर ऑनलाइन प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. तरी ऑनलाईन ची प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून उर्वरित शेतकऱ्यांची देखील नावनोंदणी करून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.याप्रसंगी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी उपस्थित होते.\nपाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी\nमका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा.खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन\nPrevious articleपाचोरा- ग्रामीण भागातील डीपी वरील विजतोडणी त्वरित जोडावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार…. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक विकास पाटील यांचा विधुत कंपनी ला इशारा…..\nNext articleपाचोरा, संजय गांधी निराधार….राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेच्या चेक वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक विकास पाटील यांचे हस्ते….\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2563/", "date_download": "2022-05-25T04:04:32Z", "digest": "sha1:7GAPWRPDDK56EQIS6WKVOQL6S2XADBFI", "length": 14912, "nlines": 130, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलमध्ये दररोज दरवाढ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन पाचोरा शहरात केंद्र सरकारचा निषेध. | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलमध्ये दररो��...\nमाजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलमध्ये दररोज दरवाढ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन पाचोरा शहरात केंद्र सरकारचा निषेध.\nएन एस भुरे (संपादक)\nमाजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलमध्ये दररोज दरवाढ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन पाचोरा शहरात केंद्र सरकारचा निषेध.\nपाचोरा-विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सध्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे.यावेळी माजी आमदार दिलिप वाघ यांनी सांगितले की डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे. खरीप पिकांच्या पेरणीच्या सध्याच्या काळात शेतकऱ्यांना बी – बियाणे, खते, कीटकनाशक खूपच महागड्या दरात खरेदी करावे लागत आहेत. तसेच खरेदीदार शेतकऱ्यांना नोंदणी, आधार कार्ड वगैरे पुराव्यांच्या नको त्या जाचक अटी लागू केल्या आहेत. एक प्रकारे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा हा कार्यक्रम राबवला जात आहे. तरी शेतकऱ्यांशी सुरू असलेली ही त्रासदायक वर्तणूक बंद करावी व गरजेनुसार बी – बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा. आणि या सर्व वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला अतिशय विकृत स्वरूप देऊन जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध मराठा” असा नवा वाद निर्माण करण्याचे उद्योग केंद्र सरकारच्या यंत्रणेने सुरू केले आहेत. त्या निरर्थक पण समाजात आणि जाती – जातीत संघर्ष निर्माण करणाऱ्या उपद्व्यापाना पायबंद घालण्यात यावा आणि सकल मराठा समाजाच्या मागण्या कोणत्याही अन्य समाजघटकांना धक्का न लागू देता मान्य करणाऱ्या भूमिकेला केंद्राने पाठिंबा द्यावा.\nकोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला लसीकरणासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविडसारख्या जीवन-मरणाशी संबंधित कठीण महामारीचे निर्मूलनाच्या नियोजनात भाजपा विरोधी राज्यांशी दुजाभाव केला जात आहे. तो त्वरित थांबवावा आणि कोविड प्रतिबंधक लस सर्वत्र तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी असे मत यावेळी माजी आमदार वाघ यांनी मांडले यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,गटनेते नगरपालिका संजय वाघ,\nनितीन तावडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख,खालील देशमुख, जिल्हा प्रवक्ता , तालुका अध्यक्ष विकास पाटील,तालुका अध्यक्ष भडगाव\nअजहर खान, शाम भोसले, शहराध्यक्ष भडगाव हर्षल पाटील, कार्याध्यक्ष भडगाव विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष\nसुदर्शन सोनवणे, युवक शहराध्यक्ष शालिग्राम मालकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य\nसतीश नारायण चौधरी, सदस्य\nएडवोकेट अविनाश सुतार, लीगल सेल अध्यक्ष स्वप्निल अमृत पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव स्वदेश पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव\nललित राजेंद्र वाघ, पंचायत समिती सदस्य विनोद भिकन तावरे, सरपंच नांद्रा\nप्रकाश एकनाथ पाटील, वाडी\nसुदाम वसंत वाघ, खडकदवळा\nडॉ. अमृत विनायक पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष\nअशोक शंकर मोरे, नगरसेवक\nउमेश संजय एरंडे, युवक जिल्हा संघटक\nअभिजित सिद्धार्थ पवार, युवक तालुकाध्यक्ष\nसचिन संजय शिंदे, जिल्हा सचिव\nपंकज गढरी, जिल्हा उपाध्यक्ष\nगौरव पाटील, जिल्हा सरचिटणीस\nज्योती संजय वाघ, महिला पदाधिकारी\nअभिलाशा रोकडे, युवती तालुका अध्यक्ष पाचोरा\nस्नेहा नाना गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य\nदक्षता विठ्ठल पाटील, तालुका अध्यक्ष युवती भडगाव\nयोजना दत्तात्रय पाटील, नगरसेविका भडगाव\nरेखा सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष महिला भडगाव\nहर्षा विठ्ठल पाटील, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते\nPrevious articleपाचोरा- वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा वेब मिडिया असोसिएशनच्या कार्यकारणी पदाधिकारी यांचे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा संचालक डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांचे शुभहस्ते सत्कार सोहळा संपन्न.\nNext articleपाचोरा न.पा प्रशासन व ठेकेदार यांना दहा दिवसाचा अल्टिमेट देत हिवरा नदीवरील पूल बांधाच तात्काळ नागरिकांसाठी पर्यायी कच्चा रस्ता करावा नाहीतर तीव्र आंदोलन,, (अनिल महाजन)\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/02/tanaji-sawant-big-blow-solapur-osmanabad/", "date_download": "2022-05-25T04:18:02Z", "digest": "sha1:PTFJFYOLCOI2BH7B2XFSNWXY2I7HJG5R", "length": 11129, "nlines": 93, "source_domain": "surajyadigital.com", "title": "शिवसेना नेते, आमदार तानाजी सावंत मोठा झटका देणार? - Surajya Digital", "raw_content": "\nशिवसेना नेते, आमदार तानाजी सावंत मोठा झटका देणार\nin Hot News, महाराष्ट्र, राजकारण, सोलापूर\nपुणे / सोलापूर : शिवसेना नेते व आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेला मोठा झटका देण्याच्या तयारीत दिसत आहे. ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजप नेते छत्रपती संभाजीराजे भोसले पोहोचले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा झाली. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nशिवसेनेच्या आमदार तानाजी सावंत मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळे ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले आले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nतानाजी सावंत यांनी काल आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं स��ंगितलं होतं. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. त्यानंतर अवघ्या काही वेळात ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.\nHappy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. तसेच बराच वेळापासून दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याने अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सावंत यांनी मी सध्या शिवसेना पक्षात असून शिवसेनेतच राहील असे, सांगितले होते. तसेच शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. कोण काय म्हणतंय तसेच काय चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही, असे देखील सावंत म्हणाले होते. परंतु संभाजीराजे सोबतच्या आजच्या भेटीनंतर तानाजी सावंत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n□ तानाजी सावंतांविषयी थोडक्यात\nतानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले.\nसध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत. सध्या ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंचा पराभवाचा केला.\nपरंतु, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.\nउद्धव ठाकरेंना मोठा झटका; राज्यपालांनी दिला आदेश\nपिकअप अपघातात ४ महिलांचा मृत्यू; ५ जण गंभीर जखमी\nपिकअप अपघातात ४ महिलांचा मृत्यू; ५ जण गंभीर जखमी\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/02/24/asara-railway-bridge-widening-someones-burden-someones-shoulders/", "date_download": "2022-05-25T03:41:53Z", "digest": "sha1:A6PEYBKRWLUGNXBYYLNASDEB3UEGB3RP", "length": 11096, "nlines": 83, "source_domain": "surajyadigital.com", "title": "आसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरण; कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर ! - Surajya Digital", "raw_content": "\nआसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरण; कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर \n■ महापालिकेने भूसंपादन करून जागा ताब्यात दिल्यानंतर दोघांमध्ये खर्च फिफ्टी – फिफ्टी\nसोलापूर : आसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरण म्हणजे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर असाच प्रकार होत असल्याचे दिसून येते. रुंदीकरणासाठी आवश्यक जागा आणि खर्च आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या सोलापूर महापालिकेला द्यावा लागणार आहे. रेल्वे रूळ आणि पूल रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असताना महापालिकेने भूसंपादन करून जागा ताब्यात दिल्यानंतर दोघांमध्ये खर्च फिफ्टी – फिफ्टी द्यायचा आहे. विनाकारण महापालिका हा भुर्दंड का सहन करणार असाच प्रकार होत असल्याचे दिसून येते. रुंदीकरणासाठी आवश्यक जागा आणि खर्च आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या सोलापूर महापालिकेला द्यावा लागणार आहे. रेल्वे रूळ आणि पूल रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असताना महापालिकेने भूसंपादन करून जागा ताब्यात दिल्यानंतर दोघांमध्ये खर्च फिफ्टी – फिफ्टी द्यायचा आहे. विनाकारण महापालिका हा भुर्दंड का सहन करणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nअरुंद असलेल्या आसरा रेल्वे पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे त्रास सहन करावा लागतो. अपघात होतात. यामुळे या पुल��च्या रुंदीकरणाचा विषय पुढे आला. दरम्यान, आसरा रेल्वेब्रिज रुंदीकरणासाठी महापालिकेने आपले पाऊल पुढे टाकले. यानुसार रेल्वे विभागाकडे पाठपुरावा देखील सुरू ठेवला. यासंदर्भात महापालिका आणि रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. मात्र महापालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी यांनी तर रेल्वे विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूल रुंदीकरण जागा पाहणीसाठी पाठ फिरविली.\nसोलापूर रेल्वे विभाग या ठिकाणी रेल्वेचे तिहेरीकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे रेल्वेला देखील अधिक गरज आहे. ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. आसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरणासाठी जागा भूसंपादन करून ब्रिजचा खर्च महापालिकेच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न रेल्वे विभागाकडून होत असल्याचे प्रकार रेल्वे ब्रीज जागा पाहणीवेळी पुढे आले आहे. Asara railway bridge widening; Someone’s burden on someone’s shoulders\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nमहापालिकेचे नगरअभियंता संदीप कारंजे आणि रेल्वे विभागाचे विभागीय अभियंता जगदीश प्रसाद यांनी पाहणी करून एकमेका विभागाची भूमिका स्पष्ट केली.\nरेल्वे विभागाने आसरा रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करण्यासंदर्भातील महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिली. शिवाय या ब्रिजच्या दोन्ही बाजूची जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी यानंतर रेल्वे विभाग या रुंदीकरणाससह ब्रिजला येणारे खर्च महापालिकेला दाखविणार असून हे खर्च दोघांमध्ये खर्च करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nवास्तविक पहाता रेल्वे विभागाला रेल्वेच्या तिहेरी करण्यासाठी पुलाचे रुंदीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे. यावर मात्र आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून पुढे बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आसरा रेल्वे ब्रिज रुंदीकरण करण्यासाठी रेल्वे विभागाने महापालिकेसमोर दोन्ही बाजूची जागा उपलब्ध करून देणे आणि येणाऱ्या खर्चात सहभागी होण्यातची स्पष्टोक्ती केली आहे.\nआर्थिक स्थिती बिकट असलेल्या महापालिकेला सध्या बायपास रोड, उड्डाणपूल व विविध योजनांमधील विकासकामांसाठी लागणाऱ्या हिस्सा रकमेसाठी पैसा उपलब्ध नसून बँक आणि व���त्तीय संस्थांकडून कर्ज काढावे लागत आहे. अशा स्थितीत रेल्वे ब्रीजसाठी जागा भूसंपादन आणि खर्च देऊ शकणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे रुंदीकरण काम होणार की नाही का पाहणीचा फार्स ठरणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.\n#आसरा #रेल्वेब्रीज #रुंदीकरण #कुणाचेओझे #कुणाच्याखांद्यावर \nराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले विश्वास बारबोले यांना पाठबळ\nजयंत पाटलांचा सत्कार, वाले – बरडेेंवर स्वकियांकडूनच टीका; प्रभाग रचनेवरील हरकतीवर उद्या सुनावणी\nजयंत पाटलांचा सत्कार, वाले - बरडेेंवर स्वकियांकडूनच टीका; प्रभाग रचनेवरील हरकतीवर उद्या सुनावणी\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/pune_7.html", "date_download": "2022-05-25T03:29:28Z", "digest": "sha1:QT2WU3MPCE6J24J5EY4JEG6D6DXVGW43", "length": 10281, "nlines": 106, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद\nपुणे( २३ जून २०१९ ) : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचे सांगत यामध्ये सहभागी झालेले सर्वजण इतिहास बनले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.\nमहाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” अभिय��नाच्या महासंकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष राजेश\nपांडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंढरपूरची वारी हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व उत्सव आहे. या वारीला सातशे वर्षाची परंपरा आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी मोठ्या भक्ती-भावाने या वारीत दरवर्षी सहभागी होतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची आस नसते, त्यांना केवळ पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ते या वारीत सहभागी होतात. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा करून ही वारी हरीत आणि निर्मल करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे अभियान निश्चितच महत्वाची भूमीका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच वेळी मोठ्या संख्येने कडू लिंबाची रोपे लावण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंद होत असल्याबद्दल सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी “ बाज की असली उडान अभी बाकी है... तुम्हारे इरादोंका इम्तिहान अभी बाकी है... अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन तुमने... अभी पुरा आस्मान बाकी है... अशा\nशब्दात एनएसएस च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ज्या प्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर स्वत:चे रेकॉर्ड स्वत:च मोडत होता, त्याच प्रमाणे आजचा तुमचा रेकॉर्ड तुम्हीच मोडा ,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ वारी-निर्मल वारी यशस्वी होणार आहे. आपल्या देशातील अनेक विषयांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजचा कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्याचा हा रेकॉर्ड खूप महत्वाचा आहे. पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने 5 लाख रेनकोटचे वाटप करण्यात येणार असून वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना महासंकल्प अभियानाची शपथ दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी समन्वयाची भूमीका पार पाडणाऱ्या मिलींद वार्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी मानले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/jalna-mohadi-murder-murder-here-from-an-old-argument-incident-at-mohadi-in-jalna-in-the-custody-of-a-suspect-marathi-news-129535256.html", "date_download": "2022-05-25T03:00:07Z", "digest": "sha1:NEQULLU4SUX4PT4RRTDO3YKD2GX6BLGL", "length": 4719, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जुन्या वादातून येथे खून; एक संशयित ताब्यात, जालन्यात मोहाडी येथील घटना | Jalna Mohadi Murder | Murder here from an old argument; Incident at Mohadi in Jalna in the custody of a suspect | Marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुन्हा दाखल:जुन्या वादातून येथे खून; एक संशयित ताब्यात, जालन्यात मोहाडी येथील घटना\nजुन्या कौटूंबिक वादातून डोक्यात रॉड किंवा शॉर्ट गनचा वापर करुन खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील मोहाडी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. छबु राठोड (५४) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा विनायक छबु राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखुन झाल्याची माहिती मिळताच डिवायएसपी मोरे, सहायक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे, मौजपुरीचे विलास मोरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उबाळे हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. विनायक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अजयसिंग नाथ सिंग उर्फ सर्जेराव राठोड याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांनी दिली. एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे.\nमुख्य आरोपी अजयसिंग नाथ सिंग उर्फ सर्जेराव राठोड तीन वर्षापूर्वीच एका गुन्ह्यातून जेलबाहेर आला आहे. त्याला जेलबाहेर आणण्यासाठी मयत छब�� राठोड यांनी मदत केली होती. कौटूंबिक वादातून हा खून झाला असल्याची तक्रार मयताच्या मुलाने दिली आहे. यानुसार तपास सुरु आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेत आहोत, अशी माहिती उबाळे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/profit-of-rs-45-lakhs-from-watermelon-cultivation-in-two-and-a-half-months-129523360.html", "date_download": "2022-05-25T02:49:09Z", "digest": "sha1:CYZ22TAAF7YGUPANUBYX6GC6EY3FHMM4", "length": 8752, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "खडकीमध्ये अडीच महिन्यांत कलिंगड लागवडीतून साडेचार लाखांचा नफ | Profit of Rs. 4.5 lakhs from watermelon cultivation in two and a half months|marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचिकाटी:खडकीमध्ये अडीच महिन्यांत कलिंगड लागवडीतून साडेचार लाखांचा नफ\nकळंब तालुक्यातील शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेतीतून उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादन खर्च जास्त येत आहे. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी परवडेनाशी होत आहे. आता शेतकरी बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी पिकांची लागवड करून चांगला मोठा नफा कमवत आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कळंब तालुक्यातील खडकी गावचे विजयकुमार राखुंडे होय. त्यांनी एक एकर क्षेत्रात कलिंगड लागवडीतून ऐंशी दिवसात तब्बल साडे चार लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे.\nकळंब तालुक्यातील खडकी येथील एका नवयुवक सुशिक्षित तरुणाने आधुनिकतेची कास धरून हिवाळयामध्ये कलिंगड लागवड करीत अवघ्या ऐंशी दिवसात तब्बल साडे चार लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. खडकी गावचे रहिवाशी विजयकुमार व राजकुमार राखुंडे या दोन बंधुजवळ वडिलोपार्जित दहा एकर शेतजमीन आहे. विजयकुमार राखुंडे यांना लहानपणापासून शेती करण्याची मोठी आवड होती .शेती क्षेत्रात वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत ते आजवर चांगला नफा कमवत आले आहेत. सध्या राखुंडे बंधूनी एक एकर क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे. तर दोन एकर क्षेत्रात केळी बाग लावली आहे, तर उर्वरित सात एकर क्षेत्रात त्यांनी ऊस पिकाची लागवड केली आहे.\nया एक एकरवर सात हजार कलिंगडच्या रोपांची लागवड केली. या संपूर्ण लागवडीसाठी सुमारे नव्वद हजार रुपयांचा खर्च आला. कृषी क्षेत्रातील जा���कार ईश्वर भोसले यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी कलिंगडाचे पीक जोपासले, उत्तम मार्गदर्शनाने कलिंगड पिकास योग्य ती ग्रीन प्लँनेटची सेंद्रिय अन्नद्रव्ये दिली . ८० दिवसात कलिंगडाचे चार ते पाच किलो वजनाचे पीक काढणीसाठी तयार केले. या संपूर्ण एककर क्षेत्रावर ४२ टन इतके भरघोस कलिंगडाचे पीक निघाले आहे . राखुंडे यांनी एक एकर क्षेत्रावर शुगर क्विन जातीच्या कलिंगडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी सहा फुटांचे अंतर सोडून सरी तयार केल्या. लागवड करताना जमिनीवर मल्चिंग पेपरच्या साह्याने आच्छादन केले. त्यामुळे तण वाढत नाही आणि पाण्याचे बाष्पीभवनही प्रतिबंधित होते. पाणीबचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला.\nया ४२ टनापैकी ३४ टन कलिंगड व्यापाऱ्यांने बांधावर येऊन चौदा रुपये प्रति किलो या दराने खरेदी केले. आहे. यातून पाच लाख चाळीस हजार इतके उत्पन्न निघाले यातील एक लाख रुपयांचा खर्च वजा जाता निव्वळ चार लाख चाळीस हजार रुपयांचा नफा राखुंडे यांना झाला आहे. व्यापाऱ्याच्या मते, राखुंडे यांनी लावलेल्या शुगर क्वीन या जातीचे कलिंगड चवीला अतिशय गोड असून लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी टिकवणक्षमता अधिक आहे.\nअगदी जोखीम पत्करून मिळविले हे यश\nकलिंगडचे पीक उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, हिवाळ्यात कलिंगडची लागवड करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. मात्र ही जोखीम अंगीकारून हिवाळ्यात यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले.व त्यातून आम्हाला चार लाख रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. विजयकुमार राखुंडे , खडकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/maharashtra_18.html", "date_download": "2022-05-25T02:57:36Z", "digest": "sha1:YBXFPX4WNMFYFDIWW2VE4S7V2BMT4YPV", "length": 6260, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे 3.64 मे. टन धान्याची बचत | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nई पॉस मशीन धान्य वितरणामुळे 3.64 मे. टन धान्याची बचत\nमुंबई ( ३१ जुलै २०१९ ) : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळयाचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थींनाच व्हावी यासाठी सर्व रास्तभाव दुकानांमध्ये ई पॉस (Adhaar Enabled Public Distribution System) मशीन बसविण्यात आले आहे. या ई पॉसमुळे लाभार्थीची बायोमॅट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे 3.64 मे. टनहून अधिक धान्याची बचत झाली आहे.\nयाबाबत बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. ई पॉस मशीनद्वारे केरोसीनचे वाटप केले जात असल्यामुळे केरोसीनची सुमारे 60 टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. दरमहा सव्वा कोटी कुटुंब आधार प्रमाणीकरण करुन धान्य उचल करत असल्यामुळे विक्री व्यवहार पारदर्शक झाले आहेत. या प्रणालीमुळे लाभार्थींना राज्यातील कोणत्याही धान्य दुकानातून धान्य घेण्याची सुविधा पोर्टबिलिटी मुळे शक्य झाली आहे. ई पॉसमशीन वरील विक्री व्यवहार mahafood.gov.in या संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे.\nई पॉसमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांना उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सर्व शिधापत्रिका या आधार कार्डशी जोडण्यात आल्यामुळे पात्र लाभार्थींना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून 2017 पासून सर्व रास्तभाव दुकानांतून ई- पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून 1 मे 2018 पासून आधार प्रमाणीकरण करुनच धान्य वितरण करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-neta-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T03:05:42Z", "digest": "sha1:TCFGX77ADNXQBSCJRLAGAGIEXNQEXMKK", "length": 10318, "nlines": 160, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Neta Birthday Wishes in Marathi", "raw_content": "\nनेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपण प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणा आहात\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते \nतुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि\nदीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nआपल्या शूर आणि निर्भय नेतृत्त्वाबद्दल धन्यवाद\nमी आशा करतो की आपण नेहमीच\nइतरांना मदत करण्यास तयार असाल.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते \nवर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्य�� खास\nव्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी\nपुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा \nएक विचारवंत आणि बुद्धिमान नेते म्हणून धन्यवाद.\nमी तुमचा आदर आणि प्रशंसा करतो \nहा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार\nमी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार \nआम्ही तुम्हाला आमचा नेता म्हणून अभिमान वाटतो.\nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nसजू दे अशीच आनंदाची मैफील\nप्रत्येक क्षण असाच असावा सुखद\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा \nतुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो,\nतुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो,\nत्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो,\nहीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना \nआमच्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेव आपल्या खास दिवशी आणि\nइतर सर्व वर्षांवर आपल्याबरोबर असो \nAlso Read⇒ नेता जी को जन्मदिन की बधाई\nAlso Read⇒ शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य,\nआज मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो\nआणि आमच्या अद्भुत देशाची सेवा करण्याच्या\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युवा नेते \nतुमच्या मनात असलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरून पूर्ण होवो.\nआपण आमचे प्रेरणा स्त्रोत आहात,\nआम्हाला तुमच्या योगदानाचा अभिमान आहे\nतुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,\nतुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,\nत्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो\nहीच देवाकडे प्रार्थना आहे.\nआमच्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nआपण ज्यावर विश्वास ठेवता\nत्याच्यासाठी लढाई कधीही थांबवू नका\nआम्हाला तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद.\nवाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे,\nआणि नवीन आकांशा, धैर्य, उत्साहासोबत\nनवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे.\nआपण आमचे सर्वोत्तम नेते आहात,\nआम्हाला तुमचा आणि तुमच्या यशाचा अभिमान आहे\nआपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद,\nनवा आनंद निर्माण करीत यावा, नव्या सुखांनी,\nयशाने आपला आनंद शतगुणित व्हावा.\nContent Are⇒ युवा नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms, Happy Birthday Wishes For Political Leader In Marathi, नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युवा नेते, राजकीय नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ���ाव\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता\nभाई की पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश – भाई की प्रथम पुण्यतिथि पर संदेश\nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील – प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा\n{Top 2022} स्वर्गीय पिता के जन्मदिन पर शायरी – हैप्पी बर्थडे पापा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/food-corner/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2022-05-25T04:27:15Z", "digest": "sha1:3VZEOZ7C4GAYNVXXQ7ZP3KRIPIE7J645", "length": 3819, "nlines": 107, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "गव्हले भात ( पारंपरिक रेसिपी ) - Kalnirnay", "raw_content": "\nगव्हले भात ( पारंपरिक रेसिपी )\nगव्हले भात बनवण्यासाठी –\n१ वाटी आंब्याचा रस\n१ वाटी खवलेला नारळ\n४ चमचे साजूक तूप\nसजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे\nप्रथम गव्हले तुपात चांगले भाजून घ्या. उकळून आलेल्या एक वाटी पाण्यात हे गव्हले मोकळेच शिजवून घ्या व थंड करत ठेवा.\nनंतर दुसऱ्या पातेल्यात साखर व आंब्याचा रस एकत्र करून साखर विरघळल्यावर त्यात खवलेला नारळ घाला.\nघट्ट होत आल्यावर त्यात शिजवलेले गव्हले घाला व चांगले ढवळून दोन वाफा येऊ द्या.\nनंतर त्यात साजूक तूप व वेलची पावडर, काजू, बदाम, बेदाणे घाला व परत एक वाफ येऊ द्या.\nनंतर मूद पाडून व काजू, बदाम, बेदाणे यांनी सजवून खाण्यास द्या. चवीला गव्हले भात खूप छान लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=248369:2012-09-05-16-13-26&catid=96:2009-08-04-04-30-04&Itemid=108", "date_download": "2022-05-25T03:26:03Z", "digest": "sha1:UJL4JZVL5MM65MOQ63LI3DVXFLPCRSQM", "length": 25822, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "भवताल : टिकाऊ की टाकाऊ?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> भवताल >> भवताल : टिकाऊ की टाकाऊ\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकड��� शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nभवताल : टिकाऊ की टाकाऊ\nअभिजित घोरपडे, गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२\nगडकिल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री किंवा जुन्या शहरांत पाण्यासाठी केलेल्या प्राचीन व्यवस्था आजही पाहता येतात.. पण वाढती वस्ती किंवा बेजबाबदार वावर यांमुळे अशा वारशाचे संरक्षण होत नाही.. त्यामागे असलेल्या व्यवस्थेतून कितीतरी शिकण्यासारखे असूनसुद्धा\nत्र्यंबकेश्वरचा प्रयागतीर्थ तलाव, कोल्हापूरची पाण्याची चावी, चांदवड गावातील नरुटी बारव, शिवनेरीवरील गंगा-जमुना व कमानी टाकी, नगरजवळ बीड रस्त्यावरील हत्ती बारव किंवा धुळे जिल्ह्य़ातील पांझरा नदीवरील फड पद्धत.. या सर्वामधील समान धागा म्हणजे जुनेपणा आणि नेटकेपणाचा\nया आहेत प्राचीन काळातील पाण्याच्या व्यवस्था.. पाहिल्यावर कुतूहल आणि अचंबा वाटावा अशाच या गोष्टी. अतिशय विचारपूर्वक निवडलेले स्थान, पाणलोट-भूजल-भूरचना यांचा उत्तमप्रकारे करून घेतलेला वापर, टिकाऊपणा, संसाधन पुरवून वापरण्याचा विवेक.. अशाप्रकारे कोणते ना कोणते वैशिष्टय़ या व्यवस्थांमध्ये आवर्जून पाहायला मिळते. मात्र त्यांची आताची अवस्था पाहिली की तितकीच हळहळही वाटते. कारण या सर्वच व्यवस्था आता कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अडगळीला पडल्या आहेत, वापराविना पडून राहिल्यामुळे किंवा अविवेकी वापर होत असल्यामुळे संपूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.\nअर्थात ही आहेत काही प्रातिनिधिक उदाहरणे. त्यांच्या प्रमाणेच राज्याच्या सर्वच भागात अशा असंख्य व्यवस्था पडून आहेत, नष्ट होत आहेत. त्यांच्यात जुन्या विहिरी-बारवा आहेत, तळी-तलाव-कुंड आहेत, टाकी आहेत, खापरी पाईप असलेल्या पाणी पुरविण्याच्या व्यवस्था आहेत, बांध-कालवे आहेत. त्यापैकी या काही व्यवस्था अगदी अलीकडेच पाहण्यात आल्या, म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे. प्रयागतीर्थ हे त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिगाजवळ असलेला प्रसिद्ध तलाव अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला. काळ साधारणत: अडीचशे वर्षांपूर्वीचा. त्याचे स्थान असे आहे की त्याला मोठे पाणलोट क्षेत्र लाभले आहे. आसपासच्या डोंगर-टेकडय़ांवरून वाहणारे पाणी ज्या मार्गाने पुढे जाते, त्यावरच हा सुंदरसा तलाव आहे. आ��ूबाजूला निसर्गरम्य वातावरण आणि त्यात हा तलाव. त्याची अष्टकोनी रचना, त्याच्या तोंडावर असलेली लहानशी पण टुमदार मंदिरे, वेगवेगळ्या पातळ्यांवरून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था, चार बुरुजासारख्या वास्तू यामुळे त्याची शोभा वाढते आणि पाहताक्षणी हा तलाव नजरेत भरतो. हा तलाव पूर्वी वेगवेगळ्या कामांसाठी वापरला जाई. पिण्यासाठी, इतर वापरासाठी, शेतीसाठी आणि अगदी जनावरांना पिण्यासाठीसुद्धा. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनानंतर या तलावाला प्रदक्षिणा घातली जाते.. आता मात्र हा तलाव पाणवनस्पतींची गर्दी झाली आहे. तलावात म्हशीही डुंबताना दिसतात.\nहीच अवस्था नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या नरुटी बारवेची. चौकोनी आकाराची ही अतिशय सुंदर बारव. चांदवड शहरच मुळी बारवांसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या रंगमहालातील म्हणजेच राजवाडय़ातील तीन-चार मजली बारव तर सर्वात प्रसिद्ध याशिवाय आणखी पंचवीसेक बारवा तिथे आहेत. पण मोजक्या बारवा वगळता इतरांची अवस्था फारच शोचनीय आहे. उपसा नसल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे आणि त्याला दरुगधीही येते. विशेष म्हणजे या विहिरी वापरात नसल्या तरी काठावर म्हणता येतील इतक्या शेजारी हापसे दिसतात. नगरमधील हत्ती बारव तर घाणीचे आगरच बनले आहे. विहिरीत टाकलेला कचरा नदीप्रमाणे पुढे वाहून जात नसला, तरी ती निर्माल्याने खचाखच भरली आहे. संवर्धनाच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्याची अवस्था बरी असली तरी त्याच्यावरील गंगा-जमुना टाकी असोत, कमानी टाके, नाहीतर एकूण असलेली ५२ टाकी.. या सर्वामध्ये हिरवट रंगाचे पाणी दिसते. काहींमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याच्या बाटल्यांचा खच आढळतो. कोल्हापूरच्या ‘पाण्याची चावी’ द्वारे प्रसिद्ध रंकाळा तलावातून पाणी भुयारी मार्गाने दूर अंतरावर काढून दिले आहे. त्यामुळे धुणे, अंघोळी व जनावरांसाठीचे पाणी दूरवर उपलब्ध होते. त्याचा वापर करून ते पुढे शेतीसाठी वापरले जाते. त्यातमुळे रंकाळ्याचे प्रदूषण होऊ नये, पाणी वापरल्यानंतर त्याचा पुढे शेतीसाठी पुनर्वापर व्हावा, हा विचार. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची ही व्यवस्था आजही काही प्रमाणात सुरू आहे. पण फारसे लक्ष नसल्याने भविष्यात ती मोडकळीला आली तरी ते नवल नसेल. हीच धुळ्याच्या पांजरा नदीवरील फड पद्धतीचीही अवस्था आहे.\nया व्यवस्था अशा का अडगळीत पडल्या आहेत, याचे सयुक्तिक कारण कुठेही सापडत नाही. घरात नळ आले म्हणून आड किंवा विहिरी यांच्याकडे दुर्लक्ष झाले. पण घरात नळ असतानाही या व्यवस्थांचा इतर वापर शक्य होता आणि आहे. पण तो झाला नाही. त्यामुळे घराजवळ हक्काचा स्रोत असतानाही आपण मात्र दूरवरच्या जलस्रोतावर अवलंबून राहू लागलो. हे तळी-तलावांबाबत झाले. जुने बंधारे, पाणीपुरवठय़ाची व्यवस्था आणि घराजवळ असलेल्या हौदांबाबतही हेच घडले. जुन्या व्यवस्थांची क्षमता ही प्रचंड प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येला पाणी पुरविण्यास कदाचित पुरेशी पडणार नाही, पण म्हणूनच त्या अधिक उपयुक्त ठरतात. कारण आताच्या पाणीपुरवठय़ाच्या व्यवस्थेवरील बोजा त्या कमी करतात. शिवाय अडचणीच्या काळात हक्काचा स्रोत म्हणून कामीसुद्धा येतात. तरीसुद्धा प्रत्यक्षात त्यांच्याकडेच अडचण म्हणून पाहिले जाते. यापैकी बहुतांश व्यवस्था मुख्यत: भूजलाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे खराब होणे हे एकूणच भूजलाच्या प्रदूषणाला आमंत्रण देणारे ठरते. अनेक ठिकाणी तर हा स्रोत कायमचा बिघडला आहे किंवा बिघडण्याच्या वाटेवर आहे. खरंतर हा आपल्याला मिळालेला मौल्यवान वारसा आहे, बरेच काही शिकविणारा आणि प्रत्यक्ष उपयोगी पडणारासुद्धा भक्कम व्यवस्था म्हणून आणि पाण्याच्या शाश्वत वापराचा विचार म्हणूनही त्यांचा टिकाऊपणा वादातीत आहे, कारण यापैकी कोणत्याच व्यवस्थेत अविवेकी वापर झालेला नाही. पाणी उपलब्ध आहे म्हणून ते कितीही उपसायचे आणि कशाही प्रकारे वापरायचे, हे त्यात कुठेही दिसत नाही. त्यामुळे तर त्या आजच्या काळात अधिक महत्त्वाच्या ठरतात.\nपण या वारशाकडे टाकाऊ म्हणून न पाहता टिकाऊ म्हणूनच पाहिले आहे. वारशाशी कसेही वागा.. तो टिकतोच, अशी यामागची भावना त्यांच्याशी तसाच व्यवहारही केला आहे. पण या वारशामागे असलेल्या व्यवस्था टाकाऊ आहेत की टिकाऊ, हे समजण्यासाठी आता त्यांच्याकडे पुन्हा नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पो���ीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2791/", "date_download": "2022-05-25T04:27:57Z", "digest": "sha1:IDOSGCOLHLXBO3XIADHHFFMDZHI4MMFN", "length": 8566, "nlines": 112, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन\nधनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन\nस्टॅण्ड अप इंडिया योजनेचा\nधनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन\nजळगाव- बहुजन कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा ल��भ धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांना देण्यात येणार आहे.\nधनगर समाजातील महिला नवउद्योजकांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येईल.\nधनगर महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग आधार नोंदणीपत्र, जात प्रमाणपत्र व बॅकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.\nअनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील महिला उद्योजकांना आवाहन\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठीही स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे.\nअनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील महिला नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.\nया अटींची पूर्तता करीत असलेल्या महिला उद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.\nPrevious articleऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरण्यासाठी 29 जुलै रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.\nNext articleजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध ��ोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/gramsevaks-did-not-take-advantage-of-disability-bdo-reports-that-they-took-advantage-marathi-news-129528000.html", "date_download": "2022-05-25T02:54:12Z", "digest": "sha1:PES3BTU4XYE2JTLHA22KWEIWPMLJVGNL", "length": 6411, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अपंगत्वाचा ग्रामसेवकांनी लाभ घेतलाच नाही : बीडीओ लाभ घेतल्याचा अहवाल बीडीओंचाच : दिव्यांग संघटना | Gramsevaks did not take advantage of disability: BDO reports that they took advantage | Marathi News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रशासन:अपंगत्वाचा ग्रामसेवकांनी लाभ घेतलाच नाही : बीडीओ लाभ घेतल्याचा अहवाल बीडीओंचाच : दिव्यांग संघटना\nयेथील पंचायत समितीतील पाच ग्रामसेवकांपैकी चौघांनी अपंगत्व प्रमाणपत्राचा लाभ घेतला नसून एकाला वरिष्ठांच्या आदेशावरून बदलीचा लाभ देण्यात आल्याचे बीडीओ दीपाली कोतवाल यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. मात्र याबाबत दिव्यांग संघटनेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संघटनेला ४ मार्चला दिलेल्या पत्रात या पाचही ग्रामसेवकांनी अपंगत्व प्रमाणपत्राचा लाभ घेतला असल्याचे नमूद केले आहे.\nतालुक्यातील पाच ग्रामसेवकांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे योग्य त्या ठिकाणी बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार दिव्यांग संघटनेने केली आहे. त्यासंदर्भात बीडीओ कोतवाल यांनी मंगळवारी पत्रकारांना माहिती दिली. ग्रामसेवक नितीन महाजन, राहुल लोखंडे, रवींद्रकुमार चौधरी व छाया नेमाडे यांनी तालुक्यांतर्गत बदली आदेशात अपंग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेला नाही. तर शामकुमार पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून लाभ दिला आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे खोटी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सकाच्या १७ फेब्रुवारीच्या अहवालानुसार एसएडीएम प्रणालीनुसार हे प्रमाणपत्र सत्य असल्याचे बीडीओ दीपाली कोतवाल यांनी पत्रकारांना सांगितले. या सर्व घडामोडींवर मात्र तालुक्यातील दिव्यांग संघटेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.\nविभागीय आयुक्तांकडे दाद मागणार\nअपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या आधारे योग्य त्या ठिकाणी बदलीचा लाभ पाच ग्रामसेवकांनी घेतल्याचे पत्र बीडीओ कोतवाल यांनी ४ मार्चला दिव्यांग संघटनेला दिले आहे. तर २५ नोव्हेंबरला उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालात ग्रामसेवकांनी प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे बीडीओ कोतवाल यांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल. रजनीकांत बारी, सचिव, दिव्यांग संघटना, रावेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/poodle-bulldog-mix-american-boodle", "date_download": "2022-05-25T04:10:07Z", "digest": "sha1:PGDUEJHTGA2JXMUW3UWD6WD6XEPU6ERS", "length": 23789, "nlines": 92, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " पुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल - कुत्री", "raw_content": "\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल\nपुडल बुलडॉग मिक्स, बुलडॉग आणि पूडलच्या प्रजननामुळे मिश्रित कुत्री आहे. हे अधिक बुलडॉग किंवा पूडलसारखे आहे का या दोन जाती अधिक वेगळ्या असू शकत नाहीत, हे अर्थातच एक अतिशय अद्वितीय संकर आहे. आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर बुलडॉग मिक्स विषयी अधिक जाणून घ्या. आम्ही खरोखरच शिफारस करतो की आपण बचावद्वारे सर्व प्राणी मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांचे पुडल बुलडॉग मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी कोणतेही पुडल बुलडॉग मिक्स पिल्ले असल्यास. आपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nपुडल बुलडॉग मिक्स, बुलडॉग आणि पूडलच्या प्रजननामुळे मिश्रित कुत्री आहे. हे बुलडॉग किंवा पूडलसारखेच आहे का या दोन जाती अधिक वेगळ्या असू शकत नाहीत, हे अर्थातच एक अतिशय अद्वितीय संकर आहे. आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर बुलडॉग मिक्स विषयी अधिक जाणून घ्या.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव ,आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांचे पुडल बुलडॉग मि���्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी कोणतेही पुडल बुलडॉग मिक्स पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nअमेरिकन बूडल - पुडल बुलडॉग मिक्सची काही छायाचित्रे येथे आहेत\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल हिस्ट्री\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत.कृपया आमची स्वाक्षरी करा याचिकापिल्ला गिरण्या बंद करण्यासाठी\nबुलडॉगचा मूळ हेतू असा होता की त्यांना कसाब्यांना पशुधन नियंत्रित करण्यास मदत केली गेली. ही एक अगदी जुनी जात आहे आणि १th व्या शतकापर्यंत घोडे, गुरेढोरे आणि कायदेशीर शेतीत वापरण्यात येणा bo्या डुकरांना पकडण्यापासून आणि त्यापासून दूर ठेवण्याव्यतिरिक्त. बैल-बाईटिंगचा अत्यंत क्रूर आणि बर्बर खेळ तयार केला गेला. यामागचा हेतू असा होता की कुत्री गो a्ह्या बैलाच्या नाकात शिरतात आणि कुत्रा बैलाला जमिनीवर खेचत नाहीत किंवा बैलाने कुत्रीला ठार मारल्याशिवाय जाऊ देत नाही. जर आपण यावर विश्वास ठेवू शकत असाल तर 1835 मध्ये या क्रियेवर बंदी घालण्यापर्यंत हे काही शतके टिकले. ही एक हिंसक क्रिया आहे म्हणून, त्यांना आक्रमकतेने प्रवृत्त केले गेले. या बंदीनंतर, अधिक आक्रमक प्रवृत्ती आवश्यक नव्हते आणि एखाद्याला आश्चर्य वाटेल की ते अगदी जातीच्या का राहतील. बरं, ते खूप विश्वासू आणि विश्वासू सहकारी आहेत आणि जवळजवळ 50 शाळा आणि अनेक माध्यमिक शाळांकरिता अधिकृत मस्कॉट आहेत. ते यू.एस. मरीन कॉर्प्सचे अनौपचारिक शुभंकर देखील आहेत. ते बहुधा कुठेही जात नाहीत.\nपूडल ���ूळतः जर्मनीहून आले होते, अगदी रोट्टवेलरप्रमाणे. तर, हा एक जर्मन शोषक आहे. सुरुवातीला शिकारींसाठी पाण्याचे पक्षी गोळा करण्यासाठी त्यांची पैदास केली गेली. ते अत्यंत हुशार तसेच उत्तम जलतरणपटू म्हणून ओळखले जातात. त्यांचे मजेदार धाटणी त्यांना पाण्यामध्ये अधिक आनंदी बनवण्याबद्दल बनली. तीन आकाराचे पुडल असताना ते स्वतंत्र पोळ्या नसतात फक्त लहान पुडल्स मिळवण्यासाठी लहान पूडल्स प्रजनन करतात. ते हायपो-एलर्जेनिक आहेत जे familiesलर्जी असलेल्या कुटुंबांसाठी चांगले आहेत आणि अत्यंत हुशार आहेत आणि कृपया ते संतुष्ट करण्यासाठी उत्सुक आहेत म्हणजेच ते प्रशिक्षण आणि शिकण्यात चांगले आहेत. ते निष्ठावान आणि चांगले स्वभाव असलेले कुत्री आहेत परंतु अत्यंत उत्साही आहेत म्हणून त्यांना बर्‍याच उत्तेजना आणि व्यायामाची आवश्यकता आहे.\nपुडल बुलडॉग मिक्सचे अद्भुत व्हिडिओ - अमेरिकन बूडल पिल्ले\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 12 - 16 इंच\nउंची: खांद्यावर 18-24 इंच\nआयुष्य: 8 -15 वर्षे\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल व्यक्तिमत्व\nअमेरिकन बूडल एक अतिशय गोड आणि चांगला निसर्ग कुत्रा असेल. ते आपल्या शेजारी असणे एक उत्तम साथीदार आणि एक चांगला साइडकीक असेल. हा प्रकार कुत्रा आहे जो आपण रात्री घरी परत येऊ इच्छित आहात कारण ते अतिशय दयाळू, निष्ठावंत आणि सभ्य आहेत. कधीकधी ते त्यांच्या फायद्यासाठी अगदीच हुशार असतात. मिश्रण काय आहे ते महत्त्वाचे नाही, ते उर्जासह शेतीत जात आहेत आणि अपार्टमेंटमध्ये राहणा for्यांसाठी हे चांगले होणार नाहीत. खरं तर, ते कमी उर्जा असलेल्या लोकांसाठी चांगले होणार नाहीत. त्यांना बर्‍याच दिवसांपर्यंत फिरायला जाण्याची गरज भासली आहे आणि प्रत्येक दिवस त्यांचा रोजगाराचा प्रवास वाढविण्याची गरज आहे. आपण त्यांची उर्जा नियंत्रित न केल्यास ते आपल्यास नियंत्रित करते. आपल्या कुत्र्याचे समाजीकरण करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्यात नैसर्गिकरित्या खूप छान स्वभाव असला तरी, इतर कुत्र्यांशी कसा संवाद साधता येईल हे शिकण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी समाजीकरण अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्याकडे लहान, वेगवान गोष्टींचा पाठलाग करण्याच्या इच्छेमुळे कदाचित त्याऐवजी उच्च शिकार ड्राइव्ह देखील असू शकेल. आपल्याला मांजरीवर किंवा इतर कोणत्याही लहान प्राण्यांकडे त्यांचे व्यक्तिमत्त्व चांगल्याप्रकारे समजत नाही, यावर लक्ष ठेवणे ही चांगली कल्पना आहे.\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींकडे संवेदनाक्षम असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्यांविषयी आणि त्यांच्याबरोबर होणा .्या घटनेविषयी प्रामाणिक व उघड असेल. आरोग्य परवानगीवरून हे सिद्ध होते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nअमेरिकन बुलडॉगसह पिटबुल मिक्स\nबुलडॉगसह मिश्रित होण्याची शक्यता असू शकतेह्रदयाचाआणिश्वसन रोग,हिप डिसप्लेशिया,चेरी डोळा, आणि इतर चिंता. उष्णतेच्या समस्येचे अत्यंत प्रवण.\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल केअर\nगरजू गरजा काय आहेत\nअमेरिकन बुलडॉग आणि पूडल हे दोन्ही बरेच मध्यम शेडर्स आहेत. पुडलने बुलडॉगइतकेच शेड टाकू नये, म्हणून अमेरिकन बूडल. त्यांना कसे वाटत असेल यावर अवलंबून त्यांना नित्य नृत्य आणि आंघोळीची आवश्यकता असेल.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nहा मध्यम उर्जा कुत्रा आहे जो मालकाकडून त्याची आवश्यकता असेल. त्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी दररोज व्यायामाची योजना करा. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nयासाठी एक मजबूत, टणक हँडलर आवश्यक आहे जे सुसंगत असेल आणि या कुत्र्याने त्यांचा गैरफायदा घेऊ देणार नाही. सर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक आणि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याबाबत खात्री करा.\nपुडल बुलडॉग मिक्स - अमेरिकन बूडल फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्याला जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेशियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nजर्मन शेफर्ड ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nस्पॅनिश बुलडॉग (अलेनो एस्पॅनॉल)\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nshih tzu प्रयोगशाळा मिक्स\nलॅब आणि डाल्मेटियन मिक्स\nमला वीमरनचे चित्र दाखवा\nग्रेट डेन न्यूफाउंडलँड मिक्स\nतिबेटी मास्टिफ कॉर्गी मिक्स\nलॅब रिट्रीव्हर हाउंड मिक्स\nडोबरमॅन ग्रेट डेनमध्ये मिसळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-05-25T04:34:35Z", "digest": "sha1:226STWCQSPOLKXRDIZLXNEZKY3ZYPOJJ", "length": 5155, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १५७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १५७० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५४० चे १५५० चे १५६० चे १५७० चे १५८० चे १५९० चे १६०० चे\nवर्षे: १५७० १५७१ १५७२ १५७३ १५७४\n१५७५ १५७६ १५७७ १५७८ १५७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १५७० चे दशक\nइ.स.च्या १६ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.greatmaratha.in/Home/AboutUs", "date_download": "2022-05-25T04:22:22Z", "digest": "sha1:QCVAVPWSEEM3FNIEVNBHYHLOACCQECUG", "length": 1948, "nlines": 28, "source_domain": "www.greatmaratha.in", "title": "About Us | GreatMaratha | The Maratha Marriage Bureau", "raw_content": "\n1. मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील इकमेव व विश्वासनीय विवाह संस्था .\n2. केंद्रात महाराष्ट्रातील तसेच देशातील व परदेशातील मराठा समाजातील वधु-वरांची नाव नोंदणी केली जाते .\n3. केंद्राची स्वतःची वेबसाईट असून सदर वेबसाईटवर वधु-वरांचा बायोडेटा फोटोसह देण्यात येतो, त्यामुळे इतर स्थळाना आपला फोटो / बायोडेटा पाठविण्याचा मोल्यवान वेळ तसेच खर्च ही वाचतो .\n4. केंद्रात प्रत्येक महिन्यात नोंदणी झालेल्या वधु-वरांचे मासिक दरमहा सर्व सभासदांना घरपोच पाठविण्यात येते .\n5. पोस्ट / फोन / कुरिअर / ई -मेल ने स्थळाची माहिती घरपोच मिळण्याची सोय .\n6. केंद्राचे संगणक सुसज्ज असे कार्यालय .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lok-sabha-election-2019/lok-sabha-election-2019-loksabha-election-result-shirur-loksabha-19972.html", "date_download": "2022-05-25T04:35:23Z", "digest": "sha1:SFWJLDWRGMETVFZNQ5FX6AKQPEZDKJCH", "length": 23419, "nlines": 145, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Lok sabha election 2019 » Lok sabha election 2019 loksabha election result shirur loksabha", "raw_content": "शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही\nपुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या इथे शिवसेनेचे श���वाजी आढळराव पाटील खासदार आहेत. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढत […]\nपुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या इथे शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील खासदार आहेत. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.\n2014 मध्ये निवडून आलेले खासदार – शिवाजी आढळराव-पाटील\nदेवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)\nमहेश लांडगे (संलग्न भाजप अपक्ष आमदार)\n(शरद पवार यांचे नातू पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनाही शिरूर मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे)\nशिरूर लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या – 6\nजुन्नर– शरद सोनवणे (मनसे)\nआंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)\nखेड-आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)\nशिरूर – बाबुराव पाचर्णे (भाजप)\nभोसरी – महेश लांडगे (अपक्ष आमदार संलग्न भाजप )\nहडपसर – योगेश टिळेकर (भाजप)\n2019 च्या निवडणुकीतील प्रभावी मुद्दे\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत 2014 च्या निवडणुकीतील आश्वासने देऊनही अद्याप सुरू न झाल्याने या मुद्द्यावरून 2019 ला सर्वच पक्षांना फटका बसू शकतो.\nपुणे-नाशिक महामार्गावरील चाकण-राजगुरूनगर शहरातील वाहतूक कोंडी तसेच पुणे-अहमदनगर महार्गांवरील वाघोली शिक्रापूर येथील सततची वाहतूक कोंडी हा महत्त्वाचा विषय आहे.\nरखडलेली पुणे-नाशिक रेल्वे हा मुद्दा संतापाचा विषय बनलाय. भौगोलिक कारणांमुळे हा मार्ग रखडलाय.\nखेड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला गेल्याने स्थानिकांचा रोजगार गेला हा विषय प्रभावी ठरणार आहे. या सर्व मुद्द्यांवरून विद्यमान खासदारांवर इतर पक्षाचे उमेदवार चांगलीच टीका करणार आहेत. भौगोलिक कारणांमुळेच हे विमानतळ पुरंदरला गेलंय. विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालानंतर हे विमानतळ पुरंदरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी, युती/आघाडी\nशिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे शिवाजी आ��ळराव पाटील आहेत. शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेना भाजप पक्षाच्या युतीतून निवडून आलेले खासदार आहेत. 2004 साली खेड लोकसभेचे खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील हे पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2009 साली नव्याने स्थापन झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार आणि त्यांच्या कारकीर्दीतले दुसरे खासदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला विजय मिळवत सलग तीन वेळा खासदार होऊन हॅट्ट्रिक केली.\n2014 साली शिरूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम आणि शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात. या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना 6 लाख 43 हजार 415 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांना 3 लाख 41 हजार 601 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल 301814 मतांनी दारून पराभव करत दणदणीत विजय मिळवला.\n2014 लोकसभा निवडणुकीतील मतदान\nशिवाजी आढळराव पाटील यांना (शिवसेना)\nएकून मिळालेली मते – 643415 (59.51%)\nदेवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)\nएकूण मिळालेली मते – 341601 (31.35%)\nएकूण मिळालेली मते – 36448 (3.35%)\nएकूण मिळालेली मते – 19783 (1.82 %)\n2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचं चित्र\n2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला चांगलं यश मिळालं. जुन्नर विधानसभा मतदारसंघावरती मनसेने आपला झेंडा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ मनसेने आपल्या कडे खेचला. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवत दिलीप वळसे पाटील यांनी यश मिळवलं.\nखेड-आळंदी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेने आपला झेंडा फडकवला. सुरेश गोरे यांनी या ठिकाणी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघावरती आपली सत्ता मिळवली. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघावरती भाजपने वर्चस्व मिळवलं.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघावरती भाजपचे बाबुराव पाचर्णे यांनी विजय मिळवला. तर हडपसर विधानसभा मतदारसंघावरती भाजपचे योगेश टिळेकर यांनी विजय मिळवत शिवसेनेच���या ताब्यातील मतदारसंघ आपल्याकडे खेचला. भोसरी विधानसभा मतदारसंघावरती अपक्ष महेश लांडगे यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ हिसकावला.\nया नंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिरूरमध्ये शिरूर शहर विकास आघाडीने (काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना) यांनी एकत्रीत येऊन भाजपचा पराभव केला. तर जुन्नर आणि चाकण नगर परिषदेवरती शिवसेनेने यश मिळवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला.\nया नंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपचा पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती खरेदी विक्री संघ यांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवत भाजप-शिवसेनेचा पराभव केला.\nसध्या कोण कुणाकडून इच्छुक\nशिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील हे उमेद्वार असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप कंद, देवदत्त निकम हे इच्छुक आहेत. पण ऐनवेळी दुसऱ्याच उमेद्वाराला संधी दिली जाण्याची जास्त शक्यता आहे. भाजपकडून भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे हे इच्छुक आहेत, तर जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल इच्छुक आहेत.\n2019 साठी युती होऊ किंवा नाही, विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटलांना एवढा फरक पडेल असं दिसत नाही. कारण, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात भाजपचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा मोठ्या प्रमाणात फरक पडेल असे दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना शह देईल असा इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही.\nराष्ट्रवादीकडून आमदार दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तर आढळराव पाटील आणि वळसे पाटील यांच्यात कांटे की टक्कर होऊ शकते. दुसरीकडे शिवसेना-भाजप युती झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांना भाजपमधून आपल्याकडे खेचून लोकसभेची उमेदवारी दिली तर लांडगे आणि आढळराव यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते.\nभारिप, एमआयएम काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले तर काय फरक पडेल\nप्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची एमआयएम काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेली तर याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच फायदा होईल. कारण याच मतदारसंघात झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे आंबेडकरी जनता कुठे तरी सरकार वरती नाराज आहे. तर मुस्लीम मतदार हे आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवरती नाराज आहेत आणि त्यांचे मतदान हे काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल. या मुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मताधिक्य चांगलेच वाढेल असं चित्र आहे.\nशिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पर्याय नाही. कारण शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधासभा मतदारसंघात तळागळापर्यंत पोहोचलेले नाव आहे. त्यांना मतदारसंघाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतून सध्या तरी कोणाचाच विरोध नाही. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेचा उमेदवारच अद्याप ठरलेला नाही. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यांला कोणी विरोध करेल असे सध्या तरी दिसत नाही. कारण, आढळराव पाटलांना रोखू शकेल असा इच्छुक उमेदवारांपैकी तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही.\nवाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर\nहातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा\nपालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार\nपरभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड\nकोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच\nरायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार\nहिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर\nनागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय\nउस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार\nमाढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gmnews.org/?p=14902", "date_download": "2022-05-25T03:23:23Z", "digest": "sha1:RS2T6O76XNLD3BQ4O7J6Z7JHZHJSHKWA", "length": 7890, "nlines": 100, "source_domain": "gmnews.org", "title": "ग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जामनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात अजुन एक मानाचे मोरपंख ! कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे याने कराटे स्पर्धेत पटकवले सुवर्ण पदक. सर्वच स्तरातुन साईचे होतेय अभिनंदन ! | ग्रेट मराठी न्यूज", "raw_content": "\nHome क्रीडा ग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जामनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात अजुन...\nग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जामनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात अजुन एक मानाचे मोरपंख कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे याने कराटे स्पर्धेत पटकवले सुवर्ण पदक. सर्वच स्तरातुन साईचे होतेय अभिनंदन \nजामनेर,दि. 22 ( मिलींद लोखंडे ) : –\nऔरंगाबाद येथे नुकत्याच पारपडेलेल्या राज्यस्थरीय कारटे स्पर्धेत कुंभारी ता.जामनेर येथिल साई प्रभाकर साळवे याने सुवर्णपदक पटकावले आहे .स्पर्धेत एकुन 312 सार्धकांनी सहभाग नोंदवला होता. यात साईने उत्कृष्ठ खेळ खेळत सुवर्णपदक प्राप्त केले आहे .साई या अगोदर सुद्धा हिमाचल प्रदेश येथे महाराष्ट्राकडुन खेळण्यासाठी गेला होता. कुंभारी गाव खेळा साठी नावाजलेले आहे. पुर्वी गावात कुस्ति हा खेळ खेळल्या जायाचा .साई हा संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे यांचा मुलगा आहे.या विजया बद्दल गावातिल सरपंच गयाबाई जोशि .मा.सरपंच सुरतसिंग जोशि.विरेंद्र राजपुत .राजकुमार जोशि.सुनिल मोरे. व गावातिल नागरीकांनी अभिनंद केले .व पुढील वाटचालिस शुभेछ्या दील्या. साईला त्याचे शिक्षक असिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले .\nग्रेट मराठी न्युज परिवाराच्या वतीने सुद्धा साई साळवे याचे मनपुर्वक अभिनंदन \nPrevious articleग्रेट मराठी न्युज, सांस्कृतिक वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2022 उत्साहात साजरे .\nNext articleग्रेट मराठी न्युज,अभिनंदनीय वृत्त : श्रीमद् भागवत गीता प्रतियोगितेत देशात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या मरियम सिद्दीकी यांचा वाकोद येथे सत्कार\nग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे ४ दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न \nग्रेट मराठी न्युज, व्यवसाय- रोजगार वार्ता: डाक विभागात खेळाडूंसाठी नोकर भरती . शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन \nGM NEWS, ग्रेट मराठी न्युज, आवाहन वृत्त: क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान . जळगांव जिल्ह्यातील पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन \nमोबाईल नंबर :- 9049522609\nमोबाईल नंबर :- 9689959521\n© वेबसाईट डिजाईन - 9421719953\nग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज...\nGM NEWS,अभिनंदनीय वृत्त : जामनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/german-shepherd-akita-mix", "date_download": "2022-05-25T03:35:56Z", "digest": "sha1:MLKMZC444LJXZLAH66GMPLIHXGHC6IHJ", "length": 23685, "nlines": 87, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " जर्मन शेफर्ड अकिता मिक्स - कुत्री", "raw_content": "\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स जर्मन शेफर्ड आणि अकिता यांच्यात मिश्रित कुत्रा प्रजाती आहे. हे कधीकधी शेपकिटा म्हणून ओळखले जाते. हा एक मोठा, संरक्षक कुत्रा असणार आहे जो एक चांगला वॉच कुत्रा बनवेल. आम्ही खरोखरच शिफारस करतो की आपण बचावासाठी एखादी वस्तू मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक ब्रीडरमधून जाऊ शकतात आणि त्यांचा जर्मन शेफर्ड अकिता पिल्लासह मिसळावा. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही असल्यास. आपण शक्य तितक्या उच्च दर्जाचे कुत्रा मिळवत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या ब्रीडरना नेहमी शक्य तितक्या स्क्रिन करा. हेतुपुरस्सर प्रजनन केल्यास, सामान्यत: ते जर्मन शेफर्ड अकिता मिश्रण असते.\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स मिश्रित आहे कुत्रा जाती जर्मन शेफर्ड आणि अकिता यांच्यात. हे कधीकधी शेपकिटा म्हणून ओळखले जाते. हा एक मोठा, संरक्षक कुत्रा असणार आहे जो एक चांगला वॉच कुत्रा बनवेल.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए बचाव, आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या जर्मन शेफर्डला अकिता पिल्लासह मिसळण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही असल्यास. आपण शक्य तितक्या उच्च दर्जाचे कुत्रा मिळवत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या ब्रीडरना नेहमी शक्य तितक्या स्क्रिन करा. हेतुपुरस्सर प्रजनन केल्यास, सामान्यत: ते जर्मन शेफर्ड अकिता मिश्रण असते.\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्सची काही छायाचित्रे येथे आहेत\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स इतिहास\nशेफर्ड आणि अकिता या दोघांचा हा थोडक्यात इतिहास आहे. हा संमिश्र जातीचा कुत्रा असल्याने त्यामध्ये फारसा इतिहास नाही. तथापि, आम्ही दोन्ही जातींच्या इतिहासाची सखोलपणे विचार करतो.\nत्याच्या नावावरून असे दिसते की जर्मन शेफर्डची उत्पत्ती जर्मन��त झाली, जिचा जन्म एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने कॅप्टन मॅक्स वॉन स्टीफनिट्झ यांनी केला होता, ज्याला सैन्य आणि पोलिसांच्या कामांसाठी वापरता येणारा कुत्रा विकसित करायचा होता. याचा परिणाम असा कुत्रा होता ज्याने चांगले प्रदर्शन, बुद्धिमत्ता आणि अष्टपैलुपणा व्यापला होता. पहिल्या महायुद्धाने जातीच्या वाढत्या लोकप्रियतेत रोख घातली कारण कुत्रे शत्रूशी संबंधित होते. जर्मन शेफर्ड्सने तोफखान्यांमध्ये आग, लँड मइन आणि टाक्या तयार केल्या आणि जर्मन सैनिकांना खाण्यांमध्ये अन्न व इतर वस्तू पुरवल्या. युद्धानंतर, रिन टिन टिन आणि सहकारी जर्मन शेफर्ड स्ट्रॉन्गहार्ट असलेले चित्रपट पुन्हा जातीच्या पक्षात आणले. अमेरिकन प्रेक्षक त्यांना आवडत. काही काळासाठी, जर्मन शेफर्ड ही अमेरिकेत सर्वात लोकप्रिय जाती होती.\nद अकिता जपानच्या डोंगराळ उत्तरेकडील प्रदेशात जन्मलेल्या कुत्राची एक मोठी जाती आहे. अकिताचे दोन स्वतंत्र प्रकार आहेत: एक जपानी ताण आणि एक अमेरिकन 'अकिता' किंवा 'अमेरिकन अकिता' म्हणून ओळखले जाणारे ताण, अकिता इनू नावाच्या जपानी ताणात रंगांचा अरुंद रंग येतो, इतर सर्व रंग जातीच्या आकाराचा मानला जातो, तर अमेरिकेचा ताण फक्त अकिता म्हणून येतो. सर्व कुत्र्यांचा रंग. अकिताकडे सायबेरियन हस्कीसारखा एक लहान डबल कोट आहे, परंतु एका लांब जनुकमुळे लांब-कोटेड कुत्री बर्‍याच कचर्‍यामध्ये आढळू शकते.\nपांढरा हस्की जर्मन मेंढपाळ मिश्रण\nअकिता एक शक्तिशाली, स्वतंत्र आणि प्रबळ जाती आहे. ते अनोळखी व्यक्तींशी चांगले वागत नाहीत परंतु कुटुंबातील सदस्यांशी प्रेमळ असतात.\nजपानी इतिहासात अकिताच्या पूर्वजांचे वर्णन आहे, मातगी कुत्रा मूळ कुत्र्यांपैकी एक जुना. आजची अकिता प्रामुख्याने अकिता प्रांतातील होन्शा बेटाच्या उत्तर भागातील कुत्र्यांपासून विकसित झाली आहे. हे तिथून हे नाव मिळते ते स्पष्टपणे आहे. मटागीच्या उत्खननात वन्य डुक्कर, सिका हरण आणि आशियाई काळ्या अस्वलाचा समावेश होता. या सुरुवातीच्या कुत्र्याने मोठ्या खेळाचा मागोवा घेतला आणि शिकार मारण्यासाठी ते येईपर्यंत हा खाडीत धरून होता. या प्रजातीची प्रजाती इंग्रजी मास्टिफ्स, ग्रेट डेन्स, सेंट बर्नार्ड्स आणि तोसा इनू यासह आशिया आणि युरोपमधील मोठ्या जातींनी पैदास केली. दुर्दैवाने, हे एक झुंजश��ा कुत्रा तयार करण्यासाठी केले गेले होते कारण हा उद्योग 20 व्या शतकाच्या सुरूवातीस सुरू होता. द्वितीय विश्वयुद्धात अकिताला जर्मन शेफर्ड कुत्र्यांसह युद्धातील सर्व सरकारी आदेशापासून वाचविण्याच्या प्रयत्नातही पार केले गेले. सैन्य कुत्रे मिटविणे आवश्यक आहे. अमेरिकन अकिताचे पूर्वज मूळतः जपानी अकिताचे एक प्रकार होते, जे एक चिन्ह होते जे जपानमध्ये इच्छित नव्हते आणि जे शो स्पर्धेस पात्र नाहीत.\nहचीकाची एक अतिशय रंजक, खरी कहाणी आहे. या अत्यंत नम्र आणि निष्ठावान कुत्र्याने अकिताला आंतरराष्ट्रीय कुत्रा जगात ढकलण्यास मदत केली. हाचिको यांचा जन्म १ 23 २ in मध्ये झाला होता आणि तो टोकियोच्या प्रोफेसर हिडेसाबुरी यूनो यांच्या मालकीचा होता. प्रोफेसर यूनो शहरातील उपनगरातील शिबुया ट्रेन स्थानकाजवळ राहत असत आणि ट्रेनमध्ये दररोज काम करायचे. हचिका हा अतिशय निष्ठावंत कुत्रा प्रत्येक दिवशी प्रोफेसरबरोबर स्टेशनवर आणि तेथून फिरत असे. 25 मे, 1925 रोजी, प्रोफेसर उएनो यांना कामाच्या ठिकाणी मेंदूतील रक्तस्त्राव झाला. हाचिका 18 महिन्यांचा होता, त्याने चार वाजताच्या ट्रेनवर आपल्या मालकाच्या येण्याची वाट धरली, अर्थातच तो कधीही आला नाही. हाचिका आपल्या मालकाच्या परत येण्याची वाट पहात राहिला. पुढील नऊ वर्षे तो दररोज स्टेशनवर फिरत असे. तो घरी परतला जिथे प्राध्यापकाच्या नातेवाईकांनी त्याची काळजी घेतली पण त्याने स्टेशनवर कधीच आपल्या मास्टरसाठी जागा सोडली नाही. त्यांची वागणूक जगप्रसिद्ध बनली आणि 1934 मध्ये शिबूया रेल्वे स्थानकात त्यांच्या सन्मानार्थ कांस्य पुतळा उभारला गेला. त्यानंतर लवकरच त्याचा मृत्यू झाला. युद्धाच्या वेळी या पुतळ्याला शस्त्रास्त्रांसाठी वितळवले गेले होते, परंतु युद्धानंतर नवीन मूर्ती तयार करण्यात आली.\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स पिल्लांचे अप्रतिम व्हिडिओ\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 26 - 28 इंच\nउंची: खांद्यावर 22 - 26 इंच\nआयुष्य: 10 - 14 वर्षे\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स पर्सनालिटी\nअकिता जर्मन शेफर्ड मिश्रण बुद्धिमान, शूर आणि त्याऐवजी गंभीर आहे. ते त्याच्याशी बंधन घालतील आणि त्यांच्या मालकाशी एकनिष्ठ राहतील. ते सशक्त, शांत, शक्तिशाली कुत्रा आहे. ते आपल्या घर आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मजबूत अंतःप्रेरणासह एक महान वॉचडॉग आहेत आणि कार्यरत कुत्री म्हणून देखील चांगले आहेत. ते कदाचित थोडा आक्रमक असतील आणि कदाचित कुत्रा मालकासाठी प्रथमच कुत्रा नसेल. त्यांना खूप व्यायामाची देखील आवश्यकता असेल आणि पलंग बटाटासाठी एक चांगला कुत्रा होणार नाही. त्यांच्या कोट आणि त्यांच्या आर्कटिक पार्श्वभूमीमुळे ते थंड हवामानात उत्कृष्ट कार्य करतील. जरी ते उष्णतेमध्ये जगू शकतात, परंतु या व्यक्तीला द्रुतगतीने गरम मिळेल.\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींसाठी संवेदनशील असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्येविषयी आणि त्यांच्याबरोबर होणार्‍या घटनेविषयी प्रामाणिक आणि खुला असेल. आरोग्य परवानगी हे सिद्ध करते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nजर्मन शेफर्डमध्ये मिसळलेल्या अकिताला कदाचित पुढील गोष्टी मिळू शकतात: हिप आणि एल्बो डायस्प्लेसिया\nएका ब्रीडरकडून कुत्र्याचे पिल्लू खरेदी करु नका जो आपल्याला पालकांना जातीवर परिणाम करणा health्या आरोग्यविषयक समस्येपासून मुक्त झाला आहे असे लेखी दस्तऐवजीकरण प्रदान करू शकत नाही. एक सावध ब्रीडर आणि ज्याला स्वत: जातीच्या भागाची खरोखरच काळजी असते, ते त्यांच्या प्रजनन कुत्र्यांना अनुवांशिक रोगासाठी स्क्रीनिंग करतात आणि केवळ आरोग्यदायी आणि उत्कृष्ट दिसणार्‍या नमुन्यांची पैदास करतात. कुत्र्यांमधील सर्वात सामान्य आरोग्य समस्या म्हणजे लठ्ठपणा. यावर नियंत्रण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स केअर\nहा एक कुत्रा असणार आहे जो बरेच काही शेड करतो म्हणून आठवड्यातून दोन वेळा ब्रश करण्यास तयार राहा आणि फरश्या साफ करण्यासाठी आपल्या पलीकडे चांगली व्हॅक्यूम घ्या. त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा.\nजर्मन शेफर्ड अकिता मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्यावर जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेसियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nचिउउआ आणि उंदीर टेरियर मिक्स\nअर्धा डॉबरमन अर्धा जर्मन मेंढपाळ\nजर्मन शेफर्ड ऑस्ट्रेलियन मेंढपाळ मिक्स माझ्या जवळ विक्रीसाठी\nकॉर्गी बुल टेरियर मिक्स\nमिनी इंग्लिश बुलडॉग पूर्ण वाढलेला\nshar pei बॉक्सर मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/how-to-get-the-benefit-of-congress-justice-congress-has-fought-this-concept/", "date_download": "2022-05-25T02:59:09Z", "digest": "sha1:MITGBFHAZRMZ5Z3EDEUGF65HLNQ2WN6P", "length": 9347, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काँग्रेसच्या ‘न्याय’चा फायदा कसा मिळणार? काँग्रेसने लढविली ‘ही’ शक्‍कल – Dainik Prabhat", "raw_content": "\nकाँग्रेसच्या ‘न्याय’चा फायदा कसा मिळणार काँग्रेसने लढविली ‘ही’ शक्‍कल\nनवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर देशातील ५ करोड लोकांना ७२ हजार रुपये वर्षाला दिले जातील, असे आश्वासन दिले होते. न्यूनतम आय योजना (न्याय) नुसार हे रुपये दिले जातील. असे गांधींनी म्हटले होते. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात हल्लाबोल होत आहे.\nभाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी यावर प्रश्न निर्माण करत आहेत. काँग्रेस एवढा बजेट आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nदरम्यान, वर्षाला ७२ हजार म्हणजेच महिन्या��ा ६ हजार कशे देणार, हे सांगण्यासाठी काँग्रेसने आपल्या सोशल साइट्सवर एक मोबाईल नंबर दिला आहे. यावर माहिती दिली आहे.\nकाँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..\nआपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा\nऑफ शोल्डर टॉपमध्ये शहनाजने केला किलर फोटोशूट शेअर\nप्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/twelfth-will-consider-eleventh-or-twelfth-grade-sports-performance-for-concession-points-marathi-news-129529632.html", "date_download": "2022-05-25T04:02:52Z", "digest": "sha1:XJKKCVF5NLVQK424WXOCTAVVKOVU4ME3", "length": 7289, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बारावीत सवलतीच्या गुणांसाठी अकरावी किंवा बारावीच्या क्रीडा कामगिरीचा विचार करणार | Twelfth will consider eleventh or twelfth grade sports performance for concession points | Marathi News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखेळाचे वाढीव गुण:बारावीत सवलतीच्या गुणांसाठी अकरावी किंवा बारावीच्या क्रीडा कामगिरीचा विचार करणार\nज्या खेळाडू विद्यार्थ्यांनी सवलतीच्या वाढीव गुणाचा लाभ दहावीत असताना घेतला, त्याचा बारावीत लाभ घेण्यासाठी अकरावी किंवा अकरावीची क्रीडा कामगिरी विचारात घेतली जाईल, असा खुलासा क्रीडा व युवक सेवा खात्याचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे.दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थी सवलतीचे वाढीव गुण मिळण्यास पात्र करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी याना त्यांनी मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत.\nइयत्ता १० वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये कोणत्याही वर्षात शि���ताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळवले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ७ वी अथवा ८ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळवले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.\nइयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ ते ८ यी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ९ वी अथवा १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वीमध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षातील सहभागाची अट लागू राहणार नाही.\nइयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुणांची सवलत घेतली असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना इयत्ता ६ ते १० वी मध्ये शिकत असताना मिळविलेल्या क्रीडाप्राविण्यास इयत्ता १२ वी करीता क्रीडागुणांची सवलत देय असणार नाही. अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असताना मिळविलेली क्रीडागुण मिळण्यासाठीची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे. अशा खेळाडू विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या वर्षातील क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2021/01/ahmednagar-adcc-bank-election-sharad-pawar.html", "date_download": "2022-05-25T03:18:35Z", "digest": "sha1:YRQEL7ADPYVVEMHXYFRBO3AUFDHBHMM4", "length": 14547, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "जिल्हा बँकेचे रिंगण फुलले.. शरद पवारांच्या दौर्याकडे लक्ष", "raw_content": "\nजिल्हा बँकेचे रिंगण फुलले.. शरद पवारांच्या दौर्याकडे लक्ष\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर नगर जिल्हा सहकारी बँकेच्या तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीची रंगत हळूहळू वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या चार दिवसात दोन आजी व सात माजी आमदारांसह बँकेच्या विद्यमान अध्यक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ५०च्यावर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, साडेतीनशेवर कोऱ्या उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदत असल्याने आणखी दिग्गज राजकीय नेत्यांचे अर्ज दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज\nनगर जिल्हा दौर्यावर आहेत. या दौर्यात जिल्हा बँक निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे पवारांच्या दौर्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nपाच वर्षांची मुदत संपल्याने मागील वर्षी म्हणजे मे-२०२०मध्ये अपेक्षित असलेली जिल्हा सहकारी बँकेची कोरोना-कोविडमुळे जवळपास दहा महिने लांबणीवर पडली. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सहकार क्षेत्रातील निवडणुकांना परवानगी दिल्याने जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या १४ तसेच शेतीपूरक व बिगर शेती संस्था मतदारसंघांच्या प्रत्येकी १ आणि राखीव मधील दोन महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती-भटक्या जमाती या मतदारसंघांची प्रत्येकी १ अशा २१ जागांसाठी येत्या २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सहकार प्राधिकरणाद्वारे होत असलेल्या या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.\nआतापर्यंत दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे - मतदारसंघ निहाय- विविध कार्यकारी सेवा संस्था- अकोले- विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर, संगमनेर-माधवराव कानवडे, जामखेड-जगन्नाथ राळेभात, कर्जत-अंबादास पिसाळ, पारनेर-दत्तात्रय म्हस्के, संगमनेर-दिलीप वर्पे व रंगनाथ फापाळे, श्रीगोंदे-माजी आमदार राहुल जगताप, श्रीरामपूर-करण ससाणे. बिगर शेती मतदारसंघ-सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड व भगवानराव पाचपुते. शेतीपूरक मतदारसंघ-माजी आमदार वैभव पिचड, गणपत सांगळे, माधवराव कानवडे, दादासाहेब सोनमाळी व सुभाष गुंजाळ. इतर मागासवर्गीय मतदारसंघ-अनिल शिरसाठ, अण्णासाहेब शेलार, दादासाहेब सोनमाळी व करण ससाणे. विमुक्त जाती-भ��क्या जमाती मतदारसंघ-गणपत सांगळे. महिला राखीव-संगीता वाघ, मीनाक्षी पठारे व लताबाई वांढेकर. अनुसूचित जाती जमाती-वैभव पिचड तसेच अकोले- गायकर सिताराम. जामखेड- राळेभात जगन्नाथ. कर्जत- पिसाळ अंबादास व शेवाळे कैलास. नगर- माजी आमदार कर्डीले शिवाजीराव व म्हस्के पद्मावती संपतराव पारनेर- म्हस्के दत्तात्रय, विद्यमान आमदार लंके निलेश, शेळके उदय पाटील सुजित. पाथर्डी- विद्यमान आमदार राजळे मोनिका व वाघ मथुराबाई. राहाता- म्हस्के आण्णासाहेब. राहुरी- तनपुरे अरूण व बानकर सुरेश, ढसाळ तानाजी. संगमनेर- कानवडे माधवराव व वर्पे दिलीप, फापाळे रंगनाथ. शेवगांव- घुले चंद्रशेखर. श्रीगोंदा- जगताप राहुल, नागवडे राजेंद्र. श्रीरामपूर- ससाणे करण व मुरकुटे भानुदास, पटारे दिपकराव. शेती पूरक तसेच शेती माल प्रक्रिया व पणन संस्थाचा मतदार संघ- सांगळे सिताराम, कानवडे माधवराव, पिचड वैभव, सोनमाळी दादासाहेब, गुंजाळ सुभाष, नवले मधुकर, मुरकुटे भानुदास, कर्डिले रोहिदास, शेळके रावसाहेब, धसाळ तानाजी, पठारे सुरेश, नागवडे राजेंद्र, सांगळे गणपतराव. बिगर शेती संस्थांचा मतदार संघ- गायकवाड सबाजीराव, गायकवाड प्रशांत, पाचपुते भगवानराव, नवले मधुकर, मुरकुटे भानुदास, बोरावके रवींद्र, निमसे शामराव, डौले शिवाजीराव, अभंग पांडुरंग, सोनवणे सुवर्णा, गुजर सचिन, महिला प्रतिनिधी मतदार संघ- वाघ संगिता, पठारे मिनाक्षी, वांढेकर लताबाई, तापकीर आशा, औटी जयश्री, पाटील सुप्रिया, म्हस्के पद्मावती, सोनवणे सुवर्णा. इतर मागास वर्ग- शिरसाठ अनिल, शेलार आण्णासाहेब, सोनमाळी दादासाहेब, ससाणे करण, तापकीर काकासाहेब, मुरकुटे भानुदास, कर्डिले रोहिदास, करपे सुरेश, बोरावके रवींद्र, अभंग पांडुरंग, फुलसौंदर भगवान, ढसाळ तानाजी, शेवाळे कैलास, पठारे दिपकराव, बेरड केशव, गुजर सचिन, पानसंबळ अरुण. अनु.जाती-जमाती- पिचड वैभव, डोळस नंदकुमार, बिठगर आशिष, आव्हाड अभय. विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य मतदार संघ- बिडगाव आशिष, आव्हाड अभय सांगळे गणपतराव.\nआणखी बडी नावे प्रतीक्षेत\nजिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ३ हजार ५७७ मतदार आहेत. या मोजक्या मतदारांच्या बळावर बँकेचे राजकारण सर्वपक्षीय दिग्गज राजकारणी करतात. मात्र, अजून निवडणुकीच्या रिंगणात बडी राजकीय नावे प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील विद्यमान आमदारांपैक�� तसेच माजी आमदारांपैकी कितीजण रिंगणात उतरतात, याची उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटक पक्ष या निवडणुकीत एकत्रित लढण्याची दाट शक्यता आहे. अर्थात जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात शिवसेनेला फारसे अस्तित्व नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याने त्यांच्या माध्यमातून सेनेला बँकेच्या राजकीय वर्तुळात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात-यशवंतराव गडाख-चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली हे तिन्ही पक्ष रिंगणात उतरणार आहेत तर दुसरीकडे या महाविकास आघाडी विरोधात भाजपही स्वतंत्रपणे उतरणार आहे. अर्थात भाजपला आ. राधाकृष्ण विखे-शिवाजीराव कर्डिले-मधुकरराव पिचड या दिग्गजांची ताकद मिळणार आहे. त्यामुळे यंदाची बँकेची निवडणूक गाजण्याची चिन्हे आहेत.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर निवडणूक विशेष महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/after-signing-the-rafael-agreement-anil-now-earns-rs-1125-crores-from-the-french-government-french-newspaper-gossip/", "date_download": "2022-05-25T03:38:01Z", "digest": "sha1:5BEFQZHXYGT3Q4QHCYPJK7J7662UULN2", "length": 11450, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींनी राफेल करार करताच फ्रांस सरकारकडून अनिल अबांनींना 1125 कोटींची करमाफी – फ्रेंच वृत्तपत्राचा गौप्यस्फोट – Dainik Prabhat", "raw_content": "\nमोदींनी राफेल करार करताच फ्रांस सरकारकडून अनिल अबांनींना 1125 कोटींची करमाफी – फ्रेंच वृत्तपत्राचा गौप्यस्फोट\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांस सरकारशी 36 राफेल विमाने थेट चर्चा करून खरेदी करण्याचा करार केल्यानंतर लगेच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला फ्रांसमध्ये तब्बल 144 दशलक्ष युरो म्हणजेच 1125 कोटी रूपयांची करमाफी देण्यात आली असा गौप्यस्फोट ली मोंडे नावाच्या फ्रेंच वृत्तपत्राने केला आहे.\nअनिल अंबानी यांची रिलायन्स फ्लॅग ऍटलांटीक फ्रांस नावाची एक टेलिकॉम कंपनी फ्रांस मध्ये कार्यरत आहे. या कंपनीकडे सन 2015 साली 60 दशलक्ष युरोची करांची थकबाकी असल्याच�� अहवाल तेथील सरकारी ऑडिटरने दिला होता. गेली अनेक वर्षे हा विषय प्रलंबीत होता. त्यावेळी अनिल अंबानी यांच्या कंपनीने सरकारशी भारतीय चलनाच्या किंमती नुसार 56 कोटी रूपयांची तडतोड रक्कम भरून हा विषय संपवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण त्यानंतरच्या काळातही या कंपनीवरील कराची व त्यावरील दंडाची रक्कम वाढत गेली.\nदरम्यानच्या काळात मोदींनी एप्रिल 2015 मध्ये फ्रांसचा दौरा करून राफेल विमान खरेदी करार करण्याची घोषणा केली आणि सप्टेंबर 2016 ला प्रत्यक्ष त्यांनी राफेल करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर लगेच फ्रांस सरकारने अनिल अंबानी यांना 144 दशलक्ष युरोची करमाफी जाहीर केली. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 1125 कोटी इतकी होते. दरम्यान अनिल अंबांनी यांच्या कंपनीने या वृत्ताचा इन्कार केला आहे.\nTags: Rafael Planeपंतप्रधान नरेंद्र मोदीफ्रांसराफेलराफेल विमान व्यवहार\nपुण्यात पंतप्रधानांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध\nमोदींनी केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यास का सांगितले नाही; प्रियंका गांधी यांचा सवाल\nभाजप आणि एनडीएकडेच पंजाबच्या विकासाची दृष्टी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन\n‘नमस्ते ट्रम्प’मुळे देशात करोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांची : नवाब मलिक\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\nTags: Rafael Planeपंतप्रधान नरेंद्र मोदीफ्रांसराफेलराफेल विमान व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/753.html", "date_download": "2022-05-25T04:23:41Z", "digest": "sha1:R2UUIVMT2M52OSSUR5BEEL57E3COGUV7", "length": 62087, "nlines": 602, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "श्री गजानन विजय - अध्याय ११ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > संतांचा उपदेश > श्री गजानन विजय > श्री गजानन विजय – अध्याय ११\nश्री गजानन विजय – अध्याय ११\n॥ श्रीगणेशाय नमः ॥\n तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥\nतुझें रुप जें निराकार जेणें हें व्यापक चराचर \n अविद्या माया प्रकृतीला ॥२॥\nम्हणून तूं करण्या दया सगुण रुपें धरलींस ॥३॥\n तैसें तो तुला भाग देत \n भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥\nशैव तुला शिव म्हणती \n वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥\n महांकाल तूंच कीं ॥७॥\n तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥\n असो माझें साष्टांग नमन \n शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥\nमग माझ्याविषयीं कां हो पडला प्रश्न तुम्हांसी गिरिजापते \n समर्थ आले दुसरे वर्षी \nनिःसीम भक्त होते दोन त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥\n गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥\n सांग झाला तेथ साचा \n तेथेंच आला ओढवून ॥१५॥\nतेणें लोक इतर भ्याले म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥\n डाँक्‍टरा धाडा बोलवणें ॥१७॥\nभास्कर म्हणे ते अवसरीं वैद्याची ना जरुर खरी \n बैसला आहे गजानन ॥१८॥\nते सांगतील तें ऐकावें आपला हेका करुं नका ॥१९॥\n अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥\nहत्या, वैर आणि ऋण हें कोणासी चुकेना ॥२१॥\n द्वाडपणा जो होता पाही \nतो या भास्करें लवलाही \n कुत्रें येथें झालें जाण \n या पाटील भास्कराला ॥२३॥\n मशीं यानें केली प्रार्थना \nइचें प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥\nदूध पितां वाटलें गोड आतां कां रे चाललें जड \nनको पडदा ठेवूंस आड वांचवूं कां मी सांग तुला वांचवूं कां मी सांग तुला \nहें कुत्रें निमित्त झालें तुझें आयुष्य मुळींच सरलें \nआतां पाहिजे प्रयाण केलें तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥\nजरी इच्छा असेल मनीं \nतरी तुझें मी यापासुनी रक्षण वेडया करीन ॥२७॥\nपरी ती होईल उसनवारी \n देणें घेणें चालत ॥२८॥\nऐसी कधीं ना येणार पर्वणी ती जाण तुला ॥२९॥\n आपुल्या तेंच करावें ॥३०॥\n माता एक तें जाणत \n म्हणून विनंती कशास करुं \nतूं अवघ्या ज्ञानाचा सागरु अवघें कांहीं कळतें तुल�� ॥३२॥\n खरें बोलतां होतसे ॥३३॥\n तो आपुला भक्त असे ॥३४॥\n हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥\nजन्मे न कोणी, मरे न कोणी \n शास्त्रकारें कथन केला ॥३६॥\n निमुटपणें हेंच बरें ॥३७॥\n सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥\n तें या जन्मीं भोगावें \nआणि तें भोगण्यासाठीं यावें जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥\nया जन्मीं जें करावें तें पुढच्या जन्मास उरवावें \nअसे किती सांग घ्यावे फेरे जन्ममृत्यूचे \n भास्कराचें न उरलें सत्य \nतो अवघ्यापून झाला मुक्त \nम्हणून आग्रह करुं नका मार्ग त्याचा आडवूं नका \n भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥\nम्हणून तें या बाळापुरीं चावतें झालें भास्करास ॥४३॥\nतैसा जरी शेष उरला द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥\nतरी तो त्याचा द्वेष \n दावा आपुला उगवावया ॥४५॥\nम्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें आतां न कांहीं शेष उरलें \n अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥\nआतां मी इतकेंच करितों \nयाला न पिसाळूं देतों \nतें न मीं केलें जरी हा जन्मास येईल पुन्हां परी \n उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥\n तें कित्येकांस नाहीं पटलें \n त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥\nभास्करा, तूं धन्य धन्य \n काय योग्यता वानूं तुझी \nमाझी विनंती जोडून हात हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥\nया कीर्तीचा अमोल्य ठेवा सांभाळा स्मारक करुन ॥५३॥\nत्यांना स्मारकाची जरुर नाहीं \nतें स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥\nत्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां \n तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥\n ऐसें आलें एकदां ॥५७॥\nहे मला हो हो म्हणती \nपरी शंका येत चित्तीं हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥\nत्यानें एकदां ऐसें केलें \nएक्या ठायीं मठांत भले \n होता कारभार करीत ॥६०॥\nआणिक मंडळी होती इतर नांवें कुठवर सांगावीं \nमाझा आतां संबंध उरला दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥\nमाझ्या मनीं ऐशी आस \nतुम्ही हें करितों म्हणा तेणें आनंद माझ्या मना \nहोऊन सुखें करीन गमना \nइच्छा जयाची ज्या ज्या होई त्या, त्या संत पुरविती ॥६५॥\n प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥\n माझी ती मान्य करा ॥६७॥\nतें अवघ्यांनीं कबूल केलें \nयायोगें तें चित्त भलें रुखरुख मनाची संपली ॥६८॥\n पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥\n जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥\nजो आहे झाला स्थीर \nनको करुंस आतां उशीर \n बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥\n तेथें औषधी आहे खरी \n करुन पाहूं येधवां ॥७५॥\nतुमची आहे अगाध सत्ता \n दोन महिने आतां कीं ॥७७॥\n तुहीच आहा���त साक्षात्‌ ॥७८॥\n तेथेंच मी करी स्नान \n मला न आतां राहिलें ॥७९॥\nऐसी ऐकतां त्याची वाणी \nहें जरी खरें जाणी तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥\nचाल नको करुं उशीर \n यांसही घे बरोबरी ॥८१॥\nमग ती मंडळी निघाली \n पूजन केलें गौतमीचें ॥८३॥\n तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा \n एक पिंपळाचा होता पार \n तेथें जाऊन बैसले ॥८६॥\nआज माझा बंधु आला \nजा घ्या त्यांचें दर्शन \nमाझी ही भेट म्हणून नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥\nहा हार घाला कंठांत तो मी एक साक्षात् \nदेह भिन्न म्हणून द्वैत आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥\n दर्शन घ्याया अवघे आले \n ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥\nहा प्रसाद अवघ्यांस वाटी परी न होऊं देई दाटी \nमाझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटींत ॥९२॥\nमाझें येथील काम झालें \nम्हणून पाहिजे तेथें गेले धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥\n लोक दर्शना जमले बहुत \nबारीक सारीक गोष्टी अमित तेथें असतां जहाल्या ॥९४॥\n विस्तार होईल उगीच ग्रंथा \nम्हणून देतों संक्षेप आतां त्याची क्षमा करा हो ॥९५॥\nतेथें राहून कांहीं दिवस \nत्यानें आग्रह केला फार \n येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥\nआतां तूं जावें परत उगा न पडे आग्रहांत \n निःसीम होता समर्थांचा ॥९८॥\nतो आला तैसा परत गेला \nपुन्हां श्रोते येतां झाला \nएके दिवशीं दोन प्रहरीं भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥\n परी जवळी कोणी जाईना ॥२॥\n बेजार झाला उन्हानें ॥३॥\n बाळाभाऊ न जोडा कर \nमाझा हा साक्षात् ईश्वर काय करील तें करुं दे ॥४॥\nलोकांसी वाटती चापटया दिल्या \n अवघे आतां दोन उरले \n पंचमीला जाईल तो ॥७॥\nआज मीं जें केलें कृत्य \nतें कां हें तुजप्रत आलें असेल कळोनी ॥८॥\n तें आहे कां ध्यानांत \n त्यास मीं मारिलें ये ठायां \n अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥\n तो आतां परियेसा ॥११॥\n वद्य पंचमी दिवस आला \n समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥\n आज दिवशीं आहे जाण \nचित्त अवघें स्थिर करी \nवेळ आली जवळ खरी आतां सावध असावें ॥१४॥\n म्हणूं लागले करा भजन \n ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥\nहा तुमचा बंधु भला \n माळ बुक्का वाहून ॥१६॥\nवृत्ति अवघ्या केल्या लीन \n समर्थ दूर बैसून ॥१८॥\nभजन झालें एक प्रहर \n शब्द केला मोठयानें ॥१९॥\nसंतांनीं हातीं धरिलें ज्याला तो पाहुणा हरीचा ॥१२०॥\nज्याच्या सन्निध आहे सती तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥\nऐसी आज्ञा होतां क्षणीं \n चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥\n पुढें भजनाचा होय गजर \n ते ठायीं झाला साचा \n परम ��क्त गेला हो ॥२५॥\n होती विशेष ते ठायां ॥२८॥\nऐसे वृक्ष होते इतर शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥\nतेथें समाधि दिधली खरी \nतुम्ही नुकतेंच केलें श्रवण संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥\n त्रास देऊं लागले ॥३२॥\nकाव काव ऐसें करिती द्रोण पात्रीचे उचलून नेती \nभिल्लांनीं ते तयार केले तीरकमटे त्या मारावया ॥३४॥\n अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥\n हेतु इतकाच आहे त्यांचा \nकां कीं हा भास्कर \n नाहीं मुळींच राहिला ॥३७॥\n सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥\nकाक जेव्हां स्पर्शेल त्यासी तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥\n कारण भास्करा नुरलें साचें \n पित्त गेलें खवळून ॥१४०॥\n मुळींच मुक्त झाला साचा \n झाला आहे येधवां ॥४१॥\n कारण त्यासी नुरलें साचें \n नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥\nजयाला न ऐसीं गती \n पिंड ठेवून कलशावर ॥४३॥\n एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥\nम्हणून आम्हां प्रसाद त्याचा मिळूं द्या या भंडार्‍याचा \n दिसतो या कृतीनें ॥४५॥\nतुम्ही त्यांस मारुं नका मीच तया सांगतों देखा \n गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥\n वर्ज्य करा हें ठिकाण \n येईल माझ्या कमीपणा ॥४७॥\n तुम्ही तृप्त व्हा अवघेजण \n या स्थळासी येऊं नका ॥४८॥\n तें भाविकांसी अवघें पटलें \nपरि कुत्सित जे कां बसले होते त्या मंडळींत ॥४९॥\nही गजाननानें केली वाणी अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥\nपक्षी कुठें कां वागतात मानवाच्या आज्ञेंत \n उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥\nहे वेडे कांहीं बोलती \nअहो साजेल तें बोलावें जें कां पचेल तेंच खावें \nउसनें न कधीं आणावें अवसान तें अंगांत ॥५३॥\nदुसरे दिवशीं ते कुत्सित मुद्दाम पाहाया आले तेथ \nतों एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा ॥५४॥\nमग मात्र चकित झाले \nबारा वर्षें तेथ भले कावळे न आले श्रोते हो ॥५५॥\nयेते झाले शेगांव नगरीं आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥\n एक गोष्ट घडली अघटित \n सांगतों मी येधवां ॥५७॥\nखडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची ॥५९॥\n काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥\nचारी बाजूंस भोकें चार \n आंत दोर्‍या घालुनी ॥६१॥\nतों मध्येंच बसल्या अडकून \n आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥\n सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥\n पुंगळ्या थोडया सरकीव ॥६५॥\nआणि तूं येईं लौकर वरी \n म्हणजे काम होईल ॥६६॥\n कोणी न धजे जावयासी \nम्हणून या गणू जवर्‍यासी \n दारिद्रय होतें ज्याच्या पदरां \n यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥\n गणू आंत उतरला ॥६९॥\n ती तात्काळ तळा गेली \n गणू आंत सांपडला ॥१७०॥\nदुसरीस जों घाली हात \nतों पहिला सुरंग उडाला सत्य मग काय विचारतां \n डोंब झाला होता साचा \n अवधि उरला थोडका ॥७३॥\nतों गणू जवर्‍या भली \n स्वारी गणू जवर्‍याची ॥७४॥\nउडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले ॥७५॥\n आंत गणू जवर्‍याला ॥७६॥\n उडाला असेल बाहेर ॥७७॥\n कोठें तरी असेल प्रेत \n माणूस कोणी पाठवा ॥७८॥\nअहो मिस्त्री नाहीं मेला गणू आहे विहिरींत ॥७९॥\n मी वांचलों या ठिकाणीं \n या पहा कपारींत ॥१८०॥\n धोंडा एक मोठा पडला \n येतां येत नाहीं कीं ॥८१॥\n तो धोंडा काढावया ॥८२॥\n घेऊन आले वरते त्या ॥८३॥\n गणू गेला पळत पळत \n दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥\nत्यांत मोठा धोंडा तुला \n म्हणून तूं वांचलास ॥८६॥\nपुन्हां ना ऐसें साहस करी \nमधेंच तिला जाऊन करीं कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥\n लोक आले गांवींचे ॥८८॥\nतूंच मला देऊन हातां \n तुझे पाय पाहाया आलों \nना तरी असतों मेलों विहिरीमाजीं गुरुराया \n महिमान आहे थोर साचें \n मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥\n हा गजाननविजय नामें ग्रंथ \n हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥\nशुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥\n॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥\nश्री गजानन विजय – अध्याय १०\nश्री गजानन विजय – अध्याय ९\nश्री गजानन विजय – अध्याय ८\nश्री गजानन विजय – अध्याय ७\nश्री गजानन विजय – अध्याय ६\nश्री गजानन विजय – अध्याय ५\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संता���चा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/ravikant-tupkar-digvijay-bagal-raju-shetti-karmala-solapur-sml80", "date_download": "2022-05-25T03:30:10Z", "digest": "sha1:ML2ZTWQCJVZ7JENTFXLZJ4DR2WMKTOLZ", "length": 5748, "nlines": 59, "source_domain": "www.saamtv.com", "title": "ravikant tupkar I 'अन्यथा राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राज्यात आगाडाेंब उसळेल'", "raw_content": "\n'अन्यथा राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राज्यात आगाडाेंब उसळेल'\nभुरटी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही.\nपंढरपूर (pandharpur) : आठ दिवसांत शेतक-यांना थकती एफआरपीची (frp) रक्कम मिळाली नाही आणि बेकायदेशिररित्या गाळप करणा-यांवर कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात आगाडाेंब उसळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे नेते रवीकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी येथील प्रशासनास दिला आहे.\nदोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी युवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांना करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (साेमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nपंतप्रधानांची लाज का वाटते\nयावेळी माध्यमांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले भुरटी दादागिरी आम्ही खपवून घे��ार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला कोणी अशा पद्धतीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही त्याच पद्धतीने उत्तर देईल. शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आता गप्प बसणार नाही थकीत एफआरपीची रक्कम जमा व्हावी यासाठी माेठं आंदाेलन छेडेल असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/public-utility/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-25T03:26:52Z", "digest": "sha1:PP7SFEP3SZ3VN7MBX7ZVBAJSLAIPNZVA", "length": 5126, "nlines": 108, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "वैजापूर उपविभागीय कार्यालय | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nवाल्मिक नगर, वैजापूर कोर्ट च्या मागे, वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र-४२३७०१\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/buldhana-newly-married-woman-ends-life-after-clicking-selfie-took-this-decision-due-to-harassment-of-in-laws-mhds-659897.html", "date_download": "2022-05-25T03:36:56Z", "digest": "sha1:LWEW3YELXBITLBHL43OWTM74M2D56OIY", "length": 14281, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "- Buldhana Crime News: सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, सेल्फी काढत उचललं टोकाचं पाऊल – News18 लोकमत", "raw_content": "\nBuldhana Crime News: सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, सेल्फी काढत उचललं टोकाचं पाऊल\nBuldhana Crime News: सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, सेल्फी काढत उचललं टोकाचं पाऊल\n सेल्फी काढत नवविवाहितेची आत्महत्या, टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण...\nWoman suicide in Buldhana by clicking selfie: एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. बुलढाणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.\nCCTV: ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, दुकान मालकाच्या धाडसाने बारगर्लचा प्रयत्न फसला\nAndroid स्मार्टफोन युजर्ससाठी Google Alert, धोकादायक स्पायवेअरचा इशारा\nकरण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन;शेफ ते गेस्ट सर्व डिटेल्\nLive: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nराहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 22 जानेवारी : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. अद्यापही महिलांना सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळलं (Harassment for dowry) जात असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. आता बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana district) अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नवविवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलं आहे. (Newly married woman ends life by clicking selfie in Buldhana) सेल्फी घेऊन संपवलं आयुष्य बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा येथे ही घटना घडली आहे. मेघा वाघ अस आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विवाहितेने आत्महत्येपूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता. हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतला असं बोललं जात आहे. सेल्फी क्लिक करुन आत्महत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाचा : Mumbai Fire VIDEO: मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली कमला इमारतीला भीषण आग काय आहे प्रकरण 20 वर्षीय विवाहितेने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुलडाण्यातील कठोरा येथे घडली आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असे सासरच्या मंडळींकडून वारंवार बोलून हिणवलं ��ात होतं. इतकेच नाही तर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जलंब पोलीस अधिक तपास करत आहेत. बहिणीची बदनामी नाही झाली सहन; भाऊजीला दिली भयंकर शिक्षा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील तांबोळे याठिकाणी एका तरुणाने आपल्या भाऊजींच्या डोक्यात लोखंडी हातोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची बदनामी सहन न झाल्याच्या कारणातून संबंधित तरुणाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मनोज बापू चौधरी असं फिर्यादी भाऊजीचं नाव असून ते मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील रहिवासी आहेत. तर हनुमंत सदाशिव चव्हाण असं हतोड्याने वार करणाऱ्या मेहुण्याचं नाव आहे. याच्यासोबतच विठ्ठल सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.\nमित्रांनी डोळ्यादेखत पाहिला आपल्या 15 वर्षांच्या मित्राचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना\nrajya sabha election : कोल्हापुरात सेनेचं ठरलं, तर भाजपही धनंजय महाडिकांना उतरवणार मैदानात\nBREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा\nPune: एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या\nVirar Robbery CCTV: नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, दुकान मालकाच्या धाडसाने बारबालेचा प्रयत्न फसला\nराज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट ठरलेला छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट\nLive Updates: गोवावाला कम्पाउंड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नवाब मलिकांकडून ईडीला महत्त्वाची माहिती\n परतूर शहरातील गल्लीला चक्क 'पाकिस्तान गल्ली' नाव, बबनराव लोणीकर संतापले\nLive Updates: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nआंबे तोडणे जिवावर बेतले, विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू\nसैन्यात जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं, नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/565-special-invitees-in-this-year-republic-day-parade-mhdo-661352.html", "date_download": "2022-05-25T03:30:35Z", "digest": "sha1:AO6SPUMEVPQGRORIQCRQ6C5IALFGY6IQ", "length": 11617, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "565 special invitees in this year republic day parade mhdo - Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी खास पाहुण्यांची असणार उपस्थिती, नावे ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल – News18 लोकमत", "raw_content": "\nRepublic Day 2022: प्रजासत्ताक दिनी खास पाहुण्यांची असणार उपस्थिती, नावे ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल\nRepublic Day 2022: प्रजासत्ताक दिनी खास पाहुण्यांची असणार उपस्थिती, नावे ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल\nआज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात असल्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कोरोना प्रोटोकॉलमुळे यावेळी फारसे लोक या समारंभात सहभागी होऊ शकणार नाहीत, परंतु यावेळी खास पाहुण्यांच्या यादीत ज्यांची नावे आहेत ते ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल.\n'तुमच्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थानही गेलं', IPL टीमवर भडकले रवी शास्त्री\nIND vs SA : T20 टीममध्ये निवड का केली नाही द्रविडने केला शिखर धवनला फोन\nनिवड समितीवर सुरेश रैना नाराज, कार्तिकचं नाव घेत साधला निशाणा\nIPL मध्ये असतो तर... टीम इंडियात परतल्यानंतर चेतेश्वर पुजारानं मांडली व्यथा\nनवी दिल्ली, 26 जानेवारी: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात असल्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कोरोना प्रोटोकॉलमुळे यावेळी फारसे लोक या समारंभात सहभागी होऊ शकणार नाहीत, परंतु यावेळी खास पाहुण्यांच्या यादीत ज्यांची नावे आहेत ते ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल. समाजातील ज्या घटकांना सहसा संचलन पाहायला मिळत नाही त्यांना संधी देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ऑटो-रिक्षा चालक, बांधकाम काम���ार, सफाई कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन तसेच ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. यावेळी 565 लोकांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून त्यात 250 बांधकाम कामगार, 115 स्वच्छता कर्मचारी आणि 100 ऑटोरिक्षा चालक आणि 100 आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी 73 व्या प्रजासत्ताक दिनी केवळ मर्यादित लोकांनाच मुख्य कार्यक्रम पाहता येणार आहे. पोलिसांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ अशा लोकांनाच परेडमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस अनिवार्यपणे घेतले आहेत. अशोक कुमार, सफाई कर्मचारी यावेळी, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये 52 वर्षीय स्वच्छता कर्मचारी अशोक कुमार यांचाही समावेश आहे. अशोक कुमार हे नवी दिल्ली महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी आहेत. अशोक कुमारहे आपल्या परिवारासह गाझियाबादमध्ये राहतात. दिल्लीतील कॅनॉट प्लेटमध्ये काम करत असला तरी आजपर्यंत त्यांनी कधीही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहिला नाही. कोरोना परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, कोव्हिडच्या लाटेत आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला जे करायला सांगितले जाते ते आम्ही करतो. आम्ही न थांबता स्वच्छतेच्या कामात सातत्य ठेवले आहे. अशोक सकाळी 6 ते दुपारी 2 किंवा कधी कधी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करतात अक्षय तंती, बांधकाम कामगार अक्षय तांती मूळचा मालदा, पश्चिम बंगालचा असून तो गेल्या काही महिन्यांपासून राजधानीत उभारण्यात येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात मदतनीस म्हणून काम करत आहे. तंटी म्हणाली, मी गेल्या 50 दिवसांपासून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात काम करत आहे. यापूर्वी मी वडोदरा येथे काम केले आहे. कोविडची पहिली लाट आली तेव्हा अक्षय यांना त्यांच्या गावी जावे लागले. दरम्यान बेरोजगारी मुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी-कधी त्यांना जेवणही मिळत नसे. पावसाळ्यात काम मिळणे आणखी कठीण झाले. कशी तर पोटाची खळगी भरली जायची. त्याला दोन लहान मुले असून त्याने त्यांना गावी पाठवले आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मर��ठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/boxer-amir-khan-announce-retirement-after-27-years-career-aas86", "date_download": "2022-05-25T03:35:33Z", "digest": "sha1:NPI2YAJTFJDOVHY3WWYLM2MOGFXV3VCE", "length": 7785, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "बॉक्सर आमिर खानने केली निवृत्तीची घोषणा | Boxer Amir Khan announce Retirement | Sakal", "raw_content": "\nबॉक्सर आमिर खानने केली निवृत्तीची घोषणा\nलंडन : ब्रिटनचा माजी लाईट वेल्टर वेट वर्ल्ड चॅम्पियन आमिर खानने (Amir Khan) बॉक्सिंगमधून (Boxing) निवृत्ती (Retirement) घेतल्याची घोषणा आज केली. फेब्रुवारीमध्ये त्याने प्रतिस्पर्धी बॉक्सर केल ब्रुकला मात दिली होती. आमिर खानने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक गेम्समध्ये लाईट वेट प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यावेळी तो फक्त 17 वर्षाचा होता.\nहेही वाचा: VIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर\nआमिर खानने 2009 मध्ये WBA लाईट वेल्टर बेल्टही जिंकला होता. त्याने युक्रेनच्या अँद्रिये कोटेलन्यक याचा पराभव केला होता. 2011 मध्ये अमेरिकेच्या झॅब ज्युडथला पराभूत करत त्याने IBF टायटल देखील जिंकले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 40 सामन्यापैकी विक्रमी 34 सामने जिंकले आहेत.\nहेही वाचा: पुढचा आयपीएल हंगाम खेळणार खुद्द धोनीनेच केला खुलासा\nत्याने आपला शेवटचा सामना त्याचा प्रतिस्पर्धी ब्रुकविरूद्ध खेळला. सहा फेऱ्यांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवला. ब्रुकने गेल्या आठवड्यात निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान आमिर खानने ट्विट केले की, 'आता माझे ग्लोज अडकवून ठेवण्याची वेळ आली आहे. मला अशी दैदिप्यमान कारकिर्द लाभली हे मी माझे भाग्य समजतो. मी 27 वर्षे बॉक्सिंग जगलो. मी ह्रदयापासून माझी टीम, माझे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचे मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो.'\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jalna-city-farmer-87000-tons-of-fertilizer-available-oj05", "date_download": "2022-05-25T04:04:23Z", "digest": "sha1:AWEHVAJ5IWC3XX42URL7NEM7JFEY7UOK", "length": 8144, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "जालना : सध्या ८७ हजार टन खत उपलब्ध | Sakal", "raw_content": "\nजालना : सध्या ८७ हजार टन खत उपलब्ध\nजालना : यंदाच्या खरीप हंगामाची पूर्व तयारी आढावा बैठक कृषीमंत्री दादा भूसे यांनी मागील महिन्यात घेतली होती. त्यानंतर कृषी विभागही जोमाने कामाला लागले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात दोन लाख ५३ हजार ३०४ टन खताची मागणी करण्यात आली. सध्या ८७ हजार १७ टन खत उपलब्ध झाले आहे. तर आतापर्यंत सुमारे नऊ हजार २१५ टन खताची विक्री ही झाली आहे.\nजिल्ह्याचा खरीप पूर्व तयारी आढावा बैठक ता. २२ एप्रिल रोजी कृषीमंत्री दादा भूसे यांनी घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर कृषी विभाग ही जोमाने कामाला लागले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्याला दोन लाख ५३ हजार ३०४ टन रासायनिक खताची मागणी केली आहे. यात यात दोन लाख १३ हजार ३५० टन खत हे जिल्ह्यात नव्याने पुरवठा होणार असून मागील खरीप हंगामातील ५८ हजार ३९७ टन खत शिल्लक आहे. यामध्ये ९१ हजार १३६ टन युरिया, ४३ हजार ४१ टन डीएपी, २२ हजार ४७२ टन एसएसपी, २४ हजार ७६९ टन एमओपी, तर ७१ हजार ८८६ टन एनपीके खतांची मागणी यंदाच्या खरीप हंगामात करण्यात आली आहे.\nतर आतापर्यंत जिल्ह्यात ८७ हजार १७ टन खत उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ३८ हजार ५०९ टन युरिया, पाच हजार १३५ टन डीएपी, २६ हजार ४३३ टन एसएसपी, ९०० टन एमओपी तर १६ हजार ४० टन एनपीके खत उपलब्ध झाले आहे. दरम्यान मे अखेरपर्यंत ३३ हजार ९९ टन खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदा खताची टंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y55971-txt-kolhapur1-20220507035338", "date_download": "2022-05-25T03:54:52Z", "digest": "sha1:CUEK5WB6YHWKZF3LV44WWWGHUYW3QES6", "length": 8310, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाणी पुरवठा | Sakal", "raw_content": "\nए, बी वॉर्डात उद्या\nकोल्हापूर, ता. ७ ः महावितरणकडून तांत्रिक कामासाठी बालिंगा जल उपसा केंद्राकडील विद्युतपुरवठा सोमवारी (ता. ९) बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या काळात पाणी उपसा प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यामुळे बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागात सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.\nए, बी वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजी पेठ परिसर, चंद्रेश्‍वर गल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, भारत डेअरी परिसर, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. संपूर्ण सी, डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्‍वर पेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रह्मपुरी परिसर, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर परिसर, दसरा चौक परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवार पेठ चौक परिसर, सोमवार पेठ परिसर, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, रविवार पेठ परिसर, उमा टॉकिज परिसर, गुजरी परिसर, देवल क्लब परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. मंगळवारी (ता. १०) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/bhose-society-unopposed-chairman-rsn93", "date_download": "2022-05-25T04:05:54Z", "digest": "sha1:UNJNMOE2V5LHMOVBA72ZK6YGROEYLKCE", "length": 8367, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "भोसे सोसायटीच्‍या अध्‍यक्षपदी रावसाहेब पाटील बिनविरोध | Sakal", "raw_content": "\nभोसे सोसायटीच्‍या अध्‍यक्षपदी रावसाहेब पाटील बिनविरोध\nभोसे : भोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेते रावसाहेब (चंद्रकांत) पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सोसायटीच्या सभागृहात झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच गणेश पाटील, कृषिराज शुगरचे संचालक शेखर पाटील, सोसायटीचे चेअरमन बंडू गावडे, चांगदेव जमदाडे, यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे चेअरमन जयवंत गावंधरे, संचालक शहाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदासाठी रावसाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव भिवा वगरे यांनी घोषित केले.\nयावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की, वार्षिक सुमारे ३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणारी ही सोसायटी भविष्यातही शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून काम करेल. आपली सोसायटी दरवर्षी जानुबाई देवीच्या यात्रेला लाभांश वाटप करत होती, मात्र सध्या बँकेच्या अटींमुळे सोसायटीचे ऑडिट झाल्याशिवाय लाभांश वाटप करु शकत नाही, मात्र दीपावली सणावेळी लाभांश वाटप केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nया निवडीवेळी मधुकर माळी, सोमनाथ थिटे, विश्वनाथ भिंगारे, नागनाथ भांडे, नितीन कोरके, इलाही मुलाणी, जानुबाई सोसायटीचे नूतन संचालक नागेश गावंधरे, यांच्यासह सोसायटीचे आजी माजी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सोसायटीचे सचिव सुनील तळेकर यांनी केले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-12002", "date_download": "2022-05-25T04:03:03Z", "digest": "sha1:BOXMOFSXEDDWODZDJ3M6W5HNLJNIB4LU", "length": 12562, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवरा शेवटी नावाला बायकोच खरी कामाला! | Sakal", "raw_content": "\nनवरा शेवटी नावाला बायकोच खरी कामाला\nनवरा शेवटी नावाला बायकोच खरी कामाला\nऑॅफिसमधून दमून- भागून परेश आल्यानंतर त्याने प्रथम मुलांचा अभ्यास घ्यायला सुरवात केली.\n‘‘आजपासून मी नियमितपणे वेळच्यावेळी घरी येणार व न चुकता मुलांचा अभ्यास घेणार.’’ परेशने घोषणा केली.\n‘‘काय हो ऑफिसमधल्या माधवीची बदली झाली का की तिनं तुम्हाला ब्लॉक केलं.’’ राधिकानं किचनमधून विचारलं पण परेशनं तिच्याकडं दुर्लक्ष केलं.\n‘‘मिनू, कितवीत आहेस गं’’ परेशच्या या प्रश्‍नावर मात्र राधिकाला हसू फुटलं.\n‘‘अहो, आता ती सातवीत आहे.’’ तिने आतूनच उत्तर दिलं.\n‘‘मग चौथीत कोण आहे.\n‘‘बाबा, मी गेल्यावर्षी चौथीत होतो. आता पाचवीत आहे.’’ बंडूने उत्तर दिलं.\n लॉकडाउन आणि ऑनलाइन शिक्षणामुळं कोण कितवीला आहे, हेच कळेनासे झालंय बरं मिनू तू गणिताचं पुस्तक काढ आणि बंडू तू इंग्रजीचं पुस्तक काढ. आज तुमच्या दोघांचा अभ्यास मी घेतो.’’ परेशने म्हटले.\nबाबा आपला अभ्यास घेणार, या कल्पनेचीच दोघांनी धास्ती घेतली. मग परेशने बंडूला सातवीतील गणितं घातली व मिनूला पाचवीतील इंग्रजीचे प्रश्‍न विचारून गोंधळ घातला. बंडूला एवढी साधी गणितं न आल्यानं त्याने त्याच्या पाठीत धपाटा घातला व मिनूने पाचवीची इंग्रजीची उत्तरे पटापट दिल्याने त्याने तिचे कौतुक केले. हा सावळागोंधळ पाहून राधिका हॉलमध्ये आली.\n‘‘अहो, आज सूर्य कोठे उगवलाय तुम्ही चक्क मुलांचा अभ्यास घेताय. तो देखील चुकीचा.’’ राधिकानं असं म्हटल्यावर परेश ओशाळला. मग त्याने बादलीभर पाणी घेऊन, गॅलरीमधील झाडांना ते घालू लागला.\n‘‘अहो, त्यांना सकाळीच भरपूर पाणी घातलंय. जादा पाण्यानं ती बिचारी मरून जातील. रात्री कोणी झाडांना पाणी घालतं का’’ राधिकानं टोमणा मारला.\nगॅलरीत पाणी नेताना फरशीवर पाणी सांडलं होतं. ते त्याने पुसून घेतलं. बेडरूममध्ये कपडे अस्ताव्यस्त लटकावली होती. ती त्याने व्यवस्थित लावून घेतली. ओला टॉवेल सोफ्यावर तसाच पडला होता. तो उचलून त्याने वाळत घातला.\n‘‘राधिका, तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे. कुटुंबाला वेळ दे���ं, बायको-मुलांना सुखी ठेवणं हाच खरा पुरुषार्थ असतो. आपल्या संसारासाठी तू रोज किती कष्ट करतेस. पण मी त्याची जाणीव ठेवली नाही तर माझ्यासारखा करंटा मीच. त्यामुळं आज मी स्वयंपाक करतो. तू आराम कर.’’ परेशचं बोलणं ऐकून, दोन्ही मुलं भेदरून गेली.\nआई आजारी असताना बाबाने नाश्‍त्याला केलेले पोहे त्यांना आठवले. सगळा त्याने लगदा केला होता. उपीट समजून त्यांनी ते पोहे खाल्ले होते. भारताच्या नकाशासारखा चपात्यांचा आकार पाहून, मुलांची भूक पळून गेली होती. त्यामुळे आज पुन्हा बाबांनी स्वयंपाक केला तर आपल्याला उपाशी राहावे लागेल, या भीतीपोटी मुले आईला बिलगली.\n‘‘नको. मी करते स्वयंपाक.’’ राधिकानं म्हटले.\n‘‘ठीक आहे. मग मी भांडी घासतो.’’ परेशने म्हटले. त्यावर मुलांनी निःश्‍वास सोडला.\n‘‘अहो, कामचुकारपणा केल्यामुळे तुम्हाला साहेबांनी झापलंय ना. त्यातच पुरुष सहकाऱ्यांनीही टोमणे मारले. प्रमोशनमध्येही तुम्हाला डावललं गेलंय. घरी येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने दोघां-तिघांबरोबर भांडणं झाली ना.’’ राधिकानं असं म्हटल्यावर परेश ताडकन उडाला.\n‘‘तू काय मनकवडी आहेस काय\n‘‘तुम्ही आल्यापासून आज वेगळंच वागत होता. त्यामुळं मी अंदाज बांधला.’’ राधिकानं असं म्हटल्यावर परेशने मान डोलावली. त्याच्या मनावरील मोठं ओझं उतरलं होतं. मग काय रात्री जेवणानंतर ताट तसंच बाजूला सारून, तो व्हॉटसॲपवर बराचवेळ चॅटिंग करत बसला. त्याचवेळी टीव्हीवरील बिग बॉससह इतर मालिका रात्री उशिरापर्यंत एकटाच चवीने पाहत बसला. थोड्यावेळापूर्वीची आश्‍वासनं हवेतच विरली होती.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/budget/no-halwa-ceremony-in-finance-ministry-sweets-distributed-624892.html", "date_download": "2022-05-25T04:48:47Z", "digest": "sha1:YPLV44RECNXXPJPWQ65DGZM2APCV5AGH", "length": 10011, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Budget » No halwa ceremony in finance ministry sweets distributed", "raw_content": "BUDGET 2022 : यंदा हलवा नव्हे मिठाई; कोविड सावटामुळं परंपरेला ब्रेक, अधिकारी क्वारंटाईन\nयंदा पारंपारिक हलवा समारंभ (Halwa Ceremony) वाढत्या कोविड प्रकोपामुळे रद्द करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट कामाच्या ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे\nनवी दिल्ली : येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करतील. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळाती हा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्प प्रक्रियेत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हलव्याऐवजी मिठाईचं वाटप करण्यात आलं आहे. यंदा पारंपारिक हलवा समारंभ (Halwa Ceremony) वाढत्या कोविड प्रकोपामुळे रद्द करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट कामाच्या ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काही दिवस अगोदर दरवर्षी हलवा समारंभाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाईन केले जाते. अर्थ मंत्रालयाच्या तळघरात केवळ अर्थसंकल्प छपाईचे काम पार पडते.\nअर्थसंकल्प निर्मितीची विशिष्ट प्रक्रिया आहे. अर्थ मंत्रालयाची मुख्य इमारत नॉर्थ ब्लॉक मध्ये अर्थसंकल्प निर्मितीवेळी इतरांना नो एन्ट्री असते. अर्थ विभागातील अधिकाऱ्यांना गोपनीयता बाळगण्याच्या सूचना असतात. इतकंच नव्हे तर बजेटच्या आठवडभर आधी सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध असतात. अर्थसंकल्पाची प्रत मांडण्यापूर्वी मर्यादित अर्थतज्ज्ञ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच अर्थवर्तुळातील पत्रकार यांना सोपविली जाते. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी त्यामधील माहिती सार्वजनिक करता येत नाही. तसा अलिखित प्रघातच आहे.\nछपाई गुप्तता ते अधिकारी क्वारंटाईन\nवर्ष 1980 पासून अर्थसंकल्पाची छपाई नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात केली जाते. अर्थसंकल्पपूर्व तयारीचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हलवा समारंभ असतो. या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्प संबंधित अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाईन केले जाते. अर्थ मंत्रालयाच्या तळघरात केवळ अर्थसंकल्प छपाईचे चालते.\nयंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल (Digital Budget) असण्याची शक्यता ���हे. अर्थसंकल्प पटलावर मांडण्यापूर्वी सदस्यांना वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जातात. अर्थसंकल्पाच्या मोजक्या प्रतींची प्रत्यक्ष छपाई केली जाईल. कागदाचा अधिकाधिक वापर टाळून हरित अर्थसंकल्पाची कल्पना पुढे आणली गेली आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ‘फर्स्टपोस्ट’च्या वृत्तानुसार, अर्थसंकल्पीय भाषण अंदाजे 1.30 तास ते 2 तासांदरम्यान असू शकते. दरम्यान, भाषण वाचनाचा कालावधीला अधिकही असू शकतो. वर्ष 2020 मधील 2 तास 40 मिनिटांपर्यंतचे अर्थसंकल्पीय भाषण आजवरचे सर्वाधिक अवधीचे भाषण ठरले होते.\nBudget 2022 : शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा, कृषी कर्जाच्या रकमेत होऊ शकते 18 लाख कोटीपर्यंतची वाढ\nHome Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत\nBudget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=360%3Acut-&id=257913%3A-qq&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=363", "date_download": "2022-05-25T03:15:22Z", "digest": "sha1:TJLHQH32FSNE52IVMR664KWJJ6LLA35T", "length": 1820, "nlines": 8, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रश्नांची \"रश\"", "raw_content": "\nप्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२\nसिनेमावाल्यांना सुचते काही वेगळं, पण त्यांचे चित्रपट मात्र वेगळा मार्ग पत्करत नाहीत. तेव्हा त्यांना ‘गल्ला पेटी’वरची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. ‘रश’देखील तसाच.\n‘क्या न्यूज बन गये है एण्टरटेन्मेंट’.\n‘सबसे जादा लोग क्राइम की न्यूज देखते है’.\nअशा आकर्षक कॅच लाइन घेत तो आला. पण वास्तवतेला सामोरे जाण्यापेक्षा इमरान हाश्मीच्या ‘हिरो’गिरीला भरपूर वाव-भाव देत रंगला.\nसागरिका घाटगे व नेहा धुपिया अशा दोन तारकांच्या सहवासाने तो पसरला..वृत्तपत्रांतून गाजणाऱ्या एखाद्या बातमीवरून सिनेमा काढण्याची प्रेरणा वाईट नाही.\nअनेकजण तसा प्रयत्न करतात, पण ती बातमीच विसरायला लावेल असा चित्रपट काय कामाचा उगच नको नको त्या प्रश्नांची ‘रश’..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2018/09/national.html", "date_download": "2022-05-25T03:50:48Z", "digest": "sha1:CPSZPGAMGRDSZW4SGJFXUQJ2DNCCWNDH", "length": 7865, "nlines": 106, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केद्र - डॉ. ज्ञानेश्वर मुळे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमहाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केद्र - डॉ. ज्ञानेश्वर मुळे\nनवी दिल्ली ( ३१ ऑगस्ट २०१८ ) : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या ३६ होणार आहे.\nनागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत २१8 पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात 87 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत पैकी महाराष्ट्रात ११ नवे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.\nपहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती यापैकी आतापर्यंत १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यातील २५आणि चौथ्या टप्प्यातील ११ असे एकूण ३६ पासपोर्ट सेवा केंद्र राज्यात उभारली जाणार आहेत असेही ते म्हणाले.\nअशी आहेत ११ नवीन पास पोर्ट सेवा केंद्र\nराज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.\nगेल्या दीड वर्षात 14 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा, जालना, औ��ंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर,सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे.\nबारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामांस सुरुवात होणार आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/comment/215455", "date_download": "2022-05-25T03:06:02Z", "digest": "sha1:XP7FMBTAOD7C3DTZDI6JKGQJGVPDZTLM", "length": 34572, "nlines": 311, "source_domain": "www.misalpav.com", "title": "याची कानी ... याची डोळा ... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nयाची कानी ... याची डोळा ...\nसावळागोंधळ in जनातलं, मनातलं\nमिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन.\nआपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ...\nजरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात ..\nत्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख ....\nयाची कानी ... याची डोळा ...\nप्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ... ( एक्स-रे क्लिनीक )\nमी दारात पाऊल टाकले त्या क्षणापासून आत्तापर्यंत समोरच्या 'रिसेप्सनिष्ट' ने तो बाबा आदमच्या काळातला दिसणारा संगणकाचा डब्बा सुरु करण्याचे आठ 'अयशस्वी प्रयत्न' पुरे केले आहेत ..\nसंगणक सुरु करण्याची तिची पद्धत दर खेपेला बदलतेय...\nपहिल्या दोन प्रयत्नांत महाराष्ट्राचे भुषण म्हणून ओळखल्या गेलेल्या एम.एस.ई.बी.ने\n( एम.एस.ई.बी. = मनडे-टू सनडे ईलेक्ट्रीसिटी बन्द ) दिलेल्या विजेचे बटण सुरु करणे, संगणकाचे बटण दाबणे व 'मॉनीटर' वर बघणे ह्या साधारण क्रिया ...\nपुढच्या दोन प्रयत्नांत सी.पी.यु. गदा-गदा हलविणे य��� क्रियेचा समावेश ...\nपुढील तीन प्रयत्नांत 'की-बोर्ड' वर घणाचे घाव घालणे या क्रियेचा समावेश ..\nमला \"घणाचे घाव\" काय असतात याचे प्रात्यक्षीक दाखविण्याचा तिचा प्रयत्न स्तुत्य\nशेवटच्या आठव्या प्रयत्नात ती मॉनीटर च्या डोक्यावर टपली मारते... अख्खे टेबल हादरते ...\nपण तरिही संगणक सुरु झालेला दिसत नाही ...\nकारण ती पुन्हा नवव्या प्रयत्ना साठी कंबर कसून तयार ( चिकाटी आहे हो पोरीत ( चिकाटी आहे हो पोरीत\nनववा प्रयत्न सुरु ...\nतेवढ्यात तिची दुसरी मैत्रीण तिथे येते ...\nबहुदा हिच्याहून जास्त अनुभवी दिसतेय ...\nया वेळी संगणकाच्या डोक्यावर टपली, की-बोर्ड ला शाबासकी, सी.पी.यु.चे कौतूक ...\nसर्व प्रकार करुन होतात ...\nआणि तेव्हाच हे सगळे प्रकार पाहुन नाक मुरडत ती अनुभवी मुलगी स्वत: बिल गेट्स असल्याच्या थाटात सल्ला देते ...\n\"अग घाई नको करुस ... पहिले गरम तर होवु दे कॉंप्युटर ला ...\"\n( हा सल्ला ऐकुन आम्ही गार .. सांगणे न लगे\nपहिले गरम तर होवु दे कॉंप्युटर ला\nआमचा जास्त गरम होउन... जाउदे आमच्या कंप्युटरबद्दल काय बोला\nथोडा अजुन फुलवता आला असता... लेख. ;)\nडिझेलवर चालत असावा. हिटर द्यायला सांगायच ना =)) =)) =))\nदुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/\nमाझ्या एका सहकार्‍याचा जुना किस्सा या निमित्ताने आठवला.\nत्याच्या संगणकाचा मॉनिटर बिघडला होता. हेल्प-डेस्कच्या व्यक्तिने त्याला सांगितले कि हा मॉनिटर दुरुस्तीला नेउन तुला दुसरा मॉनिटर आणुन देतो.\nआम्हा काही जणांना सहकार्‍याची गंमत करायची हुक्की आली. आम्ही त्याला अगदी गंभीर चेहेर्‍याने सांगितले की अरे मॉनिटर बदलला तर तुझ्या डेस्कटॉप वरच्या फाईल्स जातील म्हणून.\nसहकारी बिचारा ते खरे मानून हेल्प-डेस्कच्या व्यक्तिचे डोके खाउ लागला आणि आम्ही पोट धरुन हसत सुटलो. :))\nएकदा हापिसात एक इसम त्याच्या घरच्या कॉम्प्युटर मधे व्हायरस जाऊ नयेत म्हणून आत डांबराच्या ( नॅप्थालीन बॉल) गोळ्या ठेवायचा.\nअंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे\nसावळागोंधळ शेठ मिपावर स्वागत आहे :) आता तुमच्या मित्राला देखील जरा लिहिते व्हायचा सल्ला द्या ;)\nछोटेखानी लेखन आवडले. 'निळा-कोल्हा' म्हणतो तसे लेखन अजुन फुलवता आले असते, मात्र थोडक्यात जे लिहिले आहेत ��े देखील आवडून गेले. ह्यावरुन आमच्या कॅफेत घडलेल्या धमाल किश्शांची पुन्हा एकदा आठवण झाली.\nनुसती आठवण होऊन काय उपेग\nहा किस्सा मी ऐकलेला आहे. खरा की खोटा ते माहित नाही.\nएकदा मुंबई मध्ये सायबर क्राईमच्या लोकांनी एका सायबर कॅफेवर धाड टाकली होती. त्यांना काहितरी टीप मिळाली होती.\nतर त्यांनी तिथे धाड टाकली आणि सगळे 'मॉनीटर' जप्त करुन घेऊन गेले. =)) =))\nछोटेखानी किस्सा आवडला सागो. अजुन येऊद्यात :-)\nपुर्वी ड्राय सोल्डरचे चे प्रॉब्लेम चेक करण्यासाठी मॉनीटरला दणके द्यायचो ते आठवले. :-)\nटेक्नीकल गमती जमती तर अफाट होत असतात या दुनियेत. अगदी उच्च शिक्षण घेतलेले लोकं सुद्धा अशी काही वाक्य बोलुन जातात किंवा प्रकार करतात की ह. ह.पु.वा होते.\nअसाच एक गमतीदार प्रकार.\nकिस्सा -१ मी एकाला ब्ल्यु-टुथने एक गाण पाठवत होतो, तर मला म्हणाला की थांब इथे मोबाईलला नेटवर्क नाहीये. =))\nकिस्सा -२ बेंगलोरातली माझी एक मैत्रीण, वीजेच्या तारेवर कावळा बरोबर अशा ठिकाणी बसतो की त्याला करंत बसत नाही असे म्हणाली. मी विचारलं कसं तर म्हणाली की करंट हा साईन वेव मधे फ्लो होतो ~~~ असा. कावळा बरोबर अशा ठिकाणी बसतो जिथे करंट U असा असतो. -- माझ्या पोटात शंभर लोळणार्‍या स्माईली उठल्या.\nआणी कळस म्हणजे मी हा किस्सा एका ग्रुपमधे सांगितला, सर्व पोट धरुन हसले तर एक गुजराती कन्या शेवटी म्हणाली, की कावळ्याला कसं काय कळत पण\nकिस्सा ३ -सर्वांकडे नविन फोन आले होते, लँडलाईन हो.\nमाझ्या मित्राचे वडील जे टेलीकॉम ऑफिसर आहेत, त्यांच्या फोनवर कुणीतरी मिस कॉल द्यायचं आणी मग हे फोनवरचं रिडायल बटन दाबुन का मिस कॉल दिला म्हणुन समोरच्याला शिव्या घालायचे. =))\nकोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये\n21 Jul 2010 - 6:56 pm | परिकथेतील राजकुमार\nआमच्या मावसभावाने सांगीतलेला एक किस्सा आठवला.\nत्याच्या सासुरवाडीला नविनच फोन (लँडलाईन) आला होता. एक दिवशी सासुरवाडीला तो थोडासा उशीराच पोचला, घरी फोन करुन कळवावे म्हणुन सासुला \"जरा एक फोन करुन घेउ का\" म्हणुन विचारायला गेला. ह्याच्या सासुबाई म्हणाल्या थोडावेळ थांबा लाईट गेलीये, आली कि मग येईल करता फोन. (हा फोन कॉर्डलेस वगैरे न्हवता बर का\" म्हणुन विचारायला गेला. ह्याच्या सासुबाई म्हणाल्या थोडावेळ थांबा लाईट गेलीये, आली कि मग येईल करता फोन. (हा फोन कॉर्डलेस वगैरे न्हवता बर का\nलाईट गेले म्हणून आम्ही मित्र मंडळी कट्ट्यावर जमून गप्पा मारत होतो. तितक्यात एक म्हणाला, 'छे बुवा कंटाळा आला त्यापेक्षा घरी जाऊन टीवी बघतो' =))\nकिस्सा -२ बेंगलोरातली माझी एक\nकिस्सा -२ बेंगलोरातली माझी एक मैत्रीण, वीजेच्या तारेवर कावळा बरोबर अशा ठिकाणी बसतो की त्याला करंत बसत नाही असे म्हणाली.\nअगागागा. ममो फुटलो. खुर्चीतुन पडायलाच झालो.\nबरोबर आहे तीचे. बरोबर ज्या ठिकाणी निगेटिव्ह हाफ वेव्ह येइल तसा तसा तो उड्या मारत र्हातो. =)) =)) =))\nथांब ... थोडी माती पडू दे ...\nमाझा एक सहकारी मित्र अनेकदा आमच्या नाना पेठेतील एका ग्राहकाकडे कॉम्प्युटर दुरुस्तीला जात असे.\nत्यांच्याकडील पी.सी. खूप जुना आणि त्यांचं ऑफीस पण खूप जुन्या वाड्यात होतं. पी.सी . भिंतीतील एका कोनाड्यात ठेवलेला असे. अनेकदा तो बंद पडे आणि मग ऑपरेटरच जरा धक्के मारून तो परत चालू करत असे. अगदीच नाईलाज झाला तर आम्हाला फोन करत असे आणि मग माझा मित्र तिथे जात असे.\nएकदा तो असाच दुरुस्तीसाठी गेला, बरेच उपद्व्याप केले पण तो पी.सी. काही केल्या चालूच होईना. शेवटी तो ऑपरेटर म्हणाला कि आता काही करू नको, आपण चक्क शांत बसू या, जरा वेळातच त्या पी.सी. वर माती पडेल वरून आणि मग तो चालू होईल कि नाही बघ. माझ्या मित्राला हे ऐकून धक्काच बसला, पण सर्वच उपाय करून थकल्यामुळे शेवटी तो खरंच जरा वेळ शांत बसला. ...\nआणि काय योगायोग पहा, जरा वेळाने वरच्या मजल्यावर काहीतरी 'हालचाल' झाली असावी, थोडी माती त्या पी.सी. वर पडली, आणि तो खरोखरच पहिल्या फटक्यात चालू झाला ...\nमिपावर स्वागत हो सावळागोंधळ\nआमच्या इथे समर ट्रेनी आली एक दिवस, कंप्यूटर इंजिनियरिंगला आहे ती काही इमेजेस तिने स्वतःच्या लॅपटॉपवर, आम्ही नेहेमी वापरतो त्या सॉफ्टवअरमधे लोड केल्या. हे सॉफ्टवअर त्याच्या स्वतःच्या विशिष्ट फॉरमॅटमधे डेटा ठेवतं. तर हे सगळं केलं आणि नंतर दोन दिवसांनी पुन्हा शोधायला लागली तर तो विशिष्ट फॉरमॅटवाला डेटा गायब काही इमेजेस तिने स्वतःच्या लॅपटॉपवर, आम्ही नेहेमी वापरतो त्या सॉफ्टवअरमधे लोड केल्या. हे सॉफ्टवअर त्याच्या स्वतःच्या विशिष्ट फॉरमॅटमधे डेटा ठेवतं. तर हे सगळं केलं आणि नंतर दोन दिवसांनी पुन्हा शोधायला लागली तर तो विशिष्ट फॉरमॅटवाला डेटा गायब दोघा तिघांनी यावर विचार सुरू केला. कंप्यूटर रिस्टार्ट करण्याची कल्पना हिच्या डोक्���ात आली तर लक्षात आलं मागच्या वेळेस लिनक्सचा वेगळा फ्लेवर होता. ही बाई म्हणे, \"हो, मला काय ते मागचं लिनक्स आवडलं नाही, मी आख्खी हार्डडिस्क फॉरमॅट करून रिकामी केली आणि दुसरं लिनक्स टाकलं दोघा तिघांनी यावर विचार सुरू केला. कंप्यूटर रिस्टार्ट करण्याची कल्पना हिच्या डोक्यात आली तर लक्षात आलं मागच्या वेळेस लिनक्सचा वेगळा फ्लेवर होता. ही बाई म्हणे, \"हो, मला काय ते मागचं लिनक्स आवडलं नाही, मी आख्खी हार्डडिस्क फॉरमॅट करून रिकामी केली आणि दुसरं लिनक्स टाकलं\nपुढच्या वर्षी बी.ई. कंप्यूटर्स करून ही मुलगी कॉलेजातून बाहेर पडेल.\nलहान असताना मी टीव्ही वर पट्ट्या आल्या की असे फटके मारायचे. मग तो ऐकायचा.\nशब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,\nते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते\nयावरून एक ब्लॉगपोस्ट आठ्वली..\nएक परदेशात राहणारा तरूण मुलगा. आईवडिल भारतात. त्याची इच्छा की आईबाबांनी येऊन त्याच्याकडे राहावे, आणि ते याला तयार होत नाहीत, उलट इकडे ये, मुली पाहू असे म्हणतात.. प्रत्येकवेळी फोनवर बोलताना यावर वाद होतो म्हणून तो बोलणंच कमी करतो. एकदा आता यावेळी त्यांना काहीही कऊन सोबत घेऊन जायचेच याविचाराने तो भारतात येतो आणि इकडे आईबाबांनी चार-पाच चांगली स्थळे हेरून ठेवलेली असतात.\nहा येतो, घराची व्यवस्था लावायची असते, बरीच कामे असतात, पण पटापट होत नाहीत. सगळीकडे लोकांची अळंटळं, भ्रष्टाचार, आईवडील ऐकत नाहीत.. हा जाम त्रासतो. असेच एकदा तो गावातल्या बँकेत जातो. गांव तसे छोटे, त्यात हा गावतल्या मोजक्या परदेशस्थ मुलांपैकी एक त्यामुळॅ सगळे त्याला ओळखत असतात. बँकेतला संगणक हँग होतो.. ती ऑपरेटर हरप्रकारे तो चालू करण्याचा प्रयत्न करत असते. हा मात्र वैतागलेला असतो.. \"साधे कम्प्युटर चालवता येत नाहीत.. हवेत कशाला यांना\" आणि शेवटी कंटाळून नक्की काय झाले होते ते पाहायला पुढे होतो. तेव्हा ती ऑपरेटर हसून , \"अहो ***, हे नेहमीचेच आहे.. हा पहा पंखा फिरवते, थोड्या वेळात तो थंड होईल आणि नीट चालायला लागेल.. सगळ्याच गोष्टी अतिघाईने होत नाहीत... थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो..\" असे म्हणते आणि म्हटल्याप्रमाणे पंखा सीपीयु कडे फिरवते आणि थोद्यावेळाने तो संगणक चालूही होतो.. यालाही आपली चूक उमगते.. हा असलेलेच घर दुरूस्त करतो.. आईबाबांनी पाहिलेल्या मुली पाहतो.. एकीशी लग्न करतो.. आईबाबा कधी त्याच्याकडे तर कधी भारतात राहायचे ठरवतात..\nकाही गोष्टी विनाकारण लक्षात राहतात.. ही त्यातलीच एक\nनीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे\nगन्या : अरे विक्या, तुज्याकडे स्क्यानर हाय काय रे. स्क्यानिंग करायचं होतं रे जरा..\nविक्या : नाय रे, बाबूच्या सायबरला जा ना. त्याच्याकडे आहे.\nगन्या : ए विक्या, बघ ना बघ ना नीट.. असेल ना कुठेतरी विंडोज मध्ये.. डिलीट नाय ना झाला चुकून तुझ्याकडून\nकिस्सा घडलेला आहे. पात्रांची नावे बदललेली आहेत मात्र संवाद शब्दश: सारखे आहेत\n एक से बढकर एक आहेत लोक.\nआणि सरकारी पण हसले...\nकोथरुड प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, स्वप्नशिल्प च्या शेजारी...\nअस्मादिक गेले तिथे एका दुपारी...माझ्या मुलीचं जन्म नोंदणी पुस्तक आणायला. दुपारची वेळ जरा अंमळ कार्यालयात डोळ्यावर जास्त दिसत होती.\nमी: (खिडकीपाशी) : जरा जन्म नोंदणी सर्टीफिकेट हवे आहे.\nती: (खिडकीपलीकडुन) : हा फॉर्म भरा..(मी तिथेच भरतो...एक्टाच होतो लाईनमधे चक्क..)\nती: १० कॉप्या कशाला हव्यात\nमी: पैसे किती लागतील\nती: १५ रुपये प्रती ..म्हणजे १५० रु. द्या..(मी पैसे देतो)..थोडं थांबावं लागेल..\nआतापर्यंत लाईनमधे ८ एक मंडळी जमा झालेली..माझ्यामागे....सगळीच चुळबुळ करत होती...\nअर्धा तास झाला तरी ही बया काय सर्टीफिकेट देईना...मग विचारलं तर म्हणाली प्रिंटर चालत नाहीये...थांबा..\nत्यांचा साहेब येतो..ते सगळे उभे वगैरे राहतात..आम्ही मख्खासारखे (त्यांच्यासारखे) चेहेरे करुन त्यांच्याकडे पहातो.\n इतकी गर्दी का आहे\nती: प्रिंटर चालत नाये\nसाहेबः (आम्हाला) : थांबा ..सिश्टीमला प्रॉब्लेम आहे...\nमाझ्याबराच मागचा (आता लाईन जवळ जवळ ४० झालेली आहे) : काय झालय हो\nमी (जोरात बोंबलुन): काँप्युटर आणि प्रिंटर तापायला ठेवले आहेत. वाईच थांबा...क्षणभर शांतता आणि सायबासकट आख्खं सरकारी पण कधी नव्हे ते धो धो हसलं...\nकोण म्हणतं सरकारी नाय हसणार\nमी पुरता बदला घेणार...\nहा हा हा सगळ्यांचे किस्से\nहा हा हा सगळ्यांचे किस्से एकसे बढकर एक आहेत.\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासा���ी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/bride-groom-dance-on-road-weird-moves-funny-wedding-video-viral-mhpl-605443.html", "date_download": "2022-05-25T03:49:09Z", "digest": "sha1:SH66PK4HEG6JHL4HXXUBXF5W2NO5VG7N", "length": 8233, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नानंतर नवरा-नवरी झाले आऊट ऑफ कंट्रोल; भररस्त्यातच घातला धिंगाणा; VIDEO VIRAL – News18 लोकमत", "raw_content": "\nलग्नानंतर नवरा-नवरी झाले आऊट ऑफ कंट्रोल; भररस्त्यातच घातला धिंगाणा; VIDEO VIRAL\nलग्नानंतर नवरा-नवरी झाले आऊट ऑफ कंट्रोल; भररस्त्यातच घातला धिंगाणा; VIDEO VIRAL\nलग्न होताच नवरा-नवरी रस्त्यावर आले आणि...\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nViral Video:मुलीच्या कृत्यानं संतापला हत्ती,थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार\nOptical Illusion: कॉफी बिन्समध्ये लपलाय एक माणूस बघा तुम्हाला शोधता येतोय का\nआनंद, समाधान कशात असतं हा 15 सेकंदाचा Video तुम्हाला जीवनाचं मूल्य सांगून जाईल\nमुंबई, 16 सप्टेंबर : आपलं लग्न (Wedding Video) झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या (Bride Groom Video) चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतो. अशाच एका नवदाम्पत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. लग्न होताच नवरा आणि नवरी दोघांनाही इतका आनंद झाला की त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही (Bride groom dance video). आपला आनंद व्यक्त करण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाही. दोघंही आऊट ऑफ कंट्रोल झाले आणि भररस्त्यातच त्यांनी धिंगाणा घातला आहे (Weird Dance Video). व्हिडीओ पाहून तुम्हाला बिलकुली हसू आवरणार नाही.\nनवरा-नवरीचा डान्स आता तसा काही नवीन नाही. लग्नात आपल्या होणाऱ्या जोडीदाराला सरप्राइझ द्यायचं म्हणून नवरा किंवा नवरी छानसा रोमँटिक डान्स करताना दिसतात. असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अगदी वरातीत नवरा-नवरी नाचतात. पण या जोडप्यांचा डान्स काही निराळाच आहे. हे वाचा - एका ग्लासमुळे फुटलं नवरदेवाचं बिंग, लग्नातच दिसलं त्याचं खरं रूप; VIDEO VIRAL नवरदेव आणि नवरीबाई रस्त्यात विचित्र डान्स करताना दिसले. दोघांची लग्नात बांधलेली लग्नगाठही सुटली नाही. लग्नानंतर हे दोघंही तसेच थेट रस्त्यावर गेले आणि जसा जमेल तसा डान्स करायला सुरुवात केली. डान्स करताना आपण नवरा-नवरी आहोत याचा जणू त्यांना विसरच पडला आहे. आपल्या आजूबाजूला इतर लोक आहे, याचंही भान त्यांना राहिलेलं दिसत नाही. दोघं बस्सं नाचण्यात दंग आहेत. बरं ते नाचतातही अगदी विचित्र. म्हणजे त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून हसूच येतं. हे वाचा - आंदोलन, संप नाही तर थेट जेसीबी आणला आणि...; पगारासाठी कर्मचाऱ्याने काय केलं पाहा नवरा-नवरीचा हा खतरनाक डान्स नेटिझन्सना खूप आवडला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2022-05-25T03:11:47Z", "digest": "sha1:BRRSWJE6XG7652S37RVJ2C5XRIFEX7UX", "length": 3700, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्लीव्हलँडमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nक्लीव्हलँड इंडियन्स‎ (१ प)\n\"क्लीव्हलँडमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१७ रोजी २३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2021/01/ahmednagar-operation-muskan-47-chields-handover-to-parents.html", "date_download": "2022-05-25T03:43:44Z", "digest": "sha1:BWFNSGNQSYRPJ5BR6BHP5O3VYKGMW3CO", "length": 10735, "nlines": 62, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "ऑपरेशन मुस्कानमध्ये ४७ बालके पालकांच्या हवाली", "raw_content": "\nऑपरेशन मुस्कानमध्ये ४७ बालके पालकांच्या हवाली\nएएमसी मिरर वेब टीम\nकोणी घरातून स्वतःहून निघून गेले होते, तर कोणी घरात होणाऱ्या त्रासाला कंटाळून बाहेर पडले होते तर काहींना विविध आमीषे दाखवत फुस लावून पळवून नेले होते. पोलिसांच्या रेकॉर्डला यापैकी कोणाचीही हरवल्याची वा पळवल्याची (मिसिंग किंवा किडनॅप) नोंद दाखल नव्हती. पण पोलिसांनी मागील महिनाभरात राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहिमेत अशा ४७ बालकांचा शोध लागला व त्यांची विचारपूस करून त्यांच्या पालकांच्या हवाली केल्यावर बालके व पालकांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवणाऱ्या पथकांनाही हे दृश्य पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले.\nमागील डिसेंबर महिन्यात राज्यभरात ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवण्यात आली. नगर जिल्ह्यातही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नोडल अधिकारी बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे, महिला पोलिस नाईक रीना म्हस्के व मोनाली घुटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल छाया रांधवण व रुपाली लोहारे यांच्या विशेष पथकासह प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त केली होती. या सर्वांनी मिळून एकूण हरवलेल्या व्यक्तींच्या दाखल २३०१ प्रकरणांमध्ये शोध मोहीम राबवून १०११ व्यक्तींचा शोध लावला. सुमारे ४५ टक्के असलेले हे प्रमाण किमान ५० टक्क्याच्यावर जाण्यासाठी येत्या २६ जानेवारीपर्यंत ही ऑपरेशन मुस्कान मोहीम नगर जिल्ह्यात राबवली जाणार आहे, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.\nजिल्ह्यामध्ये 200 लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये एकूण 2301 व्यक्ती हरवलेल्या होत्या, त्यापैकी १०11 व्यक्तींचा शोध घेतलेला आहे. 1210 महिलांपैकी 621 व 1091 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आलेला आहे. बालके, महिला व पुरुष मिळून 1088जणांचा शोध घेण्यात आला आहे. हा शोध घेताना रेकॉर्ड बाहेरील (पोलिसांकडे नोंद नसलेली) 47 मुले आढळून आली आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्या��� आले आहे.\nपोलिस ठाण्यांचा गौरव.. अंमलदारांचाही होणार\nऑपरेशन मुस्कान मोहिमेमध्ये सर्वाधिक चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे, दुसरा क्रमांक श्रीरामपूर पोलीस व तिसरा क्रमांक श्रीगोंदा पोलीस ठाण्यांना देण्यात आला. उपविभागीय कार्यालय स्तरावर कर्जत उपविभागाने चांगले काम केल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला. या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचाही आता सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नोडल अधिकारी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित होते.\nत्या महिलेला मिळाला आधार\nसंगमनेर शहरात एक निराधार महिला रस्त्यावरून जात असताना मुस्कान पथकाने तिची चौकशी केली. तेव्हा तिच्या मानसिक विकलांग स्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर कोणीतरी अत्याचार केल्याचे पथकाच्या लक्षात आले व ती गरोदर असल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने संबंधित महिलेला दवाखान्यामध्ये नेले व दोन आठवड्यांनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला व त्याचे नाव दिगंबर असे ठेवले आहे.\nशेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑपरेशन मुस्कानच्या दरम्यान बस स्टॅन्डची तपासणी करीत असताना एक अल्पवयीन मुलगी व प्रौढ मुलगा त्या ठिकाणी आढळून आला. त्यांच्याकडे विचारणा केली असता मुलगी मुंबई येथे असून तिला विनोद चित्ते (वय 21 राहणार शेवगाव) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले, हे तपासामध्ये निष्पन्न झाले व त्यानंतर मुलीस ताब्यात घेतले. याबाबत पंतनगर पोलीस स्टेशन (मुंबई) येथे गुन्हा नोंद आहे. मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितरित्या दिले आहे, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.\nTags Breaking Crime क्राईम नगर जिल्हा नगर शहर महाराष्ट्र\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/the-color-of-tongue-gives-many-hints-symptoms-of-serious-illness-pvp-97-2777331/", "date_download": "2022-05-25T03:26:00Z", "digest": "sha1:JH4E4EAEW7LUW4SMCSSSI227ZT7PXURE", "length": 23188, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The color of the tongue gives many hints; There may be symptoms of a serious illness | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nजिभेचा बदललेला रंग देतो ‘हे’ संकेत; असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे\nअनेकदा औषधे किंवा कोणत्याही पदार्थामुळे काही वेळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलतो, परंतु जास्त काळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलला असेल तर ही धोक्याची घंटा आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसुरुवातीच्या काळात वैद्य, हकीम, डॉक्टर्स फक्त जीभ आणि डोळे तपासूनच आजार ओळखायचे. (Photo : Pexels)\nशरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच जिभेची काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण पाहिले असेल, अनेक लोकांची जीभ काळी असते. मात्र ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने भविष्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जिभेचा रंग आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगतो. जर तुमच्या जिभेचा रंग बदललेला असेल तर हा अनेक रोगांसंबंधीचा संकेत आहे. सुरुवातीच्या काळात वैद्य, हकीम, डॉक्टर्स फक्त जीभ आणि डोळे तपासूनच आजार ओळखायचे. जिभेचा रंग बदलण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेकदा औषधे किंवा कोणत्याही पदार्थामुळे काही वेळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलतो, परंतु जास्त काळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलला असेल तर ही धोक्याची घंटा आहे. आज आपण जिभेचा रंग बदलण्याची कारणे आणि त्याच्याशी संबंधित आजारांबद्दल जाणून घेऊया.\nकसा असावा जिभेचा रंग \nसामान्यतः जिभेचा रंग फिकट गुलाबी असतो. त्यावर हलका पांढरा थर असणे देखील सामान्य मानले जाते. जर तुमची जीभही अशीच असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.\nतुमच्या मुलांचा हट्टी स्वभाव वाढू लागलाय पालकांनो आजपासूनच फॉलो करा ‘या’ टिप्स\n‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश\nमुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी ‘या’ चुका कधीही करू नयेत\nWeight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करा\nजीभ काळी असणे ‘हे’ कॅन्सरचे लक्षण \nजीभ काळी असणे हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. याशिवाय अल्सर किंवा फंगल इन्फेक्शन असल्यासही जिभेचा रंग काळा होण्यास सुरुवात होते असे मानले जाते. बऱ्याचदा, धूम्रपान करणाऱ्यांची जीभ देखील काळी असते.\nजीभ सफेद असण्याचा अर्थ\nजर जिभेचा रंग सफेद झाला असेल तर याचा अर्थ, तुमच्या तोंडाची स्वच्छता (ओरल हायजिन) वाईट आहे. तसेच, शरीरात डिहायड्रेशनची समस्या आहे. जर जिभेवरील पांढरा थर जाड झाला असेल तर धूम्रपानामुळे तुम्हाला ल्युकोप्लाकिया देखील होऊ शकतो. फ्लूमुळे कधीकधी जिभेचा रंग पांढरा होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जिभेची विशेष काळजी घ्यावी लागेल.\nजिभेचा रंग पिवळा होण्यामागचे कारण\nशरीरात पोषण तत्त्वांची कमतरता भासल्यास अनेकदा आपली जीभ पिवळी होते. याशिवाय पचनसंस्थेतील अडचण, यकृत किंवा पोटाच्या समस्यांमुळे जिभेचा रंग पिवळा होऊ लागतो. या स्थितीत जिभेवर पिवळा थर जमू लागतो.\nजास्त कॅफिनमुळे जीभ होते तपकिरी\nजे लोक कॅफीनचे अधिक सेवन करतात यांची जीभ तपकिरी रंगाची होऊ शकते. धूम्रपान करणाऱ्या लोकांचीही जीभ तपकिरी होऊ शकते. धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या जिभेवर तपकिरी रंगाचा कायमस्वरूपी थर तयार होऊ शकतो.\nविचित्र पद्धतीने जीभ लाल होण्याचे कारण\nजर तुमच्या जिभेचा रंग विचित्र पद्धतीने लाल होऊ लागला असेल तर शरीरात फॉलिक अ‍ॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असू शकते. जिभेवर लाल डाग दिसू लागले तर त्याला भौगोलिक जीभ म्हणतात. अशावेळी तुम्हाला विशेष लक्ष देण्याची गरज आहे.\nजीभ निळी किंवा जांभळी होण्यामागचे कारण\nजिभेचा रंग निळा किंवा जांभळा होण्याचा अर्थ आपल्याला हृदयासंबंधी आजार असू शकतात. जेव्हा हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही किंवा रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ लागतो तेव्हा जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो.\n(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता वैद्यकीय सल्ला घ्या.)\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nChanakya Niti: जीवनातील या चुकांचा शत्रूंना होतो फायदा; जाणून घ्या चाणक्य नीतितील उपदेश\nअमेरिकेतील शाळेत अल्पवयीन मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, २१ जणांचा मृत्यू; १८ विद्यार्थ्यांचा समावेश\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ ���र्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nआरोग्यवार्ता : उन्हाळय़ात केस गळतीत वाढ : कारणे व उपाय\nSkin Care Tip: तिशीनंतर सुरकुत्यापासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा\nFashion Tips: बांगड्या घालायला त्रास होतोय मग या पद्धतींचा अवलंब करा\nHealth Tips : उन्हाळ्यात मधुमेह आणि डिहायड्रेशनचा सामना कसा करावा; वाचा डॉक्टरांनी दिलेल्या खास टिप्स\nआरोग्यवार्ता : खंडित निद्रा विकाराने स्मृतीवर दुष्परिणाम\nFashion Tips: अशा पद्धतीने साडीसोबत बेल्ट कॅरी करू नका, त्यामुळे लूक खराब होऊ शकतो\nहवामान बदलामुळे लोकांची झोप कमी होत आहेत, जाणून घ्या सविस्तर\n‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश\nआरोग्यवार्ता : आहारात मीठ-साखरेचे प्रमाण योग्य हवे\nमुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी ‘या’ चुका कधीही करू नयेत\nआरोग्यवार्ता : उन्हाळय़ात केस गळतीत वाढ : कारणे व उपाय\nSkin Care Tip: तिशीनंतर सुरकुत्यापासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा\nFashion Tips: बांगड्या घालायला त्रास होतोय मग या पद्धतींचा अवलंब करा\nHealth Tips : उन्हाळ्यात मधुमेह आणि डिहायड्रेशनचा सामना कसा करावा; वाचा डॉक्टरांनी दिलेल्या खास टिप्स\nआरोग्यवार्ता : खंडित निद्रा विकाराने स्मृतीवर दुष्परिणाम\nFashion Tips: अशा पद्धतीने साडीसोबत बेल्ट कॅरी करू नका, त्यामुळे लूक खराब होऊ शकतो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/urmila-matondkar-comment-on-devendra-fadnavis-statement-about-mla-suspension-pbs-91-2780270/", "date_download": "2022-05-25T04:22:09Z", "digest": "sha1:K7C45X7XQPT7NABM7A3JKMAKIOFOVCXF", "length": 24349, "nlines": 271, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Urmila Matondkar comment on Devendra Fadnavis statement about MLA suspension | फडणवीस म्हणाले, \"हा मतदारसंघातील ५० लाख मतदारांचा प्रश्न\", उर्मिला मातोंडकरांचा टोला, म्हणाल्या, \"महाराष्ट्राच्या तमाम...\" | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nफडणवीस म्हणाले, “हा मतदारसंघातील ५० लाख मतदारांचा प्रश्न”, उर्मिला मातोंडकरांचा टोला, म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या तमाम…”\nशिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आमदार निलंबनावरील सर्वोच्च न्या���ालयाच्या निकालावरून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देत लोकशाहीवरून टोला लगावला.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधीमंडळाने केलेल्या भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामुळे लोकशाहीचे संरक्षण झाल्याचं म्हटलं. यावर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत लोकशाहीवरून टोला लगावला. तसेच शोभेकरता का असेना वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीवर आवाज उठवा, असं मत व्यक्त केलं.\nउर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “अभिनंदन “लोकशाही” वाचली याचा आनंद आहे, पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे. त्यावरही शोभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त ५० लाख नाही, तर महाराष्ट्राच्या तमाम १२ कोटीपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे.”\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\nआनंद आहे “लोकशाही” वाचली याचा..\nपण अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा.इथे फक्त ५०लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे https://t.co/mMu0IjbKnj\nदेवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “सत्यमेव जयते राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचे बेकायदेशीर निलं��न रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्याचा प्रकार मविआ सरकारकडून होत होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक आहे. लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात. आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले.”\nहा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता.\nआज लोकशाहीचे संरक्षण झाले ❗️#BJP #12MLAs #Maharashtra\n“हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या १२ आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले. हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता, तर त्या मतदारसंघातील ५० लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले.”\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसुप्रीम कोर्टाने भाजपाच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी; म्हणाले, “लोकशाही मृत्यूपंथाला…”\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nशिवसेना ���मदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्���वेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/kalashtami-2022-know-the-tithi-puja-vidhi-and-importance-621667.html", "date_download": "2022-05-25T03:08:18Z", "digest": "sha1:NOFNITOWJO4QVPLDW6K2JMDKRK6ASKHU", "length": 7604, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Spiritual adhyatmik » Kalashtami 2022 Know The Tithi Puja Vidhi And Importance", "raw_content": "Kalashtami 2022 | कालाष्टमी म्हणजे काय जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व\nहिंदू धर्मात पूजा आणि उपवास यांचे विशेष महत्त्व आहे (Kalashtami 2022). प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मृणाल पाटील\nमुंबई : हिंदू धर्मात पूजा आणि उपवास यांचे विशेष महत्त्व आहे (Kalashtami 2022). प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकराच्या रुद्ररुप भगवान कालभैरवाची पूजा केली जाते. काळभैरवाच्��ा सौम्य स्वरुपाला बटुक म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी भक्त बटुक रुपाची पूजा करतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यांच्या कृपेने नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. चला कालाष्टमीशी संबंधित गोष्टींबद्दल जाणून घेऊया (Kalashtami 2022 Know The Tithi Puja Vidhi And Importance).\nमाघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी मंगळवार 25 जानेवारी रोजी सकाळी 07:48 वाजता सुरू होईल. ही तारीख बुधवार, २६ जानेवारी रोजी सकाळी ६.२५ पर्यंत वैध असेल. त्यामुळे वर्षातील पहिले कालाष्टमी व्रत 25 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे. कालाष्टमीच्या दिवशी द्विपुष्कर योग आणि रवि योग यांचा संयोग आहे. 25 जानेवारीला सकाळी 07.13 ते 07.48 पर्यंत द्विपुष्कर योग राहील. त्याच वेळी रवि योग सकाळी 07.13 ते 10.55 पर्यंत असेल.\nकालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र घालावे\nयानंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी\nत्यानंतर गंगेचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध करुन घ्या\nआता त्यांना फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करा\nभगवान कालभैरवासमोर धूप-दीव लावा\nयानंतर भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करा\nआरती करुन पूजा संपन्न करा\n(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)\nChanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेले ‘हे’ 5 मंत्र आत्मसात करा, कोणतंही काम चुटकीसरशी पूर्ण होणार\nAstro Remedy | लग्न जमत नाही आहे वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा\nMauni Amavasya 2022 | मौनी अमावास्येच्या दिवशी ‘ही’7 कामे चुकूनही करु नका, अन्यथा पितृदोष निर्माण होईल\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/100-crore-case-anil-deshmukh-marathi-news-chief-minister-uddhav-adityas-instructions-to-re-employ-waze-former-commissioner-of-police-parambir-singhs-claim-to-ed-129364578.html", "date_download": "2022-05-25T03:37:35Z", "digest": "sha1:E5MIKENJYSNY4ZPXJX4UVFGXZ7PCTII7", "length": 10662, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश; माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच��� ईडीकडे दावा | 100 Crore case | Anil Deshmukh | Marathi news | Chief Minister Uddhav-Aditya's instructions to re-employ Waze; Former Commissioner of Police Parambir Singh's claim to ED - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकलाटणी:वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश; माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांचा ईडीकडे दावा\nमुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला आहे. सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात हा दावा केला आहे. परमबीर यांच्या जबाबामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये परमबीरसिंग यांनी हा दावा केलेला आहे. वाझेला पुन्हा पोलिस सेवेत सामावून घेण्यासाठी आपल्यावर थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या,’ असे परमबीर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.\nतुरुंगात वाझेचा छळ होतोय\nवाझेचा तुरुंगात छळ केला जात आहे. त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दररोज शिव्याशाप, अंगझडती घेतली जाते. ठाणे येथील एका पोलिस उपायुक्त वाझेला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. त्यानेही त्याच्यावर दबाव टाकला, असाही दावा परमबीर यांनी केला आहे.\nजबाब बदलण्यासाठी वाझेवर देशमुखांचा दबाव\nसचिन वाझेने सक्तवसुली संचालनालयासमोर दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला, असाही आरोप परमबीर यांनी केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगासमोरील सुनावणीवेळी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी देशमुख आणि वाझे यांची भेट झाली होती. त्या वेळी वाझेवर जबाब मागे घेण्यासाठी देशमुख यांनी दडपण आणले, असे परमबीर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.\nपरमबीर हेच अँटिलिया स्फोटके-हिरेन हत्येचे मास्टरमाइंड : अनिल देशमुख\nमुंबई | परमबीरसिंग हेच मुकेश अंबानी यांचे निवास अँटिलियासमोरील स्फोटके आणि ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या पुरवणी आरोपपत्रातील जबाबात त्यांनी हा दावा केला आहे. माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nअनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी वाझेकडे मागितले २ कोटी रुपये\n1. सचिन वाझेला जून २०२० मध्ये आढावा बैठक झाल्यानंतर पुन्हा नियुक्त करण्यात आले होते. काही सहआयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी सदस्य असलेल्या मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने आढावा घेतला होता. सर्व निलंबित प्रकरणांचा ही समिती आढावा घेत असते.\n2. सचिन वाझे याला पुन्हा पाेलिस दलात घेण्याची कारणे आढावा समितीच्या फाइलमध्ये आहेत. मात्र वाझेला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता. तसेच मला आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात निर्देश दिले होते.\n3. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत वाझेची नियुक्ती करण्याची तसेच महत्त्वाच्या युनिटची जबाबदारी त्याच्याकडे देण्याची सूचनाही मला देण्यात आली होती. सचिन वाझेच्या नेतृत्वाखालील गुन्हे गुप्तवार्ता विभागाकडे काही महत्त्वाची प्रकरणे सोपवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी (देशमुख) दिल्या होत्या.\n4. सचिन वाझेला पुढील कारवाई आणि सूचना देण्यासंदर्भात दोघांकडून (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख) थेट बोलावले जायचे. यालाच जोडून मी हे सांगू इच्छितो की, पुन्हा सेवेत घेण्यासाठी आणि नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी सचिन वाझेकडे २ कोटी मागितले होते. हे वाझेनेच मला (परमबीर) हे सांगितले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/news-show-505246.html", "date_download": "2022-05-25T04:04:17Z", "digest": "sha1:XNTNRLJKSDMTMD64BXIF7LKMMK3HUAYN", "length": 13046, "nlines": 111, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "पीईईके मटेरियलचा थ्रीडी प्रिंटिंगमध्ये वापर", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > बातमी > उद्योग बातम्या\nपीईईके मटेरियलचा थ्रीडी प्रिंटिंगमध्ये वापर\nअभियांत्रिकी प्लास्टिकमध्ये चांगली क्षमता, हवामान प्रतिकार आणि औष्णिक स्थिरता विशेषत: औद्योगिक उत्पादनांच्या तयारीसाठी अनुप्रयोगांची विस्तृत श्रेणी असते. म्हणूनच, अभियांत्रिकी प्लास्टिक सर्वात जास्त प्रमाणात वापरले गेले आहे3 डी मुद्रण साहित्य, विशेषत: ryक्रिलोनिट्रिल-बुटाडीन. -स्टेरेनिक कोपॉलिमर (एबीएस), पॉलीमाईड (पीए), पॉली कार्बोनेट (पीसी), पॉलीफेनिल्स्ल्फोन (पीपीएसएफ), पॉलीथर इथर केटोन (पीईईके) इत्यादी सामान्यतः वापरली जातात.\nपारंपारिक इंजेक्शन मोल्डिंगपेक्षा वेगळी, 3 डी मुद्रण तंत्रज्ञान प्लास्टिक सामग्रीच्या कार्यप्रदर्शन आणि लागूतेसाठी उच्च आवश्यकता पुढे करते. सर्वात मूलभूत गरज म्हणजे वितळणे, द्रवीकरण किंवा पावडर नंतर द्रवपदार्थ असणे. थ्रीडी प्रिंटिंग तयार झाल्यानंतर, ते घनरूप केले जाते, पॉलिमरायझिंग केले जाते, बरा झाल्यानंतर, त्यात चांगली ताकद आणि विशेष कार्यक्षमता असते.\nसध्या, जवळजवळ सर्व सामान्य-हेतू प्लास्टिक 3 डी प्रिंटिंगवर लागू केली जाऊ शकते, परंतु प्रत्येक प्लास्टिकच्या वैशिष्ट्यांमधील फरकांमुळे 3 डी मुद्रण प्रक्रिया आणि उत्पादनांच्या कामगिरीवर परिणाम होतो.\nसध्या, थ्रीडी प्रिंटिंगमध्ये प्लास्टिकच्या साहित्याच्या वापरावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेतः उच्च छपाई तापमान, खराब सामग्रीची तरलता, परिणामी कार्य वातावरणात अस्थिर घटक, मुद्रण नोजलची सुलभ अडथळा, उत्पादनाच्या सुस्पष्टतेवर परिणाम; सामान्य प्लॅस्टिकमध्ये कमी सामर्थ्य आणि अत्यधिक अरुंद अनुकूलन श्रेणी असते, प्लास्टिकला पुन्हा मजबुतीकरण करणे आवश्यक असते; शीतकरण समानता खराब आहे, आकार देणे हळू आहे आणि उत्पादनास संकोचन आणि विकृती आणणे सोपे आहे; कार्यशील आणि बुद्धिमान अनुप्रयोगांचा अभाव.\nथ्रीडी प्रिंटिंग इंडस्ट्रीची गुरुकिल्ली म्हणजे साहित्य. 3 डी प्रिंटिंगसाठी सर्वात परिपक्व सामग्री म्हणून, प्लास्टिक साहित्यात अजूनही बरीच समस्या आहेत: प्लास्टिकच्या सामर्थ्याने प्रभावित, प्लास्टिक साहित्यात मर्यादित अनुप्रयोग फील्ड आहेत आणि तयार उत्पादनाचे भौतिक आणि यांत्रिक गुणधर्म कमी आहेत; उच्च तापमान प्रक्रिया आणि कमी तापमान आवश्यक आहे. खराब तरलता, मंद उपचार, सोपी विकृती, कमी अचूकता; नवीन साहित्याच्या क्षेत्रात प्लास्टिकचा विस्तार नसणे.\nया कारणास्तव, थ्रीडी प्रिंटिंग ���्लास्टिक सुधारन तंत्रज्ञानाच्या विकासास सध्या मुख्यतः खालील चार दिशानिर्देश आहेत.\nप्लॅस्टिकच्या प्रवाह सुधारणेची जाणीव करण्यासाठी, वंगणांसह सुधारणेचा संदर्भ दिला जाऊ शकतो. तथापि, जास्त वंगण वापरल्याने अस्थिर सामग्री वाढेल आणि उत्पादनाची कडकपणा आणि सामर्थ्य कमकुवत होईल. म्हणूनच, प्लॅस्टिकच्या कमतरतेची कमतरता कमी करण्यासाठी उच्च-कडकपणा, उच्च-तरलता गोलाकार बेरियम सल्फेट, काचेचे मणी आणि इतर अजैविक साहित्य जोडून. पावडर प्लास्टिकसाठी, पावडर पृष्ठभागावर फ्लॅकी अकार्बनिक पावडर जसे की टाल्क पावडर आणि मीका पावडरसह लेप करता येते ज्यामुळे फ्लडिटी वाढेल. याव्यतिरिक्त, फ्लुइडीटी सुनिश्चित करण्यासाठी मायक्रोस्फेर्स थेट प्लास्टिकच्या संश्लेषणाच्या दरम्यान तयार केले जाऊ शकतात.\nबदल वाढवून, प्लास्टिकची कडकपणा आणि सामर्थ्य सुधारले जाऊ शकते. उदाहरणार्थ, ग्लास फायबर, मेटल फायबर आणि लाकूड फायबर प्रबलित एबीएस 3 डी फ्यूजड डिपॉझिनेशन प्रक्रियेसाठी योग्य सामग्री बनवते; पावडर प्लॅस्टिक हे सहसा लेसर सिन्टर केलेले असतात, आणि ग्लास फायबरसह नायलॉन पावडर आणि कार्बन फायबर नायलॉन पावडर, नायलॉन आणि पॉलिथर केटोन मिश्रण इत्यादींसह विविध प्रकारच्या सामग्री एकत्र करून त्यास मजबुतीकरण आणि सुधारित केले जाऊ शकते.\nप्लॅस्टिकच्या घनतेचा काळ क्रिस्टलायटीशी संबंधित आहे. 3 डी फ्यूजन ठेवानंतर प्लास्टिकची वेगवान घनता आणि निर्मिती गती देण्यासाठी, वाजवी न्यूक्लीएटिंग एजंट्सचा उपयोग प्लास्टिकच्या आकार आणि घनतेसाठी वेगवान केला जाऊ शकतो आणि वेगळ्या उष्णता क्षमता असणार्‍या धातू देखील प्लास्टिकच्या साहित्यात वेगवान करण्यासाठी एकत्रित केल्या जाऊ शकतात. घनता.\nफंक्शनल मॉडिफिकेशनद्वारे थ्रीडी प्रिंटिंग मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रातील प्लॅस्टिकच्या अ‍ॅप्लिकेशन रेंजचा विस्तार करता येतो.\nपुढे:पॉलीथिथेरकेटोन पीईईके फिल्म उच्च कार्यक्षमता असलेल्या प्लास्टिक चित्रपटाचा\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी ���्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/23/storms-pakistan-hit-maharashtra/", "date_download": "2022-05-25T04:04:21Z", "digest": "sha1:3TCIH6SR3K5O6UMLKXWBDFDIZYAJOYEY", "length": 9496, "nlines": 94, "source_domain": "surajyadigital.com", "title": "पाकिस्तानमधील वादळ महाराष्ट्रावर धडकले; सावधानतेचा इशारा - Surajya Digital", "raw_content": "\nपाकिस्तानमधील वादळ महाराष्ट्रावर धडकले; सावधानतेचा इशारा\nin Hot News, देश - विदेश, महाराष्ट्र\nनवी दिल्ली / मुंबई : पाकिस्तानातून सुटलेले धुळीचे वादळ महाराष्ट्रावर धडकले आहे. हे वादळ गुजरात Strom Gujrat, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस rain तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. त्यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार Respiratory disorders असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.\nमुंबई, पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. मुंबई (Mumbai) पुण्यामध्ये धुलीकणांचे प्रमाण देखील वाढल्याची नोंद झाली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.\nपाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे.\nHappy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nमुंबई – पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफरने केली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश Sunlight पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाह��. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यात आजाराचे प्रमाण वाढले आहे.\nदृष्यमानता कमी झाल्याने वाहन चालविताना चालकांना त्रास होत आहे. शिवाय श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत. आजाराच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. यासंदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. हे धुळीचे वादळ असल्यामुळे पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधून- मधून ढग देखील ये- जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.\nTags: #Storms #Pakistan #hit #Maharashtra #Warning#पाकिस्तान #वादळ #महाराष्ट्र #धडकले #सावधानता #इशारा\nजमीन विकून अल्पभूधारक शिवसैनिकाने उभारले बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर\nमहाराष्ट्राच्या मालविकाला नमवून सिंधूने जिंकले ३०० वे पदक\nमहाराष्ट्राच्या मालविकाला नमवून सिंधूने जिंकले ३०० वे पदक\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story/photo-honda-city-hybrid-price-announced-see-stunning-features-aau85", "date_download": "2022-05-25T02:50:57Z", "digest": "sha1:F3PUFCWSZCXDXIUGJL2AMUGOADFUTYMH", "length": 6645, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "PHOTO : Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स | Sakal", "raw_content": "\nPHOTO : Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स\nहोंडा कार्स इंडियानं आपली नवी सेडान हायब्रीड कारची (2022 Honda City Hybrid) किंमत जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं ही कार लॉन्च केली होती. (Twitter : @HondaCarIndia)\nHonda City e : HEV कारमध्ये १.५ लीटर एटकिंसन-सायकल DOHC i-VTEC पेट्रोल इंजिन असून याला दोन इलेक्ट्रिक मोटार आहेत. यापैकी एक इलेक्ट्रिक जनरेटरसाठी तर दुसरं Propusor म्हणून काम करतं. याला तीन ड्रायव्हिंग मोड आहेत, यामध्ये EV, हायब्रिड आणि इंजिन ड्राईव्हचा समावेश आहे. (Twitter : @HondaCarIndia)\nकंपनीनं म्हटलंय की, ही कार २६.५ किमी प्रतिलीटर म��यलेज देते. यामध्ये ३७ हायटेक होंडा कनेक्ट फीचर्स आहेत. यामध्ये पहिल्यांद्याच सेन्सिंग तंत्रज्ञानही देण्यात आलं आहे. या कारमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टिम, अॅडप्टिव्ह क्रूझ कन्ट्रोल, लेन किपिंग असिस्ट सिस्टिमसह इतर सेफ्टी फीचर्ससह अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टिम मिळते. (Twitter : @HondaCarIndia)\nहोंडा कार्स इंडियाचे चेअरमन आणि सीईओ ताकुया त्सुमुरा म्हणाले, नवी City e:HEV ही कार लॉन्च करुन आम्ही भारतात इलेक्ट्रिफिकेशन प्रवास सुरु केला आहे. (Twitter : @HondaCarIndia)\nमेक इन इंडिया अंतर्गत भारतातच ही कार तयार होणार असून राजस्थानच्या तापुकारा प्लान्टमध्ये याची निर्मिती होणार आहे, असंही त्सुमुरा यांनी सांगितलं. (Twitter : @HondaCarIndia)\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-water-scarcity-kochri-chinchurti-kondgate-rsn93", "date_download": "2022-05-25T04:15:35Z", "digest": "sha1:6DU6CJG7BYNSDTK4OXJCUHLGLERQW52P", "length": 8312, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी : कोचरी, चिंचुर्टी, कोंडगेत पाणीटंचाई | Sakal", "raw_content": "\nकोचरी, चिंचुर्टी, कोंडगेत पाणीटंचाई\nलांजा: उन्हाच्या वाढत्या तीव्र झळांनी लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सद्यःस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा चटका बसणाऱ्या कोचरी भोजवाडी, चिंचुर्टी व कोंडगेमधील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, लांजा पंचायत समितीमार्फत या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.\nदरवर्षी शासनामार्फत पाणीटंचाई दूर करण्यासाठी लांजा तालुक्यात लाखो रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो; मात्र पाणीटंचाई अद्यापही कमी झालेले नाही. तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरदऱ्यात आणि दुर्गम भागात वसलेल्या कोचरी गावातील भोजवाडी, चिंचुर्टी गावातील धनगरवाडी आणि बौद्धवाडी तर कोंडगे धनगरवाडी या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धावडेवाडी, भोजवाडी येथील विहिरी आटल्याने आणि पाण्याचे मुख्य स्त्रोतदेखील आटल्याने येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची व��ळ येऊन ठेपली आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे.\nकोचरी व कोंडगे गावांत काही दिवसांपूर्वी टॅंकर सुरू करण्यात आला. चिंचुर्टी-धनगरवाडी आणि बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचे पाण्यापासून होणारे हाल लक्षात घेऊन प्रशासनाने या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र टॅंकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने या ग्रामस्थांचे पाण्यावाचून सध्या हाल होत आहेत. गावात टॅंकर पाणी घेऊन आल्यानंतर पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची अक्षरशः झुंबड उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ipl/yuvraj-singh-trolled-csk-suresh-raina-answered-after-chennai-super-kings-defeat-aas86", "date_download": "2022-05-25T04:18:07Z", "digest": "sha1:F5UAWQG7NEHEWJHXW4NWVJ3A24FQ7SX4", "length": 8815, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "VIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर | Yuvraj Singh Trolled CSK Suresh Raina Answered | Sakal", "raw_content": "\nVIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर\nचेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या आयपीएल हंगामात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे कर्णधार बदलून देखील त्यांची पराभवाची मालिका सुरूच आहे. मुंबई विरूद्धच्या सामन्यात तर चेन्नई फक्त 97 धावात ऑल आऊट झाली. ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची आयपीएलमधील सर्वात कमी धावसंध्या होती. विशेष म्हणजे चेन्नईची सर्वात कमी धावसंख्या (79) देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स विरूद्धच झाली होती.\nहेही वाचा: पुढचा आयपीएल हंगाम खेळणार खुद्द धोनीनेच दिले संकेत\nया सामन्यात चेन्नईकडून फक्त कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेच झुंजार खेळी करत नाबाद 36 धावा केल्या. त्यानंतर मुंबईने 5 विकेट गमावून 97 धावांचे आव्हान पार केले. दरम्यान, चेन्नईच्या या खराब कामगिरीवरून सोशल मीडिायवर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगमध्ये भा���ताचा माजी फलंदाज युवराज सिंग देखील आघाडीवर होता. त्याने शेजारी बसलेल्या सीएसकेचा जुना खेळाडू सुरेश रैनाची देखील खेचली.\nसुरेश रैना आणि युवराज सिंग हे दोघे चेन्नई 97 धावांवर ऑल आऊट झाली त्यावेळी एकत्रच होते. रैना युवराजच्या शेजारीच बसला होता. त्यावेळी युवराजने सेल्फी व्हिडिओ घेत सुरेश रैनाला 'रैना तुमचा संघ 97 धावांवर ऑल आऊट झाला. तुम्हाला याबबात काही म्हणायचं आहे काय' असा प्रश्न विचारला. त्यावर रैनाने 'मी त्या सामन्यात नव्हतो.' असे उत्तर दिले.\nहेही वाचा: 'आम्ही भारताच्या मागे का धावावे' माजी PCB अध्यक्ष बरळले\nचेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात 12 सामन्यात फक्त 8 गुण मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. आता चेन्नईसमोर उरलेल्या दोन सामन्यात विजय मिळवून आयपीएल 2022 हंगामाची सांगता चांगली करण्याचे आव्हान असणार आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-pne22c60165-txt-pc-today-20220504020328", "date_download": "2022-05-25T03:26:41Z", "digest": "sha1:WPIHNHPHEPO44PIAVW5XDTFLDYN6UA36", "length": 10386, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्णत्वाकडे | Sakal", "raw_content": "\n‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्णत्वाकडे\nपिंपरी : ‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्णत्वाकडे\nपिंपरी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत (Smart City Scheme) पॅन सिटी (Pan City) आणि एबीडी प्रकल्पांचे (ABD Project) काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या कामगिरीमुळे शहराने देशात अकरा क्रमांक प्राप्त केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली. सर्व प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करून शहरातील नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.\nस्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी शहर सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात पाटील बोलत होते. आमदार अण्णा बन���ोडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, कार्यकारी अभियंता मनोज सेठीय, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे आदी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीला मिळालेले केंद्र व राज्यस्तरीय ‘प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना’, ‘ओपन डेटा वीक, ‘प्लेस मेकिंग’ पुरस्कार; ७५ तासांत तयार केलेल्या सुदर्शन चौकातील ‘८ टू ८० पार्क’ला प्लेस मेकिंग मॅरेथॉन विजेता पुरस्कार; ऊर्जा व हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशीलता व हवेची गुणवत्ता, जल व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींत ‘क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.०’ मध्ये पाचपैकी चार स्टार मिळाले; पर्यावरण संतुलनासाटी ‘क्लायमेट चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुक्तांसह सर्व टीमचे अभिनंदन केले. पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत कामांच्या प्रगतीचे सल्लागारांमार्फत सादरीकरण केले.\nस्मार्ट सारथी ॲपच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचले\nविविध स्पर्धा व कार्यक्रमांचे कॅम्पेनिंग, मर्चंड मोड्युल ॲपद्वारे व्यापाऱ्यांना व्यासपीठ\nम्युनिसिपल ई-क्लासचे २३ पैकी २१ कॉम्पोनंट पूर्ण, डोर टू डोर सर्व्हे सुरू\nस्मार्ट बस स्टॉप, पार्किंग, सिनिअर सिटीझन प्लाझा, योगा पार्कची कामे प्रगतीवर\nऑप्टिकल फायबर केबल ५८५ पैकी ५३७ किलोमीटर टाकली असून ९० टक्के काम पूर्ण\n२७० ठिकाणी वायफाय, पोल उभारण्याचे काम ९० टक्के, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले\nस्मार्ट ट्रॅफिकचे १२२ कॅमेरे बसविले, स्मार्ट पर्यावरण, वॉटर मीटर, सेव्हरेज, वेस्ट मॅनेजमेंट\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2022-05-25T03:46:45Z", "digest": "sha1:RBGYBFMR7OLMHXMW56RABHMEPT43XVV3", "length": 11082, "nlines": 103, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "आई | आईचा लाघवी लेक | श्री रामदास स्वामी | समर्थ स्मरण ४ | कालनिर्णय ब्लॉग", "raw_content": "\nआईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण : ४)\nPublished by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on February 23, 2017 in समर्थ स्मरण\nपरिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले’ म्हणून विचारले. समर्थांनी जांब गावचा म्हणून सांगताच त्या गृहस्थांनी रागावून तुमचे ठीक चालले आहे. पण तिथे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने जो आक्रोश केला त्यात तिचे डोळेदेखील गेले. मागाहून हवे तिकडे जा, पण आता आधी एकदा आई ला भेटून जा, असा उपदेश केला.त्या गृहस्थांकडून घरची हकिगत कळल्यावर समर्थ मातृप्रेमाच्या ओढीने मार्गात कुठेही न थांबता तडक जांब गावी येऊन पोहोचले.\nसाधारण बत्तीस-तेहतीस वर्षांचे वय, सूर्यनमस्काराने बलदंड, बांधेसूद झालेले असे समर्थ वीस-एकवीस वर्षांनंतर घरी आले होते. आईच्या ओढीने ते घराच्या दारापर्यंत आले खरे, पण एकदम घरात न जाता दारात उभे राहून त्यांनी खणखणीत आवाजात एक स्वरचित श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ असा रघुवीराच्या नावाचा जयजयकार केला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दोन श्लोक म्हटले. पण आई मुलाचा बदललेला आवाज ओळखू शकली नाही. मात्र तिने आपल्या सुनेला म्हणजे समर्थांचे वडीलबंधू श्रेष्ठ यांच्या पत्नीला, ‘ बाहेर गोसावी आला आहे त्याला थोडी भिक्षा घालून ये ‘ असे निर्विकार मनाने म्हटले. समर्थांनी आईचे ते उद्‌गार ऐकले आणि ‘ हा गोसावी भिक्षा घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही ’ असे गदगदल्या स्वरात सांगितले. त्याबरोबर आईला आपल्या लाडक्या लेकाची ओळख पटली. माझा नारायण आला की काय असा रघुवीराच्या नावाचा जयजयकार केला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दोन श्लोक म्हटले. पण आई मुलाचा बदललेला आवाज ओळखू शकली नाही. मात्र तिने आपल्या सुनेला म्हणजे समर्थांचे वडीलबंधू श्रेष्ठ यांच्या पत्नीला, ‘ बाहेर गोसावी आला आहे त्याला थोडी भिक्षा घालून ये ‘ असे निर्विकार मनाने म्हटले. समर्थांनी आईचे ते उद्‌गार ऐकले आणि ‘ हा गोसावी भिक्षा घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही ’ असे गदगदल्या स्वरात सांगितले. त्याबरोबर आईला आपल्या लाडक्या लेकाची ओळख पटली. माझा नारायण आला की काय असे आनंदाने आई विचारीत असतानाच समर्थांनी आत येऊन तिच्या पायावर आपले मस्तक ठेवून ‘ होय आई, मी नारायण आलो आहे, ’ असे उत्तर दिले.\nमाय-लेकरांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या साहाय्याने मोकळीक दिली. काही वेळाने भानावर येऊन आई आपल्या लेकराला हाताने चाचपडून पाहू लागली. कारण लेकाच्या वियोगाने रडून रडून तिची दृष्टी गेली होती. समर्थांचा वज्रदेह हातानेच अनुभवून आई हताशपणे म्हणाली, ‘ नारायणा, तुझे हे रूप बघू तरी कसे डोळेच नाहीत ना मला आता. ‘ आईचे हे उद्‌गार नारायणाच्या काळजाला भिडले. आपण गृहत्याग केल्यामुळे रडून रडून मातेचे डोळे गेले, हे समजून तै अंतर्बाह्य गलबलले. मनाच्या तशा व्याकुळ अवस्थेत समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून आपला समर्थ हात फिरविला आणि काय आश्चर्य डोळेच नाहीत ना मला आता. ‘ आईचे हे उद्‌गार नारायणाच्या काळजाला भिडले. आपण गृहत्याग केल्यामुळे रडून रडून मातेचे डोळे गेले, हे समजून तै अंतर्बाह्य गलबलले. मनाच्या तशा व्याकुळ अवस्थेत समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून आपला समर्थ हात फिरविला आणि काय आश्चर्य आईला दृष्टी आली. नव्याने दृष्टी लाभलेल्या आईने कौतुकाने आपल्या या लाघवी लेकाला न्याहाळीत विचारले, ‘ हा चमत्कार कसा केलास रे बाबा आईला दृष्टी आली. नव्याने दृष्टी लाभलेल्या आईने कौतुकाने आपल्या या लाघवी लेकाला न्याहाळीत विचारले, ‘ हा चमत्कार कसा केलास रे बाबा ही भूतचेष्टा कुठे शिकलास ही भूतचेष्टा कुठे शिकलास’ त्यावर समर्थ उत्तरले,\n तेंचि भूत गे माये \nहे भूत म्हणजे प्रत्यक्ष रामराजाच बरं का आई\n तें चि भूत गे माये \nत्यानंतर समर्थ काही काळ घरी राहून सर्वांना वीस वर्षांचे स्वत चे अनुभव कथन करून आईची, वडीलबंधूंची परवानगी घेऊन, गावकऱ्यांचा निरोप घेऊन लोककल्याणार्थ पुन्हा भ्रमंतीस निघाले. उपलब्ध माहितीप्रमाणे त्यानंतर पुढे पुन्हा एकदा ते जांब गावी आले होते. जांब येथे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्याच ठिकाणी १८५४ च्या चैत्र शुद्ध नवमीला भव्य मंदिर उभारून त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली.\nसमर्थांचे एकूण चरित्र बघता राणूबाईच्या या लाघवी लेकराने केवळ आपल्या आईलाच पुनर्दृष्टी प्राप्त करून दिली असे नव्हे तर महाराष्ट्र-मातेच्या लेकरांनाही नवी दृष्टी प्राप्त व्हावी, स्वत्व विसरलेल्या त्यांच्या डोळ्यांवरचे ‘ मळभ ’ दूर व्हावे म्हणून भीम-प्रयत्न केले.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या\nज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ( आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी : भाग ४ मधून )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/category/health-mantra/yoga-excercise/", "date_download": "2022-05-25T03:56:41Z", "digest": "sha1:3IXSI45BCDGK7VBEV7V7JKVD6UWQVWO7", "length": 5166, "nlines": 104, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Yoga Excercise Archives - Kalnirnay", "raw_content": "\nताणतणावांचे जीवन आणि योग\nआजच्या नव्या युगात एक विलक्षण विचित्र गोष्ट घडत आहे ती अशी, आपली बहुशः कामे यंत्रे करतात. बुद्धीची कामेसुद्धा संगणक प्रणाली करू लागली आहे. पण यंत्रे संगणक आपली कामे करत असूनही ताणतणाव माणसाला येतच आहेत. कामे कमी झाली आहेत, परंतु ताणतणाव कमालीचे वाढले आहेत. आजचा माणूस ताणतणाव पेलू शकत नाही. संपदा पायाशी लोळण घेत असली तरी\nपतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास\nयोगाभ्यासाचा ‘श्रीगणेश’ करताना….लक्षात ठेवा – योगाभ्यासाचा ‘प्रारंभ’ शक्यतो प्रत्यक्ष गुरुकडून शिकण्याने व्हावा हा उत्तम मार्ग. पण ते शक्य नसल्यास लेख चांगला वाचून, समजून-उमजून योगाभ्यास सुरु करण्यास हरकत नाही. पण हा दुय्यम मार्ग आहे हे विसरू नये. काही श्वसन संबंधित प्रकार व प्राणायाम सोडून इतर सर्व प्रकारांत श्वसन सामान्य (नॉर्मल) व नैसर्गिक ठेवावे. यौगिक प्रकार साधताना,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post_21.html", "date_download": "2022-05-25T04:39:25Z", "digest": "sha1:MDXTFIPK3MWQBMTIBZ74WHYF2FXN7JAE", "length": 40078, "nlines": 296, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "व्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nजागतिक कल बघायला गेलो तर कोव्हिड-19ने ग्रस्त प्रत्येक 6 रुग्णांपैकी एकजण गंभीर स्थितीत जात आहे, ज्यामध्ये शसनाच्या त्रासाचा समावेश असू शकतो. काही देशांमध्ये अशा रुग्णाची संख्या इतकी वाढली आहे की कोणावर पहिले उपचार करायचे अशी अवघड स्थिती डॉक्टरांवर ओढवली आहे. कोरोना व्हायरसने सर्व जगाला ग्रासलेले असताना, व्हेंटिलेटरचा वापर ही असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धती म्हणून पुढे आली आहे. अतिदक्षता विभागातील तातडीच्या उपचार प्रक्रिया, त्यातील गुंतागुंत, विशेष करून आर्टिफिशिअल व्हेंटिलेशन (कृत्रिम श्वसन यंत्रणा) या बाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळेच व्हेंटिलेटर म्हणजे काय त्याविषयीचे गैरसमज दूर करून त्याविषयी जाणून घेणे आजच्या घडीला महत्त्वाचे आहे.\nव्हेंटिलेटर म्हटलं की सर्वसामान्यांचा मनात धास्तीच भरते. अगदी सर्व प्रयत्न संपले म्हणून आपल्या माणसाला आता व्हेंटिलेटर लावला आहे असे अतिदक्षता विभागाच्या बाहेर काळजीत पडलेल्या नातेवाइकांचा समज होतो. आपले माणूस कदाचित आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता यातून बाहेर निघणे अवघड आहे, असे देखील बऱ्याच जणांना वाटते. म्हणूनच व्हेंटिलेटर म्हणजे काय, त्याचा वापर का आणि कधी केला जातो, थोडक्यात त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे.\nसध्या कोव्हिड-19ने जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे आणि या काळात दोन गोष्टी आरोग्यसेवेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत ‘मास्क’ आणि ‘व्हेंटिलेटर’. विशेष करून नकोसे वाटणारे व्हेंटिलेटर हे वैद्यकीय उपकरण आता काळाची गरज, रुग्णांसाठी वरदान, विेशासू साथी आणि सुरक्षा कवच ���्हणून ओळखले जाऊ लागले आहे . कल्पना करा की एखादी व्यक्ती वादळी समुद्रात अडकली आहे, अशा परिस्थितीत एखादी छोटी नाव त्याला वाचवू शकते. ती नाव वादळ शमवू शकत नाही परंतु त्या व्यक्तीला किनाऱ्यापर्यंत पोहोचवू शकते. तसंच काहीसे व्हेंटिलेटरच्या बाबतीत पण आहे. अतिदक्षता विभागातील तातडीच्या उपचार प्रक्रिया, त्यातील गुंतागुंत, विशेष करून आर्टिफिशिअल व्हेंटिलेशन (कृत्रिमेशसन यंत्रणा) या बाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत.\nकोरोना व्हायरसने सर्व जगाला ग्रासलेले असताना, व्हेंटिलेटरचा वापर ही असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धती म्हणून पुढे आली आहे. लॉकडाऊन, संचारबंदी, आर्थिक मंदी याचबरोबर व्हेंटीलेटर्सची कमतरता हाही सर्व घरांमधील चर्चेचा मुद्दा बनला आहे. जगभरातील प्रत्येक देश हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेले व्हेंटीलेटर्स आणि सध्याची गरज लक्षात घेता संख्येत असणारी कमतरता याची चाचपणी करीत आहे. ही स्थिती म्हणजे युद्ध सुरू होण्याआधी आपल्याकडे असलेले सैन्य बळ आणि शस्त्रास्त्रांचा आढावा घेण्यासारखे आहे. 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या भारताकडे सार्वजनिक आणि खासगी आरोग्यसेवा क्षेत्रात 40,000 व्हेंटीलेटर्स आहेत.\nजागतिक कल बघायला गेलो तर कोव्हिड- 19ने ग्रस्त प्रत्येक 6 रुग्णांपैकी एक जण गंभीर स्थितीत जात आहे, ज्यामध्येेशसनाच्या त्रासाचा समावेश असू शकतो. काही देशांमध्ये अशा रुग्णाची संख्या इतकी वाढली आहे की कोणावर पहिले उपचार करायचे अशी अवघड स्थिती डॉक्टरांवर ओढवली आहे. ही गंभीर स्थिती सर्वांसाठी एक काळजीचा विषय असून, देशांतर्गत कमी खर्चाध्ये व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचे जोरदार प्रयत्न चालू झालेले दिसून येत आहेत.\nसाथीचे रोग हा आरोग्यसेवा क्षेत्रासाठी एक वेगळाच काळ असतो. अशा परिस्थितीत जुन्या पद्धती, समज आणि आरोग्य प्रणालीमध्ये बरेच बदल घडतात. यामध्ये नवीन तंत्रज्ञानासह नवनवे शोध उदयाला येतात व डॉक्टरांकडे सद्यस्थितीत असलेल्या जुन्या तंत्रज्ञानाचा वापरामध्ये देखील बदल होऊ शकतो. उदा. 1950 साली कोपनहेगन मध्ये ‘पोलिओमायलायटीस’ या साथीच्या रोगाने गंभीर रूप धारण केले होते. ज्यामध्ये रुग्णांना हातापायाचेच नव्हे तरेशसन स्नायूंचा देखील पक्षाघात झाला होता. अशा बऱ्याच रुग्णांनोशास घेण्यास अडथळा ये��� होता. या काळातदेखील हॉस्पिटल्सच्या क्षमतेवर काही आठवड्यातच ताण पडू लागला होता. तेव्हा वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी भूलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः कृत्रिमरीत्या प्राणवायूचा पुरवठा (मॅन्युअल व्हेंटिलेशन) केला होता. चीनमधील बीजिंग येथे 2003 साली एव्हीअन फ्लूच्या काळात इतर अतिदक्षता विभागातील नसलेल्या इतर विभागातील लोकांनी मोबाईल फोनद्वारे इतर देशातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत अतिदक्षता विभागाचे काम पार पडले होते.\nपण मग व्हेंटिलेटर म्हणजे नक्की काय हे जीवरक्षक उपकरण आहे का पैसे खर्च करणारे मशीन आहे हे जीवरक्षक उपकरण आहे का पैसे खर्च करणारे मशीन आहे का आजारी किंवा मृत्यच्या दारात पोहोचलेल्या माणसाचे अस्तित्व राखण्यासाठी निरर्थक प्रयत्नाचा भाग आहे का आजारी किंवा मृत्यच्या दारात पोहोचलेल्या माणसाचे अस्तित्व राखण्यासाठी निरर्थक प्रयत्नाचा भाग आहे\n- असे प्रश्न काही वर्षांपूर्वी एका बड्या सुपरस्टारने आपल्या लोकप्रिय मालिकेत उपस्थित केले होते. व्हेंटिलेटर हे हॉस्पिटलमधील खाटांशेजारी असणारे उपकरण जे दोन महत्त्वाचे कार्य करते एक म्हणजे रक्ताच्या प्रवाहात पुरेसा प्राणवायू उपलब्ध करणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणे. ह्यामुळे नाजूक परिस्थितीत वेशसन प्रक्रिया स्वतः पूर्णपणे करू न शकणाऱ्या रुग्णाला मदत होते. ह्या उपकरणामुळे श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णाला योग्य प्रमाणात प्राणवायू दिला जाऊ शकतो आणिेशसन प्रक्रियेला लागणारे अतिरिक्त प्रयत्न कमी झाल्याने रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.\nअतिदक्षता विभागात कार्यरत तज्ज्ञ\n(इंटेन्सिव्हिस्ट) म्हणून आम्ही व्हेंटीलेटरचा वापरेशसनाचा त्रास असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक ताकदवर आणि पूरक असे साधन म्हणून करतो. खरं म्हणजे व्हेंटिलेटरचा वापर म्हणजे उपचार नाही. एखाद्या रुग्णाची गंभीर होत असलेली शारीरिक स्थिती जेव्हा वैद्यकीयरित्या व्यवस्थापित केली जाऊ शकते तेव्हा व्हेंटीलेटर्स रुग्णाचे प्राण वाचवत रुग्णाच्या फुफ्फुसांना बरे होण्याचा वेळ देतात. तरी पण अशा परिस्थितीत व्हेंटीलेटर्सचा वापर ह्या बाबत अनेकसमज-गैरसमज आहेत.\nव्हेंटीलेटर्सच्या बाबतीत समज - गैरसमज\n1. समज :- रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यास तो/ती वाचू शकण���र नाही.\nसत्य - जेव्हा एखादे मानवी शरीर तीव्र किंवा गंभीर रोगाने ग्रासले असते तेव्हा, हृदय आणि फुफुसांना जास्तीतजास्त साहाय्याची गरज असते. अशा वेळेस शारीरिक प्रक्रिया या खूप गुंतागुंतीच्या, अत्यंत काटेकोरपणे नियंत्रित असतात. अशा वेळेस व्हेंटिलेटर उपयुक्त ठरतो. खरंतर व्हेंटिलेटरचे साहाय्य घेतलेल्या रुग्णांपैकी सुमारे 75-85% बरे होऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगतात.\n2. समज - मृत्यूच्या दारात असलेला रुग्णाचे प्राण काही काळ टिकवून ठेवण्यासाठी व्हेंटिलेटरचा वापर केला जातो.\nसत्य - प्रत्येक रोगाशी निगडित परिवर्तनीय (रिव्हर्सिबल) व अपरिवर्तनीय (इररिव्हर्सिबल) स्थिती असते प्रत्येक रोगामध्ये परिवर्तनीय स्थितीची एक छोटी संधी असते. यासाठी अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांचा प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्य तसेच उपकरणांची क्षमता महत्त्वाची ठरते.\n3. समज - डॉक्टर्स त्यांना हवे तेव्हा व्हेंटीलेटर्सचा वापर करतात.\nसत्य - जीवन आणि मृत्यूशी झुंज करणाऱ्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर चा वापर कधी करावा यासाठी कधी वैज्ञानिक मापदंड महत्त्वाचे ठरतात. या मापदंडांचा विचार करून आणि कुटुंबीयांचे मत जाणून मग निर्णय घेतला जातो.\n4. समज - व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्यास डॉक्टरांचे काही नियंत्रण राहत नाही.\nसत्य - रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्यास परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट, रेसिडेंट डॉक्टर्स, तज्ज्ञ सल्लागार, परिचारिका हे सर्व रुग्णांच्या देखभालीसाठी अहोरात्र काम करतात. प्राणवायूच्या पुरवल्या जाणाऱ्या प्रमाणापासून ते रुग्णाचे मिनिटाला हृदयाचे ठोके किती आहेत, कार्बन डायऑक्साईड कसे बाहेर काढायचे, ते फुफ्फुसांना निकामी होण्यापासून कसे वाचवायचे या सर्व आव्हानांवर उपाय शोधण्याचे काम सुरू असते. परिचारिका देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावत रुग्णाची मदत व कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर देतात. लॅब टेक्निशिअन, डायग्नॉस्टिक इमेजिंग तज्ज्ञ, देखील रोजच्या या प्रयत्नांध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. फिजिओथेरपीस्टची टीम सतत रुग्णांचे स्नायू कसे कार्यरत राहतील हे पाहते आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अतिदक्षता विभागाची आणि रुग्णाची वैयक्तिक स्वच्छता राखत असतात .\n5. समज - व्हेंटिलेटरचा वापर म्हणजे रुग्णाचे आयुष्य धोक्यात घालणे आहे.\nसत्य - व्हेंटिलेटर वापरतानोशसन नलिकेत घातलेल्या ट्यूबमधून संभाव्य संसर्गाची जोखीम असते. व्हेंटिलेशनची प्रक्रिया ही नैसर्गिक प्रक्रिया नसल्यामुळे यामुळे साईड इफेक्ट्स होणे हे स्वाभाविक आहे. यामुळे हृदयावर अधिकदाब निर्माण होऊ शकतो ज्यामुळे हृदय याला प्रतिकार करू शकते. कधी कधी रक्तदाब कमी होऊ शकतो व हृदयाचे कार्य अधिक अवघड होते. फुफ्फुसांमधील रक्तदाब देखील वाढू शकतो. पण प्रदीर्घ अनुभव व कौशल्य असलेले अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ हे होऊ नये म्हणून काम करीत असतात.\n6. समज - रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर हॉस्पिटल प्रदीर्घ काळ हे चालू ठेवेल.\nसत्य - व्हेंटिलेटरचा वापर हा रुग्णाला आपल्या शरीराचे कार्य पूर्ववत आणण्यास वेळ देणे यासाठी असतो. सामान्यतः हेंटिलेटर काढल्यावर रुग्ण स्व:ताहून प्रभावीपणे श्वास घेऊ शकतात. व्हेंटिलेटर काढण्याच्या आधी रुग्णेशास घेण्यास सक्षम आहे की नाही यासाठी डॉक्टर्स अनेक चाचण्या घेतात. खरंतर सध्या आपण अभूतपूर्व, आव्हानात्मक असा काळ अनुभवतो आहोत. अशा परिस्थितीत नेहमीच्या चाकोरीबाहेर जाऊन सर्जनशील व अद्वितीय असे उपाय शोधण्याची वेळ वैद्यकीय तज्ज्ञांसमोर आलेली आहे. शेवटी लोकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे आहे.\n- डॉ. प्राची साठे\n(11 एप्रिल 2020 पर्यंतच्या माहितीवर आधारित.)\nलेखिका पुणेस्थित रूबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या संस्थापिका व प्रमुख आहेत.\n(साभार : पुरोगामी जनगर्जना)\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारतीय पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि विज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nए���ात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्य���चा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/pune_16.html", "date_download": "2022-05-25T03:48:26Z", "digest": "sha1:CHXB6DQOAJSJ5YJZIX7M5O2WVQBCS5OR", "length": 7668, "nlines": 109, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री\nपुणे ( १६ नोव्हेंबर ) : क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य काळातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे होते. ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत होते. त्यांचे उचित स्मारक तर शासन निर्माण करीलच परंतु त्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीला माहीत होण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.\nक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समिती पुणे यांच्यावतीने संगमवाडी येथे आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, अशोक लोखंडे, विजयराव काळे, कैलास सोनटक्के, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.\nक्रांतीवीर लहुजी साळवे यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, रायगड, चैत्यभूमी, दीक्षाभूमीला जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व लहुजी साळवे यांच्या\nस्मारकाला यावे, यासाठी त्यांचे स्मारक उत्तम असे केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वांना अभिमान वाटेल असे त्यांचे स्मारक होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री म्हणाले की, वस्ताद लहुजी साळवे यांचे वडील इंग्रजाविरूध्द लढले. इंग्रजांच्या विरूध्दच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. तरीही वस्ताद लहुजी साळवे खचले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्या\nप्रेरणेतून अनेक स्वातंत्र्यसेनानी घडले. मात्र त्यांच्या व्यक्तीमत्वावर आणि कार्यावर पुरेसा प्रकाश पडला नाही. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना कळावे यासाठी त्यांचे स्मारक उभारले जाईल. त्यांच्या स्मारकासाठी आवश्यक\nअसणारी जागा आरक्षित केली जाईल.\nलहुजी साळवे एका समाजाचे नव्हते ते सर्वांचे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सर्वांनीच आदर्श घ्यायला हवा. असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवले जातील. शासन\nसमाजाच्या पाठीशी आहे. त्यांच्या जीवन कार्याची माहिती आजच्या पिढीला होण्यासाठी चित्रपट निर्मिती केली जाईल, त्या चित्रपटात संपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले. प्रारंभी अशोक लोखंडे\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/08/maharashtra_12.html", "date_download": "2022-05-25T03:22:12Z", "digest": "sha1:HTI5DTGPY4HXCVRVOFTPWP5XBJX7M7DB", "length": 9716, "nlines": 107, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी\nईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये ; मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन\nमुंबई ( १ ऑगस्ट २०१९) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही तसेच त्यांच्या कडून सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.\nईव्हीएम अत्यंत सुरक्षित असल्याचा विश्वास बाळगण्याविषयी आवाहन करताना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी म्हणाले, इव्हीएम चुकीचे मत नोंदवू शकत नाही यावर विश्वास ठेवण्यामागे अनेक ��ारणे आहेत. त्यांची माहिती करुन घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक-2019 दरम्यान देशातील 61.3 कोटी मतदारांनी 10 लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्रांवरुन ईव्हीएमच्या सहाय्याने मतदान केले आणि व्हीव्हीपॅटवर त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री केली.\nप्रत्येक ईव्हीएम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासली आणि सीलबंद केली जाते. तसेच त्यांचे प्रतिनिधी मशीनच्या सीलवर स्वाक्षरी करतात. ईव्हीएम यंत्रे सर्व मतदारसंघ आणि मतदान केंद्रांना सरमिसळ करुन वाटप करण्यात येत असल्यामुळे कोणती मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रात पाठविली जाणार याविषयी पूर्वकल्पना नसते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीनंतर त्यादिवशी निश्चित होते. तोपर्यंत उमेदवाराला ईव्हीएमवरील कोणत्या क्रमांकाचे बटन दिले जाईल याचाही अंदाज बांधता येत नाही.\nमतदान केंद्रावर वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्सचा अनुक्रमांक हा प्रत्येक उमेदवाराला दिला जातो. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याआधी, अभिरुप मतदान घेण्यात येते. ज्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी स्वत: मत नोंदवतात व ईव्हीएमवर निकाल पाहून 100 टक्के व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करतात. त्यांच्या प्रमाणिकरणानंतरच प्रत्यक्ष मतदान सुरू होते. 2019 च्या निवडणुकीत एक कोटींपेक्षा अधिक मतदान प्रतिनिधींनी मशीन्सना प्रमाणित केले आहे.\nमतदानानंतर सर्व मतदान प्रतिनिधी मशीनवर शिक्का लावतात व स्वाक्षरी करतात. तसेच मतमोजणी करण्यापूर्वी मशीनचा अनुक्रमांक तंतोतंत जुळतो की नाही याची पडताळणी करतात. व्हीव्हीपॅटमध्ये चुकीची फक्त 17 मते नोंद झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु त्या 17 मतदारांनी पुन्हा मतदान केल्यानंतर त्यांचा दावा चुकीचा आढळून आला.\n20 हजार 687 व्हीव्हीपॅटमधील मतांची संबंधित ईव्हीएममधील मतांशी तुलना केली असता फक्त 8 व्हीव्हीपॅटमधील एकूण मतांची जुळणी झाली नाही. तसेच सुमारे 1.25 कोटी मतांच्या गणनेत केवळ 51 मते (एकूण मतदानाच्या 0.0004 टक्के) जुळली गेली नाहीत आणि ही गफलत मानवी चुकांमुळे झाली असून मशीनमध्ये काही दोष आढळला नाही. ईव्हीएम मशीनचा प्रशासकीय आणि सुरक्षेविषयी अत्यंत बळकट प्रोटोकॉल असून त्याचा कोणीही भंग करु शकत नाही.\nआपण लोकसभा मतदानाच्या वेळी नोंदविलेल्या मताची खात्री व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीद्वारे केली आहेच. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये आवाहन करण्यात आले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-05-25T03:31:10Z", "digest": "sha1:BOWQGHRLGVDFQJEAZQOPKUD5HC6FXQ6J", "length": 4383, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८७२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ८७२ मधील मृत्यू\n\"इ.स. ८७२ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadanvis-opposes-decision-of-giving-name-of-tipu-sultan-to-garden-hrc-97-2777258/", "date_download": "2022-05-25T04:07:13Z", "digest": "sha1:GWBLOXHBVHVDRTQDB72LKEPFHBGCATDP", "length": 22618, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra fadanvis opposes decision of giving name of tipu sultan to garden | उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “हिंदूंवर अत्याचार करणारा....” | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nउद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “हिंदूंवर अत्याचार करणारा…”\nदेवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिला. आपल्या देशाची सातत्याने प्रगती होवो आणि आपली लोकशाही चिरायू होवो, असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने पुढे जातोय, त्यावरून देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.\n“ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव महापालिकेने मैदानाला देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्याचा महिमा करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे,” असं फडणवीस म्हणाले.\n अमोल मिटकरींचं मनसेला ‘हा’ फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर बृजभूषण सिंहांसोबत पवारांचे फोटो झाले होते व्हायरल\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nराज ठाकरेंविरोधात शरद पवारांनी पुरवली रसद मनसेकडून पवार कुटुंब आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो ट्वीट; चर्चांना उधाण\nVideo : फडणवीसांच्या गाडीसमोरची गर्दी हटवायला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेच रस्त्यावर उतरले; मिटकरी म्हणतात, “ओबीसी नेते..\nमालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आलं आहे. या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचा लोकार्पण सोहळा आज करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. या क्रीडांगणाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन भाजपाने तीव्र विरोध केला आहे.\nयापूर्वीही झाला होता वाद..\nगोवंडीमधल्या एका उद्यानाला शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविकेने टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीकडे एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र ट्वीट करताना मुंबई भाजपाने शिवसेनेव�� खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. “हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदू द्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्रमांक १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेच्या या चमत्कारिक मागणीविरोधात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्या समितीला पत्र लिहिले आहे”, असं ट्वीट मुंबई भाजपाकडून करण्यात आलं होतं.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविज्ञान केंद्राबरोबरील करार नऊ महिन्यांत संपुष्टात ; डिसलेंनी घेतलेल्या विद्यार्थी प्रशिक्षणाबाबतही प्रश्न\nअक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बा��कोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nयंदा वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता\nवाळू तस्करांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प\nकोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले; सिडकोला धरण देण्यास माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध, भाजपचा राष्ट्रवादीच्या सुरात सूर\nफ्रेंच तज्ज्ञांची उद्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट\nतारकर्ली बोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ७ जखमी\nराज्य काँग्रेसमधील नवे मुस्लीम नेतृत्व; डॉ. वझाहत मिर्झा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष\nअलिबाग : महिलेचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकाल\nVideo : फडणवीसांच्या गाडीसमोरची गर्दी हटवायला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेच रस्त्यावर उतरले; मिटकरी म्हणतात, “ओबीसी नेते..\nअमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर; म्हणाले, “मी त्यांना विनंती करतो की जिथे…\nवाळू तस्करांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प\nकोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले; सिडकोला धरण देण्यास माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध, भाजप��ा राष्ट्रवादीच्या सुरात सूर\nफ्रेंच तज्ज्ञांची उद्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट\nतारकर्ली बोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ७ जखमी\nयंदा वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता\nराज्य काँग्रेसमधील नवे मुस्लीम नेतृत्व; डॉ. वझाहत मिर्झा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/nashik-yeola-clash-bitween-waiters-one-waiter-died-police-arressted-four-accused-621537.html", "date_download": "2022-05-25T03:37:12Z", "digest": "sha1:TNB2V656FSHXTRHZ4XXIJ2KXX2ZI4UAL", "length": 7637, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Nashik yeola clash bitween waiters one waiter died police arressted four accused", "raw_content": "Nashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू\nजिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola Taluka) हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे हॉटेलमधील वेटर्समध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा चक्क मृत्यू (Murder) झालाय.\nनाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola Taluka) हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे हॉटेलमधील वेटर्समध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा चक्क मृत्यू (Murder) झालाय. या धक्कादायक घटनेमुळे नाशिक जिल्हा (Nashik District) हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.\nवादाचे रुपांतर थेट हाणामारीत\nमिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील अंदरसुल गावजवळ स्वामीज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्समध्ये आपापसात वाद झाला होता. त्याचेच पर्यावसान थेट हाणामारीत झाले. वेटर्समध्ये सुरु झालेल्या या हाणामारीमध्ये एका चाळीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. मारहाणीमध्ये जखमी झाल्यामुळे या कामगाराला आपला जीव गमवावा लागलाय.\nचार जणांना बेड्या ठोकल्या\nया घटनेची माहिती होताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसे घटनास्थळाची पाहणी करुन पोलिसांनी जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चारही आरोपींना आरोपींना अटक केलं आहे. तसेच कामगाराच्या मृत्यूचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.\nपतीने केली पत्नीची हत्या, नंतर गळफास घेण्याचा प्रयत्न\nदरम्यान, मुंबईमधील मालाड येथे घरगुती वादामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. तसेच पत्नीच्या हत्येनंतर पतीनेदेखील गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न ���ेला. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तानाजी कांबळ (30) आणि शीतल तानाजी कांबळे (25) अशी पती पत्नीची नावे आहेत. पती तानाजी कांबळेला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक होती.\nCyber Crime | केवायसी अपडेटच्या नावाखाली फेक फोन कॉल्स, बँक खात्यातील रक्कम लाटणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेड्या\nPune Crime| पुण्यात अमलीपदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिकाला अटक; इतक्या लाखांचे कोकेन जप्त\nNagpur Crime | अल्पवयीन प्रेमीयुगुल पळून गेले; नागपुरात दोघांचाही मृत्यू, नेमकं कारण काय\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/chattisgarh-information-in-marathi/", "date_download": "2022-05-25T05:19:26Z", "digest": "sha1:255YIT22CTTC4HEIGNTZCMSOL3KMXEG5", "length": 35779, "nlines": 170, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "छत्तीसगढ राज्याची संपूर्ण माहिती Chattisgarh Information In Marathi – विकीमित्र", "raw_content": "\nछत्तीसगढ राज्याची संपूर्ण माहिती Chattisgarh Information In Marathi\nChattisgarh Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण आकारमानाच्या दृष्टीने भारतातील ९ व्या क्रमांकाचे मोठे राज्य असणाऱ्या छत्तीसगड या राज्याची माहिती पाहणार आहोत. नैसर्गिक विविधता सांस्कृतिक आणि पारंपरिक इतिहास यासाठी प्रसिद्ध छत्तीसगड मध्य भारतामध्ये स्थित एक प्रमुख राज्य आहे. याचे क्षेत्रफळ 135 ,192 चौरस किलोमीटर आहे.\nछत्तीसगढ राज्याची संपूर्ण माहिती Chattisgarh Information In Marathi\nछत्तीसगड या राज्यांच्या सीमा\nभारताच्या छत्तीसगढ राज्यात एकूण २७ जिल्हे आहेत\nछत्तीसगड राज्यातील खनिज संपत्ती\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nछत्तीसगढ राज्याची संपूर्ण माहिती Chattisgarh Information In Marathi\nछत्तीसगड या राज्यांच्या सीमा\nछत्तीसगढ राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश व झारखंड, वायव्येला मध्य प्रदेश, पश्चिमेला महाराष्ट्र, दक्षिणेला आंध्र प्रदेश व पूर्वेला ओडीशा ही राज्य आहेत.\nछत्तीसगढ राज्यात १६ जिल्हे आहेत. पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ७०० कि. मी. असून उत्तर-दक्षिण रुंदी सुमारे ४३५ कि. मी. आहे.\nपुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध\nछत्तीसगडचे पूर्वीचे नाव दक्षिण कोसल होते आणि त्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या शतकाचा आहे. ��्याचा पौराणिक इतिहास रामायण आणि महाभारत काळापासूनचा आहे. हया घराण्याने 14 व्या शतकाच्या सुमारास छत्तीसगडवर सुमारे सहा शतके राज्य केले. चालुक्य साम्राज्याने मध्ययुगात बस्तरमध्ये स्वतःची स्थापना केली.\nअन्नमदेव हे पहिले चालुक्य शासक होते, ज्याने 1320 मध्ये बस्तरमध्ये राजवंशाची स्थापना केली. 1741 मध्ये, मराठ्यांनी हा वंश हैहया राज्यकर्त्यांकडून हिसकावून घेतला. राज्य जिंकल्यानंतर मराठ्यांनी रतनपूर घराण्याचे शेवटचे वंशज रघुनाथ सिंह यांना १७४५ मध्ये भाग सोडण्यास भाग पाडले.\nअखेरीस, 1758 मध्ये, मराठ्यांनी छत्तीसगड जिंकला आणि बिंबाजी भोंसले यांना शासक घोषित करण्यात आले. बिंबाजी भोंसलेच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी सुबा पद्धतीचा अवलंब सुरू केला. हा तो काळ होता जेव्हा सर्वत्र अशांतता आणि कुशासन होते. तेव्हा मराठा सैन्याने मोठ्या प्रमाणावर लुटमार केली होती.\nमी पंतप्रधान झालो तर… मराठी निबंध\nहे मध्ये भारताच्या प्रदेशात वसलेले एक भूपरिवेष्टित आणि घनदाट वनाच्छादित राज्य आहे.\nछत्तीसगड हे 1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेशपासून वेगळे होऊन भारताचे नवीन राज्य बनले. छत्तीसगडचे एकूण क्षेत्रफळ 135,191 चौरस किमी आहे .जे मध्य प्रदेशच्या केवळ 30 टक्के आहे. १९२४ मध्ये रायपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत या नव्या राज्याची मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये छत्तीसगड हे वेगळे राज्य निर्माण करण्याचा विचार मांडण्यात आला होता. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांचे मत होते की छत्तीसगड हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मध्य प्रदेशपेक्षा खूप वेगळे आहे.\nमी डॉक्टर झालो तर… मराठी निबंध\nया राज्याची राजधानी रायपूर आहे आणि उच्च न्यायालय बिलासपूर येथे आहे. छत्तीसगडमध्ये एकूण २७ जिल्हे आहेत\nछत्तीसगडच्या विधानसभेत 90 सदस्य आहेत. या राज्यातून 11 सदस्य लोकसभेवर आणि पाच सदस्य राज्यसभेवर जातात.\nभारताच्या छत्तीसगढ राज्यात एकूण २७ जिल्हे आहेत\nमध्य प्रदेशमधून छत्तीसगढ राज्य वेगळे करण्यात आले तेव्हा येथे १६ जिल्हे होते. २००७ साली २ तर २०१२ साली ९ नवे जिल्हे वेगळे करण्यात आले ज्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या २७ वर पोचली.\n2011 च्या जनगणनेनुसार, छत्तीसगडची लोकसंख्या सुमारे 2.55 कोटी आहे. ज्यामुळे ते देशातील 17 सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य बनले आहे. राज्याची लोक��ंख्या दाट असून ती 189 प्रति चौ.कि.मी. रायपूर, दुर्ग, सुरगुजा आणि बिलासपूर हे चार मुख्य जिल्हे आहेत, ज्यांची लोकसंख्या राज्याची सर्वाधिक आहे.\nराज्याचा साक्षरता दर 71.04%आहे. छत्तीसगडच्या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये शहरांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत, छत्तीसगडच्या ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने लोक चांगल्या नोकऱ्या आणि चांगल्या जीवनासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. औद्योगिकीकरणाच्या अभावामुळे छत्तीसगडमधील बहुतांश जिल्हे शेतीवर अवलंबून आहेत.\nछत्तीसगड राज्यात अनेक आदिवासी लोक निवास करतात. आगरीया, आंध, बैगा, भैना, भारीया, भुमिया, भातरा, भील, बरेला, पतेलिया, भूंजिया, बियर, बिंझवार, बिरहूल, दामोर, दमारीया, धनवार, गडबा, गोंड, हलबा, हलबी, कमार, कोरकू, कनवार, राठीया, कोल, खोंड, कोलाम, मुंडा, नागेसिया, धानका, परधान, पारधी, आदी आदिवासी बांधव या राज्यात निवास करतात आणि हिंदी भाषेसोबत त्यांच्या स्वत:च्या काही बोलीभाषा बोलतात.\nमी शिक्षणमंत्री झालो तर…मराठी निबंध\nराज्याचा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे, तर मध्य भाग हा सुपीक मैदान आहे . बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्यातील सामरीजवळील गौरलता हे राज्यातील सर्वोच्च ठिकाण आहे. पूर्व हाईलँड्सच्या पानझडी जंगलांनी राज्याचा सुमारे ४४% भाग व्यापला आहे.\nउत्तरेला महान इंडो-गंगेच्या मैदानाचा किनारा आहे . गंगेची उपनदी रिहंद नदी या भागाला वाहून जाते. सातपुडा पर्वतरांगेचे पूर्वेकडील टोक आणि छोटा नागपूर पठाराचा पश्चिम किनारा हा टेकड्यांचा पूर्व-पश्चिम पट्टा तयार करतो जो महानदी नदीच्या खोऱ्याला इंडो-गंगेच्या मैदानापासून विभागतो. छत्तीसगडची रूपरेषा सागरी घोड्यासारखी आहे.\nमी पंतप्रधान झालो तर… मराठी निबंध\nराज्याचा मध्य भाग महानदी आणि तिच्या उपनद्यांच्या सुपीक वरच्या खोऱ्यात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भातशेती आहे. वरच्या महानदीचे खोरे वरच्या नर्मदा खोऱ्यापासून पश्चिमेला मैकल टेकड्यांद्वारे (सतपुराचा भाग) आणि ओडिशाच्या मैदानापासून पूर्वेकडे डोंगररांगांनी वेगळे केले आहे.\nराज्याचा दक्षिणेकडील भाग दख्खनच्या पठारावर , गोदावरी नदी आणि तिची उपनदी, इंद्रावती नदीच्या पाणलोटात आहे.\nराज्यात सातपुडा, मैकल, बघेलखंड व बस्तरचे पठार हे पर्वत आहेत. छत्तीसगडची प्रमुख नद��� महानदी ही आहे. याव्यतिरिक्त राज्यातून हसदो, इंद्रावती, गोदावरी, सबरी, रिहन्द, गोपाड, हासदेव, इद, जोंक, कनहार, मंद, पैरी, रेंद, साबरी, सांख, शिवनाथ, सोंदरू, तांडुला या नद्या छत्तीसगड मधून वाहतात.\nछत्तीसगडमधील कोरियाच्या नैसर्गिक वातावरणात जंगले, पर्वत, नद्या आणि धबधबे यांचा समावेश आहे.\nपुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध\nछत्तीसगड राज्यातील खनिज संपत्ती\nभारतातील ब्रिटिश राजवटीत कोरिया हे एक संस्थान होते. कोरिया हे खनिज साठ्यांसाठीही ओळखले जाते. देशाच्या या भागातही कोळसा आढळतो. छत्तीसगड औद्योगिक खनिज संपत्तीने परिपूर्ण आहे .2019 20 या आर्थिक वर्षात देशाच्या कोळसा उत्पादनात छत्तीसगड राज्याचा वाटा 21%,लोहखनिज 14.08%,चुनखडी 11.98%, बॉक्साईड7.10 % आणि कथिल धातूच्या उत्पादनात 100%होता.\nछत्तीसगड राज्याच्या महसुलाच्या सुमारे 27 टक्के महसूल खनिजाच्या शोषणातून खनिज महसुलाच्या रूपात प्राप्त होतो. कोळशाच्या उच्च उत्पादनामुळे छत्तीसगड राज्य वीजनिर्मितीच्या क्षेत्रात देशाचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. एकूण महसुली उत्पन्नामध्ये 96 % वाटा मुख्य खनिजाचा आणि 4% गौण खनिजाचा आहे. सध्या राज्यात कोळसा, चुनखडी, लोखंड ,बॉक्साईड ,कथिल, धातु हिरा आणि सोने की मुख्य खनिजे आढळतात.\nविज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध\nछत्तीसगडमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे . उष्ण कटिबंधाच्या जवळ असल्यामुळे आणि पावसासाठी मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे उन्हाळ्यात ते उष्ण आणि दमट असते . छत्तीसगढमध्ये उन्हाळ्यात तापमान ४९ °C (११३ °F) पर्यंत पोहोचू शकते. मान्सूनचा हंगाम जूनच्या उत्तरार्धात ते ऑक्टोबरपर्यं असतो.\nछत्तीसगडमध्ये सरासरी 1,292 मिलिमीटर (50.9 इंच) पाऊस पडतो. हिवाळा नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत असतो. कमी तापमान आणि कमी आर्द्रता यामुळे हिवाळा छान असतो. अंबिकापूर, मेनपत, पेंद्र रोड, सामरी आणि जशपूर ही राज्यातील सर्वात थंड ठिकाणे आहेत.\nविहिरीची आत्मकथा मराठी निबंध\nया राज्यातील 80 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे . 43 टक्के कृषी जमीन लागवडीखाली आहे. मध्य भारताचे (राइस बाऊल) भात वाटी म्हणून राज्याची ओळख. भात हे प्रमुख पीक आहे. कडधान्य, गहू, मका, भुईमुग, तेलबिया ही इतर पिके. आंबा, केळी, पेरू, पपई, शिताफळ, डाळींब, टोमॅटो, वांगी, कोबी, बटाटा आणि इतर पालेभाज्यांच्या लागवडीकरिता उत्तम आहे.\nराज्याचा 44 टक्के ���ाग वनक्षेत्र. जैवीक विविधता मोठ्या प्रमाणात. प्राण्यांनी परिपूर्ण असा प्रदेश. भरपूर तेंदुपाने, सालबिया, गायरोबोलान, महुआबिया, डिंक असलेले वनक्षेत्र. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम. औषधी वनस्पती, बांबू, लाख, मध यामुळे राज्याची भरपूर आर्थिक मिळकतीची शक्यता वाढली आहे.\nमुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती\nछत्तीसगडची अधिकृत भाषा हिंदी आहे. तथापि, राज्यातील बहुतेक लोकसंख्या छत्तीसगढ़ी बोलतात जी हिंदीची बोली आहे. छत्तीसगढ़ी भाषेची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि तिचा शब्दसंग्रह मुंडा आणि द्रविड\nभाषेतून आला आहे. राज्यातील काही लोक तेलुगू देखील बोलतात. राज्याच्या काही भागात उडिया, भोजपुरी आणि कोसली देखील बोलल्या जातात.\nसैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध\nबहुतेक पारंपारिक आणि आदिवासी खाद्यपदार्थ तांदूळ आणि तांदळाचे पीठ, दही आणि लाल भजी, चोलाई भजी, चेच भजी, कांदा भजी, खेकसी, कठळ, कोचाई पट्टा, कोहडा आणि बोहर भाजी (बोहर भाजी) यासारख्या विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांपासून बनवले जातात. हिंदीमध्ये लेसुआ किंवा रसौला, मुख्यतः आचार बनवण्यासाठी वापरला जातो.\nछत्तीसगड राज्य हे भारताचे तांदळाचे भांडे म्हणून ओळखले जाते आणि या राज्याला खाद्य संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे.\nसामान्य छत्तीसगढ़ी थाळीमध्ये रोटी, भाट, डाळ किंवा कढी, करी, चटणी आणि भजी यांचा समावेश होतो. आमट, बफौरी, भजिया, चौसला, दुबकीकधी, फरा, खुर्मी, मूग बारा, थेथरी आणि मुथिया हे काही छत्तीसगढ़ी पदार्थ आहेत.\nपक्षाचे आत्मवृत मराठी निबंध\nबस्तर दसरा, दुर्गा पूजा, बस्तर लोकोत्सव, मदायी, राजीम कुंभ मेळा, पखनजोरे मेळा, भोरामदेव, गोंचा, तेजा, चामपरन मेळा, नारायणपूर मेळा, हरेली, पोळा, भूमी उत्सव, चक्रधर समारोह, दांतेवाडा यात्रा, रामराम यात्रा, महाबलेश्वरम यात्रा, रतनपूर यात्रा, गिरोधपूरी यात्रा, दमखेडा यात्रा, सिरपूर उत्सव आदी सण व उत्सव छत्तीसगड राज्यात धामधुमीत साजरे केले जातात.\nभारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव लाभदायक, चाळीस लाख टन उत्पादन क्षमता असलेले भिलाई स्टील सयंत्राव्यतिरिक्त राज्यात खाजगी क्षेत्रात आठ स्पॉज आयर्न संयंत्रे, 13 फेरो ॲलाय संयंत्रे आणि 125 स्टील रोलिंग मिल्स, नऊ प्रमुख सिमेंट उद्योग. आयर्न कास्टिंग युनिटस् इंजीनियरींग अँड फॅब्रिकेशन युनिटस्, कृषीवर आधारित फळप्र���्रिया उद्योग, रासायनिक आणि प्लॅस्टीक उद्योग आदी महत्त्वाचे उद्योग राज्यात आहेत.\nभारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम कारखाना बाल्को कोरबा येथे आहे. चार पट उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी रूपये सहा हजार करोडची गुंतवणूक काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. देशाला लागणाऱ्या रेल्वे स्लीपर्सची (रूळांची) शंभर टक्के निर्मिती छत्तीसगड राज्यात होते.\nकबूतर पक्षाची संपूर्ण माहिती\nछत्तीसगडच्या वन्यजीव अभयारण्यांमुळे, हे भारतातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. छत्तीसगढमध्ये तीन राष्ट्रीय उद्याने आणि 11 वन्यजीव अभयारण्ये आहेत, जे त्याला आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्य देतात आणि वनस्पतींनी समृद्ध करतात. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे छत्तीसगडमधील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे.\nयेथे बर्नाओपारा वन्यजीव अभयारण्य, तैमूर पिंगला, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान, पेमेड, संजय राष्ट्रीय उद्यान, सेमरसोट, सीतानदी वन्यजीव अभयारण्य, उदंती वन्यजीव अभयारण्य, आचनाकुमार वन्यजीव अभयारण्य, बादलखोल, भैरामर वन्यजीव अभयारण्य इत्यादी अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत.\nफिनिक्स पक्षाची संपूर्ण माहिती\nव्हॅन भैंसा किंवा जंगली आशियाई म्हैस हा राज्य प्राणी आहे . पहाडी मैना किंवा पहाडी मैना हा राज्य पक्षी आहे . बस्तर विभागात आढळणारा साल (सराई) हा राज्य वृक्ष आहे .\nछत्तीसगड राज्यात घनदाट जंगल असून हे राज्य भारताच्या मध्यभागी आहे. राज्याला मंदिरांचे राज्य वा धबधब्यांचे राज्य म्हटले जाते. छत्तीसगड हे नैसर्गिक विविधता आणि संपन्न वारश्याची देणगी लाभलेले राज्य आहे. प्राचीन स्मारके, दुर्मीळ वन्य जीवन, मंदिरे, बौध्द स्थळे, खडकांवरील रंगचित्रे, गुहांनी समृध्द क्षेत्र यापैकी बहुतांश अप्रसिध्द असल्यामुळे पर्यटकांना आगळ्या अनुभवाची पर्वणी मिळते.\nभारताच्या एकूण वनक्षेत्रापैकी 12 टक्के वनक्षेत्र या राज्यात असून तीन राष्ट्रीय उद्याने आणि अकरा वन्य जीव संरक्षिका येथे आहेत.अचनकमार वन्य प्राणी अभयारण्य, कवर्धा राजवाडा, कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प, खैरागड हे आशिया खंडातील एकमेव संगीत विद्यापीठ, चित्रकुट मंदिरे व धबधबे, दीपदी उत्खननातील प्राचीन मंदिरे, पामेद अभयारण्य बस्तर निसर्गरम्य स्थान, भिलाई येथील पोलाद कारखाना, लोहार बावली ऐतिहासिक भव्य विहीर, सिंघनपूर प्राचीन लेण्यांचा समूह आदी पर्यटन स्थळे महत्त्वपूर्ण ठरतात.\nमोर पक्षाची संपूर्ण माहिती\nछत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील चित्रकोट धबधबा हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. धबधब्याची लांबी 29 मीटर आहे. त्याची मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक ऋतूत त्याच्या पाण्याचा रंग बदलतो.\nकांकेर हे छत्तीसगडच्या मुकुटाचे खरे रत्न आहे. कांकेर हे अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य असलेले एक अद्वितीय जुने शहर आहे. हे शहर सुमारे 1,000 वर्षे जुने आहे. या शहरातील सुंदर जंगले, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. कांकेरमध्ये एक प्राचीन राजवाडा देखील आहे जो एकेकाळी येथील राजघराण्याशी संबंधित होता.\nपोपट पक्षाची संपूर्ण माहिती\nसाम्य असल्यामुळे याला छत्तीसगडचा खजुराहो असेही म्हणतात . भोरमादेव मंदिर राज्यातील कबीरधाम जिल्ह्यात आहे. हे शिवमंदिर असून बाहेरील भागात सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.\nछत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात ताट पानी नावाचा उष्ण झरा आहे. या धबधब्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते आणि तो वर्षभर वाहतो.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nहत्ती विषयी संपूर्ण माहिती\nम्हैस बद्दल संपूर्ण माहिती\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/04/blog-post_30.html", "date_download": "2022-05-25T04:47:11Z", "digest": "sha1:R2UAU5XLSX453VT57R7FMCTIM7OGYSCP", "length": 16214, "nlines": 236, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कर्करोग आणि डायलिसिस रूग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nकर्करोग आणि डायलिसिस रूग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा\nकुर्ला येथे गुरुवारी लॉकडाऊन दरम्यान कर्करोग आणि डा���लिसिस रूग्णांना रूग्णालयात जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले. जमात-ए-इस्लामीतर्फे देण्यात येणारी सेवा...\nकुर्ला येथे गुरुवारी लॉकडाऊन दरम्यान कर्करोग आणि डायलिसिस रूग्णांना रूग्णालयात जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले.\nजमात-ए-इस्लामी हिंद, मुंबईमार्फत पुरविल्या जाणारी ही सेवा कुर्ला, विक्रोळी आणि नागपाडा येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nया उपक्रमामुळे लॉकडाऊन दरम्यान रुग्णवाहिकांचा लाभ घेण्यास मदत होईल, असे जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई या संघटनेचे म्हणणे आहे.\n‘साथीच्या आजाराच्या या कठीण काळात डायलिसिस आणि केमोथेरपीच्या रूग्णांना रूग्णालयात जाण्याची समस्या येते. म्हणूनच आम्ही या सेवेला अत्यंत सुरक्षिततेच्या वेळी रुग्णालयात पोहोचण्यासाठी ही सेवा सुरू केली,’ असे जमात-ए-इस्लामी हिंद, मुंबईचे अध्यक्ष अब्दुल हसीब भाटकर यांनी सांगितले.\nया अॅम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन कुर्ला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो. निरीक्षक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जमाअतचे इतर स्वयंसेवकदेखील उपस्थित होते.\nही अॅम्बुलन्स सेवा सध्या सुरू असून गरजूंनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा-\nआझम कॅम्पस मशिद राष्ट्रसेवेत तैनात\nपंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्याच्या बैठकीतील महत्...\nविश्वास नांगरे पाटील म्हणताएत \"रोजेका मतलबही सब्र ...\nकर्करोग आणि डायलिसिस रूग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका ...\nरमजानमध्ये मुस्लिम बांधवांना किराणा मिळणार घरपोच\nलॉकडाऊन असल्याने मुस्लिम बांधवांनी नमाजबाबत घेतला ...\nरमजान महिन्यात मराठी भाषेत कुरआनची प्रवचने...\nशेजाऱ्याचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक विद्वेषाचा व्हायरस कोरोनापेक्षा धोकादायक\nकोरोनामुळे रमजानवर होताहेत बदलाचे सुतोवाच\nजगाला आरोग्यसेवा देणारा इवलासा समाजवादी 'क्युबा'\n२३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२०\nपालघर घटनेचा निषेध करून भागणार नाही\nउदारवाद्यांवरील भांडवलधार्जिण्यांच्या खोट्या आरोपा...\nपुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 800 पार,\nपालघर प्रकरण : राज्याच्या महासंचालकांना राष्ट्रीय...\nराज्यात ‘या’ ४ जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांत एकही क...\nसूचनांचे पालन होत नसण्याने लॉकडाऊनमधील मुं���ई-पुणे ...\n टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यम...\nसामूहिक हिंसा थाबायला पाहिजे आणि वैमनस्य पसरविणार्...\nमरण पावलेल्या हिंदूंचे अंत्यसंस्कार करणारा मुस्लिम\nरमजानमध्ये घरातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करावं - अ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार\nकोविड 19 : मृत्यू की जातियवाद\nपाहुण्याचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nइस्लाम-मुसलमान, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम\nदेश आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर...\nभारतीय मुसलमानांना मित्र आहेत का\nजगभरात कोरोना विरूद्धच्या लढ्यात संजीवनी बनले जुने...\nगरीब मजुरावर कोरोनाची कुर्‍हाड\nतुम्ही काळजी घ्या आम्ही जबाबदारी घेतो’\n१७ एप्रिल ते २३ एप्रिल २०२०\nमुसलमानांना गंभीर चेतावनी; ऐकाल तर बरे होईल \nकोरोना आणि मुस्लिम समाज\nअनाथाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nइस्लामचे चालते बोलते विद्यापीठ निवर्तले\nफातेमा चॅरिटेबल ट्रस्टकडून माणुसकीचे दर्शन\nमनं जिंकणारा जग जिंकतो\nमर्कजच्या घटनेवरून मुस्लिम बोध घेतील का\n१० एप्रिल ते १६ एप्रिल २०२०\nजमाअत-ए-इस्लामी हिंदची गरजवंतांना 1 कोटी 34 लाखांच...\nहिंदू-मुस्लिम करणाऱ्या प्रसारमाध्यमांना गेल्या काह...\nमुलाबाळांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगरजूंच्या सेवेसाठी संस्था, संघटना सरसावल्या\nदोषी कोणः मर्कज का दिल्ली प्रशासन\nप्रेमसंदेशाची ‘तबलीग’ करणार्‍यांना ‘तकलीफ’ नको\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढ���री, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2018/11/", "date_download": "2022-05-25T03:25:07Z", "digest": "sha1:RCGSP5NXA3IZHHWUPNHROP53XPO5NNMH", "length": 24996, "nlines": 270, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: नोव्हेंबर 2018", "raw_content": "\nरंगारी बदक चाळ- पाइपलाईन दुरुस्त करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे २:४५ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:३० PM २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:२६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबंदी यशस्वी होण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:११ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nक्लीनअप मार्शलची दादागिरी वाढतेय\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ४:१६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसामाजिक संदेश देणारा चित्रपट\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:५१ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आपलं महानगर, येंधे, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४७ AM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: येंधे, वार्ताहर, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:५४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: येंधे, लोकमत, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:०५ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आपलं महानगर, येंधे, वृत्तपत्र लेखन\nरंगारी ���दक चाळीच्या गेटवर गटाराचे पाणी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:५४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:२६ AM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनावासोबतच शहरांची स्थितीही बदला\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: वृत्तपत्र लेखन, संध्यानंद\nखाकी वर्दीपुढे प्रतिमेचे आव्हान\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:२६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमहिलांनी नेहमी सावध रहावे\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:१७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:१८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकचरा फेकणे- प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:०७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nघाट रस्ते- चालकांचे प्रबोधन व्हावे\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:५९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nप्लॅस्टिकबंदी- व्यापक जनजागृतीची गरज\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:१४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमराठा समाजाला आरक्षण द्याच\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:०७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरेल्वे अपघात- बेजाबाबदरपणाचे बळी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:४८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमुंबईत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४२ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रत्यक्ष, येंधे, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनावासोबतच शहरांची स्थितीही बदला\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: वार्ताहर, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:३४ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:३८ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: वृत्तपत्र लेखन, सामना\nदुष्काळाशी दोन हात करणे गरजेचे\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:३६ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: लोकमत, वृत्तपत्र लेखन\nप्रतिस्पर्ध्याना जशास तसे उत्तर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:५८ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आपलं महानगर, वृत्तपत्र लेखन\nमुंबईत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:०९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आपलं महानगर, वृत्तपत्र लेखन\nमुंबईत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:०४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: लोकमत, वृत्तपत्र लेखन\nदूध भेसळखोरांना जन्मठेपेचीच शिक्षा व्हावी - प्रत्यक्ष\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:४५ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रत्यक्ष, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:४० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: लोकमत, वृत्तपत्र लेखन\nदुष्काळाशी दोन हात करावेच लागतील\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:०३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रत्यक्ष, वृत्तपत्र लेखन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:०२ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आपलं महानगर, वृत्तपत्र लेखन\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्त���ानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/celebrating-maharashtra/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2022-05-25T04:01:05Z", "digest": "sha1:T2YMLFDOZHVBF3CV3T4H63FDJQUAC2OE", "length": 9505, "nlines": 107, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "अंघोळीची गोळी - आठवड्यातून एकदा | जागतिक पर्यावरण दिन", "raw_content": "\nअंघोळीची गोळी – आठवड्यातून एकदा\nपाण्याची जागतिक समस्या, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी पाणीटंचाई, सातत्याने पडणारा दुष्काळ, पाण्यासाठी होणारी वणवण अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना युवक म्हणुन आपण काय करू शकतो असा प्रश्न पुण्यातील माधव पाटील या युवकाच्या मनी आला आणि त्यातूनच ‘अंघोळीची गोळी’ ही संकल्पना उदयास आली. कालांतराने याचे रुपांतर एका तरुणांच्या टीममध्ये झाले.\nअंघोळीची गोळी म्हणजे नेमके काय\nसरळ सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास पाणी बचतीसाठी आपल्या सोयीने आठवड्यात किमान एक दिवस अंघोळ करायची नाही म्हणजेच अंघोळीची गोळी घ्यायची आणि पाण्याची बचत करायची आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तरी वैद्यकीयदृष्ट्या फरक पडत नाही़ हात, पाय, तोंड स्वच्छ धुतले, तरी चालू शकते़. जरी आपल्यातील प्रत्येकाने हा प्रयत्न करुन पाहिला तर कित्येक कोटींच्या घरात पाण्याची बचत करता येईल.\nआपला हा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी ‘अंघोळीची गोळी’ गृपतर्फे पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि ठिकठिकाणी पाणी बचतीचा संदेश देणारे तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात आले. दिवाळीनिमित्त पाणीदार किल्ले स्पर्धा त्याचबरोबर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अल्पावधीतच ही मोहीम अनेकांपर्यंत पोहोचवण्यात आली. विविध व्यासपीठ आणि शिबिरांच्या माध्यमातून पाणी बचतीची ही संकल्पना युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजही हे युवक सातत्याने करीत आहेत.\nपुण्यामध्ये सुरु झालेली ही चळवळ आता महाराष्ट्रभर पसरु लागली आहे व नागरिकांचा या संकल्पनेला उदंड प्रतिसाद लाभतोय. परंतु पुणे मुंबईबरोबरच प्रत्येक शहरांत खेड्यापाड्यात युवकांनी पुढाकार घ्यावा आणि ही पाणी बचतीची गोळी घेवून युवकांनी समाजासाठी योगदान द्यावे, असे ‘अंघोळीची गोळी’ टीम सर्वांना आवाहन करीत आहे .\nवाढत्या शहरीकरणामुळे व्यवसायांचे प्रमाण वाढले आणि मग जाहिरातीसाठी सर्रास झाडांचा वापर होऊ लागला. रस्त्याकडेला असलेल्या झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावण्यात आल्या. या झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी ‘���ंघोळीची गोळी‘ गेली तीन महिन्यांपासून खिळेमुक्त झाडे हा नवा उपक्रम महाराष्ट्रभर राबवत आहे. वृक्ष ही मौल्यवान संपत्ती आहे,पुढच्या पिढीसाठी ती राखून ठेवली पाहिजे. कॉन्क्रीटच्या वाढत्या जंगलात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात अशाप्रकारे खिळे मारल्यामुळे त्यांना इजा पोहचून आयुष्य कमी होते.\nआतापर्यंत १५० हून अधिक झाडे खिळेमुक्त झाली असून या मोहिमेदरम्यान टीमला खिळे, लोखंडी गज , स्क्रु ड्राइव्हर आणि लोखंडी पाण्याचे पाइप अशा विविध वस्तू झाडांत आढळून आल्या आहेत. या वस्तू काढल्यानंतर झाडांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मेणबत्ती वॅक्सचा वापर करण्यात येत आहे. यामुळे झाडांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तसेच किड लागणार नाही. आता प्रशासनाच्या मदतीने या झाडांच्या भोवती संरक्षक जाळीदेखील लावण्यात येणार असल्याचे समजते. .\nआज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्गाचा प्रत्येक अनमोल घटक जपण्याची शपथ घेऊया,\n‘अंघोळीची गोळी’ सारख्या तरुणांच्या पर्यावरणस्नेही कार्यात सहभागी होऊया\nOne thought on “अंघोळीची गोळी – आठवड्यातून एकदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2772373/know-about-rohit-raut-girlfriend-juilee-joglekar-avb-95/lite/", "date_download": "2022-05-25T03:42:47Z", "digest": "sha1:P5ZQIBZTJ3XDDV54LAGZFVCRXP4UUPKL", "length": 13892, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "know about rohit raut girlfriend juilee joglekar avb 95 | कोण आहे रोहित राऊतची होणारी पत्नी? जाणून घ्या तिच्या विषयी | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nकोण आहे रोहित राऊतची होणारी पत्नी जाणून घ्या तिच्या विषयी\nजाणून घ्या रोहितची होणारी पत्नी जुईली जोगळेकर विषयी..\n‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात ‘रॉकिंग परफॉर्मन्स’ देणारा रोहित आजही ‘रॉक स्टार’ म्हणून ओळखला जातो. हा लिटिल चॅम्प बघता-बघता कधी मोठा झाला कळलंच नाही.\nआता रोहित राऊत लग्न बंधनात अडकणार आहे.\nतो गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरशी लग्न करणार आहे.\nरविवारी २३ जानेवारी ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.\nपण रोहितची होणारी पत्नी जुईली कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.\nजुईली ही देखील एक गायिका आहे.\nती ��सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये सहभागी झाली होती.\nया शोच्या माध्यमातून तिने अनेकांच्या मनावर जादू केली होती.\nजुईली आणि रोहित गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.\nव्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.\nरोहितने शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षावर केला होता.\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्��ांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/gang-abuse-of-a-minor-girl-dvj97", "date_download": "2022-05-25T03:16:07Z", "digest": "sha1:OUGNA3VDF3H76WTK5AUR7XZYLQABZ7X2", "length": 6041, "nlines": 60, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार : पुणे हादरले", "raw_content": "\nपुणे हादरले: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार\n१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली\nपुणे हादरले: अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार Saam tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nपुणे : डोणजे तालुका हवेली येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील २ आरोपींना या गुन्ह्यातही सहभाग आहे.\nनिलेश नेटके (वय- २१) लक्ष्मण पाटील (वय- २२) आणि इतर ३ अल्पवयीन सर्व राहणार डोणजे (Donje) तालुका हवेली (Haveli) जिल्हा पुणे (Pune) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून यातील निलेश नेटके हा अटक (Arrested) असून लक्ष्मण पाटील फरार झाला आहे. २ दिवसामध्ये २ वेळा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने डोणजे परिसरातील पालक आणि शिक्षकांनी (teachers) चिंता व्यक्त केली आहे.\nहवेली पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार आरोपींना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करून त्याचे व्हिडिओ (Video) तयार केले होते. घडलेल्या प्रकाराविषयी वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला आणि तिच्या आईला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलीने याविषयी माहिती दिली आहे.\nPune : ATM चा स्फोट करून केली रोकड लंपास\nत्यानुसार हवेली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील आणि हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/national-international/riot-among-bjp-tmc-workers-in-west-bengal-jap93", "date_download": "2022-05-25T04:01:37Z", "digest": "sha1:E6RV5VGXNREVHGCZEDGFTKSY34EHS3ZZ", "length": 5937, "nlines": 63, "source_domain": "www.saamtv.com", "title": "West Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)", "raw_content": "\nWest Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)\nनेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओरुन या वादाची भयानकता दिसून येत आहे.\nWest Bengal : नेताजींच्या जयंतीदिवशीच भाजप-TMC च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा (पहा Video)ANI/ Saam TV\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nकोलकाता : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. आणि याच दिवशी पश्चिम बंगालमधून एक निंदयनीय घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील भाटपाडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना (Subhas Chandra Bose) अभिवादन करण्यासाठी आलेल्या भाजप (BJP) आणि टीएमसीच्या (TMC) कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला असून या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी BJP खासदार अर्जुन सिंह (Arjun Singh) यांच्या सुरक्षा रक्षकांला हवेत गोळीबार करावा लागला आहे.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी TMS आणि BJP कार्यकर्ते बैरकपूर जमले आले. यावेळी नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून या व्हिडीओरुन या वादाची भयानकता आपणाला दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा गदारोळ सुरु असताना पोलीसही तिथेच होते.\nअर्जुन सिंह दाखल होताच त्यांना टार्गेट करण्यासाठी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली असल्याचा आरोप भाजपकडून करण्याच आला आहे. दरम्यान अर्जुन सिंहंना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करुन त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/07/blog-post_87.html", "date_download": "2022-05-25T04:55:29Z", "digest": "sha1:W77DNQCB4KRZ2AFPIA7WC2DQYGTFRSL2", "length": 33683, "nlines": 242, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n1914 ते 1918 दरम्यान लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धामध्ये ऒटोमन साम्राज्य (सल्तनते उस्मानिया) ने जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेतला होता. या युद्धात जर्मनीचा पराजय झाल्यामुळे ऒटोमन साम्राज्याचाही पराभव झाला व ऒटोमन साम्राज्य ब्रिटनच्या ताब्यात आले. त्यानंतर 1917 मध्ये ब्रिटनने बेलफोर्ड डिक्लेरेशनच्या अंतर्गत ऒटोमन साम्राज्याचे तुकडे करून टाकले. ज्यामुळे 40 नवीन देश अस्तित्वात आले. या युद्धामध्ये ब्रिटनसोबत असणारे ज्यू आणि अरब या दोघांनाही बक्षिस म्हणून इजराईल आणि सऊदी अरब ही दोन राष्ट्रे नव्याने जन्माला घालण्यात आली.\n1918 मध्ये इजराईलमध्ये ज्यू लोकांची संख्या फक्त 3 टक्के होती. पहिले महायुद्ध जिंकल्यानंतर जगभरातून विशेषतः पूर्वी युरोपमधून ब्रिटनने ज्यू लोकांना बोलावून जेरूसलम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वतःच्या देखरेखीखाली त्यांचे पुनर्वसन केले व 1948 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार 15 मे 1948 साली स्वतंत्र इजराईलची निर्मिती करून त्याला ज्यू धर्मियांचे होमलंड म्हणून जाहीर करण्यात आले. अरबांनी सुरूवातीला इजराईलच्या निर्मितीचा मोठा विरोध केला. 1937 मध्ये सशस्त्र विरोध सुद्धा करण्यात आला, परंतु अमेरिका आणि ब्रिटनने लष्करी कारवाई करून पालिस्टीनियन मुस्लिमांचा इतका मोठा नरसंहार केला की, त्या काळी 10 टक्क्यांनी पालिस्टीनी पुरूषांची लोकसंख्या कमी झाली.\nज्यूंचा मुख्य व्यवसाय व्याज होता आणि आजही आहे. अमेरिकेचे लेहमन ब्रदर्स ही सर्वात मोठी बंक जी 2008 साली वित्तीय घोटाळ्यामुळे बंद झाली ती ज्यूंचीच होती. चक्रव्याढ व्याजाचा व्यवसाय करून जुल्मी वसूली करत असल्यामुळे त्यांचा इतर धर्मियांकडून कायम दुस्वास केला जातो. आजही युरोप आणि अमेरिकेमधील प्रमुख बंकर्स हे ज्यूच आहेत. सुरूवातीला त्यांनी जेरूसलमधील पालिस्टीनी मुस्लिमांना मागतील ती रक्कम देऊन जमीनी आणि घरे खरेदी केली आणि हळूहळू जेरूसलम येथे आपले बस्तान बसविले. मात्र ज्या गतीने त्यांना आपली लोकसंख्या वाढवायची होती त्या गतीने ब्रिटिश शासन ज्यूंच्या वस्त्या वाढवित नसल्यामुळे नाराज होऊन त्यांनी ब्रिटीशांविरूद्धच सशस्त्र चळवळ सुरू केली. त्या अंतर्गत त्यांनी 1944 मध्ये जेरूसलमधील ’इन डेव्हिड हॊटेल’मध्ये पहिला बॊम्बस्फोट करून ब्रिटिशांना थेट आव्हान दिले. या स्फोटामध्ये 90 पेक्षा जास्त लोक मरण पावले होते व अनेक जखमी झाले होते. ज्यूंच्या आर्थिक शक्ती आणि सशस्त्र उठावामुळे लवकरच जेरूसलम आणि जवळपासचा परिसर ब्रिटनसाठी डोईजड झाला. अगोदरच पहिल्या महायुद्धात प्रचंड हानी सहन केलेल्या ब्रिटिशांनी हा प्रश्‍न युनोकडे सुपूर्द केला. युनोने यात एक प्रस्ताव तयार करून इजराईल आणि आसपासच्या पालिस्टीनी भूमीचे दोन भाग केले आणि पालेस्टिनी मुस्लिमांची संख्या जास्त असतांनासुद्धा त्यांच्यावर अन्याय करून 45 टक्के जमीन त्यांना तर 55 टक्के जमीन ज्यूंना देण्याचा प्रस्ताव दिला. त्यातही महत्त्वाची उपजावू जमीन ज्यूंना देऊ केली. जेरूसलमचे दोन भाग करून दोघांना दिले व धार्मिक स्थळे सर्वांसाठी खुली ठेवली. येणेप्रमाणे 14 मे 1948 ला युनोच्या एका कराराद्वारे इजराईल या देशाची स्थापना झाली.\nआपल्या हृदयस्थानामध्ये ज्यूंचे नवीन तयार झालेले राष्ट्र पालिस्टिनियन अरबांना मान्य होणारे नव्हते. म्हणून या देशाची स्थापना झाल्याबरोबर युद्धास तोंड फुटले. एकीकडे इजराईल आणि दूसरीकडे इजिप्त, इराक, लेबनान, सीरिया आणि जॊर्डन यांच्यात युद्ध झाले. या युद्धात इजराईलला ब्रिटन आणि अमेरिकेने प्रचंड मोठ्या प्रमाणात लष्करी मदत केली. त्या बळावर या पाच देशाविरूद्ध झालेले युद्ध चिमुकल्या इजराईलने लिलया जिंकले. एवढेच नव्हे तर या युद्धात पाचही देशांना सपाटून मार खावा लागला व प्रत्येकाला थोडी थोडी जमीन गमवावी लागली. इजराईलने त्यांची जमीन बळकावून ती इजराईलमध्ये सामील करून घेतली. युद्ध समाप्तीनंतर इजराईलच्या हातात फक्त गाझा आणि वेस्ट बंक एवढाच मुलूख ताब्यात राहिला.\nहा पराभव जिव्हारी लागल्यामुळे ही पाचही मुस्लिम राष्ट्र खडबडून जागी झाली आणि इजराईलला कसे नामोहरम करता येईल याचे मन्सूबे तयार करू लागली. त्यातूनच 1967 मध्ये इजराईलविरूद्ध इजिप्त, जॊर्डन आणि सीरियांनी पुन्हा युद्ध छेडले. याला सहा दिवसांचे युद्ध म्हणतात. या युद्धातही ब्रिटन आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीच्या बळावर इजराईलने हेे युद्धही जिंकले आणि गाझा आणि वेस्टबंकची भूमी जी पालिस्टीनियन अरबांच्या ताब्यात होती ती सुद्धा इजराईलने बळकावून घेतली. या भूमीवर आपला प्राचीन काळापासून हक्क असल्याचा दावा इजराईलचा आहे. एवढेच नव्हे तर आजूबाजूंच्या सर्व अरब राष्ट्रांना जिंकून ग्रेटर इजराईल स्थापन करण्याची इजराईलचे स्वप्न आहे.\nवेस्ट बंक म्हणजे जॊर्डन नदीच्या पश्‍चिमेकडे असलेला 2400 स्क्वेअर किलोमीटरचा हरित इलाखा आहे. वेस्ट म्हणजे पश्‍चिम, बंक म्हणजे नदीचा किनारा. यावरून या इलाख्याला वेस्ट बंक असे नाव पडले. नदीमुळे ही जमीन सुपीक असून, काही डोंगर दर्‍यासुद्धा आहेत. या भागात 30 लाख पालिस्टीनी मुसलमान राहतात. या वेस्ट बंकच्या पूर्व सिमेला जॊर्डन देश असून, दक्षिण-उत्तर आणि पश्‍चिम सीमा ही इजराईलशी जोडली गेलेली आहे. सहा दिवसाच्या युद्धामध्ये हा प्रदेश जरी जिंकला तरी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जगातल्या बहुतेक देशांनी वेस्ट बंकवर इजराईलचा ताबा ��ैध मानला नाही. असे असले तरी दंडी मुडपी करून इजराईलने या वेस्ट बंकमध्ये 256 सेटलमेंट छावण्या निर्माण केल्या. तेथे 5 लाख यहूदी नागरिक राहतात. त्यांच्या रक्षणासाठी या इलाख्यामध्ये इजराईलने अनेक लष्करी पोस्ट उभारल्या आहेत. जे रात्रं-दिवस सेटलमेंट छावण्यामध्ये राहणार्‍या ज्यू नागरिकांचे संरक्षण करतात व त्यांच्या संरक्षणाच्या नावाखाली पालिस्टिनियन नागरिकांवर अत्याचार करतात. याच आठवड्यात ज्यू नागरिकांनी वेस्ट बंकमधील एका मस्जिदीवर हल्ला करून तिला नुकसान पोहोचविलेले आहे.\nसहा दिवसांच्या युद्धामध्ये जिंकलेल्या या वेस्ट बंक इलाक्यामध्ये आपली पकड अधिक मजबूत करावी, हे इजराईली पंतप्रधान बेंजामीन नेतनयाहू यांचे अनेक दिवसांचे स्वप्न आहे. त्यांनी एप्रिल 2019, सप्टेंबर 2019 आणि मार्च 2020 मध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये वेस्ट बंकेला संप्रभू इजराईलमध्ये विलीन करण्याचा वायदा इजराईली जनतेशी केला होता. त्याला ते अनेक्झेशन प्लान (विस्तार योजना) म्हणून संबोधतात. त्यांच्या या विस्तारवादी धोरणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्ण संमती आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी अरब - इजराईल प्रश्‍न सोडविण्यासाठी एका बृहद योजनेची घोषणा केली. ज्याला ते ’सेंच्युरी-डील’ म्हणून संबोधतात. ही योजना त्यांनी जानेवारी 2020 मध्ये जाहीर केली. या योजनेला नेतनयाहू हे ’अ‍ॅपॊर्च्युनिटी ऒफ द सेंच्यूरी टू पालिस्टेनियन्स’ असे म्हणतात. तर पालिस्टीनियन नागरिक याला ’स्लाप ऒफ द सेन्चुरी’ म्हणून संबोधतात. या सेंच्युरी डीलमध्ये प्रामुख्याने चार कलम सामिल करण्यात आलेली आहेत. 1. वेस्ट बंक हा इलाका इजराईलच्या पूर्ण नियंत्रणामध्ये देण्यात येईल. 2. वेस्ट बंकेचे विभाजन करण्यात येईल. 3. वेस्ट बंकमध्ये राहणार्‍या ज्यू लोकांच्या सेटलमेंट छावण्यांना संप्रभू इजराईलमध्ये सामील केले जाईल. आणि 4. इजराईलची राजधानी जेरूसलेम राहील. त्यावर कुठल्याही अन्य धर्मीयांचा अधिकार राहणार नाही. या बदल्यात 15 अब्ज डॊलरची लाच इजराईलने पालिस्टीनी लोकांचे प्रतिनिधी व हमासचे प्रमुख नेते इस्माईल हनिया यांना विकासनिधी म्हणून देऊ केली गेली होती. ज्या योगे ते आपल्या वस्त्यांमध्ये विकास कामे करू शकतील. ही सेंच्युरी डील 1 जुलैपासून लागू होणार होती. सुरूवातीला काही अरब राष्ट्��ांनी अमेरिकेच्या दबावाखाली या डीलला मान्य करण्याचे संकेत दिले होते. मात्र अरब जनतेच्या संतापलेल्या भावना लक्षात घेऊन त्यांनी संघटितपणे या सेंच्युरी डीलचा विरोध केला. म्हणून ट्रम्प दबावामध्ये आले आणि 1 जुलैपासून लागू होणारी सेंच्युरी डील ही पुढे ढकलण्यात आली. इजराईली बुलडोजर या इलाक्यातून परत फिरलेले आहेत. असे असले तरी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत म्हणजे नवंबर 2020 पर्यंत ही सेंच्युरी डील पुन्हा रेटण्याची नेतनयाहू यांची तीव्र इच्छा आहे. कारण ट्रम्प यांनी त्यांना जेवढी मदत केली तेवढी दूसरा कोणताही राष्ट्रपती करणार नाही, याची त्यांना खात्री आहे. दरम्यान, 6 जुलै रोजी वेबिनारच्या माध्यमातून झालेल्या एका बैठकीमध्ये जर्मनी, फ्रान्स, जॊर्डन आणि इजिप्त या देशांनी सेंच्युरी डील आणि इजराईलच्या अनेक्झर प्लानचा विरोध केला व 1967 साली इजराईलने जो विस्तार केला होता त्याचेच पुनर्समिक्षण करणे गरजेचा असल्याचे जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटलेले आहे. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमधील पाच देशांपैकी अमेरिका वगळता फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि चीन यांनी इजराईलच्या या विस्तारवादी नीतिचा विरोध केलेला असून, सेंच्युरी डील कुठल्याही परिस्थितीत अस्तित्वात येणार नाही, असे म्हटले आहे.\nग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा...\nशाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांभाळून घ्या म्हणजे झालं\nअपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५\nपशु कुरबानी ही नेहमी प्रतिकात्मकच \nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nआजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला...\nहवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२०\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकें...\nख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधा...\nजिंदा रहने के लिए तेरी कसम...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ४)\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुनानी पॅथी आणि मालेगावचा काढा\nसामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव\nकाँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील \nकोविडच्या बहाण्याने शि��्षणाचे सांप्रदायिकीकरण\n२४ जुलै ते ३० जुलै २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये - (भाग ४)\nशहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – म...\nउद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्ग...\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अ...\n‘सिप्ला’तर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोट...\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पू...\nलॉकडाऊनचा फटका; १२ कोटी भारतीयांनी गमावली नोकरी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न...\nऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी ...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ३)\nयुवा नेत्यांचा स्वार्थ नडतोय\nद पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर\n१७ जुलै ते २३ जुलै २०२०\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\nचौथे खलीफा हजरत अली रजि.\nकोरोनाचा दंश हवेतही पसरतोय\nऑनलाइन शिक्षण कुठे नेऊन ठेवणार\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिध...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)\n१० जुलै ते १६ जुलै २०२०\nयूजीसी ने परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या मार्गदर्श...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानुर...\nएका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यश...\nअमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.\nधार्मिक स्वातंत्र्य : भारत कुठे उभा आहे\nचीनची घुसखोरी भ्रम आणि वास्तव\n०३ जुलै ते ०९ जुलै २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमी त्याचं बोट धरलं\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प ...\nकोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)\nकोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा\nभिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात\nशासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला ...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावं�� मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/know-about-some-important-habits-to-teach-to-your-child-mham-652010.html", "date_download": "2022-05-25T02:59:02Z", "digest": "sha1:SPQWEDIEO6IVQ43HDVZHBE37D475QOCP", "length": 11261, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Know about some important habits to teach to your child mham - पालकांनो, पाल्यांना अभ्यासासोबतच शिकवा व्यवहारातील 'या' महत्त्वाच्या गोष्टी; जाणून घ्या सविस्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nपालकांनो, पाल्यांना अभ्यासासोबतच शिकवा व्यवहारातील 'या' महत्त्वाच्या गोष्टी; जाणून घ्या सविस्तर\nपालकांनो, पाल्यांना अभ्यासासोबतच शिकवा व्यवहारातील 'या' महत्त्वाच्या गोष्टी; जाणून घ्या सविस्तर\nआज आम्ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील काही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांचं महत्त्वं पटवून देऊ शकता.\n ऑनलाईन जॉब शोधताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा निर्माण होईल धोका\nतुम्हालाही मोठ्या कंपनीत भरघोस पगाराचा जॉब हवाय मग अशा पद्धतीनं मिळवा नोकरी\nलवकरच जाहीर होणार बारावीचा निकाल; 'या' Websites वर बघता येईल Result\nJOB ALERT: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इथे शिक्षक पदांसाठी मोठी भरती; करा अर्ज\nमुंबई, 10 जानेवारी: कोरोनामुळे (Corona virus) सध्याच्या काळात शाळा आणि कॉलेज (schools and colleges) बंद आहेत. सरकारकडूनही अजून शाळा उघडण्याबाबत (School opening date) संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुलांचं शिक्षण सध्या ऑनलाईन (Online education) पद्धतीनं सुरु आहे. मात्र शिक्षणात मुलांना असंख्य अडचणी येत आहेत. त्यात काही पालक घरूनच काम (Work from Home jobs) करत अस��्यामुळे मुलांना पालकांचा पूर्णवेळ सहवास लाभत आहे. याच वेळेचा फायदा घेऊन पालक मुलांना काही नवीन गोष्टी शिकवत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील काही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांचं महत्त्वं पटवून देऊ शकता. या गोष्टी अंमलात आणल्यामुळे मुलं नक्कीच यशस्वी (How to be successful) होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया. वेळेचं व्यवस्थापन अगदी लहान वयातच मुलांना वेळेचं व्यवस्थापन (Time Management) शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांना वेळेचं महत्त्वं समजेल आणि ते यशस्वी होतील. यासाठी मुलांना वेळेचं बंधन पाळण्यास शिकवा.सकाळी शाळेत जाण्यास सांगा आणि दिवसभर केलेल्या कामांची यादी तयार करायला सांगा. तसंच रात्रीच्या वेळी अलार्म (Alarm) लावण्याची आणि सकाळी योग्य वेळी स्वतःहून उठण्याची सवय लावा. मुलांना अभ्यास करण्याच्या आणि गेम्स खेळण्याच्या वेळा ठरवून द्या. असं केल्यामुळे त्यांना वेळेचं महत्त्वं कळेल आणि ते भविष्यात यशस्वी होतील. JOB ALERT: बारामती नगर परिषद इथे शिक्षक पदांसाठी होणार भरती; लगेच करू शकता अर्ज आपातकालीन स्थितीचं ज्ञान एखाद्या वेळी अचानक घरात काही आपातकालीन स्थिती (Emergency situation) आल्यावर नक्की कोणती पावलं उचलली पाहिजेत याबद्दल आपल्या मुलांना सतर्क करून ठेवणं महत्त्वाचं आहे. घरात अचानक आग लागली किंवा कोणाची प्रकृती बिघडली तर आपातकालीन नंबर्स (Emergency numbers) ही मुलांकडे देऊन ठेवले पाहिजेत. जेणेकरून त्यांना स्थिती हाताळण्यासाठी कोणाची मदत मागता येईल. मुलांना प्रत्येक संकटाचा सामना करण्यास सक्षम बनवलं पाहिजे. स्वयंपाक बनवणं आजकाल अनेक मुलं लहानपणापासूनच घराच्या दूर कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी जातात. मात्र अनेकदा त्यांना जेवण बनवता येत , नसल्यामुळे जेवणासाठी अडचणी निर्माण होतात. म्हणूनच मुलांना आतापासूनच ब्रेकफास्ट बनवणं, चपाती करणं, भाजी करणं किंवा चहा बनवणं (cooking skills)अशा काही गोष्टी शिकवणं महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना जेवणासाठी कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. 10वी उत्तीर्णांनो, इलेक्ट्रिकलच नाही तर 'या' हटके क्षेत्रांमध्येही करू शकता ITI\nआपल्या मुलांना पैशाचं मूल्य (Importance of Money) देखील समजावून सांगितलं पाहिजे. खिशातील पैसे कसे वापरायचे हे त्यांनानक्कीच समजवून सांगितलं पाहिजे. आपल्यासाठी निरोगी गोष्टी किंवा अत्यावश्यक वस्तू (Essential things) मिळवण्यासाठी पैसे योग्य रीतीनं कसे खर्च करावे हे देखील सांगितलं पाहिजे. तसंच त्यांना एटीएम (ATM) आणि बँक संबंधित प्रत्येक गोष्टीची माहिती देणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना व्यवहार ज्ञान येईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/122376", "date_download": "2022-05-25T04:20:37Z", "digest": "sha1:XUJNHGALUVMIMCMYHWT4D222KWF6R3X2", "length": 3228, "nlines": 115, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ४१७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ४१७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:०५, २१ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती\n१,३०३ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\nवर्षपेटी, वर्ग व ई.स. ४१७ वरील दुवे\n०९:५६, ११ मार्च २००७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(ई.स. ४१७ कडे पुनर्निर्देशित)\n१८:०५, २१ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n(वर्षपेटी, वर्ग व ई.स. ४१७ वरील दुवे)\n==महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी==\n[[वर्ग:इ.स.चे ४१० चे दशक]]\n[[वर्ग:इ.स.चे ५ वे शतक]]\n[[वर्ग:इ.स.चे १ ले सहस्रक]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2022-05-25T04:26:19Z", "digest": "sha1:IBXKCYI25I2YDVSWEBULDK2D4ZKUADZW", "length": 5457, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्रिटिश राजकारणी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\nयुनायटेड किंग्डमचे उपपंतप्रधान‎ (१ प)\nयुनायटेड किंग्डमचे पंतप्रधान‎ (५६ प)\nयुनायटेड किंग्डम संसदेचे सदस्य‎ (१ प)\nस्कॉटिश राजकारणी‎ (१ प)\n\"ब्रिटिश राजकारणी\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०११ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन ���पण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-boss-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T03:42:49Z", "digest": "sha1:2LKQV53ACYKOPEUVGAX2E7Y6M5TOPV45", "length": 11225, "nlines": 186, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{#2022} बॉसला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Boss In Marathi", "raw_content": "\nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nसर्व प्रथम, आम्ही आपल्या आरोग्यासाठी\nआणि परिणामी आनंदी आणि दीर्घायुषी इच्छितो \nआम्ही तुमची इच्छा गमावू नये अशी आमची इच्छा आहे,\nकळकळ आपल्या प्रियजनांना उबदार होऊ द्या\nकर्मे यशस्वी होऊ द्या \nबॉस होणे ही एक सोपी कला नाही\nप्रत्येकजण हे हाताळू शकत नाही\nआणि आज आपला वाढदिवस आहे\nमी मनापासून मला अभिनंदन करू इच्छितो \nआनंदाचा सागर आणि हास्यांचा सागर\nआणि प्रेमाचा एक अक्षय कारंजे.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस \nआम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हशा,\nआपली स्वप्ने सत्यात उतरू द्या\nआणि ते आनंद आणतील \nज्याला आनंद होतो – हसतो.\nआपण प्रेम असल्यास, नंतर आम्ही प्रेम.\nपृथ्वीवर आहे असा विश्वास ठेवा\nह्रदये एक नसून एक मित्र आहेत \nआम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुला हे सर्व सांगतो,\nसर्व काही कवितांवर ठेवा \nया तेजस्वी, मोहक दिवशी\nआम्ही प्रामाणिकपणे आपले अभिनंदन करू इच्छितो,\nम्हणूनच चिंता एक अविभाज्य छाया आहे,\nमी तुला एक दिवस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस \nबॉसचा आज वाढदिवस आहे,\nआम्ही तिला सुंदर फुलं आणि आम्ही तिचा आदर करतो.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी तुम्हाला अभिनंदन करतो \nमला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि\nतुमच्या कामात यशस्वी होण्याची इच्छा आहे \nआपला जीवन मार्ग कितीही कठीण असला तरीही\nआपल्या क्षमतेवर विश्वास कधीही गमावू नका\nकारण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे \nआम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि\nआपल्या व्यवस्थापन कार्यात, भौतिक कल्याण, अमर्यादित आरोग्य आणि\nकौटुंबिक नाटकांमध्ये यश मिळवू अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो \nआम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हशा,\nआपली स्वप्ने सत्यात उतरू द्या\nआणि ते आनंद आणतील.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ���ॉस \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या मनापासून\nछान आणि छान व्हा\nमी आणि माझा बॉस खूप सुंदर आहोत:\nआणि निष्ठावंत आणि प्रसंगी – दबदबा निर्माण करणारा \nआपल्यासाठी शुभेच्छा सारखे जुने आहे,\nहोय, यासाठी आम्ही नांगरतो\nशुभेच्छा, आनंद आणि दयाळूपणा\nआपल्या कोणत्याही सन्माननीय व्यवसायात \nया दिवशी आम्ही आम्हाला इतका समजूतदार आणि\nसंवेदनशील बॉस दिल्याबद्दल आम्ही आपल्या पालकांचे आभार मानू \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस\nएक घर, कुटुंब आणि जीवन आहे जेणेकरून\nएका दिवसात कोणतीही आजार बरे झाली\nआणि तू सर्व काही विसरला नाहीस,\nआणि त्याला मोठे पारितोषिक देण्यात आले \nआम्ही तुमची इच्छा गमावू नये अशी आमची इच्छा आहे,\nत्याच वेगवान गती ठेवा.\nकळकळ आपल्या प्रियजनांना उबदार होऊ द्या\nकर्मे यशस्वी होऊ द्या \nबॉस होणे ही एक सोपी कला नाही\nप्रत्येकजण हे हाताळू शकत नाही\nआणि आज आपला वाढदिवस आहे\nमी मनापासून मला अभिनंदन करू इच्छितो \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बॉस\nमुख्याध्यापिका, आपण एक सुपर क्लास आहात\nआमच्यासारखा दुसरा कोणी शासन करू शकेल\nआणि आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआम्हाला आपले अभिनंदन करूया \nनेत्याचे गुण दिवसेंदिवस अधिक वाढू दे आणि\nपदोन्नतीच्या स्वरूपात रसाळ फळे द्या.\nदु: ख आणि दु: ख जाऊ द्या,\nआणि फक्त आनंद एक सहकारी राहते \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता\nभाई की पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश – भाई की प्रथम पुण्यतिथि पर संदेश\nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील – प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा\n{Top 2022} स्वर्गीय पिता के जन्मदिन पर शायरी – हैप्पी बर्थडे पापा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/auto/tata-motors-raises-car-prices-find-out-the-reason-behind-this-decision-pvp-97-2766701/", "date_download": "2022-05-25T04:35:55Z", "digest": "sha1:JI3MQWFIPMERQVLS435566Z6SZBH7J23", "length": 22478, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tata Motors raises car prices; Find out the reason behind this decision | Tata Motors ने वाढवल्या आपल्या गाड्यांच्या किमती; जाणून घ्या या निर्णयामागचं कारण | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nTata Motors ने वाढवल्या आपल्या गाड्यांच्या किमती; जाणून घ्या या निर्णयामागचं कारण\nखर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nया दरवाढीचा १८ जानेवारी २०२२ किंवा त्याआधी बुक केलेल्या गाड्यांच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नाही. (Photo : www.tatamotors.com)\nटाटा मोटर्सने आपल्या पॅसेंजर गाड्यांचे दर वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मंगळवारी कंपनीद्वारे ही माहिती देण्यात आली. १९ जानेवारीपासून सरासरी ०.९ टक्क्यांनी या किंमती वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. गेल्याच आठवड्यात मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमती तात्काळ प्रभावाने ४.३ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. मारुती कंपनीच्या निर्णयानंतर आता टाटा मोटर्सने हा निर्णय घेतला आहे.\nकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी २०२२ पासून सरासरी ०.९% वाढ लागू केली जाईल, जी वाहनाच्या प्रकारावर आणि मॉडेलवर आधारित असेल. तथापि, ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता कंपनीने विशिष्ट प्रकारच्या गाड्यांच्या किमतीत १० हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे.\nScorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’\nमोठी मायलेज असलेली Hero HF Deluxe अवघ्या २२ ते २४ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर\nSuzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाली किंमत\nसामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य जाणून घ्या किती येईल खर्च\nखर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलं आहे. कंपनी वाढलेल्या किमतीचा एक महत्त्वाचा भाग स्वतःहून समायोजित करत आहे, परंतु एकूण खर्चात झालेल्या तीव्र वाढीमुळे किमतीत कमीत कमी वाढ करून काही बोजा ग्राहकांवर टाकावा लागणार असल्याचं असे कंपनीने पुढे सांगितले.\nजुन्या बुकिंगवर होणार नाही परिणाम\nया दरवाढीचा १८ जानेवारी २०२२ किंवा त्याआधी बुक केलेल्या गाड्यांच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मुंबईतील ही वाहन उत्पादक कंपनी देशांतर्गत बाजारात टियागो, पंच आणि हॅरियर सारख्या विविध मॉडेल्सची विक्री करते.\nया निर्णयाबाबत बाकी कंपन्यांचं मत\nगेल्���ा वर्षीच्या तुलनेत पोलाद, अ‍ॅल्युमिनिअम, तांबे, प्लास्टिक आणि इतर महत्त्वाचे धातू महाग झाल्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याचं इतर ऑटोमोबाईल उत्पादकांचे म्हणणे आहे.\nजुने वाहन विकल्यावर तात्काळ बंद करा तुमचं फास्टॅग अकाउंट; अन्यथा बसू शकतो मोठा फटका\nमारुतीने ‘या’ गाड्यांच्या किमतीत केली वाढ\nनुकतेच मारुतीने डिझायरवर १० हजार, ऑल्टोवर १२,३००, एस-प्रेसवर १२,५००, विटारा ब्रीझावर १४ हजार, स्विफ्टवर १५ हजार, सेलेरिओवर १६ हजार, एर्टिगावर २१,१००, इकोवर २७,००० आणि वॅगन आरवर ३० हजार रुपयांपर्यंत (एक्स शो रुम किंमत) वाढ केली आहे. नेक्सा मॉडल्सच्या एस-क्रॉसवर २१ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आलीय.\nमराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nटेस्लाच्या कार हायजॅक करता येऊ शकतात १९ वर्षांच्या तरुणानं शोधलेल्या त्रुटीमुळे खळबळ\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉट��अॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nScorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’\nSuzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दारात अंशतः वाढ; राज्यातील आजचा पेट्रोल डिझेलचा दर काय\nRenault KWID CLIMBER AMT Finance Plan: तुम्ही Renault Kwid Climber ची ऑटोमॅटिक व्हेरिएंट फायनान्स प्लॅनसह खरेदी करू शकता, असा असेल EMI\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाली किंमत\n इंधनांच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव\nRoyal Enfield Classic 350 vs Jawa Perak: किंमत, इंजिन, स्टाइल आणि मायलेजमध्ये कोणती क्रूझर बाईक चांगली खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या\nमोठी मायलेज असलेली Hero HF Deluxe अवघ्या २२ ते २४ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर\nHero MotoCorp ने लॉंच केली नवी स्प्लेंडर मोटारसायकल, किंमत फक्त ७२,९०० रुपये, जाणून घ्या\nScorpio-N च्या मजबुतीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘या कारला उडवण्यासाठी रोहित शेट्टीला…’\nSuzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दारात अंशतः वाढ; राज्यातील आजचा पेट्रोल डिझेलचा दर काय\nRenault KWID CLIMBER AMT Finance Plan: तुम्ही Renault Kwid Climber ची ऑटोमॅटिक व्हेरिएंट फायनान्स प्लॅनसह खरेदी करू शकता, असा असेल EMI\nPetrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात सातत्याने घसरण; जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाली किंमत\n इंधनांच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/135-terrorists-preparing-to-infiltrate-kashmir-bsf-on-alert-mode-622819.html", "date_download": "2022-05-25T04:53:40Z", "digest": "sha1:EKXIPYZRN2IC7SLMWCTJZJQRQ5TBWCVG", "length": 9392, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » 135 terrorists preparing to infiltrate Kashmir, BSF on alert mode", "raw_content": "Jammu Kashmir : कश्मिरमध्ये 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, बीएसएफ अ‍ॅलर्ट मोडवर\nगुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशार्‍यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nश्रीनगर : देशात अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. दहशतवादी(Terrorist) अधूनमधून डोके वर काढीत आहेत. देशाचा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन(Republic Day) एक दिवसावर आला असतानाच दहशतवादी कारवायांचीही भिती सतावत आहे. पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवादी सक्रीय बनले असून त्यांच्याकडून घुसखोरी करून हल्ला घडवला जाण्याची भिती गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. याची बीएसएफ(BSF)सह सर्वच सुरक्षा दलां(Security Fource)नी गंभीर दखल घेतली आहे. हिंदुस्थानच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास 104 ते 135 दहशतवादी दबा धरून बसले असून ते कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा सुरक्षा बलचे (बीएसएफ) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. या दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्यासाठी बीएसएफ अ‍ॅलर्ट मोडवर आहे. (135 terrorists preparing to infiltrate Kashmir, BSF on alert mode)\nपाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले दहशतवादी\nमागील वर्षी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानंतर एलओस��वर शांतता आहे. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशार्‍यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत. बीएसएफकडून त्या दहशतवाद्यांच्या हालचाली व इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे महानिरीक्षक सिंह यांनी सोमवारी बीएसएफ मुख्यालयातील वार्षिक संमेलनात बोलताना सांगितले.\nठाण्यातील पोलीस स्कूलला धमकीचा फोन\nठाण्यातील पोलीस स्कूलला रविवारी एक धमकीचा मेल आला आहे. जिहाद 2022 या मेलवरुन हा धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये शाळा, महाविद्यालये आणि रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची झोप उडाली आहे. या मेलचा सायबर पोलीस सखोल तपास करीत आहेत.\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पुढील 27 दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅरा ग्लायडिंग, पॅरा मोटर्स, हँग ग्लाईडर, मानवरहित एरियल वाहन हवेत उडविण्यावर बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दहशतवाद्यांकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. (135 terrorists preparing to infiltrate Kashmir, BSF on alert mode)\n प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट; वाचा सविस्तर प्रकरण\nAssembly election 2022 | पंजाब काँग्रेसमधील चन्नी-सिद्धू वाद चव्हाट्यावर, उमेदवारीवरून मतभेद\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/lok-aani-abhijat/?vpage=3", "date_download": "2022-05-25T04:51:47Z", "digest": "sha1:AFKMRYELOU54U35BPNUEQDJD2NABPXW5", "length": 6938, "nlines": 78, "source_domain": "marathibooks.com", "title": "लोक आणि अभिजात - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / लोक आणि अभिजात\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत. अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे.\nप्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan\nकिंमत : रु. २३०/-\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.\nकधी एखादं लोकगीत कानांवर पडतं, तर कधी एखादी लोककथा; कधी एखादी म्हण, एखादा वाक्प्रचार, तर कधी एखादी पूर्वापार समजूत. त्या त्या क्षणी, अभिजाताचं पोषण कुठून कसं होतं, ते उत्कटतेनं जाणवतं. अन् अभिजात मधुरतेनं भरलेली एखादी रसाळ कविता वाचताना किंवा जीवनचिंतनाची प्रगल्भता प्रकट करणारी एखादी कथा ऐकताना लोक आणि अभिजात यांच्या अनुबंधाची विविध दर्शनं घडतात.\nउभय परंपरांचं ते नातं उलगडणं हेच या ललित लेखनाचं सूत्र बनलं आहे. अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे.\nकिंमत : रु. २३०/-\n`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९\nफोन : (०२०) २४२२९२८०\n१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८\nमूळ संस्कृत स्तोत्र…. सम-लय मराठी भाषांतर…. आणि सरल मराठी पद्यरूपांतर…. लेखक : ...\nसकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी ...\nमधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. लेखक ...\nएका पोलिस अधिकाऱ्याच्या सेवाकालाचे अंतिम पर्व.... हे पुस्तक म्हणजे पाठीमागील सेवा कालावधीतील विहंगलोकनाबरोबरच ...\nइस्त्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा मूळ लेखक : रविकुमार अनुवाद : वर्षा अनिल ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2022-05-25T04:33:39Z", "digest": "sha1:H6KYPKJQ363UTIO5RJPN5CDCTYV3MOEP", "length": 26921, "nlines": 188, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "एल्मा जेव्हा सेल्मा होतो", "raw_content": "\nएल्मा जेव्हा सेल्मा होतो\nवर्षानुवर्षे छत्तीसगड राज्यातून आदिवासी आंध्र प्रदेशात शेतमजुरीसाठी स्थलांतरित होत होते किंवा सशस्त्र क्रांतीकाऱ्यांच्या हिंसक कारवायांमुळे ज्यांना सीमेपलिकडे जावं लागलं होतं ते आता परतू लागले आहेत. मात्र सुरक्षित वाटत असल्यामुळे बरेचसे लोक आपल्या नव्या भूमीतच राहण पसंत करत आहेत. आवश्यक सोयींचा अभाव असला किंवा सरकारी कार्यालयात त्यांची नावं चुकीची छापली जात असली तरी\n“आम्ही आता कधीच परत जाणार नाही,” भीमा सोदी म्हणतात. “आम्ही आमच्या मूळ गावी जंगलवाले [नक्षलवादी] आणि जुडूमवाले [सलवा जुडूमची सेना] या दोघांमुळे हैराण झालो होतो.”\nसोयम् लिंगमा देखील आपल्या मूळ गावी कधीच परत जाणार नाही, असं म्हणतात. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील भंडारपदर हे त्यांचं मूळ गाव. छत्तीसगडमधून बाहेर पडून आता आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील बुर्गमपाडू मंडलात चिपुरूपाडू येथे राहणाऱ्या २७ कुटुंबांपैकी ते आणि भीमा.\nआंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी तसेच तेलंगणातील खम्मम् आणि वारंगळ जिल्ह्यातल्या अंतर्गत विस्थापितांच्या अनेक वस्तींपैकी ही एक.\nयातील बहुतांश लोकांना हिंसेचा प्रत्यय आला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोंटा मंडलात ताडमेटला या गावात राहणारा ३० वर्षीय रवी सोदी सांगतो, “२००५ मध्ये आमच्या गावावर आक्रमण झाल्यावर आम्ही आमचं राहतं घर सोडलं…. अख्खं गाव पळून जंगलात लपून बसलं, मात्र माझा तिशीतला चुलता मात्र घरातच अडकला होता. त्याला पकडून ठार करण्यात आलं आणि नंतर पूर्ण गाव आग लावून जाळण्यात आलं. भीतीपोटी आम्ही इथे राहायला आलो.” रवी आता खम्मम् जिल्ह्यातील चिंतलपाडू गावात राहतो.\nअंतर्गत विस्थापितांच्या जवळपास २०० वस्त्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या जंगलांत दडलेल्या आहेत\nछत्तीसगड राज्याच्या सीमेवर असणाऱ्या सुकमा, दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्यांतून आदिवासी, विशेष करून (बस्तरमधले मुरिया आणि आंध्रातले कोया) गोंड जमातीचे आदिवासी, एरव्ही हंगामाच्या वेळी दुसऱ्या राज्यात शेतमजुरीसाठी स्थलांतर करतात. पण, या भागातील राज्यविरोधी नक्षलवादी चळवळ आणि तिचा प्रतिकार करण्याकरिता छत्तीसगड शासन पुरस्कृत स��वा जुडूमच्या सैन्याने चालविलेल्या हिंसाचारामुळे २००५ पासून आदिवासींना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून दुसरीकडे जावं लागलं आहे. या संघर्षामुळे बऱ्याच आदिवासींना त्यांची पूर्वापारपासूनची वनं आणि जमिनी गमवाव्या लागल्या आहेत.\nबरेच जण सांगतात की त्यांना आपल्या नव्या घरात सुरक्षित वाटतं आणि स्थानिक शेतकऱ्यांकडे काम करून त्यांना रोजी मिळते. १९ वर्षांची आरती कलामू छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील बोडको गावात राहत असे. तिचं लग्न मुरिया आदिवासी असणाऱ्या मंगूशी झाल्यावर ती चिपुरूपाडूत राहायला आली. मंगू इयत्ता १० वी पर्यंत शिकला आहे आणि तो आता गावातील शाळेत शिकवतो. त्यातून त्याला महिन्याला ३,००० रुपये पगार मिळतो. “मंगू भला माणूस आहे. गावकरी त्याला इथे घेऊन आले,” आरती सांगते, कारण गावात मुलांना शिकवायला कोणी नव्हतं. “मी इथे सुखात आहे.”\nआरोग्यविषयक काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या सांगण्यानुसार सुमारे चिपरूपाडूसारख्या अन्य २०० वसाहती आहेत, जिथे ५०,००० स्थलांतरितांनी आश्रय घेतला आहे. स्थानिक लोकांसोबत संघर्ष टाळण्यासाठी ह्या वसाहती जंगलाच्या आतील भागात वसविलेल्या आहेत. आदिवासींना येथील जंगलाचा भाग परिचित आहे. या भागात त्यांना कसायला आणि घर बांधायला जागा मिळते. ते स्वस्तात मजुरी करत असल्याने स्थानिक लोकांनाही त्यांच्या येऊन राहण्यावर हरकत नाही. दोघांची बोली सारखी असल्याने संभाषणही सोपं होतं.\nभीमा सोदी आणि त्यांच्या पत्नी सोदी मंगी मजुरी करतात. दिवसाला १२० रुपयांच्या रोजीवर ते शेतांमधली मिरची तोडायचं काम करतात पण ते मिरचीच्या स्वरूपातच रोजी घेणं पसंद करतात – म्हणजे तोडलेल्या दर १२ किलो मिरचीमागे एक किलो मिरची. या दांपत्याला सहा वर्षांची लक्ष्मी आणि तीन वर्षांचा पोजा अशी दोन मुलं आहेत. पती पत्नी मिळून कधीकधी मनरेगावरही काम करतात. स्वतः भात आणि मक्याचं पीकसुद्धा घेतात. “मी इथे माझी स्वतःची जमीन तयार केली आहे,” भीमा म्हणतात. त्यांच्या बोलण्यावरून ते समाधानी वाटत असले तरी त्यांची ही जमीन म्हणजे अतिक्रमण केलेली वनजमीन आहे आणि त्यांच्याकडे त्याचा ‘पट्टा’ नाही.\nछत्तीसगडच्या स्थलांतरितांना आवश्यक सोयी उपलब्ध नसल्या तरी त्यांना ही जागा सोडून जायची इच्छा नाही, कारण ‘ही जागा चांगली आहे’\nइतरांना फेब्रुवारी ते एप��रिल या मिरचीच्या हंगामात स्थलांतर करणं आणि बाकी काळ घरी राहणं जास्त पसंत आहे. “आम्ही नातेवाईकांकडे राहतोय आणि जे मिळेल ते काम शोधतोय. छत्तीसगडमधली त्यांच्या गावातली कापणी संपलीये आणि आता इथे मळ्यांच्या मालकांसाठी जामई (निलगिरी) ची झाडं तोडायचं काम आम्ही करतोय,” १२ मजुरांच्या गटातला एक जण सांगतो (तो आपलं नाव सांगायचं जाणीवपूर्वक टाळतो). तो आणि इतरही काही जण मिरचीची तोड करतात – त्या बदल्यात रोजी म्हणून मिळणारी मिरची ह्या दुर्गम आदिवासी भागातील लोकांच्या आहाराचा महत्त्वाचा घटक आहे.\nमंगराज सोदी हे अशाच हंगामी स्थलांतरित मजुरांना आसरा देतात. “मी १० वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा फार फार तर १२ वर्षांचा असेन. मी एका आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकत होतो. माझ्या घरच्यांना माझं शिक्षण चालू ठेवणं जड जात होतं,” ते सांगतात. “मग मी शाळा सोडून माझ्या सवंगड्यांसोबत इथे येऊन स्थायिक झालो. मी काही वनजमीन साफ करून ती कसायला सुरुवात केली. माझ्या गावातली काय नि इथली काय, माझ्या ताब्यात असलेली जमीन किती, हे काही मी मोजलं नाही आणि मला माहितही नाही.”\nआणखी एक गावकरी, मडकम् नंदा म्हणतो, “जेव्हा सलवा जुडूमच्या सेनेने दोरनापाल आणि पोलमपल्लीच्या गावकऱ्यांना मारहाण केली तेव्हा आम्ही आमचं गाव सोडून पळालो. आम्ही जवळच टुमेरपाल वस्तीत राहत होतो. दोघं भाऊ मिळून चौघं असे आम्ही इथे आलो.” तुम्हाला परत जायला आवडेल का, असं मी त्यांना विचारलं असता, “छे, छे कधीच नाही कारण ही जागा चांगली आहे,” तो सहज बोलून जातो.\nया भागात शाळा अपवादानेच आढळतात. रेशन दुकानं आणि दवाखान्यांची हीच दशा आहे\nतरी, पुनर्वसन झालेल्या आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळालेले नाहीत. मानवाधिकार समूहांनी अगदी गावपाड्यांमध्ये जाऊन केलेल्या कामामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगण शासनांनी त्यांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड, आणि काही ठिकाणी मतदार ओळखपत्रं देऊ केली आहेत. नव्या वस्त्यांमध्ये पाणी आणि विजेचा तुटवडा आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधादेखील पुरेशा नाहीत किंवा नाहीतच. “आम्हाला चिपुरूपाडू ते कोंडापल्ली असं सात किमी चालत जावं लागतं. तिथे सर्वात जवळचं रेशन [सार्वजनिक वितरण व्यवस्था] दुकान आहे,” मडकम् नंदा सांगतो.\nचिपुरूपाडूपासून साधारण ३० किमी दूर असलेल्या पश्चिम गोदावरी जिह्याच्या विंजारम् त���लुक्यातील जिनेलगुडा या गावात साधारण चाळिशीची असलेली गंगी आपल्या घराबाहेर मातीच्या चुलीवर स्वयंपाक करत आहे. संध्याकाळची वेळ आहे. तिथे सौरदिव्याचा प्रकाश पडला आहे. हे घर मडकम् देवा यांचं आहे, असं ती सांगते. ते दंतेवाडा जिल्ह्यातील दोरणापाल पोलीस चौकीजवळ नागलगोंडा गावात राहतात. त्यांची पहिली बायको आणि मुलं तिथेच काम करतात. “आम्हाला मुलंबाळं नाहीत,” गंगी सांगते, “मात्र पहिल्या बायकोपासून त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. आमच्याकडे तिथे ४–५ एकर जमीन आहे. दोन मुलांना ती कुठे पुरते. २००२ मध्ये आम्ही मिरची तोडायला पहिल्यांदा कोंडापल्लीत आलो, तेव्हा लोकांनी आम्हाला या जागेबाबत सांगितलं. आम्हाला जागा आवडली कारण इथे कसायला जमीन आहे, जंगल आहे. म्हणून मग आम्ही इथे येऊन राहिलो.”\nजिनेलगुड्यात नव्याने बांधलेल्या मातीच्या घरांच्या वस्तीत आम्हाला मडकम् दुले भेटला. त्यानी महिनाभरापूर्वीच आपलं छोटेखानी घर बांधलं आहे. “अगोदर बदलामडी नावाच्या जुन्या गावात आमचं पुनर्वसन केलं होतं, तिथे स्थानिकांच्या जमिनीवर आम्ही राहत होतो. पण, आमच्या जमिनी आणि राहत्या घरात बरंच अंतर असल्यामुळे आम्ही इथे येऊन स्थायिक झालो. आमचं घर वनजमिनीवर असल्यामुळे वन अधिकारी सतत आम्हाला आमचं घर पाडून निघून जायला सांगतात. पण, आम्ही दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नाही.”\nमडकम् दुलेंनी कुकुनुरू मंडलातील विंजारम् गावाचे सरपंच म्हणून नुकतेच निवडून आलेले कलुरू भीमया यांची आमच्याशी गाठ घालून दिली. “छत्तीसगडमध्ये मी कलमू भीमा आहे,” ते हसून सांगतात. “पण इथे माझं नाव कलुरू भीमया आहे. आंध्र प्रदेश सरकारने माझं नाव असं नोंदवलंय.”\nएल्मा देवाने स्थलांतर करण्यापूर्वी सशस्त्र सेना आणि सशस्त्र क्रांतीकारकांची परवानगी घेतली होती\nराज्यविरोधी नक्षलवादी चळवळ आणि तिचा प्रतिकार करण्याकरिता छत्तीसगड शासन पुरस्कृत सलवा जुडूमने चालविलेल्या हिंसाचारामुळे बऱ्याच आदिवासींना त्यांची पूर्वापारपासूनची वनं आणि जमिनी गमवाव्या लागल्या आहेत\nमूळचे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातल्या गावचे कलमू इथे आले कारण त्यांच्या गावातील लोकांना सलवा जुडूमने दोरणापाल जवळ एका निवारण शिबिरात डांबायला सुरुवात केली. एक महिना शिबिरात राहिल्यानंतर ते तिथून निघाले.\nपुनर्वसन झाल्यानंतर नवी ओळख मिळालेल��� कलमू एकटेच नाहीत. “उधर (तिकडे) एल्मा देवा, इधर (इकडे) सेल्मा देवया,” खम्मम् जिल्ह्यातील उपका ग्रामपंचायतीतील एक तरुण हसून सांगतो. हे गाव चिपुरूपाडूपासून २५–३० किमी लांब आहे. “तेलुगू भाषेत ‘देवा’ चं देवया होतं. पण माझी काहीच हरकत नाही, मला दोन्ही नावं चालतात.” एल्माला आपल्या घरी परतण्याची अजिबात इच्छा नाही. “ही जागा शांत असून आम्ही इथे बरे आहोत… आम्ही छत्तीसगड सोडलं तेव्हा दोन्ही बाजूंची [सैन्यदल आणि सशस्त्र क्रांतीकारक] परवानगी घेतली होती, जेणेकरून आम्ही दोन्हीपैकी कुठल्या तरी एका शिबिरात सामील झाल्याची शंका त्यांना येऊ नये.”\nस्थानिक लोकांच्या मते नक्षलवादी चळवळीमुळे शेजारच्या सुकमा, दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्यातली सुमारे २२ कुटुंबं इथे येऊन स्थायिक झाली आहेत. गावाला जोडणारा एकही रस्ता पक्का नाही आणि गावकऱ्यांना चार किमी दूर असलेल्या नारायणपुरम् या गावातून रेशन घ्यावं लागतं.\nचिंतलपाडूतील स्थलांतरितांनाही प्रचंड संघर्षानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र मिळालं आहे. मात्र, इथे पिण्याचं पाणी, वीज, दवाखाना, शिक्षण यासारख्या आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणावर नाहीत. स्थानिक पोलीस या लोकांविरुद्ध कधीही खटला दाखल करू शकतात आणि फर्मान निघताच चौकशीसाठी त्यांना पोलीस चौकीत हजर राहावं लागतं.\nकालांतराने, २०११–१२ च्या सुमारास सलवा जुडूमचा अंत झाल्यानंतर बरेच लोक आता छत्तीसगडला परतले आहेत कारण आता त्यांना इथे येणं सुरक्षित वाटत आहे. बाकी आदिवासी स्थलांतरितांना मात्र, शांततेची हमी, कसण्यासाठी जमिनीचा तुकडा, आणि नव्या जागेत उपजीविकेचं काही तरी साधन पुरेसं आहेसं दिसतं.\nप्रसन्नाची रिक्षा हेच त्याचं घर\nछत्तीसगढचे कुंभार टाळेबंदीत मातीमोल\nमहुआ कोमेजला, टोपल्या वाया, सुना बाजार\nओरछाच्या बाजारातला एक दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-corporator-rupli-ware-swach-survey-awareness.html", "date_download": "2022-05-25T04:32:28Z", "digest": "sha1:CKQKLZGR6W2M6UZEOJE5DQJRA53XQ6MK", "length": 5223, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका रुपाली वारे यांचे आवाहन", "raw_content": "\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका रुपाली वारे यांचे आवाहन\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र, सर्वेक्षणात ओला व सुका कचरा नागरिकांनी घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देश आहेत. तपासणीमध्ये हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज घंटागाडीतच कचरा टाकावा. रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकू नये. तसेच ओला व सुका कचरा स्वतंत्र साठवावा व स्वतंत्रपणेच जमा करावा, असे आवाहन नगरसेविका रुपाली वारे यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.\nजो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटले जाते. याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा असतो. ओला व सुका कचरा ओळखण्याची व त्याचे वर्गीकरण करण्याची ही साधी सोपी पद्धत आहे. घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये तीन ते पाच टक्के ओला कचरा असतो. ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा, डास, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, रोगराई आदी गोष्टींना आपणच निमंत्रण देत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कचरा घंटागाडीमध्येच टाकावा. ओला व सुका कचरा विलगीकरण करावे. विलगीकरण केल्यास कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लागण्यासाठी उपयोग होईल. प्रभागात स्वच्छता रहावी, यासाठी सर्वांनीच स्वच्छता अभियान सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sports/india-tour-of-south-africa-rohit-sharma-injured-sa-vs-ind-pmd98", "date_download": "2022-05-25T03:33:24Z", "digest": "sha1:K4KJMVPJ2EFL37NGRRPIW37MSEU2SRSA", "length": 6189, "nlines": 55, "source_domain": "www.saamtv.com", "title": "SA vs IND: भारताला मोठा धक्का; उपकर्णधार दुखापतग्रस्त, मालिकेतून बाहेर", "raw_content": "\nSA vs IND: भारताला मोठा धक्का; उपकर्णधार दुखापतग्रस्त, मालिकेतून बाहेर\nबीसीसीआयने म्हटले आहे काल मुंबईतील सराव सत्रादरम्यान रोहितला डाव्या हाताला दुखापत झाली.\nSA vs IND: भारताला मोठा धक्का; उपकर्णधार दुखापतग्रस्त, मालिकेतून बाहेरSaam TV\nदक्षिण आफ्रिका (Sauth Africa) मालिकेपूर्वी भारतासाठी वाईट बातमी आली आहे. टी-२० नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईत प्रशिक्षणादरम्यान जखमी झाल्याने तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला अलीकडेच अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागी टीम इंडियाचा (Team India) नवा उपकर्णधार बनवण्यात आले होते. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, रोहितच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालचा संघात समावेश करण्यात आला आहे.\nबीसीसीआयने म्हटले आहे काल मुंबईतील सराव सत्रादरम्यान रोहितला डाव्या हाताला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला आहे. मुंबईत सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि तो बराच काळ सरावात सहभागी झाला नाही. नवीन कसोटी उपकर्णधार रोहित शर्मासह अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर यांनी रविवारी दुपारी शरद पवार अकादमीमध्ये नेटमध्ये सराव केला.\nयापूर्वी, रोहित शर्माच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटीआयने सांगितले होते की, \"रोहितच्या हाताला दुखापत झाली आहे परंतु वैद्यकीय पथक त्याकडे लक्ष देत आहे.\" परंतु हाताच्या दुखापतीची बाब बीसीसीआयने नाकारली होती. दक्षिण आफ्रिका मालिकेत रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. हे खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होते. आता रोहित यातून बाहेर पडला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/lok-aani-abhijat/?vpage=4", "date_download": "2022-05-25T04:52:22Z", "digest": "sha1:L5HWNA2MQDZWUT3LWPYPOGDKQHHHQ3KB", "length": 7003, "nlines": 78, "source_domain": "marathibooks.com", "title": "लोक आणि अभिजात - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / लोक आणि अभिजात\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत. अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक ��वी जाणीव देणारं आहे.\nप्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan\nकिंमत : रु. २३०/-\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.\nकधी एखादं लोकगीत कानांवर पडतं, तर कधी एखादी लोककथा; कधी एखादी म्हण, एखादा वाक्प्रचार, तर कधी एखादी पूर्वापार समजूत. त्या त्या क्षणी, अभिजाताचं पोषण कुठून कसं होतं, ते उत्कटतेनं जाणवतं. अन् अभिजात मधुरतेनं भरलेली एखादी रसाळ कविता वाचताना किंवा जीवनचिंतनाची प्रगल्भता प्रकट करणारी एखादी कथा ऐकताना लोक आणि अभिजात यांच्या अनुबंधाची विविध दर्शनं घडतात.\nउभय परंपरांचं ते नातं उलगडणं हेच या ललित लेखनाचं सूत्र बनलं आहे. अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे.\nकिंमत : रु. २३०/-\n`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९\nफोन : (०२०) २४२२९२८०\n१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८\nमलेरिया – कारणे आणि उपाय\nमलेरिया या रोगामुळे दरवर्षी भारताला जवळजवळ ४०,००० कोटी रुपयांचा फटका ...\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\n`शिदोरी' हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण ...\nवेगळी माती, वेगळा वास\nमी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nकोकणात रेल्वे सुरू झाल्यानंतर तिथल्या तुटपुंज्या शेतीवर जगणार्‍या माणसाच्या आयुष्याचा ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2022-05-25T04:00:12Z", "digest": "sha1:H4RO4VB7PRQOGYJ42LRWV246TZBOFGGL", "length": 27560, "nlines": 178, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "पिथोरागढच्या पर्वतराजीतील ‘सोन्याची खाण’", "raw_content": "\nपिथोरागढच्या पर्वतराजीतील ‘सोन्याची खाण’\nउत्तराखंडच्या उंचावरच्या गावांमध्ये कॅटरपिलर बुरशीच्या अवैध धंद्यातून थोडी फार सुबत्ता आली असली तरी त्यातून अनेक बखेडे निर्माण झालेत आणि या पर्वतीय गवताळ प्रदेशाच्या परिस्थितिकीवर होणारे दुष्परिणाम तर वेगळेच\nया लेखातल्या सरकारी अधिकारी वगळता सर्वांची नावं बदलण्यात आलेली आहेत जेणेकरून त्यांची ओळख उघड होणार नाही. त्यामुळेच गावांची नावंही देण्यात आलेली नाहीत. दोन लेखांच्या मालिकेतला हा दुसरा लेख आहे.\n“कीडा जडीमुळे आमचं आयुष्यच बदलून गेलंय,” आमची टॅक्सी चालवता चालवता सुनील सिंग म्हणतो. हा २३ वर्षांचा तरूण गेल्या दोन वर्षांपासून ही गाडी चालवतोय, आसपासच्या गावातल्या लोकांना धारचुलाला पोचवतोय, शाळेत, कॉलेजला, बाजारात किंवा दवाखान्यात. उत्तराखंडच्या पिथोरागढ जिल्ह्यातला धारचुला हा तालुका भारत-नेपाळ सीमेपासून अगदी काही मीटरवर आहे.\nकीडा जडी विकून जे ३.५ लाख रुपये साठवले होते त्यातून सुनीलने ही बोलेरो गाडी घेतली, जोडीला बँकेचं कर्ज काढलं. तो आठ वर्षांचा असल्यापासून त्याच्या घरच्यांबरोबर ही बुरशी गोळा करायला जातोय आणि आता त्या कमाईतून कर्जाची परतफेड करतोय.\nकॅटरपिलर किंवा अळी बुरशी ३,५०० ते ५,००० मीटर उंचीवरच्या तिबेटन पठारी प्रदेशातल्या पर्वतीय कुरणांमध्ये वाढते. ‘हिमालन व्हायग्रा’ नावाने ओळखली जाणारी ही बुरशी कामोत्तेजक मानली जाते. चीनमध्ये तिला यारसागुम्बा म्हणतात आणि पारंपरिक चिनी औषधांमधला तो मोलाचा घटक आहे. सीमेपार चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यामध्ये उत्तम प्रतीच्या एक किलो कीडा जडीला अगदी १२ लाखांपर्यंत किंमत मिळू शकते. उत्तराखंडमध्ये गोळा करण्यात येणारी बहुतेक सगळी बुरशी नेपाळ आणि चीनच्या दलालांमार्फत तस्करीतून विकली जाते.\nउत्तराखंडच्या पिथोरागढ आणि चमोली या दोन उंचावरच्या जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कीडा जडीचा हंगाम सुरू होतो आणि जूनच्या मध्यावर किंवा जून संपता संपता, मोसमी पाऊस येईपर्यंत चालतो. अख्खी कुटुंबंच्या कुटुंबं कुरणांमध्ये तंबू थाटतात आणि ही बुरशी गोळा करण्याचं कष्टाचं आणि वेळखाऊ काम करतात. (पहा, कीडा जडीने केला पिथोरागढच्या कुटुंबांचा कायापालट)\nअनेक गाव���ंतले लोक मे आणि जून महिन्यात कुरणांमध्ये राहतात (डावीकडे), बुरशी गोळा करतात (उजवीकडे), पुढच्या अनेक महिन्यांचा घरखर्च त्यातून भागतो\nघराचा बराचसा खर्च भागेल इतकी कीडा जडी गोळा करून ते परततात. “तुम्ही कीडा जडीचे किती नग गोळा करता यावर सगळं अवलंबून आहे. या कमाईतून काहींचा पुढच्या काही महिन्यांचा खर्च निघतो, तर काहींचं अख्खं वर्ष यावर चालतं,” सुनीलच्याच गावच्या पार्वती देवी सांगतात. “हा धंदा धोक्याचा आहे आणि खडतरही. पणं कसंय, अगदी कॉलेजमधनं डिग्र्या घेतलेल्यांनाही इथे नोकऱ्या नाहीत. त्यामुळे सगळेच हे काम करतात.”\nही कीडा जडी घेऊन जाणारे मध्यस्थ किंवा दलाल शक्यतो सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गावात येतात आणि मग पर्वतरांगांमधल्या अगदी दुर्गम वाटांनी हा माल घेऊन सीमा पार करतात. “ही सगळी बुरशी गोळा करून आणल्यानंतर आम्ही ती साफ करतो, वाळवतो, साठवून ठेवतो आणि हे दलाल येईपर्यंत त्याची जिवापाड काळजी घेतो. या कीडा जडीतून मिळणाऱ्या पैशावरच आमचं अख्खं वर्ष निघतं. इथे ना शेती आहे ना नोकऱ्या, त्यामुळे आमच्यासाठी ही कीडा जडी सोन्यापेक्षा मौल्यवान आहे.”\nया किफायतशीर बुरशीबद्दल जेव्हा काही माहित नव्हतं तेव्हा लोक शेती, रोजंदारी किंवा मेंढ्या पाळून आपलं घर चालवत होते. पण या खडकाळ प्रदेशात शेती फारशी पिकतच नाही. “इथली जमीन सुपीक नाही, आम्ही जास्त करून राजमा आणि बटाट्याचं पीक घेतो. जर चांगलं पिकलं, अर्थात असं फार क्वचित होतं, तर आम्ही काही माल विकतो. पण जास्त करून जे पिकतं ते घरी खायलाच वापरलं जातं,” भानू सिंग सांगतात. “दुसरा पर्याय म्हणजे मनरेगा अंतर्गत रोजगार, पण त्यात कीडा जडीइतका पैसा नाहीये.”\nअनेक जण कामाच्या शोधात स्थलांतर करतात. मात्र या कॅटरपिलर बुरशीमुळे आधी पोटापाण्यासाठी शहरात गेलेले अनेक जण आता हिमालयातल्या उंचावरच्या कुरणांची वाट धरू लागले आहेत.\n‘कीडा जडीने आमची आयुष्यंच बदलून टाकलीयेत,’ सुनील सिंग सांगतो. त्याच्या गावात बुरशीच्या व्यापारातून आलेल्या सुबत्तेच्या खुणा सगळीकडेच दिसतात\nसुनीलसारख्या काही तरुणांनी बाकी वर्षभर कमाईचं साधन म्हणून प्रवासी वाहनं विकत घेतली आहेत. “मी या हंगामात केवळ १६ दिवस जंगलात होतो आणि मला ३०० नग सापडले,” तो सांगतो. त्याच्या या मालाचे त्याला किमान ४५,००० रुपये मिळतील. त्याचा मित्र मन्नू सिंग���ेखील आमच्याबरोबर प्रवास करतोय. त्याला ५०० नग मिळाले. “मला ७५,००० तरी मिळायलाच पाहिजेत,” मन्नू हसतो.\nसुनीलच्या गावात बुरशीच्या या धंद्यातून आलेल्या सुबत्तेच्या खुणा सगळीकडेच पहायला मिळतात. डोंगरांच्या बाजूला नवी घरं आणि दुकानं दिसू लागलीयेत. अनेक गावकऱ्यांकडे महागडे स्मार्टफोन दिसतात – सिम कार्ड अर्थात नेपाळचं, कारण भारतातली मोबाइल नेटवर्क इथे चालतच नाहीत. “कीडा जडीने आमचं उत्पन्न अनेक पटीने वाढलंय आणि आमची आर्थिक स्थिती सुधारलीये. आता आम्ही चांगलंचुंगलं खाऊ शकतो. शिक्षण किंवा उपचारासाठी आम्ही डेहराडून किंवा दिल्लीला जाऊ शकतो,” १४ वर्षांचा मनोज थापा सांगतो. २०१७ च्या हंगामात त्याने एकट्याने कीडा जडीचे ४५० नग गोळा केले होते.\nमला असं समजलं की गावातले काही तरूण डेहराडूनमध्ये प्रशासकीय सेवांचा अभ्यास करतायत आणि त्यांच्या कोचिंगचा खर्च कीडा जडीच्या कमाईतून निघतोय. इथली अनेक कुटुंबं अनुसूचित जमातीतली आहेत आणि प्रशासकीय सेवांमध्ये जाणं हे त्यांच्यासाठी एक स्वप्न आहे. त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणामुळे ते थोडं सुकर झालंय. मात्र कीडा जडीचा धंदा सुरू झाला नसता तर मात्र त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं त्यांच्यासाठी मुश्किल होतं.\nजून २०१३ मध्ये हिमनदीला आलेल्या पुरामुळे गावातली शेतजमीन पुरती पाण्याखाली गेली तेव्हा या कीडा जडीच्या कमाईतूनच गावकऱ्यांनी घराची घडी परत बसवली. “हे फक्त कीडा जडीमुळेच शक्य झालं,” भानू सिंग सांगतात. २०१६ मध्ये त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न त्यांनी थाटामाटात लावून दिलं ते या पैशातूनच. त्यांनी तीन खोल्यांचं एक टुमदार घर बांधलंय तेही या कीडा जडीच्या कमाईतूनच.\n‘जेव्हा अनेक कुटुंबं एकाच भागात कीडा जडी गोळा करायला लागतात तेव्हा प्रत्येक कुटुंबाचा वाटा अर्थात कमी होतो. मात्र यातनं होणारी भांडणं आम्ही पोलिसांपर्यंत नेत नाही, नाही तर आम्हीच तुरुंगात जायचो.’\nव्हिडिओ पहाः ‘लोकांकडे नोकऱ्या असत्या, तर ते कीडा जडीच्या मागे लागलेच नसते’\nपण उत्साहाच्या या उधाणाचीही काळी बाजू आहेच. गेल्या काही वर्षात सातपेरच्या कुरणांवर कुणी जायचं यावरून गावागावांमध्ये तंटे सुरू झाले आहेत. “या सर्वांच्या मालकीच्या कुरणांमध्ये अगदी हलद्वानी आणि लालकुआँचे लोक येऊन कीडा जडी गोळा करायला लागलेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा वाटा कमी व्हायला लागलाय. परिणामी, कुरणांवर कुणाला येऊ द्यायचं यावरून भांडणं सुरू झाली आहेत,” लाल सिंग सांगतात.\n“जेव्हा अनेक कुटुंबं एकाच भागात कीडा जडी गोळा करायला लागतात तेव्हा प्रत्येक कुटुंबाचा वाटा अर्थातच कमी होतो. मात्र यातनं होणारी भांडणं आम्ही पोलिसांपर्यंत नेत नाही, नाही तर आम्हीच तुरुंगात जायचो,” भानू सिंग पुष्टी देतात. त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी मिळून गेल्या वर्षी कीडा जडीचे १४०० नग गोळा केले आणि जुन्या काचेच्या बरण्यांमध्ये हा माल भरून घरी आणला – किमान २ लाख रुपयांना हा माल विकला जायला पाहिजे.\nअसं म्हटलं जातं की १९९३ मध्ये यारसागुम्बाची मागणी अचानक वाढली जेव्हा तीन चिनी खेळाडूंनी बीजिंग राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाच विश्व विक्रम तोडले. ते या बुरशीपासून तयार करण्यात येणारं एक टॉनिक नियमित वापरत होते. १९९९ मध्ये चीनने या बुरशीची नोंद धोक्यात असणाऱ्या प्रजातींमध्ये केली. त्यानंतर थोड्याच काळात बुरशी गोळा करणाऱ्यांचे पाय भारताकडे वळले. “२००० च्या सुरुवातीला आम्ही तिबेटी खाम्पांना भारताच्या भागातल्या कुरणांमध्ये ही बुरशी शोधताना पहायचो. ते म्हणायचे की तिबेटमध्ये आता ही सापडणं दुर्मिळ झालं आहे. भारताच्या नव्या प्रदेशामध्ये याचा शोध घेण्यासाठी त्यांनी आमची मदत मागितली,” ४१ वर्षीय कृष्णा सिंग सांगतात. तेव्हा बाजारात कीडा जडीला बरा भाव मिळायचा. मात्र २००७ उजाडलं तोपर्यंत हा धंदा तेजीत आला होता आणि अनेक जण ही बुरशी गोळा करण्याकडे वळले होते.\nमात्र पिथोरागढ आणि चमोलीतल्या ३०० दरिद्री गावांमधल्या बुरशीच्या या सोन्याच्या खाणी आता ओस पडायला लागल्या आहेत. काही अभ्यासांनुसार वातावरणातील बदल आणि अति प्रमाणात बुरशी गोळा करण्यामुळे या पर्वतीय कुरणांमध्ये माणसाचा वावर वाढला त्याचा परिणाम म्हणजे तिबेटन पठारांमधलं या बुरशीचं उत्पादन गेल्या ३० वर्षात १० ते ३० टक्क्यांनी घटलं आहे.\nबर्फाळ हवेत या तंबूंमध्ये राहणं सोपं नाही आणि बुरशी गोळा करणंदेखील. आणि दीर्घ काळाचा विचार केला तर ही काही शाश्वत स्वरुपाची उपजीविका नाही\nखाम्पांना जशी नवी कुरणं शोधावी लागली तसंच उत्तराखंडच्या बुरशी गोळा करणाऱ्यांनाही नवे प्रदेश शोधावे लागणार आहेत. गावकऱ्यांच्या मते पूर्वी जशी कमी उंचीवरही सहज बुरशी मिळत असे तसं आता नाही, आता फक्त वरती उंचावरच बुरशी सापडते. “१० वर्षांपूर्वी ज्या प्रमाणात आम्हाला कीडा जडी मिळायची, तशी आम्हाला आता मिळत नाही,” लाल सिंग सांगतात. “काय माहित, काही वर्षांनी आम्ही आता जिथे जातो त्या भागातही आमच्या हाती काहीच लागणार नाही. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक उंचावर शोधत रहावं लागणार.”\nउत्तराखंड सरकारही अतिरिक्त प्रमाणात बुरशी काढली जाऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तराखंडचे मुख्य वन संवर्धक, रंजन मिश्रा सांगतात, “आम्ही केंद्राकडे नवा प्रस्ताव पाठवला आहे. ही बुरशी गोळा करणं आणि तिची विक्री काही आम्ही थांबवू शकत नाही. आम्ही काय करू शकतो तर चांगल्या धोरणांद्वारे शासनाचा आणि लोकांचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने काही नियंत्रण आणू शकतो.”\nनव्या धोरणानुसार, मिश्रा सांगतात, बुरशी गोळा करणाऱ्या प्रत्येकाने वन पंचायतीकडे किंवा फॉरेस्ट रेंज कार्यालयात आधार कार्ड किंवा मतदान कार्डाच्या आधारे नोंदणी करावी असा प्रस्ताव आहे. ही व्यक्ती कोणत्या काळात वनक्षेत्राच्या कोणत्या भागात किती दिवस कीडा जडी गोळा करणार आहे ते त्यांना नमूद करावं लागेल. संबंधित व्यक्तीने किती प्रमाणात कीडा जडी गोळा केली तेही तिला सांगावं लागेल. “प्रत्येक १०० ग्रॅम कीडा जडीसाठी वन विभाग १००० रुपये स्वामित्व शुल्क आकारेल. त्यानंतर ती व्यक्ती वन पंचायत किंवा इतर कुणालाही कीडा जडी विकू शकते. मग हा व्यवहार कायदेशीर मानला जाईल,” मिश्रा सांगतात. “पर्वतीय कुरणं परिस्थितिकीयदृष्ट्या पार नाजूक आहेत. त्यामुळे असं धोरण अस्तित्वात आलं तर आम्हाला राज्यामध्ये किती कीडा जडी गोळा होतीये आणि या भागात नक्की काय घडतंय त्याचा अंदाज येईल.”\nदरम्यान, गेल्या एका दशकात वाढती मागणी आणि कीडा जडी मिळणं मुश्किल बनत असल्याने तिची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. आणि त्यामुळे बुरशी गोळा करणाऱ्यांसाठी हा धंदा अधिकच आकर्षक बनू लागला आहे.\nकीडा जडीने झाला पिथोरागढच्या कुटुंबांचा कायापालट\nजैतीचे अखेरचे रिंगल विणकर\nगुंजीमध्ये सगळंच काही ‘स्वच्छ’ नाही\nमुनस्यारीतली महिला होळीची गोड गाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-25T03:34:31Z", "digest": "sha1:GV436F5NXDFIU23UKUY6BN66JXKVTXUX", "length": 6541, "nlines": 134, "source_domain": "washim.gov.in", "title": "लेखन सामुग्री साहित्य, इतर अनुषंगिक साहित्य तसेच इतर साहित्याचा पुरवठा करणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nलेखन सामुग्री साहित्य, इतर अनुषंगिक साहित्य तसेच इतर साहित्याचा पुरवठा करणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत\nलेखन सामुग्री साहित्य, इतर अनुषंगिक साहित्य तसेच इतर साहित्याचा पुरवठा करणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत\nलेखन सामुग्री साहित्य, इतर अनुषंगिक साहित्य तसेच इतर साहित्याचा पुरवठा करणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत\nलेखन सामुग्री साहित्य, इतर अनुषंगिक साहित्य तसेच इतर साहित्याचा पुरवठा करणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत\nलेखन सामुग्री साहित्य, इतर अनुषंगिक साहित्य तसेच इतर साहित्याचा पुरवठा करणेसाठी दरपत्रक मागविण्याबाबत\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/what-is-software-in-marathi/", "date_download": "2022-05-25T05:35:21Z", "digest": "sha1:UYYPE4FTAGNEBTZEMTACFPMJRFTJJKL2", "length": 35558, "nlines": 158, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "सॉफ्टवेअर म्हणजे काय ? | What is software in marathi – विकीमित्र", "raw_content": "\nWhat is software in marathi : सॉफ्टवेअर संगणक, ऑपरेट करण्यासाठी आणि विशिष्ट कार्ये करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सूचना, डेटा किंवा प्रोग्रामचा एक संच आहे. हे हार्डवेअरच्या विरूद्ध आहे, जे संगणकाच्या भौतिक पैलूंचे वर्णन करते. सॉफ्टवेअर डिव्हाइसवर चालणार्‍या अनुप्रयोग, स्क्रिप्ट आणि प्रोग्रामचा संदर्भ घेण्यासाठी वापरली जाणारी एक सामान्य शब्द आहे. हे संगणकाचा परिवर्तनशील भाग म्हणून विचार केला जाऊ शकतो, तर हार्डवेअर हा अविभाज्य भाग असतो.\nसॉफ्टवेअरची उदाहरणे आणि प्रकार ( types of software in marathi)\nसॉफ्टवेअर कसे कार्य करते\nसॉफ्टवेअरची गुणवत्ता कशी टिकवायची \nसॉफ्टवेअर परवाना आणि पेटंट\nसॉफ्टवेअरच्या दोन मुख��य श्रेणींमध्ये अनुप्रयोग सॉफ्टवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेअर आहेत. अ‍ॅप्लिकेशन असे सॉफ्टवेअर आहे जे विशिष्ट गरजा पूर्ण करते किंवा कार्ये करते. सिस्टम सॉफ्टवेअर संगणकाचे हार्डवेअर चालविण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि applicationsप्लिकेशन्सला वर चालण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.\nसॉफ्टवेअरच्या इतर प्रकारांमध्ये प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर समाविष्ट आहे, जे प्रोग्रामिंग टूल्स प्रदान करते जे सॉफ्टवेअर डेव्हलपरला आवश्यक आहे; मिडलवेअर, जे सिस्टम सॉफ्टवेअर आणि अनुप्रयोग यांच्यामध्ये बसते; आणि ड्राइव्हर सॉफ्टवेअर, जे संगणक डिव्हाइस आणि गौण ऑपरेट करते.\nआरंभिक सॉफ्टवेअर विशिष्ट संगणकांसाठी लिहिलेले होते आणि त्या चालणार्‍या हार्डवेअरसह विकले गेले होते. १ 1980 s० च्या दशकात, सॉफ्टवेयर फ्लॉपी डिस्कवर आणि नंतर सीडी आणि डीव्हीडीवर विकले जाऊ लागले. आज, बहुतेक सॉफ्टवेअर खरेदी केले जातात आणि थेट इंटरनेटवरून डाउनलोड केले जातात. विक्रेता वेबसाइट किंवा अनुप्रयोग सेवा प्रदाता वेबसाइटवर सॉफ्टवेअर आढळू शकते.\nसॉफ्टवेअरची उदाहरणे आणि प्रकार ( types of software in marathi)\nसॉफ्टवेअरच्या विविध प्रकारांपैकी, सर्वात सामान्य प्रकारांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:\nसॉफ्टवेअरचा सर्वात सामान्य प्रकार, softwareप्लिकेशन सॉफ्टवेयर एक संगणक सॉफ्टवेअर पॅकेज आहे जो वापरकर्त्यासाठी किंवा काही प्रकरणांमध्ये दुसर्‍या अनुप्रयोगासाठी विशिष्ट कार्य करतो. अनुप्रयोग स्वयंपूर्ण असू शकतो किंवा तो प्रोग्रामचा एक समूह असू शकतो जो वापरकर्त्यासाठी अनुप्रयोग चालवितो. आधुनिक अनुप्रयोगांच्या उदाहरणांमध्ये ऑफिस स्वीट्स, ग्राफिक्स सॉफ्टवेअर, डेटाबेस आणि डेटाबेस व्यवस्थापन प्रोग्राम, वेब ब्राउझर, वर्ड प्रोसेसर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टूल्स, इमेज एडिटर आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.\nहे सॉफ्टवेअर प्रोग्राम संगणकाचे programsप्लिकेशन प्रोग्राम आणि हार्डवेअर चालविण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. सिस्टम सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या क्रियाकलाप आणि कार्ये समन्वयित करते. याव्यतिरिक्त, ते संगणक हार्डवेअरच्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवते आणि इतर सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये कार्य करण्यासाठी वातावरण किंवा प्लॅटफॉर्म प्रदान करते. ओएस सिस्टम सॉफ्टवेअरचे उत्कृष्ट उद���हरण आहे; हे इतर सर्व संगणक प्रोग्राम व्यवस्थापित करते. सिस्टम सॉफ्टवेअरच्या इतर उदाहरणांमध्ये फर्मवेअर, संगणक भाषा अनुवादक आणि सिस्टम युटिलिटीज समाविष्ट आहेत.\nडिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जाणारे हे सॉफ्टवेअर बर्‍याचदा सिस्टम सॉफ्टवेयरचा एक प्रकार मानला जातो. डिव्हाइस ड्राइव्हर्स संगणकावर कनेक्ट केलेले डिव्हाइस आणि परिधीय नियंत्रित करतात, त्यांना त्यांची विशिष्ट कार्ये करण्यास सक्षम करतात. संगणकाशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक डिव्हाइसला कार्य करण्यासाठी कमीतकमी एक डिव्हाइस ड्राइव्हर आवश्यक आहे. उदाहरणांमध्ये विशिष्ट गेम नियंत्रकांसह कोणत्याही नॉन-स्टँडर्ड हार्डवेअरसह येणारे सॉफ्टवेअर तसेच यूएसबी स्टोरेज डिव्हाइस, कीबोर्ड, हेडफोन्स आणि प्रिंटर सारख्या मानक हार्डवेअर सक्षम करणार्‍या सॉफ्टवेअरचा समावेश आहे.\nटर्म मिडलवेअर असे सॉफ्टवेअरचे वर्णन करते जे अनुप्रयोग आणि सिस्टम सॉफ्टवेअर दरम्यान किंवा दोन भिन्न प्रकारचे अनुप्रयोग सॉफ्टवेअर दरम्यान मध्यस्थी करते. उदाहरणार्थ, मिडलवेअर मायक्रोसॉफ्ट विंडोजला एक्सेल आणि वर्डशी बोलण्यास सक्षम करते. वेगळ्या ओएस असलेल्या संगणकामधील अनुप्रयोगासाठी, ज्यामध्ये एक प्रकारचा ओएस आहे अशा संगणकामधील fromप्लिकेशनकडून रिमोट वर्क विनंती पाठविण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. हे नवीन अनुप्रयोगांना लेगसी असलेल्यांसह कार्य करण्यास सक्षम करते.\nसंगणक प्रोग्रामर कोड लिहिण्यासाठी प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर वापरतात. प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग साधने विकसकांना इतर सॉफ्टवेअर प्रोग्राम विकसित, लेखन, चाचणी आणि डीबग करण्यास सक्षम करते. प्रोग्रामिंग सॉफ्टवेअरच्या उदाहरणांमध्ये असेंबलर, कंपाईलर, डिबगर आणि इंटरप्रिटर आहेत.\nसॉफ्टवेअर कसे कार्य करते\nसर्व सॉफ्टवेअर कार्य करते आणि वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक दिशा निर्देश आणि डेटा संगणक प्रदान करते. तथापि, softwareप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेयर हे दोन भिन्न प्रकार भिन्न प्रकारे कार्य करतात.\nअनुप्रयोग सॉफ्टवेअरमध्ये बर्‍याच प्रोग्राम असतात जे अंतिम वापरकर्त्यांसाठी विशिष्ट कार्ये करतात जसे की अहवाल लिहिणे आणि वेबसाइट नेव्हिगेट करणे. अनुप्रयोग इतर अनुप्रयोगांसाठी कार्ये ��ेखील करू शकतात. संगणकावरील अनुप्रयोग स्वत: चालु शकत नाहीत; त्यांना कार्य करण्यासाठी संगणकाचा ओएस व इतर सहाय्यक सिस्टम सॉफ्टवेअर प्रोग्रामची आवश्यकता असते.\nहे डेस्कटॉप अनुप्रयोग वापरकर्त्याच्या संगणकावर स्थापित केले जातात आणि कार्ये पार पाडण्यासाठी संगणक मेमरीचा वापर करतात. ते संगणकाच्या हार्ड ड्राइव्हवर जागा घेतात आणि कार्य करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसते. तथापि, डेस्कटॉप अनुप्रयोगांनी चालू असलेल्या हार्डवेअर डिव्हाइसच्या आवश्यकतांचे पालन केले पाहिजे.\nदुसरीकडे, वेब अनुप्रयोगांना केवळ इंटरनेटवर कार्य करण्याची आवश्यकता असते; ते चालविण्यासाठी हार्डवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेअरवर अवलंबून नसतात. परिणामी, वापरकर्ते वेब ब्राउझर असलेल्या डिव्हाइसवरून वेब अनुप्रयोग लाँच करू शकतात. अनुप्रयोग कार्यक्षमतेसाठी जबाबदार घटक सर्व्हरवर असल्याने, वापरकर्ते विंडोज, मॅक, लिनक्स किंवा इतर कोणत्याही ओएस वरून अनुप्रयोग लाँच करू शकतात.\nसिस्टम सॉफ्टवेअर संगणक हार्डवेअर आणि अनुप्रयोग सॉफ्टवेअर दरम्यान बसते. संगणकाची मूलभूत कार्ये हाताळताना, सिस्टम बॅकग्राउंडमध्ये चालू असल्यामुळे वापरकर्ते सिस्टम सॉफ्टवेयरशी थेट संवाद साधत नाहीत. हे सॉफ्टवेअर सिस्टमच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे संयोजन करते जेणेकरुन विशिष्ट क्रिया करण्यासाठी वापरकर्ते उच्च-स्तरीय अनुप्रयोग सॉफ्टवेअर चालवू शकतात. जेव्हा सिस्टम सिस्टम बूट होते आणि सिस्टम चालू असते तोपर्यंत सिस्टम सॉफ्टवेअर कार्यवाही करते.\nसॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल ही एक फ्रेमवर्क आहे जी प्रोजेक्ट मॅनेजर सॉफ्टवेअरच्या डिझाईनशी संबंधित टप्पे आणि कार्ये यांचे वर्णन करण्यासाठी वापरतात. डिझाइन लाइफसायकलच्या पहिल्या चरणांमध्ये प्रयत्नांची आखणी करणे आणि त्यानंतर जे सॉफ्टवेअर वापरतील अशा लोकांच्या गरजा विश्लेषण करणे आणि तपशीलवार आवश्यकता तयार करणे. प्रारंभिक आवश्यकतांच्या विश्लेषणानंतर, डिझाइन टप्प्यात त्या वापरकर्त्याच्या आवश्यकता कशा पूर्ण कराव्या हे निर्दिष्ट करणे असते.\nपुढील चरण म्हणजे अंमलबजावणी, जिथे विकास कार्य पूर्ण झाले आणि त्यानंतर सॉफ्टवेअर चाचणी होते. सिस्टम चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही कार्यांचा देखभाल चरणात समावेश आहे.\nसॉफ्टवेअर डिझाइनमध्ये सॉफ्टवेअरची रचना, डेटा मॉडेल, सिस्टम घटकांमधील इंटरफेस आणि सॉफ्टवेअर अभियंता वापरणार्या संभाव्य अल्गोरिदमचे वर्णन समाविष्ट केले आहे.\nसॉफ्टवेअर डिझाइन प्रक्रिया वापरकर्त्याची आवश्यकता एका फॉर्ममध्ये रूपांतरित करते जी संगणक प्रोग्रामर सॉफ्टवेअर कोडिंग आणि अंमलबजावणी करण्यासाठी वापरू शकते. सॉफ्टवेअर अभियंता सॉफ्टवेअरचे डिझाइन पुन्हा पुन्हा विकसित करतात, तपशील जोडून आणि डिझाइन विकसित होताना दुरुस्त करतात.\nविविध प्रकारच्या सॉफ्टवेअर डिझाइनमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.\nहे पायाभूत डिझाइन आहे, जे स्थापत्यकलेच्या साधनांचा वापर करून प्रणालीची संपूर्ण रचना, त्याचे मुख्य घटक आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध ओळखते.\nडिझाइनची ही दुसरी थर आहे जी सिस्टमसह सर्व घटकांसह सॉफ्टवेअर स्टॅकद्वारे समर्थित मॉड्यूलच्या स्वरूपात कशी लागू केली जाऊ शकते यावर लक्ष केंद्रित करते. उच्च-स्तरीय डिझाइन डेटा प्रवाह आणि सिस्टमचे विविध मॉड्यूल्स आणि कार्ये यांच्यातील संबंधांचे वर्णन करते.\nडिझाइनचा हा तिसरा थर निर्दिष्ट केलेल्या आर्किटेक्चरसाठी आवश्यक असलेल्या सर्व अंमलबजावणीच्या तपशीलांवर केंद्रित आहे.\nसॉफ्टवेअरची गुणवत्ता कशी टिकवायची \nजर सॉफ्टवेअरने त्याच्या कार्यात्मक आणि नॉनफंक्शनल आवश्यकता दोन्ही पूर्ण केल्या तर सॉफ्टवेअर गुणवत्तेचे उपाय.\nसॉफ्टवेअरने काय करावे हे कार्यात्मक आवश्यकता ओळखतात. त्यामध्ये तांत्रिक तपशील, डेटा फेरफार आणि प्रक्रिया, गणिते किंवा इतर कोणतेही विशिष्ट कार्य समाविष्ट आहे जे अनुप्रयोगाने काय साध्य करायचे आहे ते निर्दिष्ट करते.\nनॉनफंक्शनल आवश्यकता – गुणवत्ता गुणधर्म म्हणून देखील ओळखल्या जातात – सिस्टमने कसे कार्य करावे हे निर्धारित करते. नॉन-फंक्शनल आवश्यकतांमध्ये पोर्टेबिलिटी, आपत्ती पुनर्प्राप्ती, सुरक्षा, गोपनीयता आणि उपयोगिता यांचा समावेश आहे.\nसॉफ्टवेअर चाचणी सॉफ्टवेअर सोर्स कोडमधील तांत्रिक समस्या शोधते आणि त्याचे निराकरण करते आणि उत्पादनाच्या गरजा पूर्ण करते याची खात्री करण्यासाठी उत्पादनाच्या एकूण उपयोगिता, कार्यक्षमता, सुरक्षा आणि अनुकूलता यांचे मूल्यांकन करते.\nसॉफ्टवेअर गुणवत्तेच्या परिमाणांमध्ये खालील वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत:\nव्हॉइ�� रेकग्निशन आणि स्क्रीन मॅग्निफायर्स यासारख्या अनुकूली तंत्रज्ञानाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींसह लोकांचा विविध गट, सोयीस्करपणे सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो.\nविविध ओएस, डिव्हाइस आणि ब्राउझरसह विविध वातावरणात वापरण्यासाठी सॉफ्टवेअरची उपयुक्तता.\nकार्यक्षमता उर्जा, संसाधने, प्रयत्न, वेळ किंवा पैसा वाया घालवल्याशिवाय सॉफ्टवेअरची चांगली कामगिरी करण्याची क्षमता.\nसॉफ्टवेअरची निर्दिष्ट कार्ये पार पाडण्याची क्षमता.\nस्थापना. निर्दिष्ट वातावरणात सॉफ्टवेअर स्थापित करण्याची क्षमता.\nसॉफ्टवेअर कार्य करू शकणारी विविध भाषा, टाइम झोन आणि इतर अशा वैशिष्ट्ये.\nदेखभाल वैशिष्ट्ये जोडण्यासाठी आणि सुधारित करण्यासाठी बग्स इ. सुधारित करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये किती सहज सुधारणा केली जाऊ शकतात.\nविशिष्ट लोड अंतर्गत सॉफ्टवेअर किती वेगवान काम करते.\nपोर्टेबिलिटी. सॉफ्टवेअरची क्षमता एका स्थानावरून सहजपणे दुसर्‍या ठिकाणी हस्तांतरित करण्याची क्षमता.\nकोणत्याही त्रुटीशिवाय निश्चित कालावधीसाठी विशिष्ट परिस्थितीत आवश्यक कार्य करण्याची सॉफ्टवेअरची क्षमता.\nस्केलेबिलिटी त्याच्या प्रक्रियेच्या मागणीतील बदलांच्या अनुषंगाने सॉफ्टवेअरची कार्यक्षमता वाढविणे किंवा कमी करण्याची क्षमता.\nसॉफ्टवेअरची अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करण्याची क्षमता, गोपनीयतेचे आक्रमण, चोरी, डेटा नष्ट होणे, दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर इ.\nचाचणी सॉफ्टवेअरची चाचणी करणे किती सोपे आहे.\nसॉफ्टवेअर वापरणे किती सोपे आहे.\nएकदा सॉफ्टवेअरची गुणवत्ता तैनात करुन ठेवण्यासाठी, नवीन ग्राहक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विकसकांनी सतत त्यास अनुकूल केले पाहिजे आणि ग्राहकांनी ओळखलेल्या समस्या हाताळा.\nयात कार्यक्षमता सुधारणे, दोषांचे निराकरण करणे आणि अडचणी टाळण्यासाठी सॉफ्टवेअर कोड समायोजित करणे समाविष्ट आहे. एखादा उत्पादन किती काळ बाजारात टिकतो हे या देखभाल आवश्यकतांच्या विकसकांच्या क्षमतेवर अवलंबून असते.\nदेखभाल करण्याच्या बाबतीत, विकसक असे चार प्रकारचे बदल करू शकतात, यासह:\nवापरकर्त्यांनी कोडिंग त्रुटी आणि सॉफ्टवेअरची आवश्यकता पूर्ण करण्यापासून रोखत असलेल्या इतर समस्यांसह विकसकांचे निराकरण करणे आवश्यक असलेले दोष नेहमी ओळखले आणि अहवाल दिले.\nविकसकांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वातावरण बदलण्याशी सुसंगत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी नियमितपणे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे आवश्यक आहे, जसे की ओएसची नवीन आवृत्ती कधी येते.\nपरिपूर्ण हे असे बदल आहेत जे सिस्टमची कार्यक्षमता सुधारित करतात, जसे की वापरकर्ता इंटरफेस सुधारणे किंवा कार्यप्रदर्शन वाढविण्यासाठी सॉफ्टवेअर कोड समायोजित करणे.\nहे बदल सॉफ्टवेअरला अयशस्वी होण्यापासून टाळण्यासाठी केले गेले आहेत आणि कोडची पुनर्रचना आणि ऑप्टिमाइझ करणे यासारख्या कार्ये समाविष्ट आहेत.\nसॉफ्टवेअर परवाना आणि पेटंट\nसॉफ्टवेअर परवाना हा कायदेशीररित्या बंधनकारक दस्तऐवज आहे जो सॉफ्टवेअरचा वापर आणि वितरण प्रतिबंधित करतो.\nसामान्यत: सॉफ्टवेअर परवाने वापरकर्त्यांना कॉपीराइटचे उल्लंघन न करता सॉफ्टवेअरच्या एक किंवा अधिक प्रती मिळविण्याचा अधिकार प्रदान करतात. परवान्यात पक्षात असलेल्या पक्षांच्या जबाबदा out्यांची रूपरेषा आहे ज्यात करारनामा केला जातो आणि सॉफ्टवेअरचा वापर कसा केला जाऊ शकतो यावर बंधन असू शकते.\nसॉफ्टवेअर परवाना अटी आणि शर्तींमध्ये सॉफ्टवेअरचा योग्य वापर, उत्तरदायित्वाची मर्यादा, हमी, अस्वीकरण आणि संरक्षण जर सॉफ्टवेअर किंवा त्याचा वापर इतरांच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांचे उल्लंघन करत असेल तर.\nपरवाने सामान्यत: मालकीच्या सॉफ्टवेअरसाठी असतात, जे त्या संस्थेची, गटातील किंवा त्या तयार केलेल्या व्यक्तीची मालमत्ता राहतात; किंवा विनामूल्य सॉफ्टवेअरसाठी, जिथे वापरकर्ते सॉफ्टवेअर चालवू, अभ्यास, बदल आणि वितरण करू शकतात. मुक्त स्त्रोत हा सॉफ्टवेअरचा एक प्रकार आहे जिथे सॉफ्टवेअर सहकार्याने विकसित केले गेले आहे आणि स्त्रोत कोड मुक्तपणे उपलब्ध आहे. मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर परवान्यासह, वापरकर्ते विनामूल्य सॉफ्टवेअर प्रमाणेच सॉफ्टवेअर चालवू, कॉपी करू, सामायिक करू आणि बदलू शकतात.\nमित्रांनो या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय (what is software in marathi) या विषया बद्दल सविस्तर माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k7s038.htm", "date_download": "2022-05-25T02:58:49Z", "digest": "sha1:ULQLJT72RXFITXKG4U2CJZKVX3YES5JD", "length": 53842, "nlines": 1446, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - उत्तरकाण्ड - ॥ अष्टात्रिंशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अष्टात्रिंशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामेण जनम युधाजित् प्रभृतीनां भूपानां स्वदेशे प्रस्थापनम् -\nश्रीरामांच्या द्वारा राजा जनक, युधाजित्‌, प्रतर्दन तसेच अन्य नरेशांना निरोप -\nएवमास्ते महाबाहुः अहन्यहनि राघवः \nप्रशासत् सर्वकार्याणि पौरजानपदेषु च ॥ १ ॥\nमहाबाहु राघव याप्रकारे प्रतिदिन राजसभेत बसून पुरवासी आणि जनपदवासी लोकांच्या सार्‍या कार्यांवर देखरेख करीत शासनाचे कार्य चालवीत होते. ॥१॥\nततः कतिपयाहःसु वैदेहं मिथिलाधिपम् \nराघवः प्राञ्जलिर्भूत्वा वाक्यमेतदुवाच ह ॥ २ ॥\nत्यानंतर काही दिवस ग���ल्यावर राघवांनी मिथिलानरेश विदेहराज जनकांना हात जोडून याप्रमाणे म्हटले - ॥२॥\nभवान्हि गतिरव्यग्रा भवता पालिता वयम् \nभवतस्तेजसोग्रेण रावणो निहतो मया ॥ ३ ॥\n आपणच आमचा सुस्थिर आश्रय आहात. आपण सदा आम्हा लोकांचे लालन-पालन केले आहे. आपल्याच वाढलेल्या तेजामुळे मी रावणाचा वध केला आहे. ॥३॥\nइक्ष्वाकूणां च सर्वेषां मैथिलानां च सर्वशः \nअतुलाः प्रीतयो राजन् संबंधकपुरोगमाः ॥ ४ ॥\n समस्त इक्ष्वाकुवंशी आणि मैथिल नरेशांमध्ये आपसातील संबंधामुळे सर्व प्रकारे जे प्रेम वाढलेले आहे, त्याची कोठे तुलना होऊ शकत नाही. ॥४॥\nतद् भवान् स्वपुरं यातु रत्‍नामन्यादाय पार्थिव \nभरतश्च सहायार्थं पृष्ठतस्तेऽनुयास्यति ॥ ५ ॥\n आता आपण आमच्या द्वारे भेट केली गेलेली रत्‍ने (आदि) घेऊन आपल्या राजधानीला चलावे. भरत (तसेच त्याच्या बरोबरच शत्रुघ्नही) आपल्या सहायतेसाठी आपल्या मागोमाग जातील. ॥५॥\nस तथेति ततः कृत्वा राघवं वाक्यमब्रवीत् \nप्रीतोऽस्मि भवतो राजन् दर्शनेन नयेन च ॥ ६ ॥\nतेव्हा जनकांनी ’फार चांगले’ म्हणून राघवांना म्हटले -राजन्‌ मी आपले दर्शन आणि न्यायानुसार व्यवहाराने फार प्रसन्न आहे. ॥६॥\nयान्येतानि तु रत्‍नाानि मदर्थं सञ्चितानि वै \nदुहित्रे तानि वै राजन् सर्वाण्येव ददामि च ॥ ७ ॥\nआपण माझ्यासाठी जी रत्‍न एकत्रित केली आहेत ती सर्व मी सीता आदि मुलींना देत आहे. ॥७॥\nएवमुक्त्वा तु काकुत्स्थं जनको हृष्टमानसः \nप्रययौ मिथिलां श्रीमान् तमनुज्ञाय राघवम् ॥ ८ ॥\nराघवांना असे म्हणून श्रीमान्‌ राजा जनक प्रसन्नचित्त होऊन काकुत्स्थ रामांची अनुमति घेऊन मिथिलापुरीला निघून गेले. ॥८॥\nततः प्रयाते जनके केकयं मातुलं प्रभुः \nराघवः प्राञ्जलिर्भूत्वा विनयात् वाक्यमब्रवीत् ॥ ९ ॥\nजनक निघून गेल्यावर राघवांनी हात जोडून आपले मामा केकय-नरेश युधाजितांना - जे अत्यंत सामर्थ्यशाली होते, विनयपूर्वक म्हटले - ॥९॥\nइदं राज्यमहं चैव भरतश्च सलक्ष्मणः \nआयत्तास्त्वं हि नो राजन् गतिश्च पुरुषर्षभ ॥ १० ॥\n हे राज्य, मी, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न - सर्व आपल्या अधीन आहोत. आपणच आमचे आश्रय आहात. ॥१०॥\nराजा हि वृद्धः सन्तापं त्वदर्थमुपयास्यति \nतस्माद्‌ गमनमद्यैव रोचते तव पार्थिव ॥ ११ ॥\nमहाराज केकयराज वृद्ध आहेत. ते आपल्यासाठी फार चिंतित झाले असतील. म्हणून पृथ्वीनाथ आपले आजच जाणे मला ठीक वाटत आहे. ॥११॥\nधनमादाय बहुलं रत्‍नाौनि विविधानि च ॥ १२ ॥\nआपण बरेचसे धन तसेच नाना प्रकारची रत्‍ने घेऊन चलावे. मार्गात सहायतेसाठी लक्ष्मण आपल्या बरोबर जातील. ॥१२॥\nयुधाजित् तु तथेत्याह गमनं प्रति राघव \nरत्‍नातनि च धनं चैव त्वय्येवाक्षय्यमस्त्विति ॥ १३ ॥\nतेव्हा युधाजिताने तथास्तु म्हणून राघवांचे म्हणणे मान्य केले आणि म्हटले -राघवा ही रत्‍ने आणि धन सर्व तुमच्याच जवळ अक्षय रूपाने राहो. ॥१३॥\nप्रदक्षिणं च राजानं कृत्वा केकयवर्धनः \nरामेण हि कृतः पूर्वं अभिवाद्य प्रदक्षिणम् ॥ १४ ॥\nनंतर प्रथम रामांनी प्रणामपूर्वक आपल्या मामांची परिक्रमा केली आणि त्यानंतर केकयकुलाची वृद्धि करणार्‍या राजकुमार युधाजितानीही राजा रामांची प्रदक्षिणा केली. ॥१४॥\nलक्ष्मणेन सहायेन प्रयातः केकयेश्वरः \nहतेऽसुरे यथा वृत्रे विष्णुना सह वासवः ॥ १५ ॥\nतानंतर केकयराजाने जशी वृत्रासुर मारला गेल्यावर इंद्रांनी भगवान्‌ विष्णुंच्या बरोबर अमरावतीची यात्रा केली होती त्याच प्रकारे लक्ष्मणासह आपल्या देशाला प्रस्थान केले. ॥१५॥\nतं विसृज्य ततो रामो वयस्यमकुतोभयम् \nप्रतर्दनं काशिपतिं परिष्वज्येदमब्रवीत् ॥ १६ ॥\nमामांना निरोप दिल्यावर रामांनी, कुणाचेही भय न बाळगणारा आपला मित्र काशिराज प्रतर्दन यास हृदयाशी धरून म्हटले - ॥१६॥\nदर्शिता भवता प्रीतिः दर्शितं सौहृदं परम् \nउद्योगश्च त्वया राजन् भरतेन कृतः सह ॥ १७ ॥\n आपण राज्याभिषेकाच्या कार्यात भरतासह पूर्ण उद्योग केला आहे आणि असे करून आपल्या महान्‌ प्रेमाचा तसेच परम सौहार्दाचा परिचय करून दिला आहे. ॥१७॥\nतद् भवानद्य काशेय पुरीं वाराणसीं व्रज \nरमणीयां त्वया गुप्तां सुप्रकाशां सुतोरणाम् ॥ १८ ॥\n आता आपण सुंदर तटबंदी तसेच मनोहर तोरणांनी सुशोभित आणि आपल्याच द्वारा सुरक्षित रमणीय पुरी वाराणसीला चलावे. ॥१८॥\nएतावदुक्त्वा चोत्थाय काकुत्स्थः परमासनात् \nपर्यष्वजत धर्मात्मा निरन्तरमुरोगतम् ॥ १९ ॥\nअसे म्हणून धर्मात्मा श्रीरामांनी पुन्हा आपल्या उत्तम आसनावरून उठून प्रतर्दनाला हृदयाशी धरून त्याला गाढ आलिंगन दिले. ॥१९॥\nराघवेण कृतानुज्ञः काशेयो ह्यकुतोभयः ॥ २० ॥\nवाराणसीं ययौ तूर्णं राघवेण विसर्जितः \nयाप्रकारे कौसल्येचा आनंद वाढविणार्‍या राघवांनी त्या समयी काशिराजाला निरोप दिला. राघवांची अनुमति घेऊन त्यांचा ���िरोप घेऊन निर्भय काशिराज तात्काळ वाराणसीपुरीकडे निघून गेले. ॥२० १/२॥\nविसृज्य तं काशिपतिं त्रिशतं पृथिवीपतीन् ॥ २१ ॥\nप्रहसन् राघवो वाक्यं उवाच मधुराक्षरम् \nकाशिराजांना निरोप देऊन राघवांनी हसत हसत अन्य तीनशे भूपालांना मधुर वाणीने म्हटले - ॥२१ १/२॥\nभवतां प्रीतिरव्यग्रा तेजसा परिरक्षिता ॥ २२ ॥\nधर्मश्च नियतो नित्यं सत्यं च भवतां सदा \nमाझ्यावर आपणा सर्वांचे अविचल प्रेम आहे ज्याचे रक्षण आपण आपल्याच तेजाने केले आहे. आपल्या ठिकाणी सत्य आणि धर्म नियतरूपाने नित्य-निरंतर निवास करीत आहेत. ॥२२ १/२॥\nयुष्माकं चानुभावेन तेजसा च महात्मनाम् ॥ २३ ॥\nहतो दुरात्मा दुर्बुद्धी रावणो राक्षसाधमः \nआपणा महापुरूषांच्या प्रभाव आणि तेजानेच माझ्या द्वारे दुर्बुद्धि दुरात्मा राक्षसाधम रावण मारला गेला आहे. ॥२३ १/२॥\nहेतुमात्रमहं तत्र भवतां तेजसा हतः ॥ २४ ॥\nरावणः सगणो युद्धे सपुत्रामात्यबान्धवः \nमी तर त्याच्या वधामध्ये निमित्तमात्र बनलो आहे. वास्तविक तर आपणा लोकांच्या तेजानेच पुत्र, मंत्री, बंधु-बांधव तसेच सेवकगणांसहित रावण युद्धात मारला गेला आहे. ॥२४ १/२॥\nभवन्तश्च समानीता भरतेन महात्मना ॥ २५ ॥\nश्रुत्वा जनकराजस्य काननात्तनयां हृताम् \nवनातून जनकराजनंदिनी सीतेच्या अपहरणाचा समाचार ऐकून महात्मा भरतांनी आपणा सर्वांना येथे बोलावले होते. ॥२५ १/२॥\nउद्युक्तानां च सर्वेषां पार्थिवानां महात्मनाम् ॥ २६ ॥\nकालो व्यतीतः सुमहान् गमनं रोचयाम्यतः \nआपण सर्व महामना भूपाल राक्षसांवर आक्रमण करण्यासाठी उद्योगशील होतात. तेव्हापासून आजपर्यंत येथे आपला बराच समय व्यतीत झाला आहे. म्हणून आता मला आपले सर्वांचे आपल्या नगराला परत जाणेच उचित वाटत आहे. ॥२६ १/२\nप्रत्यूचुस्तं च राजानो हर्षेण महता वृताः ॥ २७ ॥\nदिष्ट्यां त्वं विजयी राम स्वराज्येऽपि प्रतिष्ठितः \nयावर राजांनी अत्यंत हर्षाने भरून म्हटले -रामा आपण विजयी झालात आणि आपल्या राज्यावर प्रतिष्ठित झाला आहात, ही अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. ॥२७ १/२॥\nदिष्ट्या प्रत्याहृता सीता दिष्ट्या शत्रुः पराजितः ॥ २८ ॥\nएष नः परमः काम एषा नः पीतिरुत्तमा \nयत् त्वां विजयिनं राम पश्यामो हतशात्रवम् ॥ २९ ॥\nआमच्या सौभाग्यानेच आपण सीतेला परत आणलेत आणि त्या प्रबल शत्रुला परास्त केलेत. रामा हाच आमचा सर्वात मोठा मनोरथ आहे आणि ही�� आमच्यासाठी सर्वात वरचढ प्रसन्नतेची गोष्ट आहे की आज आम्ही लोक आपल्याला विजयी झालेले पहात आहो तसेच आपली शत्रु-मंडळी मारली गेलेली आहेत. ॥२८-२९॥\nएतत् त्वय्युपपन्नं च यदस्मांस्त्वं प्रशंससे \nप्रशंसार्ह न जानीमः प्रशंसां वक्तुमीदृशीम् ॥ ३० ॥\n आपण जी आम्हा लोकांची प्रशंसा करत आहात ही आपल्या योग्यच आहे. आम्ही अशी प्रशंसा करण्याची कला जाणत नाही. ॥३०॥\nआपृच्छामो गमिष्यामो हृदिस्थो नः सदा भवान् \nवर्तामहे महाबाहो प्रीत्यात्र महता वृताः ॥ ३१ ॥\nभवेच्च ते महाराज प्रीतिरस्मासु नित्यदा \nबाढमित्येव राजानो हर्षेण परमान्विताः ॥ ३२ ॥\nआता आम्ही सर्व आपली आज्ञा इच्छित आहो, आपल्या पुरीला जाऊ. ज्याप्रकारे आपण सदा आमच्या हृदयात विराजमान राहाता त्याचप्रकारे हे महाबाहो ज्यायोगे आम्ही आपल्या प्रति प्रेमाने युक्त राहून आपल्या हृदयात निवास करू अशी प्रीति आपली आम्हांवर सदा टिकून राहावयास पाहिजे. तेव्हा श्रीरघुनाथांनी हर्षाने भरलेल्या त्या राजांना म्हटले -अवश्य असेच होईल. ॥३१-३२॥\nउचुः प्राञ्जलयः सर्वे राघवं गमनोत्सुकाः \nपूजिताश्चैव रामेण जग्मुर्देशान् स्वकान् स्वकान् ॥ ३३ ॥\nत्यानंतर जाण्यासाठी उत्सुक होऊन सर्वांनी हात जोडून राघवांना म्हटले -भगवन्‌ आता आम्ही निघत आहो. याप्रकारे श्रीरामांकडून सन्मानित होऊन ते सर्वच्या सर्व राजे आपापल्या देशास निघून गेले. ॥३३॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://comme-un-pro.fr/mr/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2022-05-25T03:51:29Z", "digest": "sha1:KXZUWBDTSFWEHQAH7GVJU6B4XF3I7TCG", "length": 12206, "nlines": 103, "source_domain": "comme-un-pro.fr", "title": "उत्तम सहकार्य", "raw_content": "\nपत्र टेम्पलेट: आपली कर्मचारी बचत अनलॉक करा\nपत्र टेम्पलेट: खर्चाच्या प्रतिपूर्तीची विनंती करा ...\nपत्र मॉडेल त्याच्या त्याच्या पेमेंट करण्यासाठी ...\nव्यवसायासाठी तयार करा, पत्राचे टेम्पलेट ...\nGoogle क्रियाकलाप, किंवा आपल्या क्रियाकलापांबद्दल सर्वकाही कसे जाणून घ्यावे...\nएखाद्या वरिष्ठास क्षमा मागण्यासाठी ईमेल टेम्पलेट ...\nफ्लॅट रेट कर्मचार्‍यांना प्रगतीशी�� सेवानिवृत्ती वाढविण्यात आली...\nनकारात्मकतेतून बाहेर पडत आहे - स्वतःला नकारात्मक लहरींचे संरक्षण करा ...\nफ्रान्समध्ये सेटल करा आणि काम करा\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nद्वारा पोस्ट केलेले Tranquillus | मे 18, 2018 | परस्पर संबंध\nकार्यसंघ म्हणून कार्य करणे शक्य होणार नाही, आपण सर्व गोष्टी बघण्याचा आपला स्वत: चा मार्ग आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या वर्णनावर ते न मोजताही.\nम्हणून कधीकधी आपल्याला कार्यसंघ उत्पादनक्षम आणि आनंददायक बनविण्यासाठी तयार करावे लागतील, येथे काही टिपा आहेत.\nकार्ये विभागणी, प्रभावी कामकाजाची गुरुकिल्ली:\nप्रेझेंटेशन तयार करावे लागल्यास शाळेत लक्षात ठेवा.\nआपण सहसा स्वत: ला एकटेच काम करता, अगदी बरोबर\nकामाच्या जगात हे एकच गोष्ट आहे.\nहे असामान्य नाही की एका समूहात केवळ एक सहभागी स्वतःचे इतरांच्या कामाचा शोध घेतो.\nहे इतर सहभागींच्या प्रेरणेच्या अभावामुळे किंवा कारणाने होऊ शकते \"शेफ\" प्रत्येकावर त्याच्या कल्पना लादणे.\nम्हणूनच प्रत्येकाची भूमिका निश्चित करण्यासाठी कार्य अगोदरच विभाजित करणे महत्त्वाचे आहे.\nकसे ऐकावे आणि कसे वागावे ते जाणून घेण्यासाठी:\nटीमवर्कला खूप आदर असणे आवश्यक आहे त्यामुळे आपण ते काम करू इच्छित असल्यास आपल्याला इतरांचे ऐकणे शिकावे लागेल, तसेच संवाद साधणे देखील आवश्यक आहे.\nकाहीतरी आपल्याला खुश करत नसल्यास किंवा आपल्याला त्रास देत नसल्यास संबंधित व्यक्तीशी बोलण्यास संकोच करू नका.\nहे आता एक गुप्त आहे, एक चांगला संवाद आणि लक्षपूर्वक ऐकणे हे दोन घटक काम बनवितात.\nदुसर्या सहभागीला दोष देऊ नका:\nही एक प्रतिक्रिया आहे ज्यामुळे अनेक लोकांनी ती चूक केली, तेव्हा ते त्यांच्या एका टीममेट्सवर हॅट लावतात.\nहे जाणून घ्या, संघ म्हणून काम करताना वाईट काहीही नाही\nवाचा वाईट वृत्ती असलेल्या कोणासही कसे व्यवस्थापित करावे\nआपण एखादी चूक केल्यास, ती गृहित धरा आणि शिकण्यासाठी त्याचा लाभ घ्या.\nयाव्यतिरिक्त, आपण आपल्या सहकार्यांना आदर, एक महत्वाचा मुद्दा मिळवू शकता विषारी वातावरणात काम करण्याचे टाळा.\nइतर कुरकुरीत केल्याशिवाय पुढाकार घ्या:\nसंघ कार्यामध्ये पुढाकार घेणे ही एक चांगली शैली आहे.\nतथापि, खूप लांब जाऊ नका, अशा बाबतीत आपल्याला आपल्या सहकार्यांसह राग मिळविण्याचा धोका असतो.\nआपण नेहमी प्रस्ताव तयार करू शकता, आपले मत देऊ शकता आणि आपल्या कल्पना आणू शकता, परंतु खूप केल्या न करता, खूप उत्कर्ष करू नका.\nइतरांच्या कामाचे मूल्यमापन करणे\nजर काही सहभागी कामात पुरेसे गुंतवणूक करीत नाहीत तर ते पुरेसे मूल्यवान वाटत नसल्यामुळे होऊ शकतात.\nम्हणून, आणि विशेषत: जर तुमच्याकडे नेतेची गुणवत्ता असेल, तर नेहमी सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करा, आपल्यास सदस्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहित करा आणि प्रोत्साहित करा.\nउत्तम सहकार्य ऑगस्ट 20, 2018Tranquillus\nमागीलफ्रेंच शिकण्यासाठी सर्वोत्तम स्रोतांकडे मार्गदर्शक\nखालीलएक नवीन भाषा का शिकू\nरचनात्मक टीका त्यास बाहेर काढा, प्राप्त करा.\nकार्यस्थानी आपले परस्पर वैयि क संप्रेषण सुधारा\nत्याच्या व्यवस्थापकाशी नाते कसे हाताळले\nलेखी आणि तोंडी संप्रेषण - विनामूल्य प्रशिक्षण (19) योग्य (204) वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास विनामूल्य प्रशिक्षण (51) उद्योजकतामुक्त प्रशिक्षण (94) एक्सेल मोफत प्रशिक्षण (33) व्यावसायिक प्रशिक्षण (112) प्रकल्प व्यवस्थापन मोफत प्रशिक्षण (17) परदेशी भाषा मोफत प्रशिक्षण (9) परदेशी भाषा पद्धती आणि सल्ला (22) सॉफ्टवेअर आणि freeप्लिकेशन्सचे विनामूल्य प्रशिक्षण (23) पत्र मॉडेल (20) mooc (203) साधने गूगल प्रशिक्षण (14) पॉवरपॉईंट मोफत प्रशिक्षण (13) विनामूल्य वेबमार्केटिंग प्रशिक्षण (75) शब्द मुक्त प्रशिक्षण (13)\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nठरविणे आणि फ्रान्समध्ये काम करणे\nमजकूर आकार कट करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hinditravelxp.com/happy-eid-e-milad-un-nabi-mubarak-wishes-in-maathi.html", "date_download": "2022-05-25T03:32:15Z", "digest": "sha1:SHSETEVCDEVP5NA5E6PYEMB3CNFF6VGM", "length": 8028, "nlines": 77, "source_domain": "hinditravelxp.com", "title": "Happy Eid E Milad Un Nabi Mubarak Wishes In Maathi | हिंदी ट्रैवल एक्सपी", "raw_content": "\nदुनिया के पर्यटन स्थल\nदुनिया के पर्यटन स्थल\nईद-ए-मिलादच्या शुभेच्छा, शुभेच्छा, प्रतिमा, संदेश\nईद-ए-मिलादच्या शुभेच्छा, शुभेच्छा, प्रतिमा, संदेश\nजो नवीन कपडे घालतो त्याच्यासाठी ईद नाही. ज्याच्या आज्ञाधारकतेत वाढ होते त्याच्यासाठी ईद आहे. सुंदर कपडे आणि वाहतुकीचे उत्तम साधन असणाऱ्यांसाठी ईद नाही, ईद म्हणजे ज्यांच्या पापांची क्षमा केली जाते त्यांच्यासाठी-इब्न रजाब\nतुम्हाला अल्लाहच्या सर्वोत्तम आशीर्वादांनी आशीर्वादित व्हा. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ईद मिलाद-उन-नबी मुबारक\nजिंदगी का कोई पाल खुशियों स��� काम ना हो, आप का हर दिन ईद जैसा हो; येही दुआ है की आपकी जिंदगी में, ईद का दिन आपको हमशा नसीब हो.\nईद मिलाद-उन-नबीच्या पवित्र प्रसंगी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शांती, सौहार्द, आनंद, चांगले आरोग्य आणि यशाची शुभेच्छा\nतुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईद मिलाद-उन-नबी मुबारक\nही ईद, अल्लाह तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धी देईल. तुम्हाला ईद मिलाद-उन-नबी मुबारक\nअल्लाह तुम्हाला सर्व समृद्धी आणि यश देवो. अल्लाह तुम्हाला संपत्ती आणि आनंद देईल आणि तुम्हाला निरोगी आयुष्य देईल. ईद मिलाद-उन-नबी मुबारक\nयेथे एक आशीर्वादित आणि आनंदी ईदची शुभेच्छा आहे जी तुम्हाला जीवनात यश मिळवण्यासाठी मदत करण्यास प्रेरित करेल\nईदच्या या पवित्र प्रसंगी अल्लाह तुमचे कष्ट कमी करेल आणि तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला आशीर्वाद देईल. ईद मिलाद-उन-नबी-मुबारक\nतुम्हाला ईद मिलाद-उन-नबीच्या खूप खूप शुभेच्छा. या सुंदर वेळेच्या प्रत्येक क्षणाची कदर करा आणि माझी इच्छा आहे की तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होतील\nतुमची प्रार्थना अल्लाहने स्वीकारावी\nमिलाद-उन-नबी, पैगंबरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा पाठवत आहे, प्रिय मित्रा\nईदच्या या सणाला अल्लाहकडे क्षमा मागा. आपली सर्व पापं आणि चुका मागे सोडा आणि नवीन यशस्वी प्रवासाला लागा. ईद मिलाद अन नबीच्या शुभेच्छा\nतेजस्वी दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात प्रतिबिंबित होवो आणि तुमच्या आत्म्याला उजळेल. मिलाद-उन-नबी मुबारक\nईद हा आनंद आणि उबदारपणाचा सण आहे. तुमचे मित्र आणि कुटुंबाच्या दीर्घ आयुष्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करा. तुम्हाला ईद मिलाद अन नबी समृद्ध होवो\nवाईट लोकांच्या सहवासात राहण्यापेक्षा एकटे बसणे चांगले आहे आणि एकट्यापेक्षा चांगल्या लोकांबरोबर बसणे चांगले आहे. मौन बाळगण्यापेक्षा ज्ञानाच्या साधकाशी बोलणे चांगले आहे, पण मौन हे निष्क्रिय शब्दांपेक्षा चांगले आहे-पैगंबर मुहम्मद\nहैदराबादी चिकन बिर्याणी रेसिपी chicken biryani recipe in hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/lok-aani-abhijat/?vpage=5", "date_download": "2022-05-25T04:53:11Z", "digest": "sha1:UODWR3U3QC4XH2NJW7KFEL52JAO6JIRE", "length": 7025, "nlines": 78, "source_domain": "marathibooks.com", "title": "लोक आणि अभिजात - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / लोक आणि अभिजात\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत. अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे.\nप्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan\nकिंमत : रु. २३०/-\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.\nकधी एखादं लोकगीत कानांवर पडतं, तर कधी एखादी लोककथा; कधी एखादी म्हण, एखादा वाक्प्रचार, तर कधी एखादी पूर्वापार समजूत. त्या त्या क्षणी, अभिजाताचं पोषण कुठून कसं होतं, ते उत्कटतेनं जाणवतं. अन् अभिजात मधुरतेनं भरलेली एखादी रसाळ कविता वाचताना किंवा जीवनचिंतनाची प्रगल्भता प्रकट करणारी एखादी कथा ऐकताना लोक आणि अभिजात यांच्या अनुबंधाची विविध दर्शनं घडतात.\nउभय परंपरांचं ते नातं उलगडणं हेच या ललित लेखनाचं सूत्र बनलं आहे. अतिशय संवेनदशीलतेनं आणि सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे.\nकिंमत : रु. २३०/-\n`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९\nफोन : (०२०) २४२२९२८०\n१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८\nमलेरिया – कारणे आणि उपाय\nमलेरिया या रोगामुळे दरवर्षी भारताला जवळजवळ ४०,००० कोटी रुपयांचा फटका ...\nरमा नामजोशी (Rama Namjoshi) यांचा अंतःस्वर नामक कवितासंग्रह हा त्यांचा ...\nमैत्रीची रूपमाया सार्वजनिक क्षेत्रात वावरणार्‍या थोरामोठ्यांच्या आयुष्यांतही दिसते. समाजात वावरणारी, ...\nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nश्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती' हा ग्रंथ ...\nपाऊले चालती – एक जीवनानुभव\n'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/bride-calls-off-wedding-after-groom-allegedly-slaps-her-for-dancing-with-cousin-vsk-98-2772896/lite/", "date_download": "2022-05-25T04:39:33Z", "digest": "sha1:C7JQGGVBOW4JCMRYJKLZOSAQGYPAHG76", "length": 19139, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bride calls off wedding after groom allegedly slaps her for dancing with cousin- vsk 98 | अजब लग्नाची गजब गोष्ट! भर मांडवात लग्न मोडलं, नवरीने त्याच मुहुर्तावर दुसऱ्याशी लग्न केलं; सगळाच गोंधळ! | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nअजब लग्नाची गजब गोष्ट भर मांडवात लग्न मोडलं, नवरीने त्याच मुहुर्तावर दुसऱ्याशी लग्न केलं; सगळाच गोंधळ\nया प्रकाराबद्दल नवऱ्या मुलाने पनरुती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून लग्नाचा सर्व खर्च परत मागितला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nतमिळनाडूतल्या कुड्डलोर जिल्ह्यात एक लग्नसोहळा सुरू होता. सगळे आनंदात होते, वऱ्हाडी नाचत होते. नवरा-नवरीही खूश होते. मात्र अचानक असं काही घडलं की नवऱ्याने नवरीच्या कानशिलात लगावली. त्याला नवरीनेही जशास तसं उत्तर देत नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला. नक्की घडलं काय या मांडवात\nइंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नसोहळ्यादरम्यान नवरा आणि नवरी नाचत होते. तेवढ्यात नवऱ्यामुलीचा चुलत भाऊ तिकडे आहे आणि त्या दोघांचा हात धरून तोही नाचू लागला. नाचता नाचता या भावाने नवरा आणि नवरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि नाचू लागला. यामुळे वैतागलेल्या नवऱ्याने नवरीला आणि तिच्या भावाला दूर ढकललं.\nसिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकून करत होता मस्करी; पुढे सिंहाने जे केले ते पाहून तुम्हाला बसेल धक्का; पाहा Viral Video\nViral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं हे पाहून हसून-हसून दुखेल पोट\nOptical Illusion: या फोटोतला माणसाचा चेहरा तुम्ही एका मिनिटात शोधू शकता का\nथॉमस कप विजेत्या संघातील चिरागने आनंद महिंद्रांकडे मागितली बूक केलेली XUV700; महिंद्रा म्हणाले, “मीच माझ्या बायकोसाठी…”\nनवऱ्या मुलीच्या परिवाराने सांगितलं की नवऱ्या मुलाने सर्वांसमक्ष नवरीच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर नवरीने तात्काळ मांडवातच लग्न मोडलं आणि तिच्या घरातल्यांनीही तिच्या या निर्णयाला संमती दिली. यानंतर लगेचच नवरीला तिच्या नात्यातल्या दुसरा नवराही मिळाला. त्या दोघांनी ठरलेल्या मुहुर्तावर लग्न केलं मात्र लग्नाचं स्थळ वेगळं होतं.\n२० जानेवारीला या जोडीचं लग्न होणार होतं. त्यांच्या समाजातल्या परंपरेनुसार आदल्या दिवशी म्हणजे १९ जानेवारीला रिसेप्शन होतं. या प्रकाराबद्दल नवऱ्या मुलाने पनरुती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून लग्नाचा सर्व खर्च परत मागितला आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमित्राचा जीव वाचवण्यासाठी रेड्याने सिंहीणीला शिंगाने उचलून फेकले, VIRAL VIDEO पाहून म्हणाल वाह, ही खरी मैत्री\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nकोल्डड्रिंकमध्ये सापडली मेलेली पाल; McDonald’s ‘या’ आउटलेटमध्ये घडला किळसवाणा प्रकार\nया पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच\nVIRAL NEWS : आफ्रिकेत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी मेंढ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास\nचिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच\n‘मौका भी हैं… कानून भी’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित\nVIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली\nएक कॉपी पाठवता येईल का; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\n एका Activa वर सहा जणांचा प्रवास; शेवटचा तर पाचव्याच्या खांद्यावर बसलाय; मुंबईतील Viral Video ची पोलिसांनीही घेतली दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/bjp-leader-pankaja-munde-on-mahabaleshwar-tour-378097.html", "date_download": "2022-05-25T04:32:35Z", "digest": "sha1:4MAGVTMTMHLJMLJDPJ7HEBENRDMUABTY", "length": 8545, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Bjp leader pankaja munde on mahabaleshwar tour", "raw_content": "पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये, दोन फोटोंसह नवा किस्सा शेअर\nभाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Mahabaleshwar) सध्या व्हेकेशन मूडमध्ये आहेत.\nमुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Mahabaleshwar) सध्या व्हेकेशन मूडमध्ये आहेत. नुकतंच त्यांनी मुलगा आणि पतीसोबत महाबळेश्वरची छोटी टूर केली. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंकजा मुंडे यांनी या टूरच्या निमित्ताने आलेले काही अनुभवही शेअर केले आहेत. लोकांनी गाडी थांबवून फोटोसाठी केलेली विनंती, लोकांच्या प्रेमाचा, आग्रहाचा किस्सा पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nपंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. “लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली ड्रायव्हर लोंढे होते. त्यांनी अगदी भावूक होऊन माझ्या कार्यक्रमाची इतंभूत माहिती ते कशी ठेवतात हे सांगितले. अगदी माझ्या पोस्ट किती ते आपुलकीने like करतात हेही सांगितले. तितक्यात गाडीतील विद्यार्थी उतरले बाजूच्या बस मधील प्रवासी उतरले त्यांनी ही फोटो काढले. गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे बघत होता”, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं.\nलोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणुन मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली ड्राइव्हर लोंढे होते. pic.twitter.com/kdjHJhLIkt\nधनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य नाही\nदरम्यान, पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राजकीय शत्रू असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करुन, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र नुकतंच रेणू शर्मा यांनी ही तक्रार मागे घेतल्याने, प्���करणालाच कलाटणी मिळाली.\nया सर्व प्रकरणादरम्यान, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया नेमकी काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला होता. मात्र त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.\nधनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात….\nपंकजा मुंडे कुठे आहेत; मौनामागचं कारण काय\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s106.htm", "date_download": "2022-05-25T05:04:58Z", "digest": "sha1:3V6EM4ZV5TM6B7ZQK7DNVSSFROACOGGK", "length": 57211, "nlines": 1456, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड -॥ षडाधिकशततमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ षडाधिकशततमः सर्गः ॥\n॥ श��रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nरावणस्य रथं दृष्ट्‍वा श्रीरामेण मातलेः प्रबोधनं रावणपराजयस्य श्रीरामविजयस्य च सूचकानां शकुनानां वर्णनम् -\nरावणाचा रथ पाहून श्रीरामांनी मातलिला सावधान करणे, रावणाच्या पराजयसूचक उत्पात, तसेच रामांचा विजय, सूचित करणार्‍या शुभ शकुनांचे वर्णन -\nसारथिः स रथं हृष्टः परसैन्यप्रधर्षणम् \nग्रसन्तमिव चाकाशं नादयन्तं वसुन्धराम् \nप्रणाशं परसैन्यानां स्वसैन्यानां प्रहर्षणम् \nरावणस्य रथं क्षिप्रं चोदयामास सारथिः \nरावणाच्या सारथ्याने हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन त्याचा रथ शीघ्रतापूर्वक हाकला. तो रथ शत्रूसेनेला चिरडून टाकणारा होता आणि गंधर्वनगराप्रमाणे आश्चर्यजनक दिसून येत होता. त्याच्यावर अनेक उंच पताका फडकत होत्या. त्या रथाला उत्तम गुणांनी संपन्न आणि सोन्याच्या हारांनी अलंकृत घोडे जुंपलेले होते. रथात युद्धासाठी आवश्यक सामग्री भरलेली होती. त्या रथाने ध्वजा-पताकांची तर जणु माळच धारण केली होती. तो आकाशाला जणु आपला ग्रास बनवीत असल्याप्रमाणे वाटत होता. वसुंधरेला तो आपल्या घडघडाटाच्या ध्वनीने निनादित करत होता. तो शत्रूंच्या सेनांचा नाशक आणि आपल्या सेनेतील योद्ध्यांचा हर्ष वाढविणारा होता. ॥१-३ १/२॥\nतमापतन्तं सहसा स्वनवन्तं महाध्वजम् \nरथं राक्षसराजस्य नरराजो ददर्श ह \nनरराज श्रीरामचंद्रांनी एकाएकी तेथे येत असलेल्या विशाल ध्वजेने अलंकृत आणि घोर घडघडाटाच्या ध्वनिने युक्त राक्षसराज रावणाचा तो रथ पाहिला. ॥४ १/२॥\nकृष्णवाजिसमायुक्तं युक्तं रौद्रेण वर्चसा \nत्याला काळ्या रंगाचे घोडे जुंपलेले होते. त्यांची कांति फार भयंकर होती. तो आकाशात प्रकाशित होणार्‍या सूर्यतुल्य तेजस्वी विमानासमान दृष्टिगोचर होत होता. ॥५ १/२॥\nतडित्पताकागहनं दर्शितेन्द्रायुधाप्रभम् ॥ ६ ॥\nत्यावर फडकणार्‍या पताका विद्युत समान भासत होत्या. तेथे जे रावणाचे धनुष्य होते त्याच्या द्वारा तो रथ इंद्रधनुष्याच्या प्रभेने युक्त भासत होता आणि बाणांची धारावाहिक वृष्टि करत असल्याने जलधारांची वृष्टि करणार्‍या मेघासमान वाटत होता. ॥६ १/२॥\nतं दृष्ट्‍वा मेघसङ्‌काशं आपतन्तं रथं रिपोः \nविस्फारयन् वै वेगेन बालचन्द्रनतं धनुः \nउवाच मातलिं रामः सहस्राक्षस्य सारथिम् \nत्याचा आवाज जणु वज्राच्या आघाताने एखादा पर्वत फुटावा आणि त्या���ा शब्द व्हावा तसा वाटत होता. मेघासमान प्रतीत होणारा तो शत्रूचा रथ येतांना पाहून श्रीरामचंद्रांनी अत्यंत वेगाने आपल्या धनुष्यावर टणत्कार केला. त्यासमयी त्यांचे ते धनुष्य द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे दिसून येत होते. श्रीरामांनी इंद्रसारथि मातलिला म्हटले - ॥७-८ १/२॥\nमातले पश्य संरब्धं आपतन्तं रथं रिपोः \nयथापसव्यं पतता वेगेन महता पुनः \nसमरे हन्तुमात्मानं तथा तेन कृता मतिः \n पहा माझा शत्रू रावण याचा रथ मोठ्‍या वेगाने येत आहे. रावण ज्याप्रकारे प्रदक्षिण भावाने महान्‌ वेगाने पुन्हा येत आहे त्यावरून याने समरभूमीमध्ये आपल्या वधाचा निश्चय केला आहे हे कळून येत आहे. ॥९-१०॥\nतदप्रमादमातिष्ठ प्रत्युद्‌गच्छ रथं रिपोः \nम्हणून आता तू सावधान हो आणि शत्रूच्या रथाकडे पुढे चल. ज्याप्रमाणे वारा मेघांना छिन्न-भिन्न करून टाकतो त्याच प्रमाणे मी आज शत्रूच्या रथाचा विध्वंस करू इच्छितो. ॥११॥\nरश्मिसञ्चारनियतं प्रचोदय रथं द्रुतम् \nभय आणि व्यग्रता सोडून मन आणि नेत्रांना स्थिर ठेवून घोड्‍यांचे लगाम ताब्यात ठेवा आणि रथ वेगाने चालवा. ॥१२॥\nकामं न त्वं समाधेयः पुरन्दररथोचितः \nयुयुत्सुरहमेकाग्रः स्मारये त्वां न शिक्षये \nतुमचा देवराज इंद्रांचा रथ हाकण्याचा अभ्यास आहे म्हणून तुम्हांला काही शिकविण्याची आवश्यकता नाही आहे. मी एकाग्रचित्त होऊन युद्ध करू इच्छितो. म्हणून तुमच्या कर्तव्याची तुम्हांला केवळ आठवण मात्र करून देत आहे. तुम्हांला शिकवण देत नाही. ॥१३॥\nपरितुष्टः स रामस्य तेन वाक्येन मातलिः \nअपसव्यं ततः कुर्वन् रावणस्य महारथम् \nचक्रोत्क्षिप्तेन रजसा रावणं व्यवधूनयत् \nश्रीरामांच्या या वचनाने देवतांचे श्रेष्ठ सारथि मातलिंना फार संतोष झाला आणि त्यांनी रावणाच्या विशाल रथास उजव्या बाजूस ठेवून आपला रथ पुढे चालवला. त्याच्या चाकांनी इतकी धूळ उडाली की रावणाचा थरकाप उडाला. ॥१४-१५॥\nततः क्रुद्धो दशग्रीवः ताम्रविस्फारितेक्षणः \nयामुळे दशमुख रावणाला फार क्रोध आला. तो आपले लाल लाल डोळे फाडफाडून पहात रथाच्या समोर आलेल्या रामांवर बाणांची वृष्टि करू लागला. ॥१६॥\nधर्षणामर्षितो रामो धैर्यं रोषेण लम्भयन् \nजग्राह सुमहावेगं ऐन्द्रं युधि शरासनम् \nत्याच्या या आक्रमणामुळे श्रीरामांना फार क्रोध आला. नंतर रोषाने धैर्य धारण करून युद्धस्थळी त्यांनी इ��द्रांचे धनुष्य हाती घेतले, जे फारच वेगवान्‌ होते. ॥१७॥\nतदुपोढं महद् युद्धं अन्योन्यवधकाङ्‌क्षिणोः \nत्याच बरोबर सूर्याच्या किरणांप्रमाणे प्रकाशित होणारे महान्‌ वेगशाली बाणही ग्रहण केले. त्यानंतर एक दुसर्‍याच्या वधाची इच्छा ठेवून श्रीराम आणि रावण या दोघात फार मोठ्‍या युद्धास आरंभ झाला. दोघेही दर्पाने भरलेल्या दोन सिंहाप्रमाणे समोरासमोर उभे ठाकले होते. ॥१८॥\nततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः \nत्यासमयी रावणाच्या विनाशाची इच्छा ठेवणार्‍या देवता, सिद्ध, गंधर्व आणि महर्षि त्या दोघांचे द्वैरथ युद्ध पहाण्यासाठी तेथे एकत्र झाले होते. ॥१९॥\nरावणस्य विनाशाय राघवस्योदयाय च \nत्या युद्धाच्यासमयी असे घोर उत्पात होऊ लागले जे अंगावर काटा आणणारे होते. त्यांच्या योगे रावणाचा विनाश आणि राघवांच्या अभ्युदयाची सूचना मिळत होती. ॥२०॥\nववर्ष रुधिरं देवो रावणस्य रथोपरि \nवाता मण्डलिनस्तीव्रा ह्यपसव्यं प्रचक्रमुः \nमेघ रावणाच्या रथावर रक्ताची वृष्टि करू लागले; अत्यंत वेगाने उठलेले वादळ त्याची वामावर्त परिक्रमा करु लागले. ॥२१॥\nमहद् गृध्रकुलं चास्य भ्रममाणं नभस्थले \nयेन येन रथो याति तेन तेन प्रधावति \nज्या ज्या मार्गाने रावणाचा रथ जात होता त्या त्या बाजूस आकाशात घिरट्‍या घालणारा गिधाडांचा समुदाय धावत जात होता. ॥२२॥\nसन्ध्यया चावृता लङ्‌का जपापुष्पनिकाशया \nदृश्यते सम्प्रदीप्तेव दिवसेऽपि वसुन्धरा \nअसमयीच जपा-कुसुमा सारखी लाल रंगाच्या संध्येने आवृत्त झालेली लंकापुरीची भूमी दिवसाही जळत असल्याप्रमाणे दिसून येत होती. ॥२३॥\nविषादयंस्ते रक्षांसि रावणस्य तदाहिताः \nरावणाच्या समोरच वज्रपातासारखा गडगडाट आणि फार मोठ्‍या आवाजांसह उल्का पडू लागल्या, ज्या त्याच्या अहिताची सूचना देत होत्या. त्या उत्पातांनी राक्षसांना विषादात पाडले. ॥२४॥\nरावणश्च यतस्तत्र प्रचचाल वसुन्धरा \nरक्षसां च प्रहरतां गृहीता इव बाहवः \nरावण जेथे जेथे जात होता तेथील भूमी डोलू लागत होती. प्रहार करीत असता राक्षसांच्या भुजा अशा निकामी होऊ लागल्या की जणु त्यांना कोणी पकडून ठेवले आहे. ॥२५॥\nताम्राः पीताः सिताः श्वेताः पतिताः सूर्यरश्मयः \nदृश्यन्ते रावणस्याग्रे पर्वतस्येव धातवः \nरावणाच्या पुढे पडलेले सूर्यदेवाचे किरण पर्वतीय धातुप्रमाणे लाल पिवळ्या पांढ���्‍या आणि काळ्या रंगाचे दिसून येत होते. ॥२६॥\nगृध्रैरनुगताश्चास्य वमन्त्यो ज्वलनं मुखैः \nरावणाच्या रोषावेशपूर्ण मुखाकडे पहात आणि आपल्या आपल्या मुखांतून आग ओकणार्‍या कोल्हीणी अमंगळसूचक बोली बोलत होत्या आणि त्यांच्या पाठोपाठ गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी घिरट्‍या घालत होत्या. ॥२७॥\nप्रतिकूलं ववौ वायू रणे पांसून् समुत्किरन् \nतस्य राक्षसराजस्य कुर्वन् दृष्टिविलोपनम् \nरणभूमीमध्ये धूळ उडविणारा वारा राक्षसराज रावणाचे डोळे बंद करीत प्रतिकूल दिशेकडे वहात होता. ॥२८॥\nनिपेतुरिन्द्राशनयः सैन्ये चास्य समन्ततः \nदुर्विषह्यस्वना घोरा विना जलधरोदयम् \nत्याच्या सेनेवर सर्व बाजूनी ढग नसतांनाच दुःसह आणि कठोर आवाजासह भयानक वीजा पडू लागल्या. ॥२९॥\nदिशश्च प्रदिशः सर्वा बभूवुस्तिमिरावृताः \nपांसुवर्षेण महता दुर्दर्शं च नभोऽभवत् \nसमस्त दिशा आणि विदिशा अंधकाराने आच्छन्न होऊन गेल्या. धूळीच्या फार मोठ्‍या वर्षावामुळे आकाश दिसून येणे फार कठीण झाले होते. ॥३०॥\nकुर्वन्त्यः कलहं घोरं शारिकास्तद् रथं प्रति \nनिपेतुः शतशस्तत्र दारुणं दारुणारुताः \nभयानक आवाज करणार्‍या शेकडो दारूण सारिका आपसात घोर कलह करत रावणाच्या रथावर पडत होत्या. ॥३१॥\nजघनेभ्यः स्फुलिङ्‌गाश्च नेत्रेभ्योऽश्रूणि सन्ततम् \nमुमुचुस्तस्य तुरगाः तुल्यमग्निं च वारि च \nत्याचे घोडे आपल्या जघनस्थळातून आगीच्या ठिणग्या आणि नेत्रातून अश्रू ढाळत होते. त्याप्रकारे ते एकाचवेळी आग आणि पाणी दोन्ही प्रकट करत होते. ॥३२॥\nएवम्प्रकारा बहवः समुत्पाता भयावहाः \nरावणस्य विनाशाय दारुणाः सम्प्रजज्ञिरे \nयाप्रकारे बरेचसे दारूण आणि भयंकर उत्पात प्रकट झाले, जे रावणाच्या विनाशाची सूचना देत होते. ॥३३॥\nरामस्यापि निमित्तानि सौम्यानि च शुवानि च \nश्रीरामांच्या समोरही अनेक शकुन प्रकट झाले जे सर्व प्रकारांनी शुभ, मंगलमय आणि विजयसूचक होते. ॥३४॥\nनिमित्तानीह सौम्यानि राघवः स्वजयाय च \nदृष्ट्‍वा परमसंहृष्टो हतं मेने च रावणम् \nराघव आपल्या विजयाची सूचना देणार्‍या या शुभ शकुनांना पाहून फार प्रसन्न झाले आणि ते रावणाला मेलेलाच समजले. ॥३५॥\nजगाम हर्षं च परां च निर्वृत्तिं\nचकार युद्धे ह्यधिकं च विक्रमम् \nशकुनांचे ज्ञाते भगवान्‌ राघव रणभूमीमध्ये आपल्याला प्राप्त होणार्‍या शुभ शकुनांना अवलोकन करून अत्यंत हर्ष आणि परम संतोषाचा अनुभव करू लागले तसेच त्यांनी युद्धात अधिक पराक्रम प्रकट केला. ॥३६॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षडधिकशततमः सर्गः \nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे सहावा सर्ग पूरा झाला. ॥१०६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/news-show-505260.html", "date_download": "2022-05-25T03:53:31Z", "digest": "sha1:QJETYBZNQL6XIRP2BRRQPDMZL5RKFR4K", "length": 5253, "nlines": 100, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "डोकावण्याचा उच्च तापमान प्रतिरोध किती आहे - बातम्या - जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > बातमी > उद्योग बातम्या\nडोकावण्याचा उच्च तापमान प्रतिरोध किती आहे\nपहाउच्च तापमान आणि उष्णता प्रतिरोध थकबाकी आहे, आणि 250 डिग्री सेल्सियस वर बराच काळ वापरला जाऊ शकतो आणि त्वरित वापर तापमान 300 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचू शकते; त्याची कडकपणा, मितीय स्थिरता आणि रेखीय विस्तार गुणांक लहान आहेत, जे धातूच्या अल्युमिनियमच्या जवळ आहेत; च्या रासायनिक स्थिरतापहा material Good, it has strong corrosion resistance to acids, alkalis and almost all organic solvents, and also has flame retardant and radiation resistance properties; पहा has excellent resistance to sliding wear and fretting wear, especially at 250 ℃ Maintain high wear resistance and low friction factor; in addition, पहासाहित्य बाहेर काढणे सोपे आहे आणि इंजेक्शन मूस.\nमागील:डोकाणे कोणत्या उद्योगांना लागू आहे\nपुढे:ऑटोमोटिव्ह उद्योगातील पीईईकेचे फायदे\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/move-imran-mehndi-from-harsul-anda-cell-aurangabad-bench-orders-for-jail-administration-what-exactly-is-the-case-625961.html", "date_download": "2022-05-25T04:19:22Z", "digest": "sha1:RYC53A52JN5AFWPKMMGMJ3BZTIEJZFCK", "length": 10843, "nlines": 100, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Move Imran Mehndi from Harsul Anda cell Aurangabad bench orders for jail administration What exactly is the case", "raw_content": "इम्रान मेहंदीला हर्सूलच्या अंडा सेलमधून बाहेर काढा, Aurangabad खंडपीठाचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण\nकैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त का��� एकांतात ठेवता येत नाही\nअॅड. जैस्वाल म्हणाले की, कारागृहात गुन्हा केला तरच अंडा सेलमध्ये ठेवले जाते. तेही 14 दिवसांसाठी मात्र मेहंदीला दोन वर्षे, चार महिने ठेवले. त्यामुळे कैद्याचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. यामुळे संवैधानिक हनन होत असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मंजिरी धर्माधिकारी\nऔरंगाबादः सुपारी किलर अशी कुख्याती असलेला आरोपी इम्रान शेख (Imran Shaikh) नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहंदी हा सध्या औरंगाबादमधील हर्सूल कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. मात्र त्याचे मानसिक संतुलन बिघडत असल्याने त्याला तत्काळ अंडा सेलमधून हलवावे, असे आदेश मुंबई उच्च (Mumbai High court) न्यायायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) दिले आहेत. अंडा सेलमध्ये त्याचे मानसिक संतुलन बिघडत असल्याने त्याला तत्काळ हलवावे, अशी याचिका इम्रान याच्या पत्नीने केली होती. त्यावर खंडपीठाचे न्या. व्ही.के. जाधव, न्या. संदीपकुमार मोरे यांनी जेल प्रशासनाला हे आदेश दिले आहेत.\nकोण आहे सुपारी किलर इम्रान मेहंदी\nऔरंगाबादमधील माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे 4 मार्च 2012 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास आसेफिया कॉलनीतून अपहरण झाले होते. या प्रकरणी 11 मार्च 2012 रोजी इम्रान मेहंदीसह सात जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. या अटकेसाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या प्रकरणात नाव न येऊ देण्याचे इम्रान मेहंदीने अनेक प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. अपहरणानंतर सलीम कुरेशी यांची हत्याही करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीनंतर इम्रान मेहंदी याने गुन्ह्याची कबुली दिली होती तसेच यासह आधी केलेल्या खुनांचीही माहिती दिली होती.\nया आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 28 ऑगस्ट 2012 रोजी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला होता.\nइम्रान मेहंदीची अंडासेलबाबत काय तक्रार\nइम्रान मेहंदीच्या पत्नीने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मेहंदीने 15 सप्टेंबर 2021 रोजी कारागृह अधीक्षकांना अर्ज करून अंडा सेलमध्ये माझे मानसिक संतुलन बिघडले असून मला यातून बाहेर काढावे, अशी विनंती केली होती. मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यामुळे पत्नी रुहिना हिने खंडपीठात धाव घेतली. आर्थिक अडचणींमुळे विधी सेवा प्राधिकरणाकडे ��र्ज करून वकील देण्याची मागणी केली. त्यावर विधी सेवा प्राधिकरणाने अॅड. रुपेश जैस्वाल यांची नियुक्ती केली. अॅड. जैस्वाल म्हणाले की, कारागृहात गुन्हा केला तरच अंडा सेलमध्ये ठेवले जाते. तेही 14 दिवसांसाठी मात्र मेहंदीला दोन वर्षे, चार महिने ठेवले. त्यामुळे कैद्याचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. यामुळे संवैधानिक हनन होत असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.\nऔरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तीन डॉक्टरांचे पथक नेमावे. या पथकाने कैद्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सोमवारी 31 जानेवारी रोजी सादर करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.\nतसेच कैदी इम्रान मेहंदीची भेट घेऊन त्याचा जबाब नोंदवण्याचे आणि फोटोग्राफरला सोबत नेऊन अंडा सेलचे फोटो काढून त्याचा अहवाल सोमवारी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.\nशेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाची सरकारसह वीज कंपनीला नोटीस, काय आहे प्रकरण\nKhan Sir : RRB NTPC निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं हिसंक आंदोलन, खान सरांवर एफआयर दाखल, नेमकं कारण काय\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/acid-attack", "date_download": "2022-05-25T04:09:51Z", "digest": "sha1:MTQDONMP6WXKVKGAVSBBYZC6ZADWTCWW", "length": 16636, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना म्हणते ‘सोडा त्याला, नवराच तर आहे’\nNagpur acid attack : अ‍ॅसिड हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यानंतरही पत्नीचं पतीवरचं प्रेम उफाळून आलं असून तिनं पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पत्नीनं पतीच्या ...\nShakti Act: महिला अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनातच मंजूर होणार, काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी\nआंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिला अत्याचारांविरोधातला कठोर असा शक्ती कायदा सुधारणांसह विधीमंडळात सादर झाला आहे. सध्या सुरु अस��ेल्या हिवाळी अधिवेशनातच कायद्याला मंजुरी मिळण्याची ...\nCrime | आधी अॅनेस्थेशिया देऊन बेशु्द्ध केलं, मग हत्या करुन जाळलं; एका मटण सूपने सारं उलगडलं, वाचा सविस्तर\nस्वाती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करीत होती त्याच हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या राजेशसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे त्यांना सुधाकरची आपल्या संबंधात अडचण वाटू लागली. म्हणूनच या दोघांनी ...\nतिचा नाद सोड, दोनवेळा फोनवर धमकी आणि मारहाण, त्यानंतर पूर्व प्रियकराने जे केलं त्याने तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त\nभाऊ-बहीण रात्री घराबाहेर ओसरीत झोपले होते. यावेळी एक तरुण आला. त्याने दोघांवर अ‍ॅसिड फेकलं. त्यानंतर तो त्याच शिघ्रतेने पळूनही गेला. तरुणीचा आणि तिच्या भावाचा ओरडण्याचा ...\nBihar Land Dispute | जमिनीच्या वादातून अ‍ॅसिड हल्ला, 20 जण जखमी, तिघे गंभीर\nया घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना दाऊदपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या जैतपूर तख्त गावात घडली ...\n… तर महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील : चंद्रकांत पाटील\nताज्या बातम्या2 years ago\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ...\nलिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराचा अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू\nपुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला ...\nकल्याणमध्ये दोन गटांत हाणामारीदरम्यान अ‍ॅसिड हल्ला, सहाजण गंभीर जखमी\nताज्या बातम्या2 years ago\nकल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये एका घरावरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. ...\nनागपुरात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला, तिघी जखमी\nसावनेर तालुक्यात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना (Acid attack on female doctor) घडली. ...\nबलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास तरुणीचा नकार, आरोपीने तरुणीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला\nताज्या बातम्या2 years ago\nबलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने 26 वर्षीय पीडितेवर आरोपीने ज्वलनशील (Rapist attack on woman in mira road) फेकला. ...\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nशिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं \n‘गादीचे वारस स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते’,विनोद पाटलांची प्रतिक्रिया\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो40 mins ago\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी21 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी22 hours ago\nAdah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ\nफोटो गॅलरी23 hours ago\nMotorola : मोटोरोला तब्बल 200MP कॅमेरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत… काय असणार खास\nAurangabad | मराठवाड्यातील 45 महाविद्यालयांवर धोक्याची घंटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नो ग्रेडची शिक्षा\n‘एसी लावला घरा तरी घामाच्या धारा’… चांगल्या कुलिंगसाठी ‘ही’ घ्या पंचसूत्री…\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nNMC Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आखाडा; नागपुरात प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nमुंबईच्या नरिमन पॉईंट इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती…गार वारा सुटल्याने ��ुंबईकर सुखावले…\nIPL 2022, LSG vs RCB, Playing 11 : बंगळुरू आणि लखनौची एकच अडचण, नेमकी काय आहे अडचण, जाणू घ्या…\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो40 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ipl/ipl-2022-chennai-super-kings-vs-mumbai-indians-59th-match-live-cricket-score-highlights-aas86", "date_download": "2022-05-25T04:46:54Z", "digest": "sha1:VWWY5E3J45PIG7KJGJ73AJZFNSXGGAGH", "length": 10839, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "MI vs CSK : चेन्नई चारी मुंड्या चीत; मुंबईने पराभवाचे उट्टे काढले| IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians | Sakal", "raw_content": "\nMI vs CSK : चेन्नई चारी मुंड्या चीत; मुंबईने पराभवाचे उट्टे काढले\nमुंबई : मुंबई इंडियन्सने कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सनी पराभव केला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने इंग्लंडला 97 धावातच गुंडाळले. त्यानंतर चेन्नईने देखील मुंबईला विजयासाठी चांगलेच झुंजवले. त्यांनी मुंबईची अवस्था 4 बाद 33 धावा अशी केली होती. अखेर तिलक वर्मा आणि ऋतिक शोकीनने भागीदारी रचून मुंबईला विजयाच्या जवळ पोहचवले. त्यानंतर टीम डेव्हिडने आक्रमक फटकेबाजी करत 14.5 षटकात 103 धावा करत टार्गेट पूर्ण केले. मुंबईकडून गोलंदाजीत डॅनियल सॅम्सने 3 तर चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 विकेट घेतल्या. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 36 धावा केल्याने सीएसके 97 धावांपर्यंत पोहचू शकली.\nतिलक वर्माची झुंजार खेळी\nमुंबईची 4 बाद 33 अशी बिकट अवस्था झाली असताना तिलक वर्माने संयमी खेळी करत विजयापर्यंत पोहचवले. त्याने नाबाद 34 धावांची खेळी करत मुंबईला 5 विकेट्सनी विजय मिळवून दिला.\n81-5 मोईन अलीने शौकीनचा उडवला त्रिफळा\n33-4 : मुकेश चौधरीसमोर मुंबईची उडाली दाणादाण\nचेन्नईने 98 धावांचे माफक आव्हान पार करताना मुंबईची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्याच षटकात इशान किशन 6 धावा करून बाद झाला. त्याला मुकेश चौधरीने बाद केले. त्यानंतर सिमरजित सिंगने रोहित शर्माला 18 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. यानंतर मुंकेश चौधरीने पाचव्या षटकात डॅनियल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्सला शुन्यावर बाद करत मुंबईची अवस्था 4 बाद 33 अशी केली.\nकर्णधार धोनीची 36 धावांची झुंजार खेळी मात्र संघ 97 धावात परतला.\n39-6 : मेरेडिथने दुबेची देखील केली शिकार\nमुंबईच्या म���रेडिथने शिवम दुबेला 10 धावांवर बाद करत चेन्नईला 6 वा धक्का दिला.\n29-5 : चेन्नईचा निम्मा संघ माघारी\nमॅरेडिथने अंबाती रायुडूला 10 धावांवर बाद करत चेन्नईला पाचवा धक्का दिला.\n17-4 : डॅनियलचा अजून एक दणका\nपहिल्याच षटकात चेन्नईला दोन धक्के देणाऱ्या डॅनियल सॅम्सने ऋतुराज गायकवाडला 7 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.\n5-3 : बुमराहने दिला सीएसकेला दुसरा धक्का\nजसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पाला 1 धावेवर बाद करत चेन्नईला दुसऱ्याच षटकात तिसरा धक्का दिला.\n2-2 : डॅनियल सॅम्सने चेन्नईला दिले पाठोपाठ दोन धक्के\nडॅनियल सॅम्सने पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्जला दोन धक्के दिले. त्याने दुसऱ्याच चेंडूवर गेल्या सामन्यातील हिरो डेवॉन कॉनवॉयला शुन्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या मोईन अलीला चौथ्या चेंडूवर बाद केले.\nमुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली\nमुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.\nमुंबईकडून ट्रिस्टन स्टब्स करणार पदार्पण\nमुंबई इंडियन्सकडून ट्रिस्टन स्टब्स करणार आजच्या सामन्यात पदार्पण\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-water-issue-bjp-devendra-fadnavis-lead-movement-oj05", "date_download": "2022-05-25T04:40:19Z", "digest": "sha1:5ZFPUF6YMDYPKRF5NLFYWLEWAT6JYSYA", "length": 8397, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "फडणवीसांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत मोर्चा | Sakal", "raw_content": "\nफडणवीसांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत मोर्चा\nऔरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपतर्फे पाण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. याच संदर्भात शहरात भाजपतर्फे सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांच्या पाण्यासाठी आपण १६८० कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. पण या नाकर्त्या सरकारने ती बदलल्याचा आरोप केले. आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली २० मे पूर्वी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.\nकेणेकर म्हणाले की, या मोर्चात ५० हजार लोक सहभागी होईल अशी तयारी सुरु केली आहे. गेल्या महिनाभरात पाण्यासाठी भाजपने दोनदा आक्रमक होत आंदोलन केले. आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासकांच्या बंगल्यावर मोर्चा काढला, सिडकोतील पाण्याच्या टाकीसमोर आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात भाजपने मनसेलाही सोबत घेतले होते. ६ दिवसांना पाणी पुरवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतल्याचेही केणेकर यांनी सांगितले.\nपाणी प्रश्‍नी शिवसेनेला दोष\nमहापालिकेत २५ वर्ष शिवसेनेसोबत सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप शहराच्या पाणी प्रश्नासाठी एकट्या शिवसेनेला दोष देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकारने योजना बदलल्यानंतर ज्या कासवगतीने काम सुरू आहे, ते पाहता आणखी वर्षभर तरी औरंगाबादकरांना पाणी मिळण्याची शक्यता नाही. यावरून आता भाजपनेही शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या निमित्ताने चालविला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-01623", "date_download": "2022-05-25T02:52:49Z", "digest": "sha1:BQZUBJA2KFGAZIJ2HZPZEBENRRAOQTWK", "length": 6275, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "वायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू | Sakal", "raw_content": "\nवायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू\nवायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू\nदौंड , ता. २३ : दौंड - पाटस अष्टविनायक महामार्गावर वायरलेस फाटा येथे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.\nदौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. सुनील ऊर्फ तुषार तुकाराम काळे (वय २५ , रा. हळगाव, ता. जामखेड, जि. नगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. २२ एप्रिल रोजी रात्री सुनील हा पुणे येथून दुचाकीवर त्याच्या आलेगाव (ता. दौंड) येथे राहणाऱ्या मामाकडे निघाला होता. रात्री आठ वाजता वायरलेस फाटा येथे एका राखाडी रंगाच्या मारुती एर्टिगाशी समोरासमोर झालेल्या धडकेत सुनील काळे याचा जागीच मृत्यू झाला. या बाबत सुनील काळे याचे मामा प्रकाश खोसे (रा. आलेगाव) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22c59608-txt-pune-today-20220503125835", "date_download": "2022-05-25T04:54:09Z", "digest": "sha1:OBBHPO2MSD6I2AWXQPJXBYOJTYWBW4RB", "length": 13018, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "कृषी उत्पादनांना मिळणार बूस्टर | Sakal", "raw_content": "\nकृषी उत्पादनांना मिळणार बूस्टर\nकृषी उत्पादनांना मिळणार बूस्टर\nपुणे, ता. ३ : नाशिकची द्राक्षे, कांदा आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ मिळू शकणार आहेत. हे शक्य होणार आहे ते सेमी हायस्पीड रेल्वेमुळे. पुणे-नाशिक या २३५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.\nपुणे आणि नाशिक हा राज्यातील सर्वांत श्रीमंत असा औद्योगिक आणि कृषी पट्टा आहे. या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) सेमी हायस्पीड रेल्वे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याबरोबरच वेळ, इंधनाची बचत तसेच प्रदूषण कमी होण्याबरोबरच कृषी व औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे.\nया पट्ट्यातील प्रमुख कृषी उत्पादने\n- पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, मंचर, आळेफाटा येथील भाजीपाला, द्रक्षे, कांदा,फळे व फुले देशाच्या विविध भागांत पाठविली जातात\n- रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस पन्नास किलोमीटरच्या परिसरात दूध उत्पादन, भाजीपाला, फळे आणि ऊस या प्राथमिक उत्���ादक कंपन्यांना फायदेशीर\n- मंचर, जुन्नर, संगमनेर, सिन्नर येथे उसावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने आहेत. त्यांना फायदा होणार\n- विविध कृषी, दूध प्रक्रिया केंद्र व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना\n- नाशिक जिल्ह्यातील ऊस, कांदा अन्य भागात पाठविणे शक्य होणार\n- शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार समितीपर्यंत पोचविणे शक्य\n- माल वाहतूक जलद व कमी दरात होणार\n- नाशवंत मालासाठी पार्सल व्हॅनची सुविधा\n- पुण्यासह देशातील बाजारपेठेत माल पाठविण्यासाठी मार्ग उपयोगी ठरणार\n- पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर माल पाठविणे शक्य\n- ८० टक्क्यांनी अन्नधान्याच्या वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता\n- प्रकल्प उभारणीच्या काळात किमान २५ हजार लोकांना रोजगार मिळणार\n- जमिनींच्या दरात मोठी वाढ होणार\nस्थानके आणि त्यांची वौशिष्ट्ये\n- हे प्रमुख मालवाहतूक भंडार स्थानक असणार आहे.\n- प्रवाशांच्या सोयीसाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला लागून स्थानक असणार\n- रेल्वे सायडिंग, ऑटोयार्ड, लोडिंग आणि गोदाम सुविधा असणार\n- हे स्थानक फक्त प्रवासी वाहतुकीसाठी असणार आहे.\n- विशेष आर्थिक क्षेत्राला हे स्थानक जोडणार\n- बाजार समिती असल्यामुळे प्रवाशांबरोबरच कृषी उत्पादनांची माल वाहतूक सोयीची ठरणार\n- मंचर ते चिंचोली रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणार\n- कृषी उत्पादने व खासगी माल वाहतूक स्थानक म्हणून विकसित होणार\n- टॉमेटो, कांदा आणि बटाटा देशाच्या विविध भागात पाठविणे शक्य होणार\n- स्थानक महामार्गाला जोडले जाणार आहे\n- राज्य महामार्गाला जोडणार\n- दूध उत्पादन, प्रवासी वाहतूक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व भाजीपाला वाहतुकीला चालना मिळणार\n- मालवाहतूक भांडार स्थापन केले जाणार\n- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हे स्थानक फायदेशीर ठरणार\n- जिल्ह्यातील कृषी उत्पादने देशभर पाठविणे सोयीचे होणार\n- नाशिक-मनमाड रेल्वे मार्गावर हे स्थानक असणार\nपुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंभोरे, संगमनेर, अमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मोहदरी, वडगाव पिंगला, नाशिक रस्ता.\n-पुणे, नगर आणि नाशिकमधील १ हजार ४७० हेक्टर जमिनीचे संपादन होणार\n- प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटी रुपये\n- त्यापैकी केंद्र व राज्य प्रत्येकी २० टक्के, तर ६० टक्के कर्ज रूपात\n- भूस��पादन बाजारभावाने व थेट खरेदीने होणार\n- रेल्वे मार्ग ओलंडण्यासाठी प्रत्येक ७५० मीटर अंतरावर ये-जा करण्याची सुविधा असणार\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/5-of-district-planning-funds-for-education-in-nashik", "date_download": "2022-05-25T03:33:43Z", "digest": "sha1:D7V3UB73KQ2ACQNG3AHBFHZCTZKXOGW4", "length": 10508, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "नाशिक : जिल्हा नियोजनचा ५ टक्के निधी शिक्षणासाठी | latest nashik education news | Sakal", "raw_content": "\nजिल्हा नियोजनचा ५ टक्के निधी शिक्षणासाठी\nनाशिक : जिल्हा नियोजन समितीस मिळणाऱ्या निधीपैकी ५ टक्के निधी शिक्षणासाठी राखून ठेवण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त निधी अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून देण्यासही सरकारने मान्यता दिली आहे.\nशिक्षणासाठी योजना राबवण्याचा प्राधान्यक्रम निश्‍चित करून देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या (ZP) शाळांच्या इमारती, वर्ग खोली विशेष दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती करता येईल. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, वर्ग खोल्यांचे बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आणि स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याचे पाणी, शालेय स्वच्छता, वाचनालय, शैक्षणिक बोलक्या भिंती, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम, क्रीडांगण-पटांगण तयार करणे, शाळांना संरक्षक भिंती बांधणे ही कामे करता येतील. शिवाय आदर्श शाळांमध्ये पायाभूत सुविधा तयार करता येतील. विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट-वायफाय सुविधा उपलब्ध करता येतील.\nमोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश केंद्राची योजना सुरु...\nजिल्हा वार्षिक योजनेतून चौदा प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. त्यातील काही योजना का���बाह्य झाल्या आहेत. मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश यासाठी केंद्राची योजना सुरु आहे. प्राथमिक शिक्षकांना राज्यस्तरावरुन पुरस्कार देण्यात येतात. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती देण्यात येत आहेत. योजनांची पुनर्रावृत्ती टाळत असताना सध्याच्या गरजांची पूर्तता करणे आवश्‍यक असल्याने योजनांची पुनर्रचना करण्यात आली आहे. शाळांची वीजबिले वाढली आहेत, शाळांच्या इमारतींचे भाडे वाढले, संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळांची गरज तयार झाली आहे, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे आणि पाणीपुरवठा आवश्‍यक बनला आहे. त्याचा विचार नव्याने करण्यात आला आहे.\nहेही वाचा: प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन\n११ हजार कोटीतील ५ टक्के\nशालेय शिक्षण विभागाला आवश्‍यक गरजांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देता येत नाही. म्हणून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांसाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे ११ हजार कोटींहून अधिकचा निधी देण्यात येतो. त्यापैकी शिक्षणासाठी आवश्‍यक बाबींसाठी काही ठराविक निधी उपलब्ध करून सहजशक्य आहे, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.\nहेही वाचा: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शासनाकडून हिरवा कंदील\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/bjp-mla-vijay-rahangdale-wrote-emotional-facebook-post-in-memory-of-son-avishkar-rahangdale-624295.html", "date_download": "2022-05-25T03:01:31Z", "digest": "sha1:FQZXNO5EXIQBAHBUBAHSZF3HWKSZASJQ", "length": 10395, "nlines": 120, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Other district » BJP MLA Vijay Rahangdale wrote emotional Facebook post in memory of son Avishkar Rahangdale", "raw_content": "‘आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं’; आमदार विजय रहांगडाले यांची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट\nआमदार विजय रहांगडाले यांची फेसबुक पोस्ट (Source: Facebook )\nतुझी आई वाट पाहत असून तू परत येणार नाही हे तिला कसं समजावून सांगू, कुठं हरवलास पाखऱा परत येरे आमच्या लेकरा, अशी भावनिक पोस्ट विजय रहांगडाले यांन��� केली आहे.\nवर्धा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangdale) यांचा मुलगा अविष्कार रहागंडाले (Avishkar Rahangdale) याचा मंगळवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्यात (Wardha) झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सेलसुरा गावातील नदीच्या पुलावरुन चारचाकी खाली कोसळल्यानं अविष्कार याच्यासह इतर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अविष्कार याच्यावर गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या खमारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार विजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता, या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रहांगडाले यांनी सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.\nअविष्कार हा एकुलता एक मुलगा\nवर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघातात निधन झाले होते. यात तिरोडा – गोरेगाव मतदारसंघातील भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचे सुद्धा निधन झाले होते.मंगळवारी अविष्कारवर गोंदिया जिल्ह्याच्या खमारी या मुळगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिलीय.\nविजय रहांगडाले यांची फेसबुक पोस्ट\nविजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत केलेली फेसबुक पोस्ट\nडॉक्टर नव्हते खमारी गावात,\nहोती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;\nबापाचे स्वप्न पूर्ण करण्या,\nगेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;\nआज दगडालाही फुटली पाझर;\nगेला तरुण वयात सोडून,\nकेलेले सारे वादे तोडून;\nतुझी आई आजही वाट पाही,\nतिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;\nतू परत येणार नाहीस मुला;\nपरत ये रे आमच्या लेकरा;\nगेलास अविष्कार आम्हाला सोडून,\nतुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून\nआज आहे मातम सगळीकडे,\n��ई बाबा संगे सारा गाव ही रडे.\nविजय रहांगडाले यांनी फेसबुक पोस्टमध्ये अविष्कार याच्याविषयी भावना व्यक्त केल्या. खमारी गावात कोणी डॉक्टर नव्हतं ही हुरहूर असल्यानं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या मुलाला कुणाची तरी नजर लागली. तुझी आई वाट पाहत असून तू परत येणार नाही हे तिला कसं समजावून सांगू, कुठं हरवलास पाखऱा परत येरे आमच्या लेकरा अशी भावनिक पोस्ट विजय रहांगडाले यांनी केली आहे.\nPhoto | कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू\nआमदाराच्या मुलासह वर्धा अपघातात दगावलेले इतर 6 जण कोण सर्वांची ओळख पटली\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/sinhagad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-05-25T04:59:36Z", "digest": "sha1:45TBMGJQFEILLW3J7RKY7RAMOKCX7HFK", "length": 14180, "nlines": 90, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "सिंहगड किल्ला पूर्ण माहिती | Sinhagad Fort Information In Marathi – विकीमित्र", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो आज या लेखात आपण सिंहगड किल्ल्याबद्दल sinhagad fort information in marathi म्हणजेच माहिती मिळवून घेणार आहोत. सिंहगड हे पुणे या शहरात आहे.पुणे मध्ये हे सर्वात प्रसिद्ध स्थळ आहे.\nसिंहगड किल्लाला ऋषि कौंडिन्यानंतर सुरुवातीला “कोंढाणा” म्हणून ओळखला जात असे. इ.स. १३२८. मध्ये दिल्लीचा बादशहा मुहम्मद बिन तुघलक याने कोळी आदिवासी सरदार नाग नायक या किल्ल्याचा ताबा घेतला.\nशिवाजी महाराजांचे वडील मराठा नेते शहाजी भोसले होते जे इब्राहिम आदिल शहा प्रथमचे सेनापती होते आणि त्यांना पुणे विभाग ताब्यात देण्यात आला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिल शहापुढे नमन करण्यास नकार दिला म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला आणि आदिल शाहच्या अधीन होते. सरदार सिद्दी अंबर आणि कोंढाणा किल्ल्याचा समावेश त्याने स्वराज्यात केला.\n१६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून सिंहगड केले. पण १६४९ मध्ये शहाजी महाराजांना आदिल शहाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी हा किल्ला आदिल शहा याच्या ताब्यात द्यावा लागला.\nया किल्ल्यावर 1962,1963आणि 1665 मध्ये मुगलांचे हल्ले झाले. पुरंदरच्या माध्यमातून हा किल्ला 1665 मध्ये मुगल सेना प्रमुख “मिर्जाराजे जयसिंग” यांच्या ताब्यात गेला.1670 मध्ये शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांनी पुन्हा कब्जा केला.\nसंभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुगलांनी किल्ल्यावर पुन्हा कब्जा केला.1693 मध्ये “सरदार बाळकवडे” यांच्या अध्यक्षतेखाली मराठ्यांनी पुन्हा कब्जा केला.\nछत्रपती राजाराम यांनी साताऱ्यावर मुघल हल्ल्यादरम्यान या किल्ल्यावर आश्रय घेतला होता, परंतु इ.स.पू. 3 मार्च 1700 रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n1703 मध्ये औरंगजेबाने गड जिंकला पण 1706 मध्ये हा गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात गेला. या युद्धात सांगोला, विसाजी चापार आणि पंताजी शिवदेव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\nहा किल्ला 1818 पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता, त्यानंतर इंग्रजांनी विजय मिळविला. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी 3 महिने लागले, महाराष्ट्रातील कोणताही किल्ला जिंकण्यास त्यांनी फारसा वेळ घेतला नाही.\nमहाराष्ट्र, पुणे येथे हा किल्ला दक्षिण-पश्चिमेस सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असून समुद्र किनाऱ्यापासून ३फूट उंच आहे. हा किल्ला त्याच्याकडे बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करतो. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या पूर्वेकडील शाखेत भुनेश्वर राजांच्या सीमेवर वसलेला आहे.\nसिंहगड किल्ला पुण्यातील कोणत्याही ठिकानातून लोकांचे लक्ष वेधून घेतो. हा किल्ला पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहागड, विसापूर, तुंग इत्यादी मोठे किल्ले खरोखरच एका चमत्कारिक देखावाचे रूप धारण करणाऱ्या या किल्ल्यावरून सहज दिसतात.\nसिंहगडवर बरीच लढाई झाली. त्यापैकी एक प्रसिद्ध युद्ध आहे. मार्च 1670 रोजी मराठा साम्राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला परत मिळविण्यासाठी अत्यंत तळमळ व शूर योद्धा तानाजी मालुसरे यांनी मार्च 1670 रोजी लढाई केली होती.\nघोरपड नावाच्या “यशवंती” नावाच्या छिद्रयुक्त गल्लीच्या मदतीने किल्ल्याकडे जाणारा एक उंच डोंगर रात्रीच्या वेळी चढला होता. यानंतर, तानाजी, त्याचे साथीदार आणि मोगल सैन्य यांच्यात भयंकर युद्ध झाले.\nया युद्धात तानाजी मालुसरे यांनी आपला जीव गमावला, परंतु त्याचा भाऊ “सूर्यार्जी” यांनी कोंडाना किल्ला ताब्यात घेतला ज्याला आता सिंहगड म्हटले जाते.\nतानाजी मालुसरे यांच्या मृत्यूची बातमी समजताच छ���्रपती शिवाजी महाराजांनी या शब्दांनी शोक व्यक्त केला, “गड आला पण सिंह गेला “ युद्धात तानाजीच्या योगदानाच्या स्मरणार्थ गडावर तानाजी मालुसरे यांचा पुतळा बसविण्यात आला.\nसिंहगडवर स्वातंत्र्य चळवळ सेनानी बाळ गंगाधर टिळकांचा बंगलाही उपस्थित आहे. लोकमान्य टिळक अधूनमधून यायचे आणि राहायचे. 1915 मध्ये या बंगल्यात महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्यात बैठक झाली.\nहा दरवाजा किल्ल्याच्या पश्चिमेस आहे. कोंढाणपूर गावाला जाण्यासाठी या दरवाज्यातून जावे लागते.\nतानाजी स्मारकाजवळ पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांतील पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. जेव्हा जेव्हा महात्मा गांधी पुण्यात येत असत तेव्हा ते या टाक्यांमधून पाणी येत असे.\n4)उदयभान राठोड़ का स्मारक\nकल्याण दरवाजामागे असलेल्या टेकडीवर मुगल किल्लाधिकरी उदयभान राठोड यांचे स्मारक आहे.\nछत्रपती राजाराम महाराजांची समाधी देखील येथे आहे. राजाराम महाराज यांचे वयाच्या 30 व्या वर्षी 2 मार्च 1700 रोजी निधन झाले.\nसिंहगड किल्ला पुणे येथील अनेक रहिवाश्यांसाठी लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हा किल्ला तानाजी तसेच राजाराम छत्रपतींच्या समाधीचे स्मारक म्हणून काम करतो. पर्यटक लष्करी तबेले, देवी काली (देवी) चे मंदिर, मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमान मूर्ती तसेच ऐतिहासिक द्वार पाहू शकतात.\nसिंहगड आज देश-विदेशातील पर्यटकांची पसंती आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठी देशाच्या इतर भागातून गाड्या, जहाजे, बसेस उपलब्ध आहेत. पुण्यातील स्वारगेट ते सिंहगड अशी बस सुविधा आहे. तुम्ही गाडीने किल्ल्यावर पोहोचू शकता\nह्या पोस्ट मध्ये आज आपण सिंहगड किल्याबद्दल म्हणजेच sinhagad fort information in marathi बद्दल माहिती जाणून घेतली .\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Wrestling-league-will-really-benefit-the-game-OR2356730", "date_download": "2022-05-25T04:46:54Z", "digest": "sha1:WUXBBUJFS7VIZROBYHRFNTLDVWKOTYDX", "length": 22524, "nlines": 119, "source_domain": "kolaj.in", "title": "दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं | Kolaj", "raw_content": "\nदंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआयपीएलला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर भारतात वेगवेगळ्या खेळांच्या लीगचं वादळच आलं. या लीग सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, इतर खेळही त्यात उतरले. आपल्याकडे तर कुस्तीच्या लीगवरून चक्क दोन चॅनलमधेच झुंज लागली. पण यातून कुस्तीला नवा प्रेक्षक मिळताना दिसला नाही. त्यापेक्षा तर राणादादाने कुस्तीचं ग्लॅमर वाढवलं.\nझी टॉकीज हे चॅनल तसं मराठी सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. या चॅनलवर मराठीतले नवे जुने सिनेमे लागतात. त्यातून चॅनल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलंय. चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेल्या चॅनलची लोकप्रियता कॅश करून नवा बिझनेस आणण्यासाठी झी ग्रुपनं एक नवा प्रयोग केला. त्या प्रयोगाचं नाव आहे, झी महाराष्ट्र कुस्ती दंगल. कालच्याच रविवारी १८ नोव्हेंबरला त्याची फायनल झाली. तसं हा प्रयोग झीसाठी नवा नाही. कारण त्यांनी यापूर्वी अशा लीगच्या एडिशनच्या एडिशन काढल्यात.\nजवळपास ११ वर्षांपूर्वी असाच प्रयोग सोनी मॅक्स या सिनेमा दाखवणाऱ्याच आणखी एका चॅनलनेही केला होता. तो प्रयोग होता इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल. हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की, भारतातील प्राईम टाईमवर लीगचाच बोलबाला सुरू झाला. त्यामुळे आता दैनंदिन मालिकांचा टीआरपी मार खाऊ लागला. त्यामुळे एंटरटेन्मेंट चॅनलवाल्यांनी सीरियलच्या बरोबरीनं अशा लीगचाही हात धरला. खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आमचा चॅनलाश्रय असल्याचं सांगितलं जाऊ लागलं.\nसुरवातीला क्रिकेटपुरतं असलेलं लीगचं लोण हळूहळू दुसऱ्या खेळांमधेही पसरायला लागलं. जसं मेंढ्यांच्या कळपाचं असतं तसं या लीगचंही झालं. एका मेंढीच्या पाठोपाठ दुसऱ्या मेंढ्याही लीगच्या मार्गाने जावू लागल्या. आता हा लीगचा कळप खूपच वाढलाय. त्यामुळे त्या लीगची नावं ध्यानात ठेवणंही चाहत्यांसाठी अवघड झालंय. आता त्यात झी टॉकिजच्या ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’चीही भर पडलीय.\nझीनेच आणला लीगचा फंडा\nभारतात लीगचं लोण पसरवण्यात क्रिकेटचा पर्यायाने आयपीएलचा सगळ्यांत मोठा वाट आहे. पण ही काही भारतातील पहिली लीग नाही आणि सोनी मॅक्स या सिनेमाच्या चॅनललाही हा मान नाही. हा मान जातो तो झी टीवीला. झीचे मालक आणि आता राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा यांनी त्यावेळी बीसीसीआयवर नाराज असलेल्या कपिल देव यांना हाताशी धरुन ‘इंडियन क्रिकेट लीग’ सुरू केली.\nपण बीसीसीआयने या विरोधात कोर्टात धाव घेतली. बीसीसीआयने या लीगला मान्यता देण्यास नकार दिला. त्याचबरोबर बीसीसीआयने आपली स्वतःची इंडियन प्रिमीयर लीग काढली. यामुळे आयसीएल ही अल्पायुषी ठरली. वादग्रस्त ठरली. आता झी टॉकिजची महाराष्ट्र कुस्ती दंगलही वादामुळेच प्रकाशझोतात आलीय.\nया लीगचं सुरवातीला ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ असं नाव होतं. कलर्स मराठी चॅनलनंही याच्याशी मिळतंजुळतं असलेल्या नावानं लीग सुरु करणार असल्याची जाहिरात केली. त्यातून कुणाची स्पर्धा आधी होणार यावरून वाद झाला. हा वाद थेट महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या दारात गेला. पर्यायानं परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुप्रीम कोर्टाकडे केस गेली. त्यांनी दोन्ही लीगच्या प्रतिनिधींना कुस्तीगीर परिषदेच्या बैठक बोलवून वाद मिटवला.\n‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’ नाव असलेल्या कलर्सच्या स्पर्धेची ऑक्टोबरमधे बालेवाडीत फायनल मॅचही झाली. कुस्तीपटूंना बक्षिसंही वाटली गेली. काही कुस्तीपटूंना ‘पवाराश्रय’ही मिळाला. परंतु दोन वर्षांसाठी. कारण कुस्तीच्या वाऱ्याने अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या पोटात घेतलं नाही. कलर्सपाठोपाठ महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगच्याही स्पर्धा झाल्या.\nत्याआधी झीच्या महाराष्ट्र कुस्ती लीगची खुद्द शरद पवार यांनी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी कुस्ती टिकवण्यासाठी तिच्यात होणारे बदल स्वीकारायला तयार राहायलं पाहिजे, असं पवार म्हणाले होते. रांगड्या कुस्तीने जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणारे कुस्तीगीर या स्पर्धेतून तयार होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता.\nलीगमधील काही खेळाडूंचा दोनएक वर्षांसाठी खर्च उचलून कुस्ती मोठी करायची असती तर मग ‘दंगल लीग’चा घाट का घातला गेला हा प्रश्न कायम राहतो. याआधी म्हटल्यासारखं भारतात विविध खेळांच्या लीगचा ‘मेंढीबाजार’ झालाय. एक मेंढी गेली की त्याच्या मागून सर्व मेंढ्या जातात. मग इतक्या मोठ्या मेंढ्यांच्या कळपाला चरण्यासाठी पुरेसा चारा आहे की नाही याची चाचपणी, शहानिशा करायची नाही. एका धष्टपुष्ट मेंढीच्या मागे इतरांनीही जायचं.\nलीगने कुणाचं होईल चांगभलं\nभारतात सध्या जवळपास प्रत्येक खेळाची आपली लीग आहे. प्रत्येक खेळाच्या संघटनेला वाटतं की जसं बीसी��ीआयला आयपीएलच्या रुपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडलीय, तसं आपणही लीगची कोंबडी पाळू. ती नक्कीच आपल्याला सोन्याचं अंडं देर्इल. पण प्रत्येक खेळाची लीग त्या त्या खेळाच्या संघटनेला सोन्याचं अंडं देते का याचं उत्तर नाही असं आहे.\nप्रो कबड्डी आणि काही प्रमाणात इंडियन सुपर लीग या फुटबॉल लीगचा अपवाद वगळला तर बाकीच्या खेळांच्या लीगला प्रेक्षकांचा पुरेसा रिस्पॉन्स नाही. जिथे प्रेक्षक नाहीत तिथे चॅनलला टीआरपी कसा मिळणार टीआरपी नाही तर मग जाहिरात कोण देणार टीआरपी नाही तर मग जाहिरात कोण देणार जाहिरात नाही तर पैसा नाही. पैसा नाही म्हणजे नफा नाही. नफा नाही तर संघमालक आपला पैसा का लावतील जाहिरात नाही तर पैसा नाही. पैसा नाही म्हणजे नफा नाही. नफा नाही तर संघमालक आपला पैसा का लावतील या आर्थिक चक्रातून क्रिकेटही सुटलं नाही. आयपीएलच्या यशानंतर राज्या राज्यातल्या क्रिकेट संघटनांनी आपली लीग सुरू केली. पण, तामिळनाडू आणि कर्नाटकची लीग सोडली तर इतर राज्यांच्या लीग चालल्या नाहीत.\nभारतात खेळाची संस्कृती नाही. भारतात फक्त क्रिकेट संस्कृती आहे. जगात फिरल्यावर कळतं की निव्वळ क्रिकेट म्हणजे अख्खं क्रीडा विश्व नाही. भारतात क्रिकेटची लीग प्रचंड प्रसिद्ध झाली. त्यातून पैशाची मोठी उलाढाल झाली. म्हणून इतरही खेळाला सुगीचे दिवस येतील असा तर्क मांडून लीग सुरू करणं व्यवहाराच्या सोयीचं नाही.\nमॅच बघायला निव्वळ कुस्तीवालेच\nझी चॅनलनंही पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात नुकतीच ‘झी कुस्ती दंगल’ घेतली. मैदानात प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला. पण या प्रेक्षक गॅलरीवर नजर फिरवली तर त्यात कुस्ती खेळणाऱ्यांची, कुस्तीशी संबंधित लोकांचीच गर्दी दिसली. दैनंदिन आयुष्यात कुस्तीशी संबंध येत नाही, असा प्रेक्षक त्या गॅलरीत नव्हता. झी टॉकिज प्रायोजित कुस्ती दंगलला सर्वसामान्य प्रेक्षकांचा प्रेक्षक गॅलरीत तसंच थेट प्रक्षेपणाला पाठिंबा मिळेल, त्याचवेळी हा दंगल लीगचा प्रपंच यशस्वी ठरेल.\nमहाराष्ट्राच्या मातीतल्या रांगड्या खेळाला जनमानसात प्रतिष्ठा आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला सलामच. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल, अशी अपेक्षा नाही. पण लीग सुरू झाली म्हणजे कुस्तीचं घोडं गंगेत न्हालं असं नाही. तसं आता झालेलं नाही, पुढे झालं तर चांगलंच. पण ���ोण्याची शक्यता कमीच. यापेक्षा तर कुस्तीला तुझ्यात जीव रंगलाच्या राणादादा या पैलवानाच्या भूमिकेने जास्त ग्लॅमर मिळवून दिलं होतं. त्याच्यामुळे तालमी पुन्हा फुलू लागल्या आहेत. ते या लीग आणि दंगलींना जमलं नाही.\nडॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचं कारण काय\nडॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचं कारण काय\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nनदाल आणि जोकोविचला हरवणाऱ्या युवा कार्लोस अल्कारेझची गोष्ट\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअंतराळ पर्यटनाचं क्षेत्र देणार नव्या व्यवसायांना संधी\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मो���क: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2022-05-25T02:58:51Z", "digest": "sha1:5QLGBIWPFXWKDJCGUWOCUOH4NO4LIPBE", "length": 6507, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिकाईल बलाक - विकिपीडिया", "raw_content": "\n२६ सप्टेंबर, १९७६ (1976-09-26) (वय: ४५)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १६:१४, मे १३ २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: मार्च २६ इ.स. २००८\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1107641", "date_download": "2022-05-25T04:01:08Z", "digest": "sha1:74TXR5VTHT2MRDWI2OXLDYFSJFPGZNS3", "length": 2755, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"साप\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"साप\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:२९, १४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०८:१४, २ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०९:२९, १४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nDragonBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2021/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-beware-google-doctor/", "date_download": "2022-05-25T02:53:33Z", "digest": "sha1:6SSJOVV6GCULOSATDTNNLXAXSVXRMBQM", "length": 15600, "nlines": 104, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "गुगल | 'डॉक्टर गुगल’पासून सावधान | डॉ.अनिल दामले | Beware of Doctor Google", "raw_content": "\nडॉक्��र गुगल पासून सावधान\nसर्च इंजिन ‘गुगल’ने लोकांचे जीवन सोयीस्कर केले आहे, ह्यात वाद नाही. एका अर्थाने ‘गुगल’ उपयुक्त ठरत असले, तरी आजारांवरील उपचारांसाठी त्याचा वापर होतो, तेव्हा बऱ्याच वेळा ते त्रासदायक ठरू शकते. विविध आजारांची / रोगांची सर्व वैद्यकीय माहिती, लक्षणे, चाचण्या आणि उपयुक्त औषधे आदी सर्व माहिती ‘गुगल’वर उपलब्ध असली, तरी तिथे क्लिनिकल माहिती / मार्गदर्शन नसते, जे केवळ तज्ज्ञ डॉक्टरकडेच असू शकते.\nपूर्वीच्या काळी, रुग्ण पूर्णपणे त्यांच्या डॉक्टरांवर अवलंबून होते आणि आपल्या आजारपणातील उपचारांवर रुग्णाचे नियंत्रण नसे. आजाराचे निदान करून डॉक्टर वेगवेगळी औषधे रुग्णाला लिहून देत असत आणि रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांचा सल्ला मानत असत. ह्यात काही वेळेस रुग्णाचे नुकसानही होत असे. कालांतराने इंटरनेटचा प्रचार व प्रसार सुरू झाला आणि लोक ‘नेटसॅव्ही’ होऊ लागले. सर्च इंजिनवर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली तेव्हा हेच लोक ‘गुगल’च्या मदतीने स्वतःला शिक्षित करण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु याचे काही फायदे झाले, तसेच तोटेही. ‘गुगल’वरील शोधाचे सगळे परिणाम विश्वासार्ह असतातच असे नाही. यातील काही माहिती रुग्णाला विनाकारण घाबरवून सोडू शकते. इतर अनेक प्रकरणांत इंटरनेटची तुम्हाला मदत होते, तशीच ती आजारपणातही होऊ शकते. पण व्यावसायिक डॉक्टरने केलेल्या निदानाची जागा इंटरनेट घेऊ शकत नाही.\nआपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की अगदी कोणीही माहिती किंवा डेटा ऑनलाइन प्रकाशित करू शकते. ‘गुगल सर्च’ केल्यावर समोर येणाऱ्या परिणामांपैकी काही स्रोत हे पूर्णपणे चुकीचे असू शकतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ / अनुभवी व्यावसायिकांद्वारे ते प्रकाशित केले गेलेले असतील याची शाश्वती नसते. ‘विकिपीडिया’सारख्या साइट आपला डेटा कोणालाही संपादित करण्याची परवानगी देतात. त्यामुळे हे विश्वसनीय स्रोत नाहीत, हे आधी समजून घ्या.\nदुसरा मुद्दा असा, या परिणामांमध्ये काही वेळेस शस्त्रक्रिया सूचित केलेल्या असतात किंवा कर्करोगासारख्या एखाद्या गंभीर आजाराशी ही लक्षणे मिळतीजुळती असू शकतात. या टोकाच्या निष्कर्षामुळे रुग्णाच्या चिंतेत भर पडू शकते. ह्याला ‘सायबरकाँड्रिया’ असे म्हणतात. ब्रिटिश वृत्तसंस्था ‘डेलीमेल.कॉम’च्या म्हणण्यानुसार लाखो लोक यामुळे त्रस्त आहेत. हे सायबरकाँड्रिएक्स मग व्यावसायिक आरोग्यतज्ज्ञाऐवजी (हेल्थ प्रोफेशनल) त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी ‘गुगल’कडे वळतात. ते पूर्णपणे ‘गुगल’च्या अधीन होतात आणि व्यावसायिक तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार घेण्याच्या टप्प्यातील महत्त्वाचा व बराचसा वेळ स्वतःच स्वतःवर उपचार करण्यात फुकट घालवितात.\n‘गुगल डॉक्टर’ची आणखी एक समस्या म्हणजे, ‘गुगल’वरील औषधांबद्दल सगळी माहिती वाचून रुग्ण नकारात्मक विचारांनी ग्रस्त होतात. त्यांच्या उपचारांना उशीर होतो, कारण अनेक वेळा औषधांच्या दुष्परिणामांबद्दल वाचल्यानंतर रुग्ण औषधे घेणेच बंद करतात. अनावश्यक चाचणीसाठी खर्च करतात आणि वेळ वाया घालवितात. समजावूनही रुग्ण समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. अशीच एक शंका लोकांना ‘स्टॅटिन्स’ या औषधाबद्दल असते. हे औषध हृदरोगाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी\nदिले जाते. अनेक रुग्ण गुगलवर ‘स्टॅटिन्स’ या औषधाच्या दुष्परिणामांबद्दल पाहून आणि वाचून ते घेण्यास घाबरतात. पण त्यांना हे समजत नाही, की ‘स्टॅटिन्स’चा फायदा त्याच्या दुष्परिणामांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. खरे तर, सर्व प्रतिक्रिया औषधांच्या कागदपत्रांमध्ये लिहिल्या जातात. परंतु या सर्व प्रतिक्रिया प्रत्येक व्यक्तीस लागू होत नाहीत. मात्र लोक भीतीमुळे औषधे घेणे थांबवतात.\nगमतीचा भाग असा, की जशी अॅलोपॅथी तशी, ‘गुगलोपॅथी’ म्हणजे, अशी वैद्यकीय शाखा जिथे रुग्ण डॉक्टरांना औषधे सुचवतात. असेच अनेकदा इंटरनेटवर कोणत्यातरी तज्ज्ञाच्या नावाने खोटे लेख येतात, ज्यात काहीही दावे केलेले असतात. उदाहरणार्थ, एक अद्भुत औषध अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये मिळते जे घेतल्यास रुग्णाला अँजिओग्राफी करण्याची गरज राहत नाही व त्याच्या हृदयाच्या नसांतील अडथळे पूर्ण विरघळून जातात. कोमट नारळ पाणी प्यायल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होतो असे सांगणारा डॉ. राजन बडवे ह्यांच्या नावाने असाच एक खोटा लेख इंटरनेटवर पाहायला मिळतो किंवा नवीन संशोधनानुसार कोलेस्ट्रॉल आता ‘हाय रिस्क फॅक्टर’ नाही. हे सर्व लेख खोटे असून दिशाभूल करणारे आहेत. पण लोक ‘गुगल’वर उपलब्ध आहे म्हणजे ते खरे असे समजून आंधळेपणाने त्यावर विश्वास ठेवतात. ‘गुगलिंग’चा आणखी एक तोटा असा, की यामुळे रुग्णाचे अधिक पैसे खर्च होऊ शकतात. रोगाची लक्षणे गुगल केल्यावर मिळालेल्या माहितीमुळे बऱ्याचदा ते अनावश्यक चाचण्या करतात, वेगळ्या वेगळ्या स्पेशालिस्टना दाखवतात, हॉस्पिटलच्या सतत चकरा मारणे आणि अनावश्यक उपचारांमध्ये दरवर्षी रुग्णांचे हजारो रुपये खर्च होता.\nआपल्याला आरोग्याची चिंता असल्यास इंटरनेटवर अवलंबून न राहता डॉक्टरांशी बोला. आपल्या स्थितीबद्दल अतिशयोक्तीपूर्ण माहिती इंटरनेटवर आढळल्यास आपण अनावश्यक काळजीत पडतो. त्याउलट कमी त्रासदायक दर्शविणारी माहिती आढळल्यास आवश्यक असलेले लक्ष वेळेवर देण्यात आपण अयशस्वी होऊ शकतो, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते.\nएक साधी गोष्ट आपल्या सर्वांनाच समजायला हवी, की आरोग्य, मनुष्य शरीरशास्त्र हे विषय शिकायला डॉक्टरांना इतकी वर्षे अभ्यास करायला लागली, तर काही तास ‘गुगल’वर सर्च करून रोग आणि त्याचे उपचार सर्वसामान्य व्यक्तीला समजेल का आरोग्यासंदर्भात आपण स्वतःला शिक्षित करायला हवे. आपल्या डॉक्टरांच्या दवाखान्यासह आणि त्यांनी पुरविलेल्या कोणत्याही हँडआउट्स किंवा पत्रिकेसह प्रतिष्ठित स्रोतांचा सल्ला घेऊन तसे करता येईल.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\nडॉ. अनिल दामले, डॉ. मीता कुऱ्हेकर\n(लेखक प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/ajit-pawar-decleares-rs-300-crores-for-satara-sainik-school-development-sml80", "date_download": "2022-05-25T03:57:17Z", "digest": "sha1:7MMEWBNRSXPRMUQCORV6AIZOPQWGYP5F", "length": 9270, "nlines": 67, "source_domain": "www.saamtv.com", "title": "sainik school I सातारा सैनिक स्कूलला ३०० कोटी : उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nसातारा सैनिक स्कूलला ३०० कोटी : उपमुख्यमंत्री अजित पवार\nउपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.\nसातारा : सातारा जिल्हा दाै-यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. जेथे निधी कमी पडेल अशी शक्यता वाटते त्याचे प्रस्ताव प्रशासनाने तातडीने पाठवावेत. त्यासाठी पालकमंत्री आणि अन्य लाेकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.\nसातारा (satara) येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पव���र (ajit pawar) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil), खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.\nविश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल\nयावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सातारा येथे १३ कोटी १२ लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. एक व्हीव्हीआयपी कक्ष, २ व्हीआयपी कक्ष व ५ साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहे. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल.\nसैनिक स्कूलला ३०० कोटी\nसैनिक स्कूल हे (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी १०० कोटी या प्रमाणे ३०० कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.\nवैद्यकीय महाविद्यालयास निधी कमी पडू देणार नाही\nसातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.\nराणेंचे अभिनंदन करीत जूना किस्सा सांगून अजित पवारांनी काढला चिमटा\nप्रयोगशाळा उभारणीला १२ कोटी ९९ लाख\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला १२ कोटी ९९ लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/ravi-shankar-prasad-say-dalit-converting-to-christianity-and-islam-not-eligible-for-sc-reservation-benefits-397302.html", "date_download": "2022-05-25T04:21:20Z", "digest": "sha1:MICSERQ35W7BFS7HGL6FLXHZ7APMTVT3", "length": 7962, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Ravi shankar prasad say dalit converting to christianity and islam not eligible for sc reservation benefits", "raw_content": "ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही : रविशंकर प्रसाद\nरवी शंकर प्रसाद यांचा सोशल मीडियाला इशारा\nकेंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलितांबाबत मोठी घोषणा केलीय.\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |\nनवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलितांबाबत मोठी घोषणा केलीय. जे दलित ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील त्यांना कोणत्याही अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं प्रसाद यांनी जाहीर केलंय. ते भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते (Ravi Shankar Prasad say Dalit converting to Christianity and Islam not eligible for SC reservation benefits).\nरविशंकर प्रसाद म्हणाले, “ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना एससी आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. याशिवाय त्यांना एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही.”\n“संविधानाच्या परिच्छेद 3 मध्ये अनुसुचित जातींबाबत म्हटलं आहे की हिंदु, शीख किंवा बुद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. 1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसुचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदु धर्मात आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्याचे व्याप्ती वाढवून हिंदु, शिख आणि बुद्ध यांचाही समावेश करुन व्याप्ती वाढवण्यात आली,” असंही प्रसाद यांनी नमूद केलं.\nकाँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातील वंचितांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल का असं विचारलं. यावर उत्तर देताना प्रसाद यांनी म्हटलं की कायद्यात कोणतीही अस्पष्ट तरतुद नाही. त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की केवळ हिंदु, शिख किंवा बुद्ध धर्मातील नागरिकांनाच या आरक्षणाचा लाभ घेता येईल.\nशिवसेनेवर टीका करताना चूक, संभाजीराजेंचं रवीशंकरांना खरमरीत पत्र, तात्काळ माफीची मागणी\nबाळासाहेबांच्या आदर्शाला जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, भाजपची टीका\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/jivabhavache/?vpage=1", "date_download": "2022-05-25T03:52:34Z", "digest": "sha1:VE53UB33RPQSVK4SLP75IRPJVFGFSL2Q", "length": 7229, "nlines": 97, "source_domain": "marathibooks.com", "title": "जिवाभावाचे - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / जिवाभावाचे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात.\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nCategories: ललित लेखन, व्यक्तीचित्रे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह.\nआपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात. स्वतः मधलं माणूसपण महत्त्वाचं मानणारा हा लेखक, या व्यक्तिमत्त्वांतील नितळ माणूसपणावर निरतिशय प्रेम करताना दिसतो. त्यामुळेच या स्नेह्यांच्या लहान-सहान गुणांतून, आठवणींतून, स्वभाववैशिष्ट्यांतून जाणवणारा माणूस अ���चटांना सतत लुभावत राहतो.\nया माणसामधलं सत्वशील माणूसपण अवचटांना घडवत, शिकवत गेलेलं आहे. त्यांच्यातल्या चांगल्या माणूसपणाचा नितळ अंश म्हणजे ही उत्कटपणे चित्रित झालेली त्यांची `जिवाभावाची माणसं’ असंच म्हणायला हवं\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nमौज प्रकाशन गृह, मुंबई\n१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,\nदूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९\nसेनापती बापट रोड, पुणे ४११०१६\nतिच्या लक्षात आले, आपण खरोखरच वेगळ्या जगात बसलेलो आहोत. सभोवताली हा दिव्य ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nप्रकाश लेले एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा ...\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा ...\nप्रकाश बाळ जोशी यांच्या कथा\nआंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचा पत्रकार ते ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2022-05-25T04:13:16Z", "digest": "sha1:YWMX5ELTB4TJKBLYOFFIZI45U4ERSJIZ", "length": 10769, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉय हॉजसन - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट ९, इ.स. १९४७\nक्रिस्टल पॅलेस एफ.सी. (०, ०, इ.स. १९६५ – इ.स. १९६६)\nरॉय हॉजसन (इंग्लिश: Roy Hodgson; ९ ऑगस्ट १९४७ (1947-08-09); क्रॉयडन, इंग्लंड) हा एक माजी इंग्लिश फुटबॉलपटू व इंग्लंड फुटबॉल संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २०१२ सालापासून इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या हॉजसनने ह्यापूर्वी १९९२-९५ दरम्यान स्वित्झर्लंड, २००२-०४ दरम्यान संयुक्त अरब अमिराती व २००६-०७ दरम्यान फिनलंड ह्या राष्ट्रीय फुटबॉल संघांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले होते. ह्या व्यतिरिक्त हॉजसन इंटर मिलान, ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी., एफ.सी. कोपनहेगन, उदिनेस काल्सियो, फुलहॅम एफ.सी., लिव्हरपूल एफ.सी. व वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या युरोपमधील आघाडीच्या क्लबांचा देखील प्रशिक्षक राहिला आहे.\nइंग्लंड संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ हार्ट • २ जॉन्सन • ३ बेन्स • ४ जेरार्ड (क) • ५ केहिल • ६ जगील्का • ७ विल्शेर • ८ लँपार्ड • ९ स्टरिज • १० रूनी • ११ वेल्बेक • १२ स्मॉलिंग • १३ फॉस्टर • १४ हेंडरसन • १५ चँबरलेन • १६ जोन्स • १७ मिल्नर • १८ लँबर्ट • १९ स्टर्लिंग • २० लालाना • २१ बार्क्ली • २२ फॉर्स्टर • २३ शॉ • प्रशिक्षक: हॉजसन\nइ.स. १९४७ मधील जन्म\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२२ रोजी ०४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2019/08/blog-post_129.html", "date_download": "2022-05-25T03:32:23Z", "digest": "sha1:J2SLCUD5GHIBS3577EIN3IHAIOONRWVC", "length": 18815, "nlines": 157, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी! - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी\nपिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी\nपुणे: पुण्यात बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांना मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडला आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिलेला अनेक प्रकारे धमकावलं आणि संधी मिळताच तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकाराची माहिती मिळताच आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nविपुल कासार(३९)असं आरोपीचं नाव आहे. विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवरील डीपी संग्रहित करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी आरोपीकडून देण्यात आली. त्यानंतर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन अशीही आरोपीकडून धमकी देण्यात आली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यावर तो सतत तिला फोन करायचा आणि तु मला खूप आवडतेस. तुला वेळ मिळेल तसं तु माझ्याशी बोलत जा आणि मला भेट असं आरोपी पीडित महिलेशी बोलायचा. घाबरलेल्या महिलेने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेल्या पतीकडून आरोपी विपुल याला समज देण्यात आली.\nया सगळ्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला. त्यानंतर त्याने पुन्हा महिलेला संपर्क केला आणि तिचे संग्रहित केलेले व्हॉट्सअॅपवरील डीपी सोशल मीडियावर व्हायरल करू अशी तिला धमकी देण्यात आली. आरोपीने महिलेशी बोलण्यासाठी तिला एक मोबाईल आणि सिमकार्ड दिलं. जर माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना मारण्याची धकमी आरोपीकडून देण्यात आली. त्य़ानंतर घाबरून महिला आरोपीशी बोलत होती.\nपीडित महिलेचा पती बाहेरगावी गेला असता आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. यासगळ्या प्रकाराची माहिती पीडित महिलेच्या पतीला समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि चिखली पोलिसांनी आरोपी विपुल याला अटक केली आहे.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : ��सी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\n२ ला भिलेवाडा येथे महाप्रसादाचे आयोजन\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक ३१ मार्च:- श्री कालीकमली वाले महाराज, श्री दादाजी धुनिवाले देवस्थान भिलेवाडा (कारधा) य...\nपाकिस्तान की भारत के खिलाफ विश्व कप में पहली जीत पर क्या बोले उनके पीएम इमरान खान, यहां जानिए\nपाकिस्तान ने टी20 विश्व कप 2021 में रविवार को भारत के खिलाफ 10 विकेट से जीत हासिल की दुबई इंटरनेशनल स्टेडियम में खेले गए मैच में शाहीन अ...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nनूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा, दि. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पो...\nमुंबई की 60 मंजिला इमारत में लगी आग, दहशत में 19वीं मंजिल से कूदा युवक, मौत\nदेश की आर्थिक राजधानी मुंबई की एक 60 मंजिला इमारत में शुक्रवार को आग लग गई कर्री रोड पर स्थित अविघ्न पार्क इमारत में लगी आग को बुझाने के लि...\nग्रीनफ्रेंड्स तर्फे अनेक कार्यरत निसर्गमित्र- पक्षीमित्रांचा सत्कार\nउदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा'चे कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांना प्रदान विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक २८ जा...\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0_(%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5)", "date_download": "2022-05-25T04:35:30Z", "digest": "sha1:EB2IAIHBKELU5TWMKNUFZTA54BWB2ADQ", "length": 6668, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्युपिटर (रोमन देव) - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ज्युपिटर\" आणि \"ज्युपीटर\" इथे पुनर्निर्देशित होतात. शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, ज्युपिटर (निःसंदिग्धीकरण).\nरोमन मिथकशास्त्रानुसार ज्युपिटर हा देवा���चा राजा तसेच आकाश व वीज यांचा अधिपती आहे. ग्रीक मिथकशास्त्रातील झ्यूस व ज्युपिटर सारखेच आहेत. ह्याचा संबंध ऋग्वेदातील द्यूस् [१] किंवा द्यूस् पिता[२] ह्यांच्याशी संबंधित आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pdffile.co.in/navratri-vrat-katha-in-marathi/", "date_download": "2022-05-25T03:23:30Z", "digest": "sha1:3NKH25R5MQIGATF56EF4N2POAOCAIQ44", "length": 18218, "nlines": 105, "source_domain": "pdffile.co.in", "title": "[PDF] श्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा | Navratri Vrat Katha PDF Download in Marathi – PDFfile", "raw_content": "\nश्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा | Navratri Vrat Katha PDF in Marathi\nश्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा | Navratri Vrat Katha PDF Details\nPDF Name श्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा | Navratri Vrat Katha PDF\nमित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी Navratri Vrat Katha in Marathi PDF / श्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा मराठी PDF घेऊन आलो आहोत. नवरात्रीमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्री दरम्यान दुर्गा देवीची पूजा केल्यास देवीचा आशीर्वाद मिळतो. अनेक भक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करतात. हे व्रत केल्याने आई भक्तांचा त्रास दूर करते. नवरात्रीच्या या नऊ दिवसात संपूर्ण भारत एका नव्या रंगाने रंगतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. इस पोस्ट में दिए गए लिंक के द्वारा आप Navratri Vrat Katha PDF in Marathi डाउनलोड कर सकते हैं\nदेवी मातेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री उपवासाच्या वेळी नवरात्री उपवासाची कथा वाचली पाहिजे. ही कथा माता देवीबद्दल जाणून घेण्याच्या सर्वोत्तम माध्यमांपैकी एक आहे. जर तुम्ही हे व्रत पाळत असाल तर नक्कीच ही कथा वाचा आणि देवीचे विशेष आशीर्वाद मिळवा.\nश्री दुर्गा नवरात्री व्रताची कथा मराठी PDF | Navratri Vrat Katha in Marathi PDF\nबृहस्पती जी म्हणाले – हे ब्राह्मण. तू सर्वात बुद्धिमान आहेस, सर्वांत श्रेष्ठ आहेस, ज्यांना सर्व शास्त्रे आणि चार वेद माहित आहेत. अरे देवा कृपया माझे शब्द ऐका. चैत्र, आश्विन आणि आषाढ महिन्यांच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे उपवास व उत्सव का केले जातात कृपया माझे शब्द ऐका. चैत्र, आश्विन आणि आषाढ महिन्यांच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे उपवास व उत्सव का केले जातात अरे देवा या उपवासाचे फळ काय ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि हे उपवास प्रथम कोणी केले आणि हे उपवास प्रथम कोणी केले तर मला सविस्तर सांगा\nबृहस्पतीजींचा असा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणू लागले की हे बृहस्पति तुम्ही सजीवांना फायदा व्हावा या इच्छेने खूप चांगला प्रश्न विचारला. दुर्गा, महादेवी, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करणारे लोक धन्य आहेत जे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, हे नवरात्रीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. असे केल्याने, ज्याला मुलगा हवा आहे त्याला मुलगा मिळू शकतो, ज्याला संपत्ती हवी आहे, ज्याला ज्ञान हवे आहे आणि ज्याला आनंद हवा आहे त्याला आनंद मिळू शकतो. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार दूर होतात आणि तुरुंगात असलेली व्यक्ती बंधनातून मुक्त होते. माणसाचे सर्व आक्षेप काढून टाकले जातात आणि सर्व गुणधर्म येतात आणि त्याच्या घरात दिसतात. या व्रताचे पालन केल्याने, एक बंड्या आणि एक काक बंध्याला एक मुलगा जन्माला येतो. हे काय मनोबल आहे जे हे व्रत पाळून सिद्ध करता येत नाही, जे सर्व पाप काढून टाकते. जो मनुष्य असभ्य मानवी शरीर प्राप्त करूनही नवरात्रीचे व्रत पाळत नाही, तो त्याच्या आई -वडिलांपेक्षा कनिष्ठ होतो, म्हणजेच त्याचे आई -वडील मरतात आणि अनेक दुःख सहन करतात. त्याला त्याच्या शरीरात कुष्ठरोग होतो आणि तो कनिष्ठ होतो, त्याला मुले नाहीत. अशाप्रकारे मूर्खाला अनेक दुःख सहन करावे लागतात. एक निर्दयी व्यक्ती जो धन व धान्याशिवाय हा उपवास पाळत नाही, तो ���ूक आणि तहानाने पृथ्वीवर फिरतो आणि मुका होतो. विधवा स्त्री जी चुकून हे व्रत पाळत नाही, ती तिच्या पतीपेक्षा कनिष्ठ बनते आणि विविध प्रकारचे दुःख सहन करते. जर उपवास करणारी व्यक्ती दिवसभर उपवास करू शकत नसेल, तर एका वेळी एक जेवण खा आणि त्या दिवशी नवरात्रीच्या उपवासाची कथा बांधवांसोबत करा.\n ज्याने हा उपवास यापूर्वी पाळला आहे त्याचा पवित्र इतिहास मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अशा प्रकारे ब्रह्माजींचे शब्द ऐकून बृहस्पती जी म्हणाले – हे ब्राह्मण मला मनुष्याच्या कल्याणासाठी या व्रताचा इतिहास सांगा, मी काळजीपूर्वक ऐकत आहे. तुझा आश्रय घेत माझ्यावर दया कर.\nब्रह्माजी म्हणाले – पिठात नावाच्या एका सुंदर शहरात अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. ते दुर्गा देवीचे भक्त होते. सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी खरी नावाने जन्माला आली आणि तिच्या सर्व गुणांसह मनो ब्रह्माची पहिली निर्मिती झाली. ती मुलगी सुमती, तिच्या घरातील लहानपणी आपल्या मित्रांसोबत खेळत होती, अशा प्रकारे वाढू लागली की शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढते. त्याचे वडील दररोज दुर्गाची पूजा व पूजा करायचे. त्या वेळी ती कायद्याने तिथेही हजर असायची. एके दिवशी सुमती तिच्या मैत्रिणींसोबत खेळू लागली आणि भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही. मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि मुलीला म्हणू लागले की हे दुष्ट मुलगी तुम्ही आज सकाळपासून भगवतीची पूजा केली नाही, यामुळे मी तुझ्याशी कुष्ठरोगी आणि गरीब माणसाशी लग्न करीन.\nतिच्या संतप्त वडिलांचे शब्द ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती वडिलांना म्हणू लागली, ‘हे बाबा मी तुझी मुलगी आहे मी सर्व बाबतीत तुझ्या अधीन आहे. तुम्हाला पाहिजे तसे करा. तू माझ्याशी राजा कुष्टी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी तुझ्या इच्छेनुसार लग्न करू शकतोस, पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल, माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे.\nमनुष्य अनेक इच्छांचा विचार करतो, पण तोच आहे जो निर्मात्याने नशिबात लिहिलेला आहे, तो जे काही करतो, त्याला त्या कृतीनुसार फळेही मिळतात, कारण कृती करणे हे माणसाच्या नियंत्रणाखाली असते. पण फळ परमात्म्याच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पडलेली त्रिनाटी अग्नीला अधिक ज्वलंत बनवते, त्याचप्रमाणे ब्राह्मण आपल्या मुलीचे असे निर्भय शब्द ऐकून खूप रागावला. मग त्याने आपल्या मुलीचे लग्न कुष्ठरोग्याशी केले आणि खूप रागाने मुलीला म्हणू लागले की जा – लवकर जा आणि तुझ्या कर्माचे फळ भोगा. फक्त नशिबावर अवलंबून राहून तुम्ही काय करता ते पहा\nअशा प्रकारे तिच्या वडिलांचे कडू शब्द ऐकून सुमती तिच्या मनात विचार करू लागली की – अहाहा मला असे पती मिळाले हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशाप्रकारे, तिच्या दुःखाचा विचार करून, सुमती आपल्या पतीसह जंगलात गेली आणि भयानक दुःखाने त्या ठिकाणी मोठ्या वेदनांनी रात्र काढली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती भूतकाळातील सद्गुणाचा प्रभाव घेऊन प्रकट झाली आणि सुमतीला म्हणू लागली की हे गरीब ब्राह्मण मला असे पती मिळाले हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशाप्रकारे, तिच्या दुःखाचा विचार करून, सुमती आपल्या पतीसह जंगलात गेली आणि भयानक दुःखाने त्या ठिकाणी मोठ्या वेदनांनी रात्र काढली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती भूतकाळातील सद्गुणाचा प्रभाव घेऊन प्रकट झाली आणि सुमतीला म्हणू लागली की हे गरीब ब्राह्मण मी तुमच्यावर आनंदी आहे, तुम्हाला हवे असलेले कोणतेही वरदान तुम्ही मागू शकता. जेव्हा मी आनंदी असतो, तेव्हा मी इच्छित परिणाम देईन. अशा प्रकारे भगवती दुर्गाचे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, “तुम्ही कोण आहात जे माझ्यावर प्रसन्न झाले आहेत, ते सर्व मला सांगा आणि तुमच्या कृपेने माझ्या गरीब दासीला आशीर्वाद द्या. असे ब्राह्मणांचे वचन ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे. हे ब्राह्मण मी तुमच्यावर आनंदी आहे, तुम्हाला हवे असलेले कोणतेही वरदान तुम्ही मागू शकता. जेव्हा मी आनंदी असतो, तेव्हा मी इच्छित परिणाम देईन. अशा प्रकारे भगवती दुर्गाचे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, “तुम्ही कोण आहात जे माझ्यावर प्रसन्न झाले आहेत, ते सर्व मला सांगा आणि तुमच्या कृपेने माझ्या गरीब दासीला आशीर्वाद द्या. असे ब्राह्मणांचे वचन ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे. हे ब्राह्मण तुमच्या मागील जन्माच्या सद्गुणांचा तुमच्यावर परिणाम झाल्यामुळे मी खूश आहे.\nसाईं बाबा चालीसा | Shri Sai Chalisa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/congress-mla-bhausaheb-kamble-in-shivsena.html", "date_download": "2022-05-25T04:31:06Z", "digest": "sha1:6XU2JGRAIELEOZKNS4B4V24XREGLPFRP", "length": 4320, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत", "raw_content": "\nकाँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत\nएएमसी मिरर : नगर\nजिल्ह्यातील श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत आहेत. शनिवारी यात आणखी एका आमदाराची भर पडली. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी बोलताना माझ्या मनामध्ये काँग्रेसबद्दल राग नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.\nभाऊससाहेब कांबळे यांनी 1 सप्टेंबर रोजी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. अखेर शनिवारी, 7 सप्टेंबरला त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.\nTags Breaking नगर जिल्हा महाराष्ट्र\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/tdb_templates/header-template-magazine-pro/", "date_download": "2022-05-25T03:55:18Z", "digest": "sha1:FHX5IKIMRUE5I45H7JG4AFQKRJS6XUTB", "length": 3268, "nlines": 102, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "Header Template – Magazine PRO | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/jivabhavache/?vpage=3", "date_download": "2022-05-25T04:44:46Z", "digest": "sha1:BJSNG45PBIN6EJDZAWL33WFLXV2N4VEY", "length": 7405, "nlines": 97, "source_domain": "marathibooks.com", "title": "जिवाभावाचे - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / जिवाभावाचे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात.\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nCategories: ललित लेखन, व्यक्तीचित्रे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह.\nआपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात. स्वतः मधलं माणूसपण महत्त्वाचं मानणारा हा लेखक, या व्यक्तिमत्त्वांतील नितळ माणूसपणावर निरतिशय प्रेम करताना दिसतो. त्यामुळेच या स्नेह्यांच्या लहान-सहान गुणांतून, आठवणींतून, स्वभाववैशिष्ट्यांतून जाणवणारा माणूस अवचटांना सतत लुभावत राहतो.\nया माणसामधलं सत्वशील माणूसपण अवचटांना घडवत, शिकवत गेलेलं आहे. त्यांच्यातल्या चांगल्या माणूसपणाचा नितळ अंश म्हणजे ही उत्कटपणे चित्रित झालेली त्यांची `जिवाभावाची माणसं’ असंच म्हणायला हवं\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nमौज प्रकाशन गृह, मुंबई\n१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,\nदूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९\nसेनापती बापट रोड, पुणे ४११०१६\nकोकणच्या मातीवर पोसलेली, त्या मातीशी इमान राखणारी आणि तिच्याशी एकजीव ...\nश्री गणेश भुजंग स्तोत्र\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nश्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती' हा ग्रंथ ...\nहिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष\n‘मराठीसृष्टी‘च्या ��ाध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप ...\nचंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/samantha-ruth-prabhu-naga-chaitanya-getting-back-together-actress-deletes-divorce-post-dcp-98-2771533/", "date_download": "2022-05-25T04:45:06Z", "digest": "sha1:4HJXPUY2COGXR3QY3LGKIQHSAHMYFMLP", "length": 21182, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "samantha ruth prabhu naga chaitanya getting back together actress deletes divorce post dcp 98 | समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्रीने केलेल्या 'त्या' कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चा | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nसमांथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र अभिनेत्रीने केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चा\nसमांथा आणि नागा चैतन्य यांनी २ ऑक्टोबर रोजी विभक्त झाल्याची पोस्ट शेअर केली होती.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसमांथा आणि नागा चैतन्य यांनी २ ऑक्टोबर रोजी विभक्त झाल्याची पोस्ट शेअर केली होती.\nदाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून समांथा ही तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. दरम्यान, आता समांथाने केलेल्या एका कृत्यामुळे ते दोघं पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.\nसमांथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत घटस्फोटाची बातमी दिली होती. त्यांनी ही पोस्ट २ ऑक्टोबर २०२१ केली होती. दरम्यान, समांथाने आता ही पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डीलीट केली आहे. यामुळे आता समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.\n“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nआणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तिरेखा; श्रेयस तळपदेन केला खुलासा\nआणखी वाचा : ‘त्या’ दृश्यांवरून अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी\nया शिवाय समांथा गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील ‘ऊ अंतवा’ या गाण्यामुळे चर्चेत होती. हे तिचं पहिल आयटम सॉंग होतं. या गाण्यासाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते. दरम्यान, समांथाच्या हातात आणखी बरेच प्रोजेक्ट्स आहेत. यात ‘Kaathu Vaakula Rendu Kaadhal’, ‘शाकुंतलम’, ‘यशोदा’ हे तामिळ चित्रपट आणि ‘अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ या चित्रपटातून समांथा इंटरनेशनल डेब्यू करणार आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nफार्म हाऊसमध्ये कलाकारांचे मृतदेह पुरल्याचा शेजाऱ्याचा आरोप; सलमान खान म्हणाला, माझी राजकारणात…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: १८ वर्षीय हल्लेखोराने आधी आजीला घातली गोळी, नंतर शाळेत जाऊन अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी ��रणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय ��ुरस्काराने सन्मानित\nLoksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य\nEntertainment Latest Live News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/comment/1004740", "date_download": "2022-05-25T04:21:26Z", "digest": "sha1:OHNIDEVKG7UX2VHM6WKRHISZT3G42OEC", "length": 64713, "nlines": 239, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ४\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २ ›\nविषय कुठून निघाला ते आता नक्की आठवत नाही पण एका whatsapp ग्रुपवर जावळी, महाबळेश्वर, जावळीचे मोरे अशी काहीशी चर्चा चालली होती आणि मला माझ्या केलेल्या जावळी, महाबळेश्वर भटकंती आठवल्या. त्याच वेळी तिथल्या गावात भेटलेली माणसे आठवली. मग असे वाटले की गेली अनेक वर्षे केलेल्या आणि वेळोवेळी ट्रेक दरम्यान भेटलेल्या व्यक्तींवर लिहावे.\nअश्या ���िचारातून तयार झालेली ही काही शब्द्चित्रे. यात व्यक्तींबद्दल लिहीलेले येईलच पण त्याच बरोबर माझ्या ट्रेकचेही काही संदर्भ येतील. सो एकंदरीत हे गाव, व्यक्ती, परीस्थीतीचे वर्णन आहे म्हणा ना.\nसह्याद्रीत मुक्तपणे स्वच्छंद फिरताना खेड्यापाड्यातल्या अनेक लोकांबरोबर संवाद साधण्याची वेळ आली किंबहुना असा स्थानीकांबरोबर होणारा संवाद हेच कालांतराने माझ्या ट्रेकींगचे, भटकण्याचे एक कारण झाले. काय मिळाले यातून पुल एका ठिकाणी म्हणून गेलेत की कुठेही फिरताना मला तिथल्या ठिकांणांएवढीच तिथली माणसे वाचायला आवडतात. तसेच काहीसे माझे झाले असावे. भवातालचे जग अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने नाही तरी राजधानीच्या वेगाने बदलत असताना ही माणसे त्या वेगाने बदललीत का पुल एका ठिकाणी म्हणून गेलेत की कुठेही फिरताना मला तिथल्या ठिकांणांएवढीच तिथली माणसे वाचायला आवडतात. तसेच काहीसे माझे झाले असावे. भवातालचे जग अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने नाही तरी राजधानीच्या वेगाने बदलत असताना ही माणसे त्या वेगाने बदललीत का शहराशी होणारा पुर्वीपेक्षा अधीक सम्पर्क त्यांना शहरी बनवतोय का शहराशी होणारा पुर्वीपेक्षा अधीक सम्पर्क त्यांना शहरी बनवतोय का जुनी मुळे घट्ट मातीत रुजल्याने दुसरीकडे सहज वक्षारोपण न होणारी ही झाडे, यांचा शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो जुनी मुळे घट्ट मातीत रुजल्याने दुसरीकडे सहज वक्षारोपण न होणारी ही झाडे, यांचा शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो याचाही साधारण अंदाज यांच्याशी बोलताना येत गेला. नवीन तंत्रद्यानाने शहर आणि खेडे यातल्या भींतीला जरी अनेक खीडक्या आल्या तरी माझ्यासारख्या अलीकडील माणसाला पलीकडील जग कसे असते याच्या उत्सुकतेनेही मी भरपूर भटकलो. माझ्या आयडीला जागून स्वछंद भटकलो.\nह्याच भटकंतील ही काही शब्दचित्रे.\nशब्दचित्र पहीले : जिजाबाई जाधव - वाडी बेलदार, किल्ले: महीपतगड\nहा किल्ला खरेतर गोनीदांच्या भटकंतीतून प्रकाशात नव्हे हिटलिस्टवर आला. रसाळ-सुमार-महीपत ह्या त्रयीतील हा किल्ला. खरे पाहता त्रयीतील हा सर्वात मोठा, सर्वात बिकट जंगलाचा (हा किल्ल्यावर असलेले अत्यंत घनदाट आणि बिकट जंगल मला फार कमी किल्ल्यावर बघायला मिळाले) आणि तिघांमधला सह्यधारेला डायरे़क्ट जोडलेला किल्ला. वाडी बेलदार ही ह्या किल्ल्याच्या खांद्य���वरची वाडी. आत्ता आत्ता रस्ता होतोय पण गेल्यावर्षीपर्यंत इथे यायचे म्हणजे सुमारगड, वाडी-जैतापुर, दहीवली, ओंबळी किंवा वडगाव मधून १.२-२ तासाची पायगाडी करायची. साध्या रुपयाच्या मिरचीसाठी पण ही उस्तवार करायची, सगळ्या ऋतूत. जिजाबाई जाधव असे पल्लेदार नाव असलेली ही मावशी ही उस्तवार गेली कित्येक वर्षे करते आहे.\nवयाच्या तिशीत (तिच्या) नवरा साप चाऊन गेल्यावर तिन मुलांचा भार ओढताना करत होती, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही अश्या हत्तीसोंड पावासात पण करत होती, मोठी होणारी मुले प्रथम शिकायला मग नोकरीला मग लग्न होऊन एकामागोमाग घराबाहेर जाताना बघताना पण करत होती आणि वयाच्या साठीला पलीकडील आयुष्य खुणावत असताना पण करते आहे. आत्ता आत्ता विज आलीय तरी गेली कित्येक वर्षे अंधाराची सवय झालेल्या तिला विज असल्याचे कौतुक नाही किंवा नसल्याचे दु:ख नाही. मुलाने कौतुकाने मोबाईल घेऊन दिलाय पण बोलायला \"आपली\" माणसे नसल्याने बोलायचे कोणाबरोबर, त्यामुळे मोबाईल घरातील खुंटीवर डिस्चार्ज होऊन लटकत असतो.\nमाझी आणि तिची भेट एकदाच झाली पण फोनवर बोलणे झाले बर्‍याच वेळा. झाले असे की माझ्या डिसेंबरच्या मेगा रेंज ट्रेकचा शेवट महीपतगडावर होता. एक रात्र वस्तीही होती. वाडीबेलदारचा कोणताही संपर्क मिळाला नव्हता पन तेव्हढ्यात ट्रेक मित्र योगेशने ह्या जिजाबाईंचा आणि तिच्या सिताराम ह्या दिराचा नंबर मिळवून दिला. तिच्याशी चार पाच प्रयत्नानंतर संपर्क झाला. खुल्या दिलाने कधीपण या जेवण करा रहा असा आग्रह झाला. ठरल्याप्रमाणे चकदेवच्या संतोष कडून (ह्याच्या बद्दल लिहीन एकदा), रसाळच्या संदेशचा (ह्याच्या बद्दलपण) पाहूणचार घेत सुमारमार्गे आम्ही जिजामावशीच्या घरी गेलो.\nआल्या आल्या या बसा तर उपचार झाला हो, पण स्वच्छ सारवलेल्या निटनेटक्या मांडवाखाली चटई, वर्षअखेरची थंडी (जे जावळीत भटकलेत त्यांना डिसेंबर अखेरच्या जावळीच्या थंडीचा अंदाज येईल :) ) पळवायला गरम पाणी, प्यायला तांब्याच्या कळशीतून तसेच थंडगार पाणी आणि गुळाचा खडा. ट्रेक भागवटा तिथेच गेला. यथावकाश तिच्या हातातल्या अप्रतीम चवीचे पिठले, भाकरी, उसळ, डाळ, भात आणि पापडाचे जेवण जेवलो. वाढताना चमच्याऐवजी पळी होती यावरून समजले की या घराला माणसांची अ‍ॅलर्जी नाही. बाकी साथी अंगणात गप्पा मारत असताना मी मात्र जिजामावशीला थेट चुलीपाशी पापड भाजायला मदत करत होतो. पापड हे निमीत्त पण आमच्या गप्पा काय रंगल्या होत्या म्हणून सांगू. यथावकाश जेवण झाल्यावर शेजारच्या सितारामभाऊंकडे थोडी, थोडी मावशीकडे अशी आमची मंडळी लवंडली आणि पाचेक मिंटात दोन्ही घरांनी घोरण्याची स्पर्धा सुरु केली :) . मी मात्र कुठेच जागा न मीळाल्याने जिजामावशीच्या ओसरीवरच्या खुराड्याशेजारी स्लिपिंग बॅग पसरली. झाकपाक करून भिंतीपलीकडे मावशी झोपली. सहज विषय सुरु झाला आणी आमच्या गप्पा रंगल्या. आमच्या म्हणजे जिजामावशी बोलत होती आणि मी फक्त हं, हं करत होतो. दुसरे काय करणार हो तिची कर्मकहाणी सांगत होती (जिवनगाथा असे मी म्हणणार नाही, जिवन संघर्ष म्हणा हवे तर) आणि मी श्रोता होतो.\nहो, संघर्ष नाहीतर काय. तिशीतच विधवा झाल्यावर तिन मुले आणि एक मुलगी यांना वाढवण्याची कहाणी, वाडीबेलदार सारख्या दुर्गम भागात राहून जगण्याचा संघर्ष करण्याची कहाणी, उन्हाळ्यात एक कळशी पाण्यासाठी रान तुडवण्याची कहाणी, जंगली श्वापदांपासून घरच्या जनावरांच्या रक्षणाची कहाणी, मुले मोठी होऊन कमवायला घराबाहेर पडली, मुलगी लग्न होऊन सासरी गेली मग एकटी उरलेल्या तिची कहाणी, शहरी हवा लागल्यावर सुरवातील्या महीन्याला दोन येण्यार्‍या मनीऑर्डर नंतर नंतर दोन महीन्याला एक झालेल्याची कहाणी. घरात विज, मोबाईल सारख्या सुवीधा पण वापरायल्या माणसे नसलेल्याची कहाणी, मुलांची लग्न झालेल्यावर आईच्या ऐवजी बायको प्राधान्य झालेल्याची कहाणी. घरी येतानाच शहरात परतीच्या तारखेचे रीजर्वेशन करून येण्यार्‍या सुनांची कहाणी.\nअसे दोन एक तास जिजामावशी बरोबर झालेला तो संवाद कायम लक्षात राहीलेला आहे. झोपता झोपता ति एक वाक्य बोलून गेली - \"तुमा पोराना शयराची हवा लागल्येय पन ती हवा मजसारख्या म्हातारीच्या कष्टाने लागेल्य हे तुम्ही लगेच इसरता. जिते जलम झाले त्ये माय इसरता पण लक्श्यात टेवा तुमीपन कधीतरी म्हातारे व्हणारच हाये\".\nशब्दचित्र दुसरे - दगडू जंगम - रायरेश्वर पठार\nसह्याद्रीत मनसोक्त भटकंती करताना काहीवेळा माझ्या वाटा अश्या काही घराजवळ जाऊन थांबल्या की त्या घराने माझे स्वागताखेरीज काही दुसरे केले नाही. ऋतू कुठलाही असो, वेळ कुठलीही असो, बरोबर कितीही असो त्या घराचे दरवाजे मला नव्हे तर माझ्यासारख्या कित्येक जणाना कायम उघडे आहेत. आज ज्याच्याविषयी ��ी साम्गतोय तो म्हणजे रायरेश्वरचा दगडू जंगम.\nरायरेश्वर पठार आपल्यापैकी कित्येकांना माहीत असते ते त्यावर असलेल्या शिवालयात छोट्या शिवाजीने पेरायला सुरुवात केलेली स्वातंत्र्याची ठिणगीची जागा म्हणून. पण रायरेश्वरचे महत्त्व एवढेच नव्हे. सातारा, पुणे आणि कोकण या तिघाना जोडणारे एक १६ किमीचे अतीप्रचंड सह्यपठार (टेबललँड), वरती असलेली जैवविविधता, वरून कोसळणारे धबधबे, सर्वांगावर ओरबाडून ओरखडे उठवल्याशिवाय आत शिरु न देणारे कारवीचे जंगल, नाखींदा सारख्या ब्रेथटेकींग जागा, चहूबाजूनी ट्रेकर्सना खुणावणार्‍या वाटा, पायथ्याला बांदल देशमुख आणी जेधे देशमुख अशी तालेवार घराणी अशी अनेक अनेक वैशीष्ट्ये रायरेश्वराजवळ आहेत.\nह्याच रायरेश्वरच्या पठारावर दगडू रहातो आणि येणार्‍या माणसांचे आदरातिथ्य करतो. आता तसे म्हटले तर त्याचा हा व्यवसाय नव्हे पण रायरेश्वर मंदीरावरून जंगम वस्तीकडे जाताना याचेच पहीले घर लागायचे म्हणून सगळेजण याच्याच घरी टेकायचे. बरं याचे घरही काही चौखणी नव्हे तर तुफानी वार्‍या पावसाला तग देऊन झुंजून उरेल, पुरेल अशी या पठारावरची घरे. याचेही तसेच. मी ११-१२ वर्षांपुर्वी जुनच्या पहील्या पावसाला रायरेश्वरला पहील्यांदा गेलो तेव्हा ना कुणा ग्रुप बरोबर गेलो की काही प्राथमीक माहीती गोळा करून गेलो. सहधर्माचे (सह्यधर्माचे म्हणा हवेतर :) ) चार मित्र गोळा करून रोहीडा-आंबवणे-कोर्ले-रायरेश्वर-केंजळगड असा दोन दिवसांचा प्लॅन ठरवला होता. ठरल्याप्रमाणे कोर्ले गावात संध्याकाळच्या वस्तीच्या गाडीने उतरलो आणी रायरेश्वरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्ता असा नव्हताच (टार रोडचे सुख किंवा काही ठिकाणी दु:ख दुर्गम खेड्यात पोचायचे होते). वरती पोचेपर्यंत दिवस कलला होता. अफाट पसरलेल्या पठारावर कसेबसे रस्ता शोधत मंदीरापर्यंत गेलो आणि बॅग्स ठेवून गप्पात बुडालो.\nअसंख्य विषय, जिथे राजांनी सवंगड्यांसह स्वधर्म, स्वराज्याचा खेळ मांडायची स्वप्ने रचली त्या सभागृहात ट्रेक वस्ती करण्याची कल्पनाच टेरीफीक रोमांचकारी होती/आहे. सभोवताली अंधारात चुकार काजवे लुकलुकायला लागलेले, येणार्‍या पावसाची तिसरी घंटा झालेली, हवेत बोचरी थंडी आणि वारा यामधील गारव्याचे वातावरण आणि आमच्या चाललेल्या गप्पा. वाह... असे गप्पात बुडालेले असताना बाहेरून हाक आली, \"कोण पावणं\". आम्ही सहज उत्तरलो \"रामराम\". अंधारातून दगडू आत आला. सुरुवातीचे नमस्कार, चौकशी झाल्यावर आमच्या इथे बसला आणि सकाळपासून आमच्याबरोबरच होता की काय असा गप्पांमधे सामील झाला. थोड्यावेळाने सहज आम्हाला विचारता झाला की रात्रीच्या जेवणाचे काय. आम्ही सहज उत्तरलो \"रामराम\". अंधारातून दगडू आत आला. सुरुवातीचे नमस्कार, चौकशी झाल्यावर आमच्या इथे बसला आणि सकाळपासून आमच्याबरोबरच होता की काय असा गप्पांमधे सामील झाला. थोड्यावेळाने सहज आम्हाला विचारता झाला की रात्रीच्या जेवणाचे काय आम्ही म्हणालो की आम्ही डबा आणलेला आहे. त्यासरशी झटकन म्हणाला की ठेवा तो तुमच्याकडेच आणि चला घरी. आम्ही अशी संधी दवडणार नव्हतोच.\nमंदीरापास ५ मिनिंटाच्या त्याच्या अंतरावर असलेल्या त्याच्या घरी जेवायला बसलो तेव्हा कळले की आज अधीक मासाच्या धोंड्याचे जेवण आहे. मग काय पुरणपोळी आणि गुळपाणीच्या त्या जेवणाने गप्पांना अजूनच मजा आली. त्याच्या वडीलांशी, वैनींशी, छोट्या ताईशी भरपूर गप्पा झाल्या. दगडू दुसरे दिवशी आमच्या बरोबर केंजळगडापर्यंतही आला. त्याला किराणासाठी खालच्या खवली गावात जायचे होते. ह्या वेळी मात्र त्याचे वेगळे रुप बघायला मिळाले. आत्ता रायरेश्वरला जाणे खुप सोपे झाले असले तरी त्यावेळी ते खचीतच अवघड होते. रस्ते असे नव्हतेच. किराणा खालच्या कोर्ले किंवा खवलीवरून आणायचा, डॉक्टरसाठी खाली उतरायचे, चौथीपुढे शाळेसाठी खाली उतरायचे किंवा शाळा सोडायची (याच कारणाने याला शाळा सोडायला लागली). आजारी, गर्भार सगळे डोलीतून खालीवर करायचे. उन्हात, पावसात, थंडीत. दगडू सांगत होता आम्हाला बदलायचेय पण येणार्‍या सोयी या गोगलगाईच्या वेगाने येताहेत म्हणायचा. कदाचीत त्याच्याघरासमोरील अंगणातून दुरवर दिसणारा महाबळेश्वरचा झगमगाट यामागचे कारण असू शकेल. आम्हाला केंजळगडावर सोडून तो खाली खवलीच्या वाटेने निघून गेला.\nपुढे एखाद वेळेला रायरेश्वरला जाणे झाले तेव्हा कळले कि खिंडीपर्यंत रस्ता झालाय. त्याच्याकडे मोबाईल आल्यावर त्याच्याशी काहीना काही निमीत्ताने संभाषण होत राहीले पण त्याच्या घरी राहण्याची परत वेळ कधी आली नव्हती. ती आली ३-४ वर्षांपुर्वीच्या आमच्या डिसेंबरच्या रेंज ट्रेकमधे. पहील्या दिवशी जावळीतून सुरु करून कोळेश्वर मार्गे जेव्हा दगडूच्या घरी पोचलो तेव्ह�� १३ तासाची तुफानी तंगडतोड झाली होती, बरोबरीचे निम्मे भिडू गळाले होते आणि आम्ही कसेबसे धडपडत रात्री त्याच्या घरी पोचलो होतो. स्वागत झाले तेच \"लई दिसानी आलात, लई जबरी चाल केलीत की हो\" अश्या त्याच्या स्वागतानी. जरी रात्रीचे आठच वाजले असले तरी खेड्यामधे ही निजानिजीची वेळ, पण आमच्यासाठी बाबा जागे होते, वैनी जाग्या होत्या. स्वतः दगडूने वैनीना चुलीपाशी मदत करून आम्हाला पिठले भाकरी वाढली त्याच्या चवीला उपमा नाही.\nदुसरे दिवशी आम्हाला पाठशीला करून कुदळीला जायचे होते तर सोबत तानाजी जंगमला घेऊन (हा ही एक अवलीया असामी) आमच्या आधी तयार. कुठपर्यंत येशील विचारले तर म्हणतो कुदळी दिसेस्तोवर येतो. म्हणजे हिच चाल ६-७ तासाची झाली आणी तेवढेच तास परत घरी यायला. आणि सांगायचे विशेष म्हणजे हाच दगडू आणि तानाजी कालच हेम आणि राहूल या ट्रेक मित्राना घेऊन नाखींदामार्गे पाठशिलाला सोडुन आला होता. नाखींदाची वाट शोधताना डुकराने केलेल्या खड्ड्यात तोल जाऊन पडला देखील होता आणि आज आमच्या बरोबर परत त्याच वाटेवर यायला तयार झाला होता. म्हटले धन्य आहेस, चल आता.\nवाटेने त्याने आणि तानाजीने भरपूर गप्पा मारल्या. गाई गुरांच्या, सापाच्या, बिबट्याच्या, डुकरांच्या, भवतालच्या झाडपाल्याच्या, झाडाच्या खोडाच्या ढोलीत पोळी बांधणार्‍या आग्यामाशींच्या, कोकणात उतरणार्‍या वाटांच्या, नाखींदा सारख्या ट्रेकर्सना सदैव खुणावणार्‍या जागेच्या अश्या अगणीत. वाटेत लागणार्‍या जननीच्या राईपर्यंत सरळ चाल आहे. इथे ब्रेक घेऊन, असलेल्या एकमेव पाणसाठ्यावर पाणी भरून पुढे निघालो आणी भयानक कारवी आणि जंगलात शिरलो. दगडू आणि तानाजी नसते तर यातून वाट शोधणे आम्हाला अशक्यच होते. यथावकाश पाठशिलाला पोचलो, खाली कुदळीची घरे दिसायला लागली आणि दगडूला निरोप देऊन पुढे निघालो.\nह्या ट्रेक नंतर असाच एक दोनदा त्याच्याशी बोलणे झाले, आता पायर्‍यांपर्यंत रस्ता झालाय म्हणाला. म्हणाला या एकदा बघायला, राहा. तुम्हाला नाखींदावर नेऊन आणतो, बाबानी काढलेला ढोलीतला मध देतो. शिकारीच्या वाटेने जांभळी गावापाठच्या जंगलात फिरवतो. रायरेश्वरला जायला दगडूला भेटून गप्पा मारणे हेच एक कारण पुरेसे आहे हो.. बाकीची कारणे म्हणजे ते चेरी ऑन केक का काय ते म्हणतात ते :) :).\nमला माहीत आहे की रात्री बेरात्री कधीही रायरेश्वराला जाऊन दग���ूला हाक दिली तर घराचे दरवाजे उघडे आहेत आणि वैनींच्या हातच्या पिठल भाकरीचे जेवण मिळेल याची खात्री आहे.\nलिहावे की नाही हे विचार करत होतो पण लिहील्याने त्याला काही फरक पडला नसता हे माहीत आहे कारण त्याने हे सत्य स्विकारले आहे. हा आमचा दगडू पायाने पोलियोग्रस्त आहे. टाकणार्‍या प्रत्येक पावलाला त्याला उजवा हात गुढग्यावर टेकवून चालावे लागते. आमच्या बरोबर तो इतका भटकला पण कधीही त्याने त्याच्या अश्या अवस्थेविशयी तक्रार केली नाही तर आमच्या बरोबरीने चालला. कारण त्याला माहीत असावे की तो दीडक्या पायाने जो चालतो ते भले भले सरळ दोन पायाने चालू शकत नाहीत.\nशब्दचित्र तिसरे : रवी मोरे आणि धोंडीबा मोरे - मु. पो. ढवळे गाव. पोलादपुर, महाबळेश्वर.\n\"रावसाहेब\" मधे पुलं म्हणून गेलेत - \"एखादा माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला उत्तर नाही. काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरीचे नाते असल्यासारखी दुवा साधून जातात \". माझे आणि रवी मोरेचे काहीसे असेच झाले असावे.\nरवी मोरे ढवळे गावातला. आता ढवळे गाव काही ट्रेकर्समधे अगदीच अपरीचीत नाही. ट्रेकर्सच्या यादीत मानाचे, अगदी वरचे स्थान असलेला ढवळे ते आर्थरसिट असा ढवळे घाट याच गावातून सुरु होतो. कोअर ट्रेकींग करणार्‍यांचा हा ट्रेक एकतर झालेला असतो किंवा करण्याच्या \"टू डू\" लिस्टीत तरी असतो. अगदीच हार्ड कोअर ट्रेकर हा ट्रेक जुलैच्या भर पावसाळ्यात करण्याची इच्छा ठेवतो :) . आता तुम्ही जर हा ट्रेक केला असेल तर हा ट्रेक आणि त्याला जोडून चंद्रगडाचा ट्रेक म्हणजे काय चिज आहे त्याचा अंदाज येईल. दमसास आणि सहनशक्तीची परीक्षा बघणारा, वेड्या वाकड्या व दरीकाठाच्या निमुळत्या पाऊलवाटा, घसरडे ट्रॅवर्स, अल्मोस्ट झीरो ते चार हजार प्लस फुटांची चढाई, किर्र जंगल (ह्याला घनदाट म्हणणे अगदीच किरकोळ आहे :) ), पावसाळावगळता पाण्याची वानवा आणि अक्खा दिवस खाणारी चाल असा हा ढवळे घाट करणे हेच एक मोठे टास्क आहे. आमचा रवी मोरे आणि त्याचे सत्तरीचे बाबा धोंडीबा मोरे हा घाट वर्षातून २५-३० वेळा तरी करत असावेत. ह्यात चंद्रगडाचा काऊंट नाही :).\nरवीची आणि माझी ओळख हल्लीचीच. चार पाच वर्षांपुर्वी जेव्हा होळी सणाच्या दरम्यान जेव्हा पिंपळगड-चंद्रगड-ढवळे-आर्थरसिट-रडातोंडी घाट असा दोन दिवसाचा प्लॅन केला तेव्हा माझा ट्रेकमित्र ओंक���रकडून याचा नंबर मिळाला. याच्याशी झालेल्या पहील्या फोनमध्येच कळले की याच्याशी आपले मस्त जुळणार. त्याला फोन केला तेव्हा मला म्हणाला की बिंधास्त घरी जावा मी बाबांशी बोलतो पण मला महाबळेश्वर एरीयातल्या दरे गावात भावकीचे काम आहे त्यामुळे मि तुम्हाला रवीवारी डायरेक्ट घुमटीजवळ भेटतो. जावळी भागातली बारा गाव मोरेंची भावकी हे एक निराळेच इंटरेस्टींग प्रकरण आहे :) :) (त्याबद्दल पुन्हा केव्हातरी).\nठरल्याप्रमाणे आम्ही पिंपळगड करून दुपारी पोलादपुर स्थानकावर पोचलो तो ढवळे गाडी लागलीच होती आणि स्वतः रवीपण आम्हाला भेटायला थांबला होता. त्याला घाईघाईतच बाय केले आणि उमरठ वरून १.३० तासाचा प्रवास करून दुपारी मार्चच्या फुफाट्यात दमलेले आम्ही रवीच्या घरी त्याच्या अंगणात पडलोच. सह्याद्रीने स्वतःच्या पोटात काही खास गावे आणि ठिकाणे लपवून ठेवली आहेत. शंखशिंपल्यांतल्या मोती सारखी. त्याच्या अंतर्भागात गेल्याशिवाय, त्याला बिलगल्याशिवाय हे मोती हातास येत नाहीत. ढवळे गाव हा असाच एक टपोरा गोल शुभ्र मोती. रस्ता संपलेल्या ढवळे गावात उभे राहीले की एका नजरेत न मावणारा कॅनव्हास समोर येतो. डावीकडून उजवीकडे फक्त आणि फक्त जंगलच आणि पायाशी वाहणारी (फक्त पावसाळ्यात हो.. बाकी वेळ फक्त गोल गोटे :) ) ढवळी नदी. अफलातून निसर्ग पण अजाणतेपणी आत शिरल्यास तितकाच निष्ठूरपणे वागणारा.\nमार्चचा उकाडा चांगलाच जाणवू लागला होता. वाहणारा वाराही गरम झळा मारत होता. रात्रीची अपूरी झोप, सकाळची पिंपळगडाची चढाई, दुपारचा १.३० तासाचा खड्ड्यांचा प्रवास आणि रवीच्या घरचे गरमागरम पिठले भाताचे जेवण्...परीणाम जेवल्या जेवल्या शुन्य मिनीटात घोरायला लागणे. खरेतर बाबांना सांगून आम्ही चंद्रगडावर जाणार होतो पण कसचे काय आमच्या पैकी कोणीही त्या सारवलेल्या अंगणातून हलायलादेखील तयार नव्हते :). पण कसे काय फासे फिरले आणि त्या तप्त वातावरणात अचानकच वळवाच्या पावशाची झड उठली. झाले आमचा इरादा लगेच बदलला. आम्ही त्याच पावसात तिन-साडेतीन तासात चंद्रगड करून आलो. आजच्या दिवसाचा प्लॅन मोडता मोडता सक्सेस झाला होता :). हाही एक सह्याद्रीचा खेळच.\nसंध्याकाळी घरी आलो तो कळले की बाबा चावडीवर गेलेत. रवीचे बाबा ढवळ्यातल्या मोरे पंचांपैकी एक. म्हटले आपणपण जाऊया तर रवीची आई म्हटली की नको आज जरा गरमागरम प्रकरण आहे (ज���स्त डिटेल्स सांगत नाही पण मोरे आणि बिगर मोरे प्रेमप्रकरण होते). संध्याकाळी रवीचे बाबा आले तेव्हा डिटेलमधे कळले. मग मी हिच संधी साधून बाबांजवळ मोरे, जावळी, मोरेंच्या प्रथा, सध्याची अवस्था अश्या अनेक विशयांवर बोलत राहीलो. त्यांच्याकडून मोरे, राव मोरे, बारा गाव मोरे, त्यांच्या प्रथा, रोटी-बेटी, घाट-कोकण फरक, येऊ घातलेले बदल असे अनेक विषयांवर बरीच माहीती मिळाली.\nदुसर्‍या दिवशी सकाळी आर्थरसिटला निघालो तो बाबा आमच्या आधी तयार होते. आता अश्या जंगलात शिरायचे तर त्यांच्यासारख्याच सगळे जंगल पाठ असलेल्या माणसाला बरोबर घेणे म्हणजे डबल फायदाच. सकाळी सातला ट्रेक सुरु केल्यापासून त्यांची अखंड बडबड सुरु होती. विषय अनेक. अगदी जावळीच्या जंगलापासून, त्यात राहणार्‍या आणि क्वचीतच कधी शहराशी संपर्क करणार्‍या आदीवासी वस्तीपासून ते महाभारत रामायणापर्यंत त्यांना विषयाला तोटा नव्हता. घरातील पुरुषांचा आणि बायकांचा रोल, पुरुषप्रधान संस्कृती, वाहावत चाललेली नवीन पिढी याबद्दल त्यांचे खास विचार आणि मते होती ( :) ) ती ऐकायला त्या तशा वातावरणात त्यांच्याच गावरान भाषेत मजाही येत होती. पुढचे चार ते पाच तास तेच बोलत होते आणि आम्ही दमत दमत कसेबसे श्वास घेत त्यांच्या पाठीमागे चालत होतो. बोलता बोलता त्यांच्या कडून कळले की पुर्वी त्यांच्या तरूणपणी ते डोक्यावर हिरड्याची बाजके घेऊन डोंगर चढून कुदळी किंवा जांभळीला जायचे. आम्ही हे इमॅजीनेशनच करुनच हबकलो.. धन्य. साधारण चार तास झाले आणि घुमटीला पोचल्यावर रवी आम्हाला भेटला. तो सकाळी दरे वरून महाबळेश्वर चढून आर्थर उतरून आम्हाला भेटायला आला होता.\nपुढे रवीला बरोबर घेऊन आम्ही आर्थरला निघालो पण गप्पांना काही खंड नव्हता. पण आता गप्पांचा ट्रेंड बदलला होता. रवी हा नवीन पिढीचा असल्याने त्याचा सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. मोरे घरांमधील भावकी, त्यांचे तंटे, सणवार, काळानुरूप आवश्यक बदल असे बरेच काय काय. बोलता बोलता आम्ही गाढवमाळ पठारावर आलो त्याला निरोप दिला आणि पुढे आर्थरसिटला निघालो. नंतर फोन केला तेव्हा कळले की त्याला आम्हाला सोडून घरी पोचायला रात्रीचे ८ वाजले होते. हद्द झाली राव त्या तश्या भयंकर जंगलातून रवी एकटा रात्री एका बॅटरीवर घरी गेला होता. पण त्याच्या दृष्टीने ते काहीच नसावे. जसे आपण शहरात रात्री १२ला स्टेशनवरून घरी जाऊ तसेच बहूदा. :) :)\nत्या ट्रेकनंतरही माझा रवीशी अधून मधून संपर्क राहीला. एकदम मोकळाढाकळा माणूस. जे आत ते बाहेर. शिकायला शहरात होता तरी शहराचे \"प्रदूषण\" त्याच्या आरश्यासारख्या मनाला काही डागाळू शकले नाही. सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली ही लेकरे सगळी अशीच घडत असावीत बहुदा. त्याच्या घरी जाणे झाले नाही तरी कधीही गेलो तरी आपलेच घर असल्या सारखे त्याच्या अंगणात बसून गप्पा मारण्याएवढा, त्याच्या आईच्या हातचे गरमागरम पिठले भाकरी उसळ खाण्याएवढा घरोबा मी नक्कीच कमावलाय.\nआता त्याच्याबरोबर एकदा ढवळे ते जांभळी असा रूट करायचाय तो तयार आहेच, योग मला आणायचाय.\nछान रेखाटली आहेत शब्द चित्रे.\nछान रेखाटली आहेत शब्द चित्रे. व्यक्ती डोळ्यांपुढे उभ्या राहिल्या.\nसावकाश वाचून काढतो॥ वरवर उडत\nसावकाश वाचून काढतो॥ वरवर उडत वाचलं. मी सहसा गावात कुणाकडे राहात नाही किंवा राहाण्याची वेळ आली नाही कारण फार दुरची भटकंती दोनचारदाच झाली. तेव्हा मला अनुभव आले. शब्दांत मांडणे जमायला हवे.\nएक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे आपण त्या माणसांचे , घरादाराचे फोटो काढायचे टाळतो. पण अशांची रेखाटने नंतर करता आली असती तर मजा आली असती.\nहे लेखन मला पुन्हा डोंगरात पिटाळते. तंगड्या साथ देतील तेवढे दिवस तुडवू ढेकळे.\nओघवती लेखनशैली, व्यक्तिचित्रण खूप आवडले.\nसध्या खेडेगावात अनोळखी लोकांबरोबर होणार्‍या मॉब लिचिंगच्या घटना पाहाता, तुम्हाला भेटलेली लोक खरेच देव माणसे होती.\n>> अनोळखी लोकांबरोबर होणार्‍या मॉब लिचिंगच्या घटना\nगावात राहताना त्यांच्या समजुतीचा , त्यांच्या मर्यादांचा , हद्दीचा मान राखावा .\nतर अशा गोष्टी टाळता येतात. बर्‍याचदा सो कॉल ट्रेकर ग्रुपने जातात , परवानगी ना घेता तंबू ठोकून शेकोटी करून रात्रभर धिंगाणा घालतात . यामुळे गावातले जीवन डिस्टर्ब होते. सकाळी शौचाच्या जागा ठरलेल्या असव्यात . दिसला आडोसा आणि टाकला डब्बा असे नसवे . बहुतेक मॉब लिचिंगच्या घटना याच ३-४ कारणाने होतात .\nआपण एक दिवस जाउन आल्यावर त्यांना तिथेच कायम रहायचे आहे हे लक्षात घ्यावे.\nट्रेकर्सनी गावकर्‍यांसोबत नम्र असले पाहिजे , त्यांचा सल्ला ऐकला पाहिजे. त्या क्षणी तिथे मदत करणारे तेच असतात.\nमस्त लिहिले आहे पण थोडक्यात\nमस्त लिहिले आहे पण थोडक्यात का आटोपले\nमुळ कल्पना थोडक्या�� शब्दचित्र लिहीण्याची आणि ते whatsapp ग्रुपवर टाकण्याची होती, त्यामुळे छोटे भाग आहेत म्हणून थोडक्यात आटोपले असे वाटतेय बहूतेक.\nखुपच छान लिहीलेली व्यक्तिचित्रे\nअप्रतिम लिहीले आहे. बर्‍याच दिवसांनी लिखाण आले, पण वाट बघण्याचे सार्थक झाले. बाकी माझ्या माहितीप्रमाणे महिपतगडाच्या खांद्यावरची बेलदारवाडी आता बहुतेक उठली आहे. मला जिजाबाई जाधव यांचा संपर्क क्रमांक हवा आहे. शक्य झाल्यास व्य.नि. करा. इथेच गो.नि.दां. ना बासरी वाजवणारा गुराखी भेटला होता. दुर्गभ्रमणगाथामधे याविषयी अप्रतिम लिहीले आहे. याच परिसरात रहाणारे आणखी एक वल्ली व्यक्तिमत्व म्हणजे \"राया धनगर\". सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. रसाळगड ते सुमारगड या मार्गावर त्यांचा झाप आहे. बाकी जिजाबाई जाधव यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आवडली.\nरायरेश्वर पठारावर संपुर्ण जंगम वस्ती आहे. मी रायरेश्वरवर तीन वेळा गेलो आहे मात्र दगडु जंगम यांचा काही संपर्क आला नाही. पण तुम्ही लिहीलेल्या वर्णनावरुन मी त्या व्यक्तिला डोळ्यासमोर आणु शकलो. व्यक्तिचित्र सुंदर लिहीलय.\nचंद्रगड ते ऑर्थरसीट या ट्रेकमधे श्री. रवि मोरेच आमच्याबरोबर होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्रण चटकन मनाला भिडले. सर्व वर्णन अगदी डोळ्यासमोरुन गेले.\nखुपच छान झालाय धागा. आता एकच विनंती जे काही तुम्ही \"पुन्हा केव्हातरी\" असे लिहीलय ते तातडीने येउ देत. ;-)\nवाडीबेलदार विस्थापीत झालीय हे माहीती नव्हते :( . खरे तर विस्थापीत करायाला काहीही कारण नव्हते. खरे तर खालच्या वाडीजैतापूरहून वरपर्यंत रस्ता बनवण्याचे काम चालू होते. महीपतगड रत्नागिरी जिल्ह्यातील थंडहवेचे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचे घाटत होते त्यामुळे केले असेल काय कोण जाणे.\nजिजाबाई जाधवचा नंबर व्यनि केलाय तुम्हाला. चेक करा.\nराया धनगराचे झाप अजूनही तिथेच आहे पण वयापरत्वे तो कधी खालच्या गावात तर कधी झापावर असतो. आम्ही सुमारवरून येताना त्याच्या झापावरून आलो पण तेव्हा तो तिथे नसल्याने भेट झाली नाही.\nअप्रतिम लिहिले आहेस रे.\nअप्रतिम लिहिले आहेस रे.\nगड बेवसाऊ झलयावार ह्या लोकांनीच गड जागते ठेवले. ही खरे सह्याद्रीची लेकरे. अर्थात आता वाढत्या चंगळवादाच्या पार्श्वभूमीवर ह्या लोकांचाही स्वभाव हळूहळू बदलत चालल्याची जाणीव होते आहे. अपवाद आहेतच.\nसह्याद्रीच्या कुशीत राहणार्‍या लोकांची अजूनही काही शब्दचित्रे येऊ देत.\nपुढील भाग येउ द्या\nसह्याद्रीमध्ये भटकताना अश्या अनेक वल्ली भेटत राहतात. पण त्यांची अशी व्यक्तिचित्रे रेखाटणे जमत नाही. ते कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात राहुन जाते.\nमनोज- तुमचा प्रयत्न आवडला, सगळी मंडळी डोळ्यासमोर उभी राहिली. पुभाप्र\nप्रतीसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद __/\\__\nलेखाच्या खाली क्रमशः लिहायचे राहून गेले होते.\nलेखाचा दुसरा भाग लवकरच टाकतो.\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_66.html", "date_download": "2022-05-25T03:41:12Z", "digest": "sha1:DQV5M6JDCOKDOTIYBMCI4T2SK2UDZHS5", "length": 5659, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक - दीपक केसरकर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक - दीपक केसरकर\nमुंबई ( २१ नोव्हेंबर ) : पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून लवकरात लवकर सर्व मागण्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.\nराज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस पाटील संघटना��चे प्रतिनिधी, महसूल, सामान्य प्रशासन व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nकेसरकर यांनी सांगितले, पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. मानधनात वाढ करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून अहवाल लवकरात लवकर मागविण्यात येईल. पोलीस पाटील यांच्या मानधनातून काही रक्कम कपात करून ती निवृत्तीनंतर देता येईल का याबाबत पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले परंतु शासनाच्या मदतीपासून वंचित असलेल्यांना 1 लाख रुपये मदत देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार निवड शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिक्षकांना अधिकार देण्यात येतील. पोलीस पाटील यांना विभागीय आणि जिल्हास्तरावरून प्रशिक्षण देण्याबाबत त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी व प्रशिक्षणाचा अहवाल कालबद्धरित्या देण्यात यावा, असे निर्देश केसरकर यांनी दिले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_99.html", "date_download": "2022-05-25T04:22:03Z", "digest": "sha1:LMCO2X63KW4TE7XS7KP3PPP4HUQVEDLC", "length": 6722, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 : राज्य शासनाने खरेदी केलेली तूर स्वस्त धान्य दुकानात विक्रीस मंजुरी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 : राज्य शासनाने खरेदी केलेली तूर स्वस्त धान्य दुकानात विक्रीस मंजुरी\nमुंबई ( २१ नोव्हेंबर ) : नाफेडच्या सहकार्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून स्वस्त धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर तूरडाळ विक्री करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांत 55 रूपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.\nराज्यात 2016-17 च्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमी भावाने खरेदी केली होती. यामध्ये राज्य शास��ाने स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत 25 लाख 25 हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तुरीच्या भरडाईस राज्य शासनाने परवानगी दिली होती. ही भरडाई केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून रास्त भावात विक्रीसाठी काढण्यास आज राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली. त्यानुसार ही तूरडाळ आता प्रतिकिलो 55 रूपये दराने शिधापत्रिकाधारकास मिळणार आहे.\nयाबरोबरच राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये 1 किलोच्या पॅकिंगसाठी 80 रूपये तर 50 किलोच्या पॅकींगसाठी 3750 रूपये याप्रमाणे तूरडाळीचा पुरवठा करण्यासही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागाला तीन लाख क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला 2160 क्विंटल आणि महिला व बालविकास विभागाला तीन लाख 60 हजार 600 क्विंटल तूरडाळ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विकास विभागालाही याच दरानुसार तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ई-निविदेद्वारे डाळीची खुल्या बाजारात विक्री ऑफसेट किंमत 55 रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2018/09/mumbai_91.html", "date_download": "2022-05-25T04:27:18Z", "digest": "sha1:WOGP4PW457PRTRN7I24NYBRWHRA5I5KQ", "length": 5714, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); बाल न्यायविषयक जिल्हा तपासणी समितीकरिता अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nबाल न्यायविषयक जिल्हा तपासणी समितीकरिता अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nमुंबई ( ७ सप्टेंबर २०१८ ) : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार जिल्हास्तरीय तपासणीसाठी अशासकीय सदस्यांची तीन वर्षे कालावधीकरीता नियुक्ती करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक अशासकीय नामांकने मागविण्यात येत आहेत.\nइच्छुकांनी नामांकन प्रस्तावाकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 2 रा टप्पा, 1 ला मजला, आ.सी.मार्���, चेंबूर, मुंबई-71-022-25232308 येथून अर्ज घेवून ते आज पासून सात दिवसांच्या आत नमूद पत्त्यावर सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा तपासणी समिती तथा जिल्हा दंडाधिकारी मुंबई उपनगर आणि सदस्य सचिव जिल्हा स्तरीय तपासणी समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी केले आहे.\nयासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असून बाल हक्क काळजी संरक्षण आणि आपल्या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असावा. वय 35 ते 65 वर्षा दरम्यान असावे. जिल्ह्यातील प्रवास करायची तयारी असावी. जिल्ह्यात प्रवास करताना शासन नियमाप्रमाणे प्रवास भत्ता अनुज्ञेय राहील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय असणार नाही. अशासकीय सदस्य नियुक्तीचा कालावधी वेळ तीन वर्ष राहील. अर्जदार हा बालकांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही निवासी संस्थेच्या संबधित नसावा, असे सुचनेत नमूद करण्यात आले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B9/", "date_download": "2022-05-25T04:11:30Z", "digest": "sha1:WGQJNHX7CQGW6Z7QYHLGDBC3Q36OJW7X", "length": 6808, "nlines": 105, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘पोकरा’च्या गावांची यादी चुकीची-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nसमाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘पोकरा’च्या गावांची यादी चुकीची-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी\nसमाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘पोकरा’च्या गावांची यादी चुकीची-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी\nप्रकाशन दिनांक : 18/01/2022\nऔरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांमध्ये (पोकरा) एक हजार 175 नवीन गावांचा समावेश झाल्याची यादी सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे या यादीच्या सत्यतेबाबत कृषी ‍विभागाकडे सतत विचारणा होत आहे. सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेली संबंधित यादी चुकीची आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये. पोकरामध्ये नव्याने कोणत्याही गावांची निवड झालेली नाही. ‍जिल्ह्यात पूर्वी निवडलेल्या 406 गावांमध्ये कोणतीही भर पडली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/jivabhavache/?vpage=4", "date_download": "2022-05-25T02:49:14Z", "digest": "sha1:IBQTLVMGMAONCJSLC63EOWBWQ5OJUJRJ", "length": 7455, "nlines": 97, "source_domain": "marathibooks.com", "title": "जिवाभावाचे - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / जिवाभावाचे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात.\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nCategories: ललित लेखन, व्यक्तीचित्रे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह.\nआपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात. स्वतः मधलं माणूसपण महत्त्वाचं मानणारा हा लेखक, या व्यक्तिमत्त्वांतील नितळ माणूसपणावर निरतिशय प्रेम करताना दिसतो. त्यामुळेच या स्नेह्यांच्या लहान-सहान गुणांतून, आठवणींतून, स्वभाववैशिष्ट्यांतून जाणवणारा माणूस अवचटांना सतत लुभावत राहतो.\nया माणसामधलं सत्वशील माणूसपण अवचटांना घडवत, शिकवत गेलेलं आहे. त्यांच्यातल्या चांगल्या माणूसपणाचा नितळ अंश म्हणजे ही उत्कटपणे चित्रित झालेली त्यांची `जिवाभावाची माणसं’ असंच म्हणायला हवं\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nमौज प्रकाशन गृह, मुंबई\n१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,\nदूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९\nसेनापती बापट रोड, पुणे ४११०१६\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके... लेखक ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nवेगळी माती, वेगळा वास\nमी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते ...\nस्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह ...\nसाध्या माणसांना त्यांच्या डोंगराएवढ्या वाटणार्‍या गोष्टींच्या लघुकथा. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-05-25T04:48:56Z", "digest": "sha1:3B4465L2LPISLSDS7DL5NLXMHXI3UVBM", "length": 5329, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोसेफ प्रिस्टली - विकिपीडिया", "raw_content": "\nजोसेफ प्रिस्टली (२४ मार्च, १७३३ - ६ फेब्रुवारी, १८०४) हा इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, व्याकरणतज्ज्ञ आणि राजकारणी होता. याने प्राणवायूला वायूस्वरुपात पहिल्यांदा वेगळे करून दाखविले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७३३ मधील जन्म\nइ.स. १८०४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच���या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2022-05-25T04:33:40Z", "digest": "sha1:F2UFCLKJGXKO22ZUX4NJ2BQF5YZPCSRA", "length": 5344, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यू झीलँडचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\n(न्यू झीलॅंडचा ध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)\nनाव न्यू झीलँडचा ध्वज\nस्वीकार २४ मार्च १९०२\nन्यू झीलंड देशाचा गडद निळ्या रंगाचा असून त्याच्या डाव्या वरील कोपऱ्यात युनियन जॅक आहे. ध्वजाच्या उजव्या भागात चार तारे आहेत जे क्रक्स नावाचे छोटे तारामंडळ दर्शवते. हा ध्वज इ.स. १८६९ मध्ये बनवण्यात आला व १९०२ पासून राष्ट्रीय ध्वज म्हणून वापरात आला.\nऑस्ट्रेलियाचा ध्वज न्यू झीलंडच्या ध्वजासोबत बऱ्याच अंशी मिळताजुळता आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०२२ रोजी २०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/bhog/fn053w2w", "date_download": "2022-05-25T03:25:06Z", "digest": "sha1:RYGNFXZWVMMLYOSTNDPIU4IAAW6XCF5P", "length": 14764, "nlines": 333, "source_domain": "storymirror.com", "title": "भोग | Marathi Tragedy Story | Manisha Patwardhan", "raw_content": "\nशहर नोकरी गाव कोरोना हातचे सोडून पळत्याच्या पाठी शहराची ओढ नशिबाचे भोग वाॅचमन\nगजा किती आशेने मुंबईत आला होता, आपल्याला मनासारखं काम मिळेल. मनासारखं काम म्हणण्यापेक्षा चार पैसे खिशात खुळखुळतील, हे खरं गणित होतं.\nतसं त्याला गावाला जेवायला मिळत नव्हतं असं नाही. परंतु, बाप सारखा खेकसायचा अंगावर... \"अरे शाला शिकायची नाय, तर निदान कामाला तरी लाग. इथे किती लोकं कामावर बोलावतायत. पन तुला जाया नको...\" असं सारखं बोलत असे. त्याचंही खरंच होतं ना त्याचा बाप व आई दोघंही दिवसभर मरमर करीत होते, तेव्हा कुठे सर्वांना ज��वायला मिळत होतं.\nपण मग एक दिवस गजाचा मित्र त्याला म्हणाला की, मी मुंबईत जाणार आहे. तू येतोस का माझ्या बरोबर वाॅचमनची नोकरी आहे... ऐकताच गजा लगेच तयार झाला. आणि वडिलांकडून थोडे पैसे घेऊन मुंबईला यायला निघाला. वडील आधी नकोच म्हणत होते... पण पोरगं ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर... बापाने परवानगी देऊन टाकली.\nअशा तर्‍हेने गजाचे मुंबईत आगमन झाले. आल्यासारखी नोकरीही लागली... दोन महिने होतायत तोच... कोरोनाची साथ आली... आणि मालकाला कंपनी बंद ठेवायची वेळ आली. जुने दोन वाॅचमन होते तेवढ्यांनाच कामावर ठेवून, बाकीच्यांना कामावर येऊ नका म्हणून मालकाने सांगितले.\nझालं... आता आली का पंचाईत म्हणून मग तो गावी येण्यासाठी निघाला... तर कोणतेही वाहन नाही... धडाडीने चालत येण्यास निघाले... विचार असा की दिवसभर चालायचे... आणि रात्री रस्त्यावर कुठेतरी झोपून जायचं... पण बाहेर पडल्या पडल्याच पोलिसांनी अडवलं... आणि परत पाठवलं...\nहातात काम नाही, पैसा नाही... खायला अन्न नाही... आता करायचं काय आता मात्र घरची आठवण यायला लागली व रडू कोसळलं...\nघरी चांगलं जेवायला तरी मिळत होतं... तेही आज दुरावले... आई-वडील नको जाऊ सांगत होते... ते आपण ऐकायला हवं होतं... याची जाणीव हळूहळू होऊ लागली... कुणीतरी जेवायला दिलं तर जेवायचं... नाहीतर उपाशीपोटी पाणी पिऊन झोपून जायचं...\nहातचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्याचे फळ मिळणे... याला नियतीचे खेळच म्हणावे लागेल ना\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड ज���तंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/mnp-engineer-ballal-transfer-issue-corporator-borate-letter-to-secretery-ud.html", "date_download": "2022-05-25T03:14:37Z", "digest": "sha1:WTPR5C64T6S3B5CDRBWHQH7GVBXT2SHB", "length": 3954, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "मनपा अभियंता बल्लाळ यांच्या बदलीसाठी प्रधान सचिवांना साकडे", "raw_content": "\nमनपा अभियंता बल्लाळ यांच्या बदलीसाठी प्र���ान सचिवांना साकडे\nएएमसी मिरर : नगर\nमहापालिकेच्या नगररचना विभागात 24 वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या अभियंता के. वाय. बल्लाळ यांच्या बदलीसाठी शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी थेट नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना साकडे घातले आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची त्वरित नगररचना विभागातून दुसऱ्या विभागात बदली करावी, तसेच त्यांच्याकडील संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना बोराटे यांनी केली आहे.\n1995 पासून कार्यरत असलेले अभियंता बल्लाळ आणि आयुक्त भालसिंग यांचे घनिष्ठ संबंध आहेत. काही ठराविक विकसक आणि बिल्डर यांना हाताशी धरून ते चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. गेल्या 24 वर्षांपासून ते नगररचना विभागात एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांची बदली का होत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. नगर शहरातील नागरिकांची कामे या एका अधिकार्‍यामुळे खोळंबली आहेत, असा आरोपही बोराटे यांनी निवेदनात केला आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/ayushman-card-online-apply/", "date_download": "2022-05-25T03:24:41Z", "digest": "sha1:KTKST64N5AZFEUI3BMQTQX2WWGJUOMW6", "length": 8454, "nlines": 78, "source_domain": "yogatips.in", "title": "5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार......आयुष्मान कार्डसाठी अर्ज करा.. - Yoga Tips", "raw_content": "\n5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार……आयुष्मान कार्डसाठी अर्ज करा..\n5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार……आयुष्मान कार्डसाठी अर्ज करा..\nभारतात आयुष्मान ( ayushman card online apply ) भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागणार आहेत. हे आयुष्मान कार्ड बनवणं आता आणखी सोपं झालं आहे.\nलाभार्थी UTIITSL केंद्रांवर PM-JAY अंतर्गत त्यांचे ‘आयुष्मान कार्ड’ बनवून घेऊ शकतात. त्यासाठी काही पात्रता ठरवली गेली आहे. यासाठी पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि या योजनेअंतर्गत येणाऱ्या यादीतील हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.\nतुम्ही या योजनेसाठी आणि कार्डसाठी ( ayushman card online apply )पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी जवळच्या UTIITSL केंद्रा��ा भेट द्या आणि जाणून घ्या. तुम्ही अधिक जाणून घेण्यासाठी 14555 वरही कॉल करू शकता. आयुष्मान भारत योजनेसाठी कोणतीही विशेष नोंदणी प्रक्रिया नाही. RJBY योजनेअंतर्गत SECC द्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व लाभार्थ्यांना PMJAY लागू आहे, अशीही माहीती आहे.\nआयुष्यमान भारत योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी..\n▪️ सर्वप्रथम पीएम जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईट mera.pmjay.gov.in ला भेट द्या.\n▪️ येथे तुम्हाला डाव्या हाताला LOGIN लिहिलेले दिसेल, जिथे मोबाईल नंबरची माहिती विचारली जाईल.\n▪️ एंटर मोबाईल नंबरसह कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या खाली तुम्हाला कॅप्चा कोड भरा, तोच टाका. यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल.\n▪️ आता आपले राज्य व जिल्ह्यावर क्लिक करावे लागेल. आपले पूर्ण नाव, रेशन कार्ड क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुमच्याबद्दलची माहिती शोधा.\n▪️ हा शोध घेतल्यानंतर जी माहिती समोर येईल, त्या आधारावर तुम्ही आणि तुमचे कुटुंब या योजनेत समाविष्ट आहे की नाही, हे तुम्ही पाहू शकाल.\nजर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पीएम आरोग्य योजना (PMAY) द्वारे आयुष्मान कार्ड दिले जाईल. या कार्डद्वारे तुमच्या कुटुंबाला एका वर्षात कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. पीएमएवाय अंतर्गत सरकारने देशभरातील निवडक रुग्णालये सूचीबद्ध केली आहेत, ज्याची माहिती पीएम जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत समावेश असेल, तर तुम्ही वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता.\nTCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची भरती .......\nNFSC मध्ये नोकरीची संधी ...... पगार १,४२,४०० रुपयांपर्यंत\nBest 3 Sandhiwat Upay Marath संधिवात उपचार संधिवात उपाय\nपश्चिम-मध्य रेल्वेत 2226 जागांसाठी मोठी भरती ...... अर्ज ‘असा’ करा..\nस्टेट बॅंकेत नोकरीची संधी .....लगेच करा अर्ज \nTCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची भरती …….\nNFSC मध्ये नोकरीची संधी …… पगार १,४२,४०० रुपयांपर्यंत\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्��� करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/bharat-sasne-award-marathi-news-announcement-of-state-government-literary-awards-lifetime-achievement-award-announced-for-senior-literary-bharat-sasane-129364549.html", "date_download": "2022-05-25T04:00:43Z", "digest": "sha1:BBBZJH7JQPTVIBSYTY2Q2FDKYRZ4Q5CJ", "length": 5041, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर | Bharat Sasne Award | marathi news | Announcement of State Government Literary Awards; Lifetime Achievement Award announced for Senior Literary Bharat Sasane - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार:राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nराज्य शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तथा उदगीरच्या अ.भा.साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. बुधवारी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई या संस्थेला जाहीर करण्यात आला.\nतीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/jivabhavache/?vpage=5", "date_download": "2022-05-25T03:20:53Z", "digest": "sha1:AO7TMLGTLVTRKBC3CZCTYHNZ4K4CW4GQ", "length": 7281, "nlines": 97, "source_domain": "marathibooks.com", "title": "जिवाभावाचे - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / जिवाभावाचे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह. आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात.\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nCategories: ललित लेखन, व्यक्तीचित्रे\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा व्यक्तीचित्र संग्रह.\nआपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आपले जिवलग असे स्नेही – त्यांची आगळी व्यक्तिमत्व या पुस्तकातून आपल्याला भेटत राहतात. स्वतः मधलं माणूसपण महत्त्वाचं मानणारा हा लेखक, या व्यक्तिमत्त्वांतील नितळ माणूसपणावर निरतिशय प्रेम करताना दिसतो. त्यामुळेच या स्नेह्यांच्या लहान-सहान गुणांतून, आठवणींतून, स्वभाववैशिष्ट्यांतून जाणवणारा माणूस अवचटांना सतत लुभावत राहतो.\nया माणसामधलं सत्वशील माणूसपण अवचटांना घडवत, शिकवत गेलेलं आहे. त्यांच्यातल्या चांगल्या माणूसपणाचा नितळ अंश म्हणजे ही उत्कटपणे चित्रित झालेली त्यांची `जिवाभावाची माणसं’ असंच म्हणायला हवं\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१७९-२\nमौज प्रकाशन गृह, मुंबई\n१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,\nदूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९\nसेनापती बापट रोड, पुणे ४११०१६\nरमा नामजोशी (Rama Namjoshi) यांचा अंतःस्वर नामक कवितासंग्रह हा त्यांचा ...\nआव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nमराठीसृष्टीचे लेखक श्री सुमंत परचुरे यांची ही खिळवून ठेवणारी कादंबरी. लेखक ...\nस्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)\nस्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह ...\nश्वास आणि इतर कथा\nश्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले ��ोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2022-05-25T04:25:57Z", "digest": "sha1:MOURJMY4CVBQWPWTZJNEUMPPKKMOBBUV", "length": 6081, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११४६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११२० चे - ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे\nवर्षे: ११४३ - ११४४ - ११४५ - ११४६ - ११४७ - ११४८ - ११४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nपोप युजीन तिसऱ्याने पोपचा फतवा काढून दुसरी क्रुसेड सुरू करण्याचे आवाहन केले.\nसप्टेंबर १४ - झेंगी, सिरियाचा राजा.\nइ.स.च्या ११४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/ingrjiicii-avaastv-bhiitii/a6hwhxsu", "date_download": "2022-05-25T02:56:22Z", "digest": "sha1:VR6EJJRFWH2XDXGUY5J2X6FP4M33QU2N", "length": 13828, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "इंग्रजीची अवास्तव भीती | Marathi Others Story | Nasa Yeotikar", "raw_content": "\nशाळेतील मुलांना दोन विषयाची खूप भीती वाटते. एक म्हणजे गणित आणि दुसरे म्हणजे इंग्रजी. पालकाना देखील या विषयाच्या बाबतीत काळजी लागलेली असते. कसेही करून या विषयात आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवावे, म्हणून जीवाचा आटापिटा करताना पालक दिसून येतात. मुळात या विषयाची एक प्रकारे धसकीच घेतलेली असते. वास्तविक इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जगातल्या लोकांचा एकमेकाशी संपर्क व्हावा आणि त्यांचा संवाद व्हावा या उद्देश्याने याचा स्विकार केला गेल��. तसे इंग्रजीने प्रत्येक देशात शिरकाव केलेला आहे. असे एक ही देश शोधून ही सापडणार नाही जेथे इंग्रजी भाषा बोलली जात नाही. भारतात सुध्दा इंग्रजी ही भाषा बोलली जाते. त्यास तृतीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मातृभाषेला प्रथम तर हिंदी भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत देशात कुठे गेल्यावर संवाद करण्याची समस्या येऊ नये यासाठी मातृभाषेनंतर हिंदी आणि इंग्रजी ही भाषा वापरली जाते. समाजात वावरत असताना बोलण्याच्या बाबतीत समस्या येऊ नये यासाठी भाषेचा वापर केला जातो. सांकेतिक खुणाच्या आधारावर संवादाची प्रक्रिया पूर्ण होणे कठिण आहे. याबाबीचा जर विचार केला तर आपण इंग्रजीला अवास्तव महत्त्व देत नाही काय किंवा नको तितकी काळजी करून मनात भीती निर्माण करून घेत नाही काय किंवा नको तितकी काळजी करून मनात भीती निर्माण करून घेत नाही काय अशी शंका मनात निर्माण होते. आज राज्यातील प्राथमिक शिक्षणाकडे एक वार नजर फिरविली तर लक्षात येते की, आपली मातृभाषा मराठी आणि जेथे मराठीतून अध्यापन केले जाते अश्या शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना भविष्यात इंग्रजी चांगली यावी म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेश करीत आहेत. 10-15 वर्षापूर्वी फक्त शहरा पुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळेचे पेव ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. खेड्यातील शेती काम करून आपले घर चालविणारे शेतकरी मंडळी आपल्या पोटाला चिमटा देऊन त्या इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहेत. आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवावे असा प्रश्न आपल्या समोर पडला असेल आणि त्याच वेळी कुणी तरी सांगतो खुप हुशार आहे मुलगा टाक त्यास इंग्रजी शाळेत. दुसऱ्यांचे ऐकून आणि पाहून ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देतात. दोन-तीन वर्षानंतर डोळे उघडतात आणि त्या मुलांना मराठी माध्यमात प्रवेश देतात. मात्र या परिस्थितीमध्ये मुलांची काय स्थिती होते याचा कोणी ही विचार करीत नाही. पण एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतून शिक्षण घ्यावे अशी शंका मनात निर्माण होते. आज राज्यातील प्राथमिक शिक्षणाकडे एक वार नजर फिरविली तर लक्षात येते की, आपली मातृभाषा मराठी आणि जेथे मराठीतून अध्यापन केले जाते अश्या शाळेत जा��ाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना भविष्यात इंग्रजी चांगली यावी म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेश करीत आहेत. 10-15 वर्षापूर्वी फक्त शहरा पुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळेचे पेव ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. खेड्यातील शेती काम करून आपले घर चालविणारे शेतकरी मंडळी आपल्या पोटाला चिमटा देऊन त्या इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहेत. आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवावे असा प्रश्न आपल्या समोर पडला असेल आणि त्याच वेळी कुणी तरी सांगतो खुप हुशार आहे मुलगा टाक त्यास इंग्रजी शाळेत. दुसऱ्यांचे ऐकून आणि पाहून ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देतात. दोन-तीन वर्षानंतर डोळे उघडतात आणि त्या मुलांना मराठी माध्यमात प्रवेश देतात. मात्र या परिस्थितीमध्ये मुलांची काय स्थिती होते याचा कोणी ही विचार करीत नाही. पण एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतून शिक्षण घ्यावे हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलनही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.\nवास्तविक पाहता विषयाचे ज्ञान एकदा कळाले तर त्याला कोणत्याही भाषेत व्यक्त करता येते. म्हणजेच बुध्दीचा विकास हे खुप महत्वाचे आहे आणि ते मातृभाषेतून शक्य आहे. इंग्रजी भाषेतून शिक्षण म्हणजे सर्कसमधील रिंगमास्टर ज्याप्रकारे प्राण्याला धडे शिकवितो अगदी त्याच प्रकारे ही मुले वागतात. स्वतःचे डोके किंवा कल्पकता याचा वापर करीत नाहीत. ही मुले हुशार असतीलही परंतु जी नवनिर्मिती करायला हवी, ती करत नाहीत. म्हणजे त्यांचे ज्ञान फक्त परिक्षेपुरते मर्यादित असते. कोणत्या भागाला किती गुण आहेत यावर त्यांचा अभ्यास चालत असतो; तेंव्हा भविष्यात ही मुले यशस्वी होतील असे वाटते काय यावर त्यांचा अभ्यास चालत असतो; तेंव्हा भविष्यात ही मुले यशस्वी होतील असे वाटते काय संस्कार नावाची वस्तू शालेय शिक्षणातून मिळावी अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे. पूर्वीच्या शिक्षणातून तसे संस्कार जाणीवपूर्वक होत असत मग आज समाजातील नैतिकता रसातळाला का गेली आहे संस्कार नावाची वस्तू शालेय शिक्षणातून मिळावी अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे. पूर्वीच्या शिक्षणातून तसे संस्कार जाणीवपूर्वक होत असत मग आज समाजातील नैतिकता रसातळाला का गेली आहे आजची संस्कृती कुठे चालली आहे आजची संस्कृती कुठे चालली आहे याचे उत्तर कोठे मिळेल. अर्थातच आजच्या शिक्षण पध्दतीकडे पाहिल्यावर तेथेच याचे उत्तर मिळते. पूर्वीसारखे शिक्षण आणि पूर्वीसारख्या पध्दती आज आस्तित्वात नाहीत. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हे ही एक कारण असू शकते. मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे तरी त्यांच्यावर संस्कार केलेले दिसून येतील मात्र इंग्रजी भाषेत शिकणारी मुले त्यांना संस्कृतीची ओळख होत नाही. त्यांच्यावर वेगळ्याप्रकारचे संस्कार टाकले जातात हे ही एक महत्वाची बाब आहे. परंतु आजपर्यंत या बाबीकडे कुणी गंभीर्याने पाहिले नाही. जे आपल्या मराठी शाळेत चालते ते त्या शाळेत चालत नाही. अश्या फार कमी शाळा आहेत जेथे आपल्या संस्कृती नुसार शिक्षण दिल्या जाते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणची भाषा आहे हे मान्य परंतु त्या अगोदर आपल्या समाजात आपल्या लोकांशी जो व्यवहार करायचे आहे ते आपल्याच भाषेत करावे लागेल हे मात्र खरे आहे. घरात मुलाने काही प्रश्न विचारले तर आपणास त्याचे उत्तर देता येत नाही. उद्या तुझ्या गुरुजींना विचार असे आपले उत्तर असते. त्यासाठी इंग्रजी भाषेचे जे अवास्तव महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्याची भीती देखील त्याविषयी पालकानी जागरूक होऊन विचार करणे आवश्यक आहे, असे वाटते.\nकथा - मुलगी झ...\nकथा - मुलगी झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-house-leader-mnp-appeal-citizens-swach-survekshan2020.html", "date_download": "2022-05-25T03:49:14Z", "digest": "sha1:6WZHE5EHH7VFDS7JZI5SRBUKTFKZAK3I", "length": 10203, "nlines": 70, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांचे आवाहन", "raw_content": "\nसर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांचे आवाहन\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र, सर्वेक्षणात ओला व सुका क���रा नागरिकांनी घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देश आहेत. तपासणीमध्ये हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज घंटागाडीतच कचरा टाकावा. रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकू नये. तसेच ओला व सुका कचरा स्वतंत्र साठवावा व स्वतंत्रपणेच जमा करावा, असे आवाहन सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.\nजो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटले जाते. याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा असतो. ओला व सुका कचरा ओळखण्याची व त्याचे वर्गीकरण करण्याची ही साधी सोपी पद्धत आहे. घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये तीन ते पाच टक्के ओला कचरा असतो. ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा, डास, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, रोगराई आदी गोष्टींना आपणच निमंत्रण देत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कचरा घंटागाडीमध्येच टाकावा. ओला व सुका कचरा विलगीकरण करावे. विलगीकरण केल्यास कचऱ्याची संपूर्ण विल्हेवाट लागण्यासाठी उपयोग होईल. प्रभागात स्वच्छता रहावी, यासाठी सर्वांनीच स्वच्छता अभियान सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.\nतसेच, सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे आवाहनही सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपल्या महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतलेला आहे. या अंतर्गत \"नागरीकांचा सहभाग\" या घटकातील तपासणीसाठी केंद्र शासनाचे पथक ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान आपल्याला फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात सात प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची नागरीकांनी सकारात्मक उत्तरे देवून आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nनागरीकांना विचारण्यात येणारे सात प्रश्न व अपेक्षित उत्तरे :\nप्रश्न क्र.१ : तुमचे अहमदनगर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी झाले आहे, हे आपणास माहित आहे का\nउत्तर : होय. आमचे अहमदनगर शहर स्व��्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी आहे.\nप्रश्न क्र.२ : तुमच्या अहमदनगर शहरातील परिसर स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार\nउत्तर : होय. शहरातील परिसर स्वच्छतेस माझे गुण २०० पैकी २०० गुण.\nप्रश्न क्र.३ : अहमदनगर शहरातील व्यावसायिक क्षेत्र व सार्वजनिक परिसर आता अधिक स्वच्छ, सुंदर व हरितसाठी २०० पैकी किती गुण देणार\nउत्तर : होय. शहरातील व्यवसायिक व सार्वजनिक परिसर स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.\nप्रश्न क्र.४ : अहमदनगर महानगरपालिकेमार्फत कर्मचारी तुम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात का\nउत्तर : होय. महानगरपालिकेमार्फत कर्मचारी आम्हाला ओला व सुका कचरा, नेहमी वेगळा देण्यास सांगतात.\nप्रश्न क्र.५ : तुमचे अहमदनगर शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे का\nउत्तर : होय. माझे शहर अधिक हिरवेगार स्वच्छ व सुंदर आहे.\nप्रश्न क्र.६ : तुमच्या अहमदनगर शहराने ODF + व थ्री स्टारचे मानांकन मिळावले आहे का\nउत्तर : होय. माझ्या शहरास ODF + व थ्री स्टारचे मानांकन मिळाले आहे.\nप्रश्न क्र.७ : आपल्या अहमदनगर शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस २०० पैकी किती गुण देणार\nउत्तर : सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेस माझे २०० पैकी २०० गुण.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/11/apricot-amazing-health-benefits.html", "date_download": "2022-05-25T04:07:27Z", "digest": "sha1:GY36ZV4QEOQ4I7KWSVMTDDTOCILTDHYY", "length": 5050, "nlines": 64, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अ‍ॅप्रिकोट; जाणून घ्या फायदे", "raw_content": "\nडोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अ‍ॅप्रिकोट; जाणून घ्या फायदे\nएएमसी मिरर वेब टीम\nअनेक वेळा भाजीमंडईत गेल्यावर भाज्यांसोबतच काही फळांचीदेखील रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. साधारणपणे आंबा, फणस, पेरु, चिकू ही फळे साऱ्यांनाच ठाऊक आहेत आणि ती अनेक वेळा घराघरात पाहिलीदेखील जातात. मात्र काही फळे अशी असतात ज्यांच्याविषयी सामान्यपणे फारशी माहिती नसते. परंतु, ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. यातच उदाहरण घ्यायचं झालं तर अ‍ॅप्रिकोट या फळाविषयी जाणून घेऊ. फारसं परिचयाचं नसलेल्या या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशिअम,आर्यन, कॉपर,पोटॅशिअम,फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचे प्रमाण अधिक असतं.\n१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.\n२. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अ‍ॅप्रिकोटच्या रसाचं सेवन करावं.\n३. अ‍ॅप्रिकोटमध्ये व्हिटॅमिन सी’चे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला तजेला मिळतो.\n४. अ‍ॅप्रिकोट खाल्ल्यामुळे केसगळती काही काळात कमी होते.\n५. रक्ताची कमतरता भरुन निघते.\n६. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहते.\n७. हाडे बळकट होतात.\n(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/thirteen-months-in-the-famine/", "date_download": "2022-05-25T03:17:27Z", "digest": "sha1:6UASAMGPCYISKWWUXKD52YQNONA5JT72", "length": 23173, "nlines": 226, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चर्चेत: दुष्काळात तेरावा महिना – Dainik Prabhat", "raw_content": "\nचर्चेत: दुष्काळात तेरावा महिना\nपाकिस्तानची वाटचाल ही अस्थिरतेकडून अराजकतेकडे सुरू झाली आहे. सतत भारताचा द्वेष करून व युद्धाच्या धमक्‍या देऊन पाकिस्तान सरकार पाकिस्तानी नागरिकांची मने जिंकेलही, मात्र भुकेल्या जनतेला भावनिक शब्दांचे डोस अजून किती दिवस देणार आपल्या नापाक दहशतवादी कृत्यामुळे सध्या जागतिक महासत्तांच्या रडारवर असलेल्या पाकिस्तानची अमेरिकेने चहूबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. मसूद अझहरच्या मुद्द्यावरून अमेरिकेने पाकिस्तान व चीनला फैलावर घेतले असतानाच आय. एम. एफ. अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अंतर्गत कारभारातील भ्रष्टाचार व सरकारमधील लष्कराचा हस्तक्षेप या कारणामुळे पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून मोठ्या प्रमाणात त्यांचा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी आलेल्या आर्थिक संकटावर उपाययोजना करण्याऐवजी पाकिस्तान सरकारने चीनकडून आर्थिक कर्ज घेतले. अव्वाच्यासव्वा दराने चीनने दिलेल्या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा नव्याने चीनकडून कर्ज घेतले. अशाप्रकारे आधीच बुडत चाललेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे कोलमडली आहे.\nपाकिस्तानला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पाकिस्तान सरकारने आय. एम. एफ.कडे 6 ते 7 अब्ज डॉलर कर्जाची मागणी केली. परंतु हे अमेरिकेच्या निदर्शनास आल्यानंतर पाकिस्तानला निधी देण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना अमेरिकेने आय. एम. एफ.ला केली आहे. त्यामुळे आय. एम. एफ.ने पाकवर कठोर अटी लादल्या आहेत. प्रस्तावित निधीचा विनियोग चीनची देणी भागवण्यासाठी पाकने करता कामा नये अशी अट घातली आहे.\n“अल्लाह, आर्मी आणि अमेरिका’ ह्या तीन बाबींवर गेली 70 वर्षे पाकिस्तानची मदार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचे बंद केले. परिणामी हीच संधी साधत चीनने पाकिस्तानला जवळ केले व पाकिस्तानच्या आर्थिक विकासासाठी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गाचे (सीपेक) गोड स्वप्न दाखवत पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात घेतल्या. शेवटी चीनच्या डेथ ट्रॅपमध्ये पाकिस्तान फसत गेला आणि चीनी कर्जाच्या बोजाखाली दबला.\nकाही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः चीनसह इतर मित्रराष्ट्रांकडे आर्थिक मदतीची याचना केली होती, मात्र सर्वच राष्ट्रांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. इतर राष्ट्रांनी पाकिस्तानची विनंती नाकारणे हे पाकिस्तानला अनपेक्षित नव्हते मात्र, चीनसारख्या राष्ट्रानेसुद्धा हात वर करणे हे पाकिस्तानसाठी निश्‍चितच धक्‍तादायक होते. पाकिस्तानने भारताबरोबर कायमच द्वेषाचे राजकारण केले आणि त्यामुळेच पाकिस्तानवर आर्थिक संकट आल्याचे पाकिस्तानातील काही विचारवंत म्हणतात. त्यासाठी ते भूटान, नेपाळ, अफगाणिस्तानचे उदाहरण देतात. भारताने ह्या सर्व देशांना वेळोवेळी आर्थिक साहाय्य व मदत केली आहे. मात्र, त्यांना कर्जाच्या बोजाखाली कधीही दाबले नाही. त्या उलट श्रीलंकेला चीनने संपूर्ण कर्जबाजारी करून टाकले व आता पाकिस्तानचा क्रमांक आहे. त्यामुळे चीनशी असलेले संबंध पाकिस्तानने तोडावेत असा एक विचार प्रवाह सध्या पाकिस्तानात वाहत आहे.\nकोणत्याही राष्ट्राकडून आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे पाकिस्तानच्या एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे 6 ते 7 अब्ज डॉलरची आर्थिक मदत मागण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नाईलाजाने परवानगी दिल्याची घोषणा केल्याबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानच्या आर्थिक धोरणावर टीका केली. टीका करताना पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या प्रमाणात चीनी हस्तक्षेप वाढत आहे ते पाकिस्तानच्या प्रगतीसाठी धोकादायक असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. पाकिस्तानने मदत मागितल्यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला आर्थिक मदत देईलसुद्धा, मात्र त्याचे काय परिणाम होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय \nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आय. एम. एफ.) ही संयुक्त राष्ट्राची अंगीकृत संस्था असून अर्थतज्ज्ञ जॉन मर्नाड केन्स यांच्या सूचनेनुसार सन 1945 मध्ये ब्रेटनवूड येथे भरलेल्या परिषदेत स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ऑक्‍टोबर 2018 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे 189 राष्ट्रे सदस्य असून त्याचे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आहे. नावाप्रमाणेच आय. एम. एफ. ही फंड पुरविणारी संस्था असून सर्व सदस्य राष्ट्र कोटा पद्धतीने त्यात आपला फंड देत असतात व त्याच पद्धतीने त्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा मिळत असतो. सन 2016 च्या आकडेवारीनुसार आय. एम. एफ.चा एकूण निधी हा 666 अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे. थोडक्‍यात सांगायचे झाले तर आय. एम. एफ. ही संपूर्ण जगाची बॅंक आहे. अमेरिका, जपान, चीन, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली, भारत ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आर्थिक रसद पुरविणारी प्रमुख 8 राष्ट्रे असून पाकिस्तान ह्या तालिकेत पहिल्या 50 राष्ट्रांमध्येसुद्धा नाही. जी राष्ट्रे अत्यंत खराब आर्थिक स्थितीत असतात, त्या राष्ट्रांना आय. एम. एफ. कर्जरूपाने आर्थिक मदत पुरवित असते.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बॅंक यांच्यात फरक काय \nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बॅंक (वर्ल्ड बॅंक) ह्या दोन्ही संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संस्था असल्या तरी यांच्यात मुख्य फरक म्हणजे जागतिक बॅंक फक्त विकास कामासाठी आर्थिक मदत (कर्ज) देते. जसे रस्ते बांधणे, दुर्गम भागांचा विकास करणे इत्यादी. जागतिक बॅंक हे कर्ज अत्यंत कमी व्याजदराने व कधीकधी तर बिनव्याजीसुद्धा देत असते. त्यामुळे जागतिक बॅंकेने कर्ज दिले या शब्दाचा दुसरा अर्थ असा असतो की तो देश विकसित होत आहे किंवा प्रगती करीत आहे. त्यामुळे जागतिक बॅंकेकडून कर्ज घेणाऱ्या देशांकडे परकीय गुंतवणूक आकर्षित होत आलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी फक्त आर्थिक संकटात सापडलेल्या राष्ट्रांना आर्थिक साहाय्य देत असते. त्यामुळे ह्याचे नकारात्मक परिणाम त्या देशातील परकीय गुंतवणुकीवर होत असतात. भारताने आय. एम. एफ.कडून शेवटचे कर्ज सन 1991 मध्ये घेतले होते. त्यानंतर भारताने आय. एम. एफ.कडून कधीही कर्ज न घेता फक्त निधीच पुरविला आहे. आय. एम. एफ.कडून घेतलेले कर्ज बुडविणे हा अंतरराष्ट्रीय स्वरूपाचा अपराध असून आय. एम. एफ.ला निधी पुरविणारी प्रमुख राष्ट्रे कर्जाची वसुली कशा पद्धतीने करायची याचा निर्णय घेत असतात.\nथोडक्‍यात, पाकिस्तानची वाटचाल ही अस्थिरतेकडून अराजकतेकडे सुरू झाली आहे. सतत भारताचा द्वेष करून व युद्धाच्या धमक्‍या देऊन पाकिस्तान सरकार पाकिस्तानी नागरिकांची मने जिंकेलही, मात्र भुकेल्या जनतेला भावनिक शब्दांचे डोस अजून किती दिवस देणार पाकिस्तानसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. इम्रान खान यांच्याकडे पंतप्रधान पदाच्या रूपाने पाकिस्तानचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी आलेली आहे व त्याचा उपयोग त्यांनी भारत विरोधात गरळ न ओकता पाकिस्तानच्या विकासासाठी करावा हीच सामान्य पाकिस्तानी जनतेची भावना असणार.\nअग्रलेख : राहुल गांधींचे मुक्‍तचिंतन\nकटाक्ष : हा न्याय म्हणावा का\nनोंद : एलआयसी “इश्‍यू’\n47 वर्षांपूर्वी प्रभात : ब्रिटनमधील भारतीय डॉक्‍टरांवर नवे निर्बंध\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या ���िवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/russia-and-ukraine-war-crisis-sukhoi-su-30mki-air-superiority-fighter-modernization-effects-on-purchases-rjs00", "date_download": "2022-05-25T04:50:04Z", "digest": "sha1:3O4WHSY7FV636E3AXTQ7AB6Q77WDYA7U", "length": 9344, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘सुखोई’चे आधुनिकीकरण तूर्त लांबणीवर | Sakal", "raw_content": "\n‘सुखोई’चे आधुनिकीकरण तूर्त लांबणीवर\nनवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतीय हवाईदलालाही बसला आहे. भारतीय हवाई दलाने ‘सुखोई -३० एमकेआय’ ही विमाने अद्ययावत करण्याची योजना तूर्त थांबविली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या साह्याने आपल्याकडील ८५ विमाने अद्ययावत करण्याची योजना भारतीय हवाई दलाने आखली होती.\nसध्याची स्थिती पाहता ती योजना आता थांबविण्यात आली आहे. तसेच नवी अत्याधुनिक १२ ‘एसयू-३०एमकेआय’ विमाने खरेदी करण्यासही काही विलंब लागू शकणार आहे. या कराराची एकूण किंमत २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतीय संरक्षण उत्पादने वापरण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार विमानांमध्येही जास्तीत जास्त भाग भारतीय बनावटीचे वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुखोई-३० एमकेआय ही विमाने सप्टेंबर २००२पासून भारतीय हवाईदलात समाविष्ट करण्यात आली आहे.\nहवाईदलाकडील ८५ सुखोई विमानांमध्ये अधिक शक्तीशाली रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला तोंड देण्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यामुळे या विमानांची क्षमताही वाढणार होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय हवाईदलाला गरज पडेल तेव्हा टप्याटप्प्याने २७२ सुखोई विमाने रशियाकडून खरेदी करण्यात आली आहेत. यापैकी ३०-४० विमाने पहिल्या टप्प्यात अद्ययावत करण्यात येणार होती.\nसुटे भाग मिळण्यातही उशीर\nरशिया व युक्रेन युद्धामुळे लढाऊ विमानांसाठीचे सुटे भाग मिळण्यासही उशीर होत आहे. परंतु, ही समस्या फार मोठी नाही. उरी येथील हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर भारताने आवश्‍यक त्या सुट्या भागांचा साठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याला त्याचा फार मोठा तुटवडा जाणविणार नसल्याचे अधि���ाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, काही काळाने याचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे भारतीय हवाई दलाने परदेशी उपकरणांचा वापर नियंत्रित स्वरुपात ठेवला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/traditional-shiva-jayanti-procession-city-also-celebrates-every-year-bsi96", "date_download": "2022-05-25T03:16:05Z", "digest": "sha1:IJNSUPOGGJ6HEPUPF3VIKL77BQHOYECL", "length": 9240, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "कऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे | Sakal", "raw_content": "\nकऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे\nहेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा\nकऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज की जय..., तुमचं आमचं नातं काय... जय भवानी जय शिवराय, जय भवानी... जय शिवाजी, कसलं वादळ... भगवं वादळ... या ना अशा घोषणांनी सारे कऱ्हाड शहर आज दणाणुन गेले. निमीत्त होते पारंपारीक शिवजयंतीनिमीत्त शहरातुन घोडे, चित्ररथ, वाद्ये, तुताऱ्यांच्या ललकारीत महिला, नागरीक, युवक, युवतींच्या उपस्थितीत दिमाखात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे.\nशहरात दरवर्षी पारंपारीक शिवजयंती दिमाखात साजही केली जाते. कोरोना नंतर दोन वर्षांनी होत असलेल्या यंदाच्या मिरवणुकीत तरुणांचा मोठा जोश दिसुन आला. येथील पांढरीच्या मारुती मंदिरापासुन सायंकाळी सातनंतर मिरवणुकीस पालखी पुजनाने हिंदु एकता आंदोलनाचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले, सौरभ पाटील, जयवंत पाटील, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, मुकुंद चरेगावकर, फारुख पटवेकर, मजहर कागदी यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.\nमिरवणुकीत पारंपारीक वेशभुषा परिधान करुन घोड्यावर स्वार झालेले युवक, युवती, महिला, वाद्ये, घोडी, नागरीक, महिला, तरुण- तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत हणुमानाची वेशभुषा केलेला कलाकार सहभागी झाले होते. धिप्��ाड शरीयष्टीच्या हणुमानाने सर्व मिरवणुकीचे लक्ष वेधले. युवक, युवतींसह बालगोपाळांचे मिरवणुकीतील ते आकर्षण ठरले. मिरवणुक पांढरीच्या मारुती मंदिरापासुन कन्याशाळेसमोरुन, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकात नेण्यात आली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला.\nआशीष शेलार, खासदार नाईक-निंबाळकर\nशिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील एका उंच वाहनात भाजपचे विक्रम पावसकर यांच्या समवेत भाजपचे खासदार रणजितसींह नाईक-निंबाळकर, भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी आमदार शेलार यांनी जोरदार घोषणाही दिल्या. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/in-amabarnath-a-heart-touchy-story-of-an-couple-who-lost-their-life-in-an-road-accident-and-after-accident-their-bodies-were-found-hugged-to-each-other-621258.html", "date_download": "2022-05-25T03:44:13Z", "digest": "sha1:CG2X6W4PF3P4RZHTDLZXV2NXRCCU5JP2", "length": 11376, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Other district » In Amabarnath a heart touchy story of an couple who lost their life in an road accident and after accident their bodies were found hugged to each other", "raw_content": "मरतानाही एकमेकांना घट्ट धरून ठेवलं, वयोवृद्ध दाम्पत्यांचा एकमेकांना बिलगलेला मृतदेह पाहून काळजात चर्रर्र\nअंबरनाथमधील अपघात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची काळीज पिळवटून टाकणारी गोष्ट\nवासुदेव भोईर यांना पायाला इजा असल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते. त्यामुळं त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या. मात्र..\nनिनाद करमरकर | Edited By: सिद्धेश सावंत\nअंबरनाथ : अ‍ॅसिडनं (Ambarnath Accident) भरलेल्या पेटत्या ट्रकच्या धडकेत रिक्षा जळून खाक झाल्याची घटना बुधवारी अंबरनाथमध्ये घडली होती. या घटनेत रिक्षातील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रिक्षेतील द���म्पत्यापैकी पत्नीला रिक्षेबाहेर उडी मारणं सहज शक्य होतं. मात्र मृत्यू समोर दिसत असतानाही तिनं पतीची साथ न सोडता बलिदान दिलं. या आधुनिक सावित्रीच्या बलिदानाची गोष्ट ऐकून सध्या अंबरनाथकर हळहळतायत. ही घटना अपघातानंतर चार दिवसांनी समोर आली असून अत्यंत हृदयस्पर्शी कहाणी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलंय. अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर हे वृद्ध दाम्पत्य बुधवारी दुपारी डोंबिवलीला राहणाऱ्या आपल्या मुलीकडे रिक्षेनं निघाले होते. त्यावेळी त्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर जेव्हा त्यांचे मृतदेह समोर आले, तेव्हा ते दोघंही जण एकमेकांना बिलगलेल्याचं आढळून आलं आहे.\nनेमकं काय घडलं होतं\nपरिसरात राहणाऱ्या राजेश यादव याच्या रिक्षेत हे दाम्पत्य दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरून निघालं. त्यांची रिक्षा आनंदनगर पोलीस चौकीच्या पुढे वालधुनी नदीच्या पुलावर आली असता समोरून एक पेटलेला ट्रक त्यांना रिक्षेच्या दिशेनं उलटा येताना दिसला. त्यामुळं वासुदेव यांनी रिक्षाचालक राजेश याला रिक्षेतून उडी मारण्यास सांगितलं. वासुदेव भोईर यांना पायाला इजा असल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते. त्यामुळं त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या. मात्र समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांनी पतीची साथ सोडली नाही आणि पतीसोबत बलिदान दिलं. रिक्षाचालक राजेश याच्या समोरच पेटत्या ट्रकनं रिक्षेला धडक देत रिक्षेचा चक्काचूर केला आणि रिक्षेलाही आगीच्या ज्वाळांनी वेढलं. लहानपणापासून वासुदेव भोईर यांच्याच बाजूला राहणाऱ्या राजेश यांचे अपघाताचं दृश्य आठवताना आजही अश्रू थांबत नव्हते.\nआई बाबांच्या या अपघाताबाबत मृत वासुदेव भोईर यांचा मुलगा मयूर याला विचारलं असता, आईबाबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, असं मुलगा मयूर म्हटलंय. बाबांना शारीरिक व्याधींमुळे चालता येत नव्हतं. मात्र आईला त्यावेळी सहज रिक्षातून उडी मारता आली असती. मात्र तरीही तिनं बाबांची साथ सोडली नाही, असं मयूरनं म्हटलंय.\nसर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही रिक्षा आग विझ���ल्यानंतर बाहेर काढण्यात आली, त्यावेळी वासुदेव आणि गुलाबबाई यांचे मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत बाहेर काढले गेले. मृतदेह वेगळे होत नसल्यानं ते तशाच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळीज पिळवटलं होतं. त्यामुळं अखेरच्या क्षणीसुद्धा पतीची साथ न सोडणाऱ्या गुलाबबाई यांना खरोखर आधुनिक सावित्री म्हणावं लागेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.\nकल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप\nनेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड\nहिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/page/2/", "date_download": "2022-05-25T03:23:03Z", "digest": "sha1:TJPFBN4FQS73KQVTW5CFTBHGYAUEIHNM", "length": 12599, "nlines": 165, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "प्रसिद्धीपत्रक | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nतालुकास्तरावर मुद्रांक नोंदणीची अद्यावत सुविधा उपलब्ध करावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nप्रकाशित केले : 08/04/2022\nऔरंगाबाद, दि.07 (विमाका) :- मुद्रांक नोंदणीद्वारा मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल प्राप्त होतो. त्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देणे शक्य…\nनाथ षष्ठी दिंडीतील वारकऱ्यांनी कोविड लस घेणे आवश्यक – जिल्���ाधिकारी सुनील चव्हाण\nप्रकाशित केले : 21/03/2022\nनाथषष्ठी सोहळ्यात कोविड नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन सर्व व्यवस्थेसह चोख बंदोबस्त ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) :…\nआदिवासी बांधवांना शासन नियमानुसार योग्य न्याय देणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nप्रकाशित केले : 15/03/2022\nऔरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) : आदिवासी बांधवांना शासनाच्या निर्णयातील नमूद नियमांनुसार योग्य तो न्याय देण्यास प्रथम प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन…\nमतदान प्रक्रियेतील महिला, नवमतदारांचा सहभाग महत्वाचा – केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय\nप्रकाशित केले : 15/03/2022\nऔरंगाबाद,दि.14 (विमाका) :- मतदान प्रक्रिया सर्वंकषरित्या यशस्वी होण्यासाठी महिला, नवमतदार यांचा सहभाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांची परिपूर्ण नोंदणी…\nमहिलांनी आर्थिकदृष्टया स्वावलंबी व सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nप्रकाशित केले : 09/03/2022\nऔरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : महिलांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवण्याबरोबरच आर्थिक दृष्टया स्वावलंबी व सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे, प्रत्येक महिलांनी…\nलोकशाही दिनात 11 तक्रारी प्राप्त\nप्रकाशित केले : 08/03/2022\nऔरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात 7 मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात एकूण 11 तक्रारी…\nनिर्बंधमुक्तीसाठी लसीकरण अनिवार्य -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nप्रकाशित केले : 08/03/2022\nलसीकरण उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल,पोलीस,आरोग्य विभागाचे विशेष पथकाची निर्मिती औरंगाबाद, दि. 07 (जिमाका) : लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती…\nकोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस धनादेशाचे वितरण\nप्रकाशित केले : 01/03/2022\nऔरंगाबाद, दिनांक 28 (जिमाका) : कोविड-19 मध्ये निधन पावलेल्या कर्तव्यावरील शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 50 लक्ष रुपयाचे सानुग्रह सहाय्य अनुदान…\nस्पर्धेत सहाभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाची मतदार जागृती सुरु “माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य”\nप्रकाशित केले : 24/02/2022\nऔरंगाबाद, दि.22, (जिमाका) : सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्व पटवून देण्यासठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे…\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nप्रकाशित केले : 20/02/2022\nऔरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कार्यात समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांना सोबत घेवून कार्य केले….\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jacqueline-fernandez/", "date_download": "2022-05-25T04:36:56Z", "digest": "sha1:XJOYCTYWF3KKCOHPTK6CJ3OQMYEQEFWP", "length": 6725, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "jacqueline fernandez मराठी बातम्या | Jacqueline Fernandez, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nकतरिना ते प्रियांका या अभिनेत्रींना अभिनयाशिवाय 'या' गोष्टींमध्ये आहे रुची\nजॅकलिन फर्नांडिसची दिल्ली कोर्टात धाव; परदेशात जाण्यासाठी मागितली परवानगी\nसुकेश चंद्रशेखरशी मैत्री जॅकलिनला भोवली, कोट्यवधींची संपत्ती EDकडून जप्त\nजॅकलिन फर्नांडिसचं जंगी सेलिब्रेशन, कारण आहे फारच खास\n'मराठीतून सांगितलेलं कळत..',रिंकू राजगुरुचा डायलॉग म्हणताना जॅकलिनचा VIDEO VIRAL\nसारा-जान्हवीसह भूमी होती सुकेशच्या निशाण्यावर, ED तपासातून स्पष्ट\nजॅकलीनसह Pics लीक झाल्यानंतर ठग सुकेश आहे डिस्टर्ब, म्हणाला-आमचं प्रेम...\nED चौकशीत अडकलेल्या जॅकलिनने का सोडला नागार्जुनचा चित्रपट, समोर आलं मोठं कारण\nजॅकलीन-सुकेश चंद्रशेखरचा प्राइव्हेट फोटो व्हायरल; अभिनेत्रीने केली विनंती\nबॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदयविकाराचा झटका\nजॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता सुकेश 200 कोटीच्या घोटाळ्यातील आरोपीचा दावा\nअभिनेत्री Jacqueline Fernandez ला ईडीचा मोठा दणका; भारताबाहेर जाण्यावर बंदी कायम\nजॅकलिनच्या सुपरहिरो चित्रपटासाठी 500 कोटींची गुंतवणूक करणार होता सुकेश चंद्रशेखर\nExclusive: जॅकलिन, नोरासह आणखी 10 अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात\nसुकेश जॅकलिनच्या असा आला संपर्कात, मग सुरू झाला भेटवस्तूंचा सिलसिला\nJacqueline Fernandez Net Worth: जॅकलीन फर्नांडिस आहे एका आयलँडची मालकीण\nजॅकलिनला पुन्हा जावं लागणार ED ला सामोरं; मनी लॉन्ड्रिंग प���रकरणात आज चौकशी\nजॅकलिनला परदेशात जाण्यापूर्वीचं मुंबई विमानतळावरू घेण्यात आलं ताब्यात\nजॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेतून भारतात कशी पोहोचली अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nमहाठग सुकेशला Kiss करताना दिसली जॅकलिन; VIRAL फोटो पाहून चाहते चकित\n'Manike mage hithe'वर जॅकलिननं योहानीसोबत केला जबरदस्त डान्स; काही तासांत 50 लाख\nMoney Laundering Case : चौथ्या समन्सनंतर जॅकलिन ED च्या कार्यालयात दाखल\nJacqueline fernandez : जॅकलीन फर्नांडीसची कार्बन कॉपी आहे ही अभिनेत्री\nजॅकलिन फर्नांडिसचं खास सेलेब्रेशन; किन्नर ट्र्स्टला भेट देत साजरा केला गणेशोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%B2%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2022-05-25T03:59:50Z", "digest": "sha1:A4Y7RLUJH2F2HVRXPJLPHHXEZT4C64ON", "length": 3344, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:ॲलन हर्स्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान जुलै २०२१ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-25T03:22:22Z", "digest": "sha1:3HAEAHCZCEXB7CD3KRXCEYCHCH6BUB55", "length": 6069, "nlines": 134, "source_domain": "washim.gov.in", "title": "आय.टी.आय. रिसोड येथिल रोजगार मेळावा – कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे रद्द | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nआय.टी.आय. रिसोड येथिल रोजगार मेळावा – कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे रद्द\nआय.टी.आय. रिसोड येथिल रोजगार मेळावा – कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे रद्द\nआय.टी.आय. रिसोड येथिल रोजगार मेळावा – कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे रद्द\nआय.टी.आय. रिसोड येथिल रोजगार मेळावा – कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे रद्द\nआय.टी.आय. रिसोड येथिल रोजगार मेळावा – कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे रद्द\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/11/benefits-of-eating-raw-mango.html", "date_download": "2022-05-25T04:33:16Z", "digest": "sha1:TJCEFILSEEDT5C3LPLGFOIWOT5TX4DDE", "length": 4942, "nlines": 60, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "आंबट-गोड कैरी खाण्याचे गुणकारी फायदे", "raw_content": "\nआंबट-गोड कैरी खाण्याचे गुणकारी फायदे\nएएमसी मिरर वेब टीम\nकैरी हा शब्द जरी उच्चारला तरीदेखील अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळा सुरु झाला की बाजारात कैऱ्या दिसू लागतात. त्यामुळे घराघरात कैरीचं पन्हं, कैरीची डाळ, लोणचं, मोरांबा,साखरआंबा असे अनेक पदार्थ होऊ लागतात. चवीला आंबट-गोड असलेल्या कैरीमध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. जे फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळे कैरी खाण्याचे नेमके फायदे काय ते जाणून घेऊयात.\n१. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता पसरली असते. त्यामुळे कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो.\n२. ज्यांच्या शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तींनी रोजच्या जेवणात मुरांबा, साखरआंबा या पदार्थांचा समावेश करावा.\n३.उन्हाळ्यात सतत घाम येतो. त्यामुळे घामावाटे शरीरातील क्षार निघू जातात आणि थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत कैरी खावी. कैरीमध्ये सोडिअम आणि पोटॅशिअम यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांची कमतरता भरुन निघते.\n४. उन्हाळ्यात अनेकांचा घोळणा फुटतो. ( नाकातून रक्त येणे) त्यावेळी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं.\n५. आजारपणामुळे तोंडाची चव गेल्यास कैरीची लहानशी फोड खावी.\n(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी ��� डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/what-is-meaning-of-r-value-and-city-value-what-they-indicates-asj-82-print-exp-0122-2777207/lite/", "date_download": "2022-05-25T03:07:43Z", "digest": "sha1:FUILQBIVOVCOKST5J7E7I3V73YX46PMB", "length": 23601, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "what is meaning of r value and city value ? what they indicates ? | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nया व्हॅल्यू काय सांगतात\nआर व्हॅल्यू आणि सिटी व्हॅल्यू म्हणजे काय याचा धांडोळा\nWritten by भक्ती बिसुरे\nकरोना महासाथ सुरू झाल्यानंतर विषाणू संसर्गाशी संबंधित ज्या नव्या संकल्पना आपल्याला ज्ञात झाल्या आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात रूढ झाल्या त्यांमध्ये आर व्हॅल्यू आणि सीटी व्हॅल्यू या दोन प्रमुख संकल्पना आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनाने भारतात करोनाची तिसरी लाट आणली आहे. त्याच वेळी देशात संसर्ग वाढण्याचा वेग म्हणजेच आर व्हॅल्यू १.३० पर्यंत घटल्याचे ताज्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एका बाजूला रुग्णसंख्या धडकी भरवणारी असली तरी घटलेली आर व्हॅल्यू मात्र दिलासा देत आहे. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला सीटी व्हॅल्यू २४ किंवा त्याहून अधिक असलेल्या लक्षणविरहित रुग्णांना करोना निगेटिव्ह समजावे का याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे विचारणा केली गेली आहे. त्यानिमित्ताने आर व्हॅल्यू आणि सिटी व्हॅल्यू म्हणजे काय याचा धांडोळा पुन्हा एकदा घेणे आवश्यक आहे.\nआर व्हॅल्यू म्हणजे काय\nविश्लेषण : दाऊदचे २० शुटर, ५०० गोळ्या झाडल्या, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहांचं वादग्रस्त मुंबई कनेक्शन काय\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : ‘एज्युटेक’ची हवा ओसरली\nकरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग म्हणजे त्याची आर व्हॅल्यू होय. संसर्ग झालेला एक रुग्ण किती नागरिकांमध्ये त्या संसर्गाचा प्रसार करतो, याला विषाणूची आर व्हॅल्यू असे म्हणतात. एक रुग्ण जर अनेकांना संसर्गाच�� प्रसार करण्यास कारणीभूत ठरत असेल तर विषाणूची आर व्हॅल्यू अधिक आहे असा स्वाभाविक निष्कर्ष निघतो. भारतात ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत वाढ दिसू लागल्यानंतर १३ जानेवारीला तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक म्हणजे २.८९ आर व्हॅल्यू नोंदवण्यात आली होती. २४ जानेवारीला त्यात लक्षणीय घट होऊन १.३० आर व्हॅल्यू नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे साथीचा वेगही नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nसीटी व्हॅल्यू म्हणजे काय\nकरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्वांत अचूक – गोल्ड स्टँडर्ड चाचणी म्हणून – रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्ट – अर्थात – आरटी – पीसीआर चाचणीचा लौकिक आहे. आरटी – पीसीआर चाचणीतून रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यातील आरएनएचे रूपांतर डीएनएमध्ये केले जाते. म्हणजेच आरएनएची डीएनए प्रत (कॉपी) निर्माण केली जाते. या प्रक्रियेत रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यामध्ये करोना विषाणू आहे किंवा नाही याचे निदान करणे शक्य होते. विषाणूचे निदान होण्यासाठी आरएनएची डीएनए कॉपी किती वेळा करावी लागली याला ‘सायकल थ्रेशहोल्ड’ व्हॅल्यू म्हणजेच सीटी व्हॅल्यू असे म्हटले जाते.\nसीटी व्हॅल्यू कशी मोजतात\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ३५ ही सीटी व्हॅल्यू निश्चित केली आहे. ज्या रुग्णाच्या आरटी – पीसीआर चाचणीतून ३५ सीटी व्हॅल्यू नोंदवण्यात येईल तो रुग्ण करोना बाधित आहे असे म्हटले जाते. आरएनएची डीएनए कॉपी तयार होताना एक-दोन, दोन-चार, चार-आठ या पटीत ही प्रक्रिया होते. बहुतांश रुग्णांमध्ये ८-१० आवर्तनांमध्ये विषाणूचे निदान होते. काही रुग्णांमध्ये मात्र ३० ते ३५ आवर्तनांनंतर विषाणू आढळतो. कमी आवर्तनांमध्ये विषाणू सापडला तर रुग्णाच्या वैद्यकीय नमुन्यामध्ये विषाणूचे प्रमाण (व्हायरल लोड) अधिक आहे हे स्पष्ट होते. अधिक आवर्तनांनंतर विषाणू सापडला असता विषाणूचे प्रमाण कमी आहे असा निष्कर्ष निघतो.\nसीटी व्हॅल्यू आणि आजाराची तीव्रता यांचा संबंध किती\nरुग्णाच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालात सीटी व्हॅल्यू नमूद केलेली असते. सीटी व्हॅल्यू कमी असलेल्या रुग्णामध्ये विषाणूचे प्रमाण (व्हायरल लोड) अधिक असते. सीटी व्हॅल्यू अधिक असलेल्या रुग्णांमध्ये तो तुलनेने कमी असतो. मात्र, सीटी व्हॅल्यू आणि रुग्णाची प्रकृती यांचा परस्��र संबंध असेलच असे नाही. विषाणूचे प्रमाण अधिक असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असण्याची शक्यता अधिक असते. त्याच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोकाही अधिक असतो. मात्र, रुग्णाची प्रकृती, प्रतिकारशक्ती यांवरही या बाबी अवलंबून असल्याने सीटी व्हॅल्यू कमी असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीरच असेल, किंवा सीटी व्हॅल्यू अधिक असलेल्या रुग्णाची प्रकृती चांगली असेल असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. त्याबाबतचे निदान किंवा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतरच करणे योग्य ठरेल.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nस्मृती मानधनाची झेप : आयसीसी पुरस्कारावर मोहोर\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: १८ वर्षीय हल्लेखोराने आधी आजीला घातली गोळी, नंतर शाळेत जाऊन अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n��ंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : गुगल, फेसबुकच्या नफेखोरीला आणखी वेसण\nविश्लेषण : यंदा दाव्होसच्या मांडवात बदललेली ग्रीष्मातील हवा कितपत परिमामकारक ठरेल\nविश्लेषण : बनावट पोलीस चकमकींना चाप बसेल\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : ‘एज्युटेक’ची हवा ओसरली\nविश्लेषण : QUAD देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी जपानमध्ये; पण ही QUAD संघटना नेमकी काय आहे\nविश्लेषण : ट्विटरच्या नव्या धोरणुनसार फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई; जाणून घ्या नवीन फिचर्स\nविश्लेषण : छद्म पर्यावरणवाद (इको फॅसिझम) की निव्वळ वांशिक विद्वेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2021/10/blog-post_18.html", "date_download": "2022-05-25T04:35:14Z", "digest": "sha1:55FMS25TKQO4X3XXPITN22S4PBOPS726", "length": 29160, "nlines": 214, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "वाईट दिवस कार्यकर्त्��ांचे! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nमाणूस जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे. जात, धर्म, लिंग, वर्ण, वंश अशा सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन समतापूर्ण वातावरण, आनंदाने जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हासुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा अधिकार मिळतोच आणि मिळालेला असतोच. शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, विकासाचा अधिकार, व्यवसायाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, मुक्तपणे भ्रमण-संचार अधिकार, मालमत्ता व साधने बाळगण्याचा अधिकार, आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार, शोषणापासून मुक्त राहाण्याचा अधिकार; राजकीय नेतृत्व, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सेवा घेण्याचा अधिकार. असे एक ना अनेक अधिकार जन्मातच माणसाला मिळतात. सर्वसामान्य आणि लोकशाही देशातील नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार व विविध माध्यमांतून अभिव्यक्त होण्याचा, संघटित होण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा, अहिंसक मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळालेलाच असतो. हे सर्व अधिकार आपणांस सभ्य नागरिक, समाजांत आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पुरेपूर लाभ मिळत नाही आणि आपण तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही.\nअनेकांना समतेचा अधिकार असूनसुद्धा जात-धर्म अशा भेदांना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार असूनसुद्धा आज कित्येक मुलांना आज शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था, सेवा-सुविधा असूनसुद्धा गरिबीमुळे शिक्षण मिळत नाही. हसण्या-बागडण्याच्या वयात मुलांना अवैध धंदे व इतर ठिकाणी कामगार म्हणून वेठबिगारी करावी लागते, यासारखे वाईट नाही. बालिक आणि महिला कामाच्या ठिकाणी उच्चपदावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणऱ्या शोष��ाला बळी पडत आहेत. आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आणि विसरून जातो. सामान्य नागरिकांना काय पाहिजे असतं- दोन वेळचे अन्न, अंगभर कपडे, डोक्यावर आपलं स्वतःचं आणि हक्काचं घर. या सर्वांपासून आज सर्वसामान्य जनता वंचित आहे. शेतीतून उत्पन्न संपत्तीचे शोषण होत रहावे अशी पध्दतशीर व्यवस्था असल्याने ग्रामीण भारतातील शेतमजूर लोक शहरांत स्थलांतरित होऊन झोपडपट्टीत नरकयातना भोगत आहेत. इतके खराब जीवन जगत आहेत त्याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही. त्याचबरोबर आदिवासी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मूळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जातीय व धार्मिक हिंसाचार, अतिरेकी हल्ले यात मोठे राजकीय नेते, पुढारी कधी भरडले आहेत का नाही. सर्वसामान्य माणूसच यात भरडला जात आहे. मग आंदोलन, मोर्चाच्या वेळी होणारी पोलीस कारवाई कार्यकर्ते यांचेवर होते आणि कार्यकर्ते असतात ते म्हणजे सर्वसामान्य. यामुळे राजकीय पक्ष व संघटना, सेवाभावी संस्था, युनियन व इतर पक्षाचे गट यांच्यामुळे सामाजिक सुरक्षितता हा मानवी अधिकार पायदळी तूडवला जात आहे.\nमग आपणांस असा प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार कार्यकर्त्यांना असताना आमच्या समाजात इतका मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष-संघटनांच्या मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो. परंतु आम्ही आमचे कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वतःचा स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो. भारतीय राज्यघटनेने माणसाला माणसाप्रमाणे वागणूक व अधिकार आम्हास सांगितली आहेत ती आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष-संघटनांच्या मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो. परंतु आम्ही आमचे कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वतःचा स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो. भारतीय राज्यघटनेने माणसाला माणसाप्रमाणे वागणूक व अधिकार आम्हास सांगितली आहेत ती आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का जो कार्यकर्ता किंवा समाज आपले हक्काधिकार विसरतो त्या समाजात कार्यकर्त्यांना आपले हक्काधिकार सहजासहजी मिळत नाहीत. हा सर्व दोष आपलाच आहे, कारण गाफील आणि झोपलेल्या व्यक्तीच्या घरात चोरी होते. जो सतत जागरूक असतो व सावध असतो त्याच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत. याचा साधा आणि सोपा अर्थ असा होतो की आपणांस कोणाचेही कार्यकर्ते बनवण्यासाठी समाजात आपल्या आजूबाजूला असे चोर फिरत असतात. तुमच काम चांगल आहे, माणसांचे बळ आहे, घरची परिस्थिती बेताची आहे यांच्यावर अशा चोरांचे लक्ष असते. म्हणून आपण गाफील न राहाता सतर्क राहाण्याची गरज आहे.\nया उलट या चोरांना आता रान मोकळे झाले आहे, कारण आमचा समाज जागरूक नाही. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, प्रांत, भाषा, शैक्षणिक-सांस्कृतिक निरक्षरता, फुटिरता अशा विषमतेच्या विषाने तो मुर्छित झालेला आहे, म्हणजे कार्यकर्ते होताना. जेवण, काही थोडे आर्थिक आमिष यामुळे तो भुललेला आहे. संविधानातील समतेच्या मूल्यांचा नेहमीच आपल्या दलबदलू वागण्यामुळे अनादर झाला आहे. आपण जागरूक नसल्याने समाजाचे आर्थिक व राजकीय शोषण होताना आपण बघतो. गरीबांचे अज्ञान, हतबलता व मध्यमवर्गीय आत्मकेंद्री वृत्ती यामुळे मानवी अधिकारांचे रक्षण करणारे सकारात्मक दबावगट उरलेले नाहीत. ज्याप्रमाणे अंधाऱ्या रात्री सुसाट वारा वहात असताना हातांची ओंजळ करून दिवा विझू नये यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात आपण आणि आपली येणारी पिढी अंधारात चाचपडत राहील. आज वादळात सापडलेल्या दिव्यासारखी परस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे. हा दिवा विझू नये म्हणून कर्तव्याशील ओंजळी म्हणजे या रस्ता भटकलेल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ओंजळीरुपी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, तरच कार्यकर्तारूपी दिवा वाचणार आहे.\nसांगेल तसे म्हणजे जी-हुजुरी करण्यासारखे काम करणारा म्हणजे कार्यकर्ता. काही ठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते परस्थितीमुळे याला बळी पडले आहेत, तर काही पक्षाचे पुढारी यांच्या भुलभुलैया आश्वासनांना बळी पडतात. काही जण फक्त पदासाठी आणि खोटा आव आणण्यासाठी कार्यकर्ते होतात. मग काय आपल्या गाडीवर अमुक कार्यकर्ता, टी-शर्ट, विविध ग्रुप तयार होतात. आंदोलन, मोर्चा, दंगेधोपे, जाळपोळ यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. त्या वेळी त्यात शिक्षण पूर्ण झालेले तरूण यांच्यावर पोलीस केस दाखल होते. भविष्यात कोठेही नोकरी नाही, जनसामान्यांच्या मनात प्रतिष्ठा खराब, त्यामुळे लग्न नाही. मग व्यसनाधीनता, गुंडगिरी, अवैध धंदे अशा विविध मार्गाला असे तरूण लागतात. त्या वेळी ज्या नेत्याचा, पक्षाचा, संघटनेचा, सेवाभावी संस्था, युनियन यांचा तो कार्यकर्ता आहे त्याचा प्रमुख बघायलासुध्दा कोर्टात, पोलीस स्टेशनला जात नाही. त्या वेळी स्वतःची जमीन गहाण ठेवून विकून आपल्या मुलांना कचेरीतून सोडवून आणणारे आई-वडील मी बघितले आहेत. मग आता कुठं गेले या कार्यकर्त्यांचे नेते विचार करण्याची गरज आहे. डिजिटलवर नाव आलं की कार्यकर्ता स्वतःला नेता समजतो. आई-वडील रोजगार करतात. मग पोरगं कोणाचातरी कार्यकर्ता झाला, व्याजाने कर्ज काढून गाडी घेऊन दिली जाते. मग गाडीप्रमाणे कपडे बुट. सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च. मग काय सहा महिने ते एका वर्षात शेती, घर विकलेले कार्यकर्ते मी बघितले आहेत. आता कुठ आहे नेता तुमचा विचार करण्याची गरज आहे. डिजिटलवर नाव आलं की कार्यकर्ता स्वतःला नेता समजतो. आई-वडील रोजगार करतात. मग पोरगं कोणाचातरी कार्यकर्ता झाला, व्याजाने कर्ज काढून गाडी घेऊन दिली जाते. मग गाडीप्रमाणे कपडे बुट. सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च. मग काय सहा महिने ते एका वर्षात शेती, घर विकलेले कार्यकर्ते मी बघितले आहेत. आता कुठ आहे नेता तुमचा प्रश्न मनाला करा उत्तर निश्चित मिळेल.\nकोणत्याही भुलभुलैयाला बळी पडू नका. जर कोणी म्हणत असेल तुमचं सामाजिक कार्य चांगलं आहे, तुम्ही आमच्याकडे या. तर तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय करणार पद नको. पदातून नोटा पडत नाहीत. आमच्या हाताला काम द्या. एखादा सक्षम व जगण्याचा पक्का रोजगार द्या. एखादा उद्योग उभा करून आम्हाला चार पैसे मिळविण्याचे साधन तयार करून द्या. मग बघा, जो तुम्हाला कार्यकर्ता म्हणतो किंवा ‘आमच्या पक्षात, सेवाभावी संस्थेत, युनियनमध्ये या’ म्हणणारा म्हणील, ‘मी तुम्हाला फोन करून कळवतो.’ त्याचा फोन तुम्हाला भविष्यात येणार नाही.\nकार्यकर्ता सक्षम असेल तरच तुमचा नेता, पुढारी, संघटना अध्यक्ष व इतर कोणीही असो तो सक्षम होणार आहे. नाही तर जो कार्यकर्त्यांना सक्षम करू शकत नाही त्याने कार्यकर्त्यांना खोटं आश्वासन देऊ नये. ���ारण स्वतः फाटका असणारा, वेळोवेळी दलबदलू असणारा कार्यकर्त्यांचे भले करू शकत नाही. स्वतःचे चप्पल फाटकं असणारा दुसऱ्याला काय नवीन चप्पल घेऊन देणार विचार करा. एखाद्याचा कार्यकर्ता- ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा कष्ट करून जगा, मानाने जगा. तुम्हाला संविधानाने भरपूर हक्काधिकार दिले आहेत, त्यांचा वापर करा. कायदा सर्वांसाठी समान आहे, त्याचासुध्दा वापर करून बघा, यश निश्चित मिळेल\n- अहमद नबीलाल मुंडे\nहिंदू मुस्लिम ऐक्याची साक्ष\nकोळसा टंचाई व मोदींचे ‘भारनियमन’\nअल्लाहवर ईमान : पैगंबरवाणी (हदीस)\nसूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसामूहिक लुटीची सरकारी शस्त्रे\n२९ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०२१\nईमानियात (श्रद्धाशीलता): पैगंबरवाणी (हदीस)\nखरंच मंत्रीपुत्राला शिक्षा होणार\nसर्वात अगोदर आरोग्याची विचारणा\nसूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपवित्र कुरआन आणि प्रेषित मुहंमद (स.)\nधर्माने मला हिंमत आणि निर्भयता दिली आहे\n२२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१\n'मिलाद-उन-नबी' ची वास्तविकता आणि महत्त्व\nअल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यातील संपर...\nशांतीचे महान प्रणेते प्रेषित मुहम्मद (सल्ल.)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी जगासाठी दिलेले योगदान\nधुरंधर राजकारणी पैगंबर हजरत मुहम्मद (सल्लम)\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nदलित मुख्यमंत्री : काँग्रेसचा 'मास्टरस्ट्रोक' की व...\n०८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१\nअतिवृष्टीमुळे मराठवाड्याचे अतोनात नुकसान\n‘तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते भावांसाठीही पसंत...\nडॉक्टर नवीद जुवाले यांचे वैद्यकीय क्षेत्रात स्पृहण...\nआधुनिक जीवनशैली आणि वाढते हृदयविकार\nमहिलांच्या अस्मितेला सुरक्षाकवच मिळणार की नराधमांन...\nमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 'पत्रयुध्द' नको कृ...\nराष्ट्रवादाच्या नावाखाली बहुसंख्यवाद लादला जातोय\nमौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतरण प्रकरणामध्ये अटक\nअदानींच्या मुद्रा पोर्टवर मादक पदार्थ\nसंस्कृती-सभ्यतांचा उदय आणि ऱ्हास\n०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2021/03/blog-post_95.html", "date_download": "2022-05-25T04:43:14Z", "digest": "sha1:2SRCCUFLG3TUW45W2CV2UWUCS4KIRBPG", "length": 9670, "nlines": 130, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: कामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा", "raw_content": "\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने पुनर्विचार करून हे कायदे मोडीत काढण्याची गरज आहे. वास्तविकता देशाच्या जडणघडणीत कामगारांचे खूप मोठे योगदान असते. मात्र, सरकारने त्यांच्या जीवावर उठणारे कायदे करून आपले भांडवलधार्जिणे जुने धोरण अवलंबिले आहे. कामगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:२५ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कामगार, कायदा, बातम्या, सामाजिक\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/category/food-corner/festival-recipes/", "date_download": "2022-05-25T04:17:35Z", "digest": "sha1:XTVTWVQO4PWT4N6PBL256Z6P63NX4RXM", "length": 8380, "nlines": 115, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Festival recipes Archives - Kalnirnay", "raw_content": "\nअष्टगुणी लाह्यांचे मोदक – लेखा तोरसकर\nअष्टगुणी लाह्यांचे मोदक साहित्य: ���्रत्येक १/२ वाटी गहू, मका, ज्वारी, राजगिरा, तांदूळ, सालांचा भात, साबुदाणा व जवस यांच्या लाह्या, १५० ते २०० ग्रॅम किंवा जेवढे गोड हवे असेल त्या प्रमाणात गूळ, १ छोटा चमचा खारीक पावडर, १ छोटा चमचा काजू-बदाम-पिस्ता यांचे काप, ४ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा दूध, २ मोठे चमचे\nदही पोहे – कालनिर्णय\nदही पोहे बनविण्यासाठी साहित्य: २ वाट्या पातळ पोहे २ वाट्या गोड दही फोडणीसाठी तूप जिरे ४ हिरव्या मिरच्या १० लसूण पाकळ्या कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ साखर दूध फरसाण कृती: प्रथम पोहे धुवून घेणे. त्यात दही, मीठ, साखर घालणे. पळीमध्ये तूप घालून त्यात जिरे, मिरच्या, लसूण पाकळ्या घालणे व ही फोडणी पोह्यांना देणे. सर्व मिश्रण नंतर कालवणे.\nपुरणपोळी बनविण्यासाठी – साहित्यः १ किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ अर्धा किलो साखर १०-१५ वेलदोडयाची पूड थोडेसे केशर आवडत असल्यास थोडी जायफळ पूड १ फुलपात्र (किंवा मोठी वाटी चालेल) रवा १ फुलपात्र कणीक २ फुलपात्रे मैदा १ वाटी तेल मीठ कृती: परातीत रवा घेऊन त्यात थोडं पाणी घालून भिजत ठेवावा. नंतर त्यात\nनारळाच्या दुधातील मोदक बनविण्यासाठी – साहित्य: तांदळाची पिठी पाणी प्रत्येकी १ वाटी नारळाचे दूध अर्धी वाटी मीठ चवीपुरते भाजलेल्या खसखशीची पूड – २ चमचे पाव वाटी साखर अर्धी वाटी खवा कृती: एका नारळाचा चव घेऊन त्यात कोमट पाणी घालून दूध काढून घ्यावे. उरलेला चव जितका भरेल त्याच्या निम्मा गूळ घ्या. त्यात पाव वाटी साखर, अर्धी\nपौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते. ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी\nगुळाची पोळी कशी बनवाल – साहित्यः ५०० ग्रॅम गूळ किसलेला १ वाटी तीळ कूट खसखस कूट ५-६ वेलदोडे व भाजून चुरलेले १ टेबलस्पून खोबरे २|| टेबलस्पून डाळीचे पीठ २ वाट्या कणीक १ वाटी मैदा कृती: कणीक, मैदा व डा���ीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून नेहमीप्रमाणे पोळयांसाठी पीठ भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-sadan-scam-case-former-information-commissioner-deepak-deshpande-acb-akp-94-2769011/", "date_download": "2022-05-25T03:31:15Z", "digest": "sha1:CVCVNLNCRLHPPPIX3OLQHUAHFKEPB62L", "length": 21264, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Sadan scam case Former Information Commissioner Deepak Deshpande ACB akp 94 | महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त करा!; सार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाची न्यायालयात मागणी | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nमहाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त करा; सार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाची न्यायालयात मागणी\nन्यायालयाने त्यांच्या याचिकेवर १ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली असून खटल्याला गैरहजर राहण्यास त्यांना दिलेली मुभा कायम ठेवली.\nWritten by लोकसत्ता टीम\nसार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाची न्यायालयात मागणी\nमुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून आपल्यालाही दोषमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी सार्वजनिक विभागाचे तत्कालिन सचिव आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर १ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली असून खटल्याला गैरहजर राहण्यास त्यांना दिलेली मुभा कायम ठेवली.\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\nया घोटाळ्यातून विशेष न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुत्र आणि पुतण्यासह अन्य आरोपींना पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते. मात्र त्याचवेळी देशपांडे यांना मात्र दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी देशपांडे यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.\nया घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) देशपांडे यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. तसेच त्यांच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला होता.\nन्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर देशपांडे यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १ फेब्रुवारीला ठेवत देशपांडे यांना दिलेला दिलासा कायम ठेवला. दरम्यान, ही याचिका आणि भुजबळ कुटुंबियांना दोषमुक्त करण्याच्या विरोधात आपण केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयाकडे केली.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nनौदलाकडून दुर्घटनेची चौकशी; ‘आयएनएस रणवीर’ स्फोट प्रकरण\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप हो���ार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील ���नधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\n१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण कमीच ; मुंबईत २९ टक्के बालकांना पहिली मात्रा; दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प\n७५ टक्के नालेसफाई पूर्ण ; ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होण्याचा महापालिकेला विश्वास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/02/mumbai_0.html", "date_download": "2022-05-25T03:20:03Z", "digest": "sha1:Y7DC52S2W3N4XWAHZKQ5VLKZ325RFHQS", "length": 5310, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); राजभवन येथे गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणाबाबत आढावा | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nराजभवन येथे गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणाबाबत आढावा\nमुंबई ( ७ फेब्रुवारी २०१९ ) : गेट वे ऑफ इंडिया च्या सुशोभीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अहवाल महापालिका आयुक्त व वास्तुविशारद तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने लवकर सादर करण्याचे निर्देश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिले.\nराज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणासाठी राजभवन येथे बैठक झाली. त्यावेळी राव बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिंदाल फाऊंडेशनच्या संगीता जिंदाल, वास्तुविशारद प्रिती सांघी, वास्तुविशारद आभा नारायण लांबा, स्टोन डॉक्टर्स संस्थेचे हार्वेश मारवा व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nराव म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुची स्वच्छता, परिरक्षण व संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महापालिका आयुक्त व वास्तुविशारद तज्ज्ञ यांनी मुंबईतील इतर हे���िटेज वास्तुप्रमाणे गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरण्याबाबतचा अहवाल लवकर सादर करावा. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासन राज्यातील हेरिटेज वास्तुचे संरक्षण व जतन करीत असून हे करताना वास्तू आहे त्या स्थितीत ठेवून त्याचे सुशोभीकरणही केले जाईल.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/3811/", "date_download": "2022-05-25T03:23:50Z", "digest": "sha1:URT6AQA7YYIMNO4FB34PA7HEO2DDEIJ6", "length": 9270, "nlines": 105, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश\nअमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश\nचिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)\nअमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश\nपाचोरा येथील पाचोरा ग्रामीणसह आता शहरात देखील शिवसेनेला गळती लागली असून भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला असताना, गेल्या काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ मध्येच सुरुंग लावला असून येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शिवसेनेमधील वाढती घुसमटता व आमदार किशोर पाटील हे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nही तर सुरुवात असून येणाऱ्या काळांत शिवसेना व राष्ट्रवादी ला मोठे भगदाड पडेल तसेच प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपात योग्य तो सन्मान राखून लवकरच शह��ांतील महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जातील आणि येणाऱ्या काळांत पाचोरा व भडगाव दोघे तालुके मिळुन भव्य असा प्रवेश सोहळा मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात होईल असे परत एकदा अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी डॉ.भुषण मगर,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,विकास वाघ (गोटू शेठ),सरचिटणीस दिपक माने,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे,राहुल गायकवाड, टिपू देशमुख,विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील,समाधान पाटील,हरीश पाटील,\nPrevious articleझाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्ताने भडगाव येथे कोरोना योध्दांचा सत्कार\nNext articleमाजी मंत्री गुलाबराव देवकर यांची माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/ar/ar-06yud-08.htm", "date_download": "2022-05-25T03:00:24Z", "digest": "sha1:G6D343BL6LVY3TWGRVUGIZXPOIQDJVQA", "length": 76726, "nlines": 1532, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - अध्यात्म रामायण - युद्धकाण्ड - अष्टमः सर्ग:", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २��� ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥\n॥ अष्टमः सर्ग: ॥\nकुम्भकर्णश्च वचः श्रुत्वा भ्रुकुटीविकटाननः \nदशग्रीवो जगादेदम् आसनाद् उत्पतन्निव ॥ १ ॥\nश्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, कुंभकर्णाचे वचन ऐकल्यावर, भुवया वर चढवून रावणाने आपले तोंड विकृत आणि भयंकर केले. तो आसनावरून जणू उडी मारतो की काय असे वाटले. तो म्हणाला. (१)\nत्वमानितो न मे ज्ञान-बोधनाय सुबुद्धिमान् \nमया कृतं समीकृत्य युध्यस्व यदि रोचते ॥ २ ॥\n\"तू फार शहाणा आहेस हे मला माहीत आहे. परंतु मला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी मी तुला येथे बोलावून घेतलेले नाही. मी आत्तापर्यंत जे काही केले ते तुला रुचत असेल, तर तू युद्ध कर. (२)\nनोचेद्‍गच्छ सुषुप्त्यर्थं निद्रा त्वां बाधतेऽधुना \nरावणस्य वचं श्रुत्वा कुम्भकर्णो महाबलः ॥ ३ ॥\nरुष्टोऽयमिति विज्ञाय तूर्णं युद्धाय निर्ययौ \nस लङ्‌घयित्वा प्राकारं महापर्वतसन्निभः ॥ ४ ॥\nनिर्ययौ नगरात्तूर्णं भीषयन् हरिसैनिकान् \nस ननाद महानादं समुद्रमभिनादयन् ॥ ५ ॥\nनाही तर तू सरळ झोपायला जा. कारण तुला आता झो प सतावीत असे ल.\" रावणाचे ते वचन ऐकल्यावर, 'हा रावण कुद्ध झाला आहे' हे ओळखून महाबलवान कुंभकर्ण तत्काळ युद्धासाठी बाहेर पडला. प्रचंड पर्वताप्रमाणे शरीर असलेला तो लंकानगरीचा तट ओलांडून नगरातून बाहेर पडला (कारण अतिशय प्रचंड शरीर असल्याने तो नगरीच्या लहान वेशीतून बाहेर जाऊ शकत नव्हता) आणि मग वानर सैनिकांना भिववीत, समुद्राला नादाने भेदून टाकणारी, अशी मोठी गर्जना त्याने केली. (३-५)\nवानरान्कालयामास बाहुभ्यां भक्षयन् रुषा \nकुम्भकर्ण तदा दृष्ट्वा सपक्षमिव पर्वतम् ॥ ६ ॥\nभ्रमन्तं हरिवाहिन्यां मुद्‍गरेण महाबलम् ॥ ७ ॥\nकालयन्तं हरीन् वेगात् ‍भक्षयन्तं समन्ततः \nचूर्णयन्तं मुद्‍गरेण पाणिपादैरनेकधा ॥ ८ ॥\nकुम्भकर्णं तदा दृष्ट्वा गदापाणिर्विभीषणः \nननाम चरणं तस्य भ्रातुर्ज्येष्ठस्य बुद्धिमान् ॥ ९ ॥\nक्रोधाने दोन्ही हातांनी वानरांना धरून, त्यांना खाऊन टाकीत तो वानरांना नष्ट करू लागला. त्या वेळी कुंभकर्ण पंख असणाऱ्या प्रत्यक्ष पर्वताप्रमाणे दिसत होता. आणि यमराज दिसल्यावर ज्या प्रमाणे सर्व लोक पळू लागतात, त्या प्रमाणे त्या कुंभकर्णाला पाहून सर्व वानर पळू लागले. त्या वेळी महाबलवान कुंभकर्ण हातात मुद्‌गर घेऊन वानर सैन्यात फिरत होता आणि संधी मिळताच वानरांना ठार करीत, आजूबाजूला सापडतील त्या वानरांना वेगाने खाऊन टाकीत होता. तसेच आपला मुद्‌गर व आपले हातपाय यांचे द्वारा नाना प्रकारांनी तो वानरांचे चूर्ण करीत होता. कुंभकर्णाला तेव्हा पाहिल्यावर, हातात गदा घेतलेल्या बुद्धिमान बिभीषणाने आपल्या थोरल्या भावाच्या चरणांना वंदन केले. (६-९)\nविभीषणोऽहं भ्रातुर्मे दयां कुरु महामते \nरावणस्तु मया भ्रातर्बहुधा परिबोधितः ॥ १० ॥\nसीतां देहीति रामाय रामः साक्षाज्जनार्दनः \nन शृणोति च मां हन्तुं खड्गमुद्यम्य चोक्तवान् ॥ ११ ॥\nधिक् त्वां गच्छेति मां हत्वा पदा पापिभिरावृतः \nचतुर्भिर्मंत्रिभिः सार्धं रामं शरणमागतः ॥ १२ ॥\n(मग बिभीषण कुंभकर्णाला म्हणाला,) \"हे महा बुद्धिमंता, मी तुझा भाऊ बिभीषण आहे. माझ्यावर दया कर. हे बंधो, मी रावणाला नाना प्रकारांनी बोध केला की बाबा रे, राम हे साक्षात जनार्दन आहेत. तू रामांना सीता परत देऊन टाक. पण त्याने माझे ऐकले नाही. उलट मला ठार मारण्यास तलवार उगारून तो मला म्हणाला, ' तुझा धिक्कार असो. तू येथून चालता हो.' असे बोलून पापी मंत्र्यांनी वेढलेल्या त्याने मला पायाने लाथ मारली. तेव्हा माझ्या चार मंत्र्यांसह मी रामांना शरण आलो.\" (१०-१२)\nतच्छ्रुत्वा कुम्भकर्णोऽपि ज्ञात्वा भ्रातरमागतम् \nसमालिङ्‌ग्य च वत्स त्वं जीव रामपदाश्रयात् ॥ १३ ॥\nकुलसंरक्षण���र्थाय राक्षसानां हिताय च \nमहाभागवतोऽसि त्वं पुरा मे नारदाच्छ्रुतम् ॥ १४ ॥\nते ऐकल्यावर आपला भाऊ बिभीषण जवळ आला आहे, हे कुंभकर्णाला कळले. मग बिभीषणाला आलिंगन देऊन तो म्हणाला, \"अरे वत्सा, रामांच्या चरणांचा आश्रय घेऊन तू आपल्या कुळाच्या संरक्षणासाठी आणि राक्षसांच्या हितासाठी जिवंत राहा. तू महान भगवद्‌भक्त आहेस, असे मी पूर्वी नारदांकडून ऐकलेले आहे. (१३-१४)\nगच्छ तात ममेदानीं दृश्यते न च किञ्चन \nमदीयो वा परो वापि मदमत्तविलोचनः ॥ १५ ॥\nबाबा रे, तू जा आता. रणाच्या मदाने माझे डोळे धुंद झाले असल्यामुळे, कोण आपला आणि कोण परका हे मला आता काहीच दिसेनासे झाले आहे.\" (१५)\nइत्युक्तोऽश्रुमुखो भ्रातुः चरणावभिवन्द्य सः \nरामपार्श्वमुपागत्य चिन्तापर उपस्थितः ॥ १६ ॥\nकुंभकर्णाने असे सांगितल्यावर, बिभीषणाच्या मुखावर अश्रू ओघळू लागले. नंतर बंधूच्या चरणांना वंदन करून, चिंताग्रस्त झालेला बिभीषण रामांजवळ येऊन उभा राहिला. (१६)\nकुम्भकर्णोऽपि हस्ताभ्यां पादाभ्यां पेषयन्हरीन् \nचचार वानरीं सेनां कालयन् गन्धहस्तिवत् ॥ १७ ॥\nइकडे हातांनी व पायांनी वानरांना चिरडीत आणि गर्जना करीत एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणे कुंभकर्ण वानरांच्या सैन्यात फिरू लागला. (१७)\nदृष्ट्वा तं राघवः क्रुद्धो वायव्यं शस्त्रमादरात् \nचिक्षेप कुम्भकर्णाय तेन चिच्छेद रक्षसः ॥ १८ ॥\nसमुद्‍गरं दक्षहस्तं तेन घोरं ननाद सः \nस हस्तः पतितो भूमौ अनेकानर्दयन्कपीन् ॥ १९ ॥\nत्या कुंभकर्णाला पाहून राघव रागावले. त्यांनी वायव्य अस्त्र घेतले आणि ते दक्षतेने कुंभकर्णावर सोडले. त्या अस्त्राने मुद्‌गर घेतलेल्या राक्षसाचा उजवा हात तोडून टाकला. त्यामुळे तो भयंकर गर्जना करू लागला. अनेक वानरांना चिरडून टाकीत तो तुटलेला हात जमिनीवर पडला. (१८-१९)\nपर्यन्तमाश्रिताः सर्वे वानरा भयवेपिताः \nरामराक्षसयोर्युधं पश्यन्तः पर्यवस्थिताः ॥ २० ॥\nरामांच्या जवळपास उभे असणारे सर्व वानर भीतीने कापू लागले आणि श्रीराम व कुंभकर्ण यांचे युद्ध पाहात उभे राहिले. (२०)\nसमरे राघवं हन्तुं दुद्राव तमथोऽच्छिनत् ॥ २१ ॥\nशालेन सहितं वाम हस्तमैन्द्रेण राघवः \nछिन्नबाहुमथायान्तं नर्दन्तं वीक्ष्य राघवः ॥ २२ ॥\nद्वावर्धचन्द्रौ निशितौ आदायास्य पदद्वयम् \nचिच्छेद पतितौ पादौ लङ्‌काद्वारि महास्वनौ ॥ २३ ॥\nहात तुटलेल्या कुंभकर्णाने एक शालवृक्ष उगारून, रामांना ठार करण्यास तो वेगाने त्यांच्याकडे धावला. तेव्हा राघवांनी इंद्रअस्त्राने त्याचा डावा हात शालवृक्षासह तोडून टाकला. नंतर दोन्ही बाहू तुटलेले असूनसुद्धा तो गर्जना करीत आपल्याकडे येत आहे, हे पाहून राघवांनी दोन अर्धचंद्राकार तीक्ष्ण बाण घेऊन त्यांचे द्वारा त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. तेव्हा ते पाय धाडदिशी लंकेच्या द्वारात जाऊन पडले. (२१-२३)\nवडवामुखवद्वक्‍त्रं व्यादाय रघुनन्दनम् ॥ २४ ॥\nअभिदुद्राव निनदन् राहुश्चन्द्रमसं यथा \nअपूरयच्छिताग्रैश्च सायकैस्तद्‌रघूत्तमः ॥ २५ ॥\nज्याप्रमाणे राहू हा चंद्राकडे धावतो, त्या प्रमाणे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तुटले होते, तरीसुद्धा तो महाभयंकर कुंभकर्ण राक्षस वडवानलाप्रमाणे आपले विस्तीर्ण तोंड वासून गर्जना करीत रघुनंदनांकडे धावू लागला; तेव्हा तीक्ष्ण टोके असणाऱ्या अनेक बाणांनी रघूत्तम रामांनी कुंभकर्णाचे तोंड भरून टाकले. (२४-२५)\nअथ सूर्यप्रतीकाशं ऐन्द्रं शरमनुत्तमम् ॥ २६ ॥\nस तत्पर्वतसङ्‌काशं स्फुरत्कुण्डलदंष्ट्रकम् ॥ २७ ॥\nचकर्त रक्षोऽधिपतेः शिरो वृत्रमिवाशनिः \nतच्छिरः पतितं लङ्‌का-द्वारि कायो महोदधौ ॥ २८ ॥\nत्याचे तोंड बाणांनी भरून गेले होते, तो अतिभयंकर राक्षस आक्रोश करू लागला. त्यानंतर सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा अतिशय उत्तम असा, वज्र किंवा विद्युत्पाताप्रमाणे असणारा तो ऐंद्र बाण रामांनी त्या कुंभकर्ण असुराच्या वधासाठी सोडला. ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने वृत्रासुराचे शिर तोडले, त्याप्रमाणे ज्यावर कुंडले आणि दाढा चमकत होत्या असे ते राक्षसाधिपती कुंभकर्णाचे पर्वताप्रमाणे असणारे मस्तक तुटले. ते लंकेच्या द्वारात जाऊन पडले आणि कुंभकर्णाचे धड महासागरात पडले. (२६-२८)\nशिरोऽस्य रोधयद्‍द्वारं कायो नक्राद्यचूर्णयत् \nततो देवाः सऋषयो गन्धर्वाः पन्नगाः खगाः ॥ २९ ॥\nसिद्धा यक्षा गुह्यकाश्च अप्सरोभिश्च राघवम् \nईडिरे कुसुमासारैः वर्षन्तश्चाभिनन्तिताः ॥ ३० ॥\nत्याच्या मस्तकाने लंकेचे द्वार बंद करून टाकले तर त्याच्या धडाने सागरातील नक्र इत्यादी जलचरांचे चूर्ण करून टाकले. तेव्हा ऋषींचेसह देव आणि अप्सरांसहित गंधर्व, नाग, पक्षी, सिद्ध, यक्ष आणि गुह्यक, हे सर्व अतिशय आनंदित झाले आणि फुलांचा वर्षाव करीत ते राघवांची स्तुती करू लागले. (२९-���०)\nआजगाम तदा रामं द्रष्टुं देवमुनीश्वरः \nनारदो गगनात्तुर्णं स्वभासा भासयन्दिशः ॥ ३१ ॥\nत्या वेळी स्वतःच्या तेजाने दिशांना प्रकाशित करीत, देवमहर्षी नारद रामांचे दर्शन घेण्यास आकाशातून त्वरेने खाली पृथ्वीवर आले. (३१)\nरामं इन्दीवरश्यामं उदाराङ्‌गं धनुर्धरम् \nईषत्ताम्रविशालाक्षं ऐन्द्रास्त्राञ्चितबाहुकम् ॥ ३२ ॥\nदयार्द्रदृष्ट्या पश्यन्तं वानरान् शरपीडितान् \nदृष्ट्वा गद्‍गदया वाचा भक्त्या स्तोतुं प्रचक्रमे ॥ ३३ ॥\nनंतर जे नीलकमलाप्रमाणे श्याम वर्ण होते, ज्यांचे शरीर मनोहर होते, ज्यांनी धनुष्य धारण केले होते, ज्यांचे विशाल डोळे किंचित लाल झाले होते, ज्यांनी एका हाताने ऐंद्र अस्त्र पकडले होते, जे आपल्या दयार्द्र दृष्टीने बाणांनी त्रस्त झालेल्या वानरांकडे पाहात होते, अशा त्या रामांना पाहिल्यावर, नारदांनी भक्तीने गद्‌गद झालेल्या वाणीने स्तुती करण्यास प्रारंभ केला. (३२-३३)\nदेवदेव जगन्नाथ परमात्मन् सनातन \nनारायणाखिलाधार विश्वसाक्षिन्नमोऽस्तु ते ॥ ३४ ॥\nनारद म्हणाले- \"हे देवाधिदेवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्म्या, हे सर्वांचा आधार असणाऱ्या नारायणा, हे विश्वसाक्षिन, तुम्हांला नमरकार असो. (३४)\nविशुद्धज्ञानरूपोऽपि त्वं लोकान् अतिवञ्चयन् \nमायया मनुजाकारः सुखदुःखादिमानिव ॥ ३५ ॥\nजरी तुम्ही विशुद्ध ज्ञानस्वरूप आहात, तरी मायेने मनुष्यरूप धारण करून तुम्ही जणू सुखी-दुःखी होता असे भासवत लोकांना मोहवीत आहात. (३५)\nत्वं मायया गुह्यमानं सर्वेषां हृदि संस्थितः \nस्वयंज्योतिः स्वभावस्त्वं व्यक्त एवामलात्मनाम् ॥ ३६ ॥\nमायेमुळे झाकले गेलेले तुम्ही अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयांत स्थित आहात. तुम्ही स्वयंप्रकाशी आहात. ज्यांचे चित्त शुद्ध झाले आहे, अशा लोकांना तुम्ही स्पष्टपणे दिसता. (३६)\nउन्मीलयन् सृजस्येतन् नेत्रे राम जगत्त्रयम् \nउपसंह्रियते सर्वं त्वया चक्षुर्निमीलनात् \nहे श्रीरामा, जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुम्ही हे त्रैलोक्य निर्माण करता आणि जेव्हा तुम्ही डोळे मिटता तेव्हा तुमच्याकडून या सर्व त्रैलोक्याचा नाश केला जातो. (३७)\nयस्मान्न किञ्चिल्लोकेऽस्मिन् तस्मै ते ब्रह्मणे नमः ॥ ३८ ॥\nज्यांच्या ठिकाणी हे स्थावर जंगमात्मक जग भासते, ज्यांच्यापासून या जगाची उत्पत्ती, स्थिती व नाश होतात आणि ज्यांच्���ाखेरीज या जगात अन्य काहीही नाही, असे ब्रह्म तुम्ही आहात, त्या तुम्हांला नमरकार असो. (३८)\nप्रकृतिं पुरुषं कालं व्यक्ताव्यक्तस्वरूपिणम् \nयं जानन्ति मुनिश्रेष्ठाः तस्मै रामाय ते नमः ॥ ३९ ॥\nतुम्हांला मुनिश्रेष्ठ प्रकृती, पुरुष, काल तसेच व्यक्त आणि अव्यक्त असे म्हणतात, त्या तुम्हांला, रामांना नमरकार असो. (३९)\nविकाररहितं शुद्धं ज्ञानरूपं श्रुतिर्जगौ \nत्वां सर्वजगदाकार मूर्तिं चाप्याह सा श्रुतिः ॥ ४० ॥\nविकारांनी रहित, शुद्ध आणि ज्ञानरूप असे तुम्ही आहात, असे श्रुती सांगते आणि ती श्रुती असेसुद्धा सांगते की तुम्ही सर्व जगदाकार स्वरूपाचे आहात. (४०)\nविरोधो दृश्यते देव वैदिको वेदवादिनाम् \nनिश्चयं नाधिगच्छन्ति त्वत्प्रसादं विना बुधाः ॥ ४१ ॥\nअशा प्रकारे हे देवा, वेदांची चर्चा करणाऱ्या लोकांमध्ये वेदांचे मत सांगताना वेद-वचनांचे बाबतीत विरोध दिसून येतो. परंतु तुमची कृपा झाल्याशिवाय विद्वानांना तुमच्या स्वरूपाचा निश्चय करता येत नाही. (४१)\nमायया क्रीडतो देव न विरोधो मनागपि \nरश्मिजालं रवेर्यद्वद् दृश्यते जलवद् भ्रमात् ॥ ४२ ॥\nभ्रान्तिज्ञानात्तथा राम त्वयि सर्वं प्रकल्प्यते \nमनसोऽविषयो देव रूपं ते निर्गुणं परम् ॥ ४३ ॥\nपरंतु हे देवा, तुम्ही मायेच्या योगाने क्रीडा करता म्हणून श्रुतीमधील वाक्यात वाटतो तसा थोडासुद्धा विरोध येत नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचा समूह हा भ्रमामुळे पाण्याप्रमाणे दिसतो, त्या प्रमाणे हे श्रीरामा, भ्रांति ज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जग कल्पिले जाते. हे देवा, तुमचे श्रेष्ठ निर्गुण रूप हे मनाचा विषय होत नाही, (निर्गुण रूप हे मनाला आकलन होत नाही.) (४२-४३)\nकथं दृश्यं भवेद्देव दृश्याभावे भजेत्कथम् \nअतस्तव अवतारेषु रूपाणि निपुणा भुवि ॥ ४४ ॥\nभजन्ति बुद्धिसम्पन्नाः तरन्त्येव भवार्णवम् \nकामक्रोधादयस्तत्र बहवः परिपन्थिनः ॥ ४५ ॥\nभीषयन्ति सदा चेतो मार्जारा मूषकं यथा \nत्वन्नाम स्मरतां नित्यं त्वद् रूपं अपि मानसे ॥ ४६ ॥\nत्वत्पूजानिरतानां ते कथामृत परात्मनाम् \nद्वद्‌भक्तसङ्‌गिनां राम संसारो गोष्पदायते ॥ ४७ ॥\nतर असे ते निर्गुण रूप कसे बरे दृश्य होईल आणि जर ते दृश्य होत नसेल तर त्याची भक्ती कोण व कशी बरे करेल आणि जर ते दृश्य होत नसेल तर त्याची भक्ती कोण व कशी बरे करेल म्हणून बुद्धिसंपन्न आणि हुशार लोक ��े पृथ्वीवरील तुमच्या अवतारांतील रूपांची भक्ती करतात आणि ते संसारसागर तरून जातात. भक्ति-मार्गात काम, क्रोध इत्यादी बरेच शत्रू आहेत. मांजर ज्या प्रमाणे उंदराला भयभीत करते, त्याप्रमाणे ते काम इत्यादी माणसाच्या मनाला भयभीत करतात. हे श्रीरामा, जे लोक तुमच्या नामाचे नित्य स्मरण करतात, जे तुमच्या रूपाचे मनात ध्यान करतात, जे तुमच्या पूजेत रत असतात, तुमचे कथामृत सेवन करण्यात ज्यांचे मन गले असते आणि जे तुमच्या भक्तांची संगती करतात, त्यांना हा संसार चिखलात उमटलेल्या गाईच्या पावलाप्रमाणे तुच्छ वाटतो. (४४-४७)\nअतस्ते सगुणं रुपं ध्यात्वाहं सर्वदा हृदि \nमुक्तश्चरामि लोकेषु पूज्योऽहं सर्वदैवतैः ॥ ४८ ॥\nम्हणून हे रामा, सदा सर्वदा माझ्या हृदयात तुमच्या सगुण रूपाचे ध्यान करून मुक्त झालेला मी सर्व लोकांत फिरत असतो आणि मी सर्व देवांनाही पूजनीय झालो आहे. (४८)\nराम त्वया महत्कार्यं कृतं देवहितेच्छया \nकुम्भकर्णवधेनाद्य भूभारोऽयं गतः प्रभो ॥ ४९ ॥\nहे रामा, देवांचे हित करण्याच्या इच्छेने तुम्ही फार महान कार्य केले आहे. हे प्रभो, कुंभकर्णाचा वध झाल्यामुळे आज भूमीचा भार नाहीसा झाला आहे. (४९)\nश्वो हनिष्यति सौमित्रिः इन्द्रजेतारमाहवे \nहनिष्यसेऽथ राम त्वं परश्वो दशकन्धरम् ॥ ५० ॥\nउद्या युद्धात लक्ष्मण इंद्रजिताचा वध करील आणि त्यानंतर परवा दिवशी हे रामा, तुम्ही रावणाला ठार कराल. (५०)\nपश्यामि सर्वं देवेश सिद्धैः सह नभोगतः \nअनुगृह्णीष्व मां देव गमिष्यामि सुरालयम् ॥ ५१ ॥\nहे देवेश्वरा, हे सर्व काही मी सिद्धांसह आकाशात राहून पाहीन. हे देवा, माझ्यावर कृपा करा. आता मी स्वर्ग लोकात जातो.\" (५१)\nइत्युक्‍त्वा राममामंत्र्य नारदो भगवान् ऋषिः \nययौ देवैः पूज्यमानो ब्रह्मलोकं अकल्मषम् ॥ ५२ ॥\nअसे बोलून आणि रामांचा निरोप घेऊन, देवांचे कडून पूजिले जाणारे भगवान नारद मुनी निष्कलंक अशा ब्रह्मलोकाला निघून गेले. (५२)\nभ्रातरं निहतं श्रुत्वा कुम्भकर्णं महाबलम् \nरावणः शोकसंतप्तो रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ५३ ॥\nमूर्छितः पतितो भुमौ उत्थाय विललाप ह \nपितृव्यं निहतं श्रुत्वा पितरं चातिविह्वलम् ॥ ५४ ॥\nइन्द्रजित्प्राह शोकार्तं त्यज शोकं महामते \nमयि जीवति राजेंद्र मेघनादे महाबले ॥ ५५ ॥\nदुःख्यावसरः कुत्र देवान्तक महामते \nव्येतु ते दुःखमखिलं स्वस्थो भव महीपते ॥ ५६ ॥\nआपल्या महाबलवान अशा कुंभकर्ण भावाला फारसे कष्ट न करता रामांनी ठार केले, हे ऐकल्यावर रावण अतिशय शोकाकुल झाला आणि मूर्च्छित होऊन तो जमिनीवर पडला. मग शुद्धीवर आल्यावर उडून तो विलाप करू लागला. इकडे आपला चुलता कुंभकर्ण ठार झाला आणि आपला पिता रावण अतिशय विव्हल झाला आहे हे ऐकल्यावर, इंद्रजित आपल्या शोकाकुल पित्याला म्हणाला, \"हे महाबुद्धिमंता, तुम्ही शोक करणे सोडून द्या. हे महाबुद्धिवाना, देवांचा अंत करणाऱ्या हे राजेंद्रा, मी महाबलवान मेघनाद जिवंत असताना, तुम्हांला दुःख करायचे कारण काय हे पृथ्वीपते, तुमचे सर्व दुःख नष्ट होवो. तुम्ही स्वस्थ व्हा. (५३-५६)\nसर्वं समीकरिष्यामि हनिष्यामि च वै रिपून् \nगत्वा निकुम्भिलां सद्यः तर्पयित्वा हुताशनम् ॥ ५७ ॥\nलब्ध्वा रथादिकं तस्माद् अजेयोऽहं भवाम्यरेः \nइत्युक्‍त्वा त्वरितं गत्वा निर्दिष्टं हवनस्थलम् ॥ ५८ ॥\nमी सर्व काही सरळ व्यवस्थित करीन. मी सर्व शत्रूंना ठार मारीन. आता ताबडतोब निकुंभिला स्थानी जाऊन, अग्नीला हवनांनी तृप्त करून, रथ इत्यादी प्राप्त करून घेतल्यावर, मी शत्रूला अजिंक्य होईन.\" असे बोलून तो नियोजित यज्ञशाळेत निघून गेला. (५७-५८)\nनिकुम्भिलास्थले मौनी हवनायोपचक्रमे ॥ ५९ ॥\nलाल फुलांच्या माळा व लाल वस्त्रे परिधान करून आणि रक्तचंदनाचा लाल लेप लावून, त्या निकुंभिलेच्या स्थानी, त्याने मौन धारण करून हवन करण्यास प्रारंभ केला. (५९)\nबिभीषणोऽथ तच्छ्रुत्वा मेघनादस्य चेष्टितम् \nप्राह रामाय सकलं होमारम्भं दुरात्मनः ॥ ६० ॥\nसमाप्यते चेद्धोमोऽयं मेघनादस्य दुर्मतेः \nतदा अजेयो भवेद्‍राम मेघनादः सुरासुरैः ॥ ६१ ॥\nमेघनादाच्या त्या कृत्याची माहिती बिभीषणाला लागली. तेव्हा तो रामांना म्हणाला, \"हे रामा, जर त्या दुरात्म्या, दुष्टबुद्धी मेघनादाने सुरू केलेला हा होम निर्विघ्नपणे समाप्त झाला, तर तो देव आणि असुर यांना अजिंक्य होईल. (६०-६१)\nअतः शीघ्रं लक्ष्मणेन घातयिष्यामि रावणिम् \nआज्ञापय मया सार्धं लक्ष्मणं बलिनां वरम् \nहनिष्यति न सन्देहो मेघनादं तवानुजः ॥ ६२ ॥\nम्हणून मी ताबडतोब लक्ष्मणाकडून रावणपुत्र मेघनादाचा वध करवून घेतो. तेव्हा बलवानांमधील श्रेष्ठ अशा लक्ष्मणाला माझ्याबरोबर येण्याची आज्ञा द्या. तुमचा धाकटा भाऊ लक्ष्मण हा मेघनादाला ठार करेल, यात संशय नाही.\" (६२)\nआग्नेयेन महास्त्रेण सर्वराक्षसघातिना ॥ ६३ ॥\nश्रीरामचंद्र म्हणाले- \"सर्व राक्षसांचा घात करू शकणाऱ्या आग्नेय या महाअस्त्राने इंद्रजिताला ठार करण्यास मीच स्वतः येतो.\" (६३)\nविभीषणोऽपि तं प्राह नासावन्यैर्निहन्यते \nयस्तु द्वादश वर्षाणि निद्राहारविवर्जितः ॥ ६४ ॥\nतेनैव मृत्युर्निर्दिष्टो ब्रह्मणास्य दुरात्मनः \nलक्ष्मणस्तु अयोध्याया निर्गम्यायात्त्वया सह ॥ ६५ ॥\nतदादि निद्राहारादीन् न जानाति रघूत्तम \nसेवार्थं तव राजेन्द्र ज्ञातं सर्वमिदं मया ॥ ६६ ॥\nतेव्हा बिभीषण म्हणाला, \"हा मेघनाद अन्य कुणाकडूनही ठार केला जाऊ शकणार नाही. जो कोणी बारा वर्षे निद्रा व आहार सोडून राहिला असेल, त्याच्याकडूनच या दुरात्म्याचा मृत्यू होईल, असे ब्रह्मदेवानेच निश्चित आहे. हे रघूत्तम रामा, हा लक्ष्मण अयोध्येतून बाहेर पडून तुमच्याबरोबर आला आहे. तेव्हापासून तो तुमच्या सेवेत मग्न असल्याने त्याला आहार व निद्रा माहीतच नाहीत. हे राजेंद्रा, हे सर्व मला ज्ञात आहे. (६४-६६)\nतद् आज्ञापय देवेश लक्ष्मणं त्वरया मया \nहनिष्यति न सन्देहः शेषः साक्षात् धराधरः ॥ ६७ ॥\nम्हणून हे देवेश्वरा, माझ्याबरोबर येण्यास लक्ष्मणाला चट्‌दिशी आज्ञा द्या. हा लक्ष्मण त्या मेघनादाला नक्कीच ठार करील यात संशय नाही. कारण तो पृथ्वीला धारण करणारा साक्षात शेष नाग आहे. (६७)\nनारायणो लक्ष्मण एव शेषः \nजातौ जगन्नाटकसूत्रधारौ ॥ ६८ ॥\nहे श्रीरामा, तुम्हीच सर्व जगतांचे अधिपती नारायण आहात आणि लक्ष्मण हा शेष नाग आहे. जगरूपी नाटकाचे सूत्रधार असणारे तुम्ही दोघे भूमीचा भार हरण करण्यासाठी मनुष्यरूपाने जन्माला आलेले आहात.\" (६८)\nइति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे\nयुद्धकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥\nइति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डेऽष्टमः सर्गः ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/you-should-know-amazing-health-benefits-chickpeas-diabetes-and-weight-loss-currect-way-to-consume-tp-584988.html", "date_download": "2022-05-25T03:18:53Z", "digest": "sha1:5FHAEQY3V4RB6FNTSNS5MB6J5CR6QWQZ", "length": 6146, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्लड शुगर कंट्रोलसाठी रोज खा काळे चणे; या पद्धतीने खाल्यास जास्त फायदा – News18 लोकमत", "raw_content": "\nब्लड शुगर कंट्रोलसाठी रोज खा काळे चणे; या पद्धतीने खाल्यास जास्त फायदा\nBenefit of Chickpeas: काळे चणे म्हणजे कोणतंही सामान्य कडधान्य नाही. त्यातील पोषक घटकांची (Health Nutritions) माहित�� झाली तर, लगेच खायला सुरूवात कराल.\nकाळे चणे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्स बरोबरच व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन डी, व्हिटॅमीन के आणि फॉस्फरस, पोटॅशियम असतं.\nत्यामुळेच सकाळच्या नाश्त्यात काळे चणे खायला सुरुवात करावी. यामुळे शरीर स्ट्रॉंग होतं, मेंदू तल्लख होतो. हृदय आणि त्वचाही निरोगी राहते. तर, जाणून घेऊयात काळे चणे खाण्याचे फायदे.\nकाळे चणे डायबिटीज रुग्णांसाठी सुपर फूड मानले जातात. एक मुठ चण्यांमध्ये 13 ग्रॅम डायटरी फायबर असतं. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल मध्ये येते.\nयामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. मधुमेहाचे रुग्ण किंवा शरीरात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काळे चणे दररोज खावेत.\nचण्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याची क्षमता असते. काळे चणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यात मदत होते.\nयातील फायबर वेट लॉससाठी उपयोगी आहे. यातील न्युट्रिश्नल व्हॅल्यू मिळवण्यसाठी सॅलडमध्ये वापरा.\nयामध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टिऑक्सिडन्ट असतात. ज्यामुळे हृदयासाठी फायदेशीर आहेत.या मधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहतं.\nकाळ्या चण्यांमधील फायबर पचण्यासाठी हलकं असतं. दररोज चणे खाल्ल्यामुळे पोटासंदर्भातले आजार कमी होतात. काळे चणे कच्चे किंवा उकडून खाऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/possibility-of-school-closure-again-in-amaravati-jap93", "date_download": "2022-05-25T04:45:14Z", "digest": "sha1:55WIQJHUJIX4RYGTXX2ENS7HTVHPHQW6", "length": 5496, "nlines": 58, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Amravati Corona Update : दोन महिन्यांपुर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता", "raw_content": "\nAmravati: दोन महिन्यांपुर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता\nजिल्ह्यात रोज नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली आहे.\nAmravati: दोन महिन्यांपुर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यताSaam TV\nअमरावती : अमरावती जिल्ह्यात रोज नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची यंत्रणा पुन्हा सक्रि�� झाली असून कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद कराव्या असा प्रस्ताव नवनियुक्त महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Municipal Commissioner Praveen Ashtikar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे .त्यामुळे आता लवकरच महापालिकेच्या शाळा बंद होण्याची शक्यता आहे.\nगेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या ही अमरावती (Amravati) जिल्ह्यात पूर्णपणे आटोक्यात होती त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मनपा शाळा ,खाजगी शाळा ह्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या होत्या मात्र दोन दिवसांपासून कोरोनाचा (Corona) जिल्ह्यात पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने महापालिका शाळा (School) बंद करण्याचा अहवाल मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठविला आहे. सध्या जिल्ह्यात कोणत्याही विध्यार्थी हा कोरोना बाधित नसला तरी कोरोना च्या प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढत असल्या कारणाने हा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आला आहे आता यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/national-international/the-fate-of-the-72-year-old-painter-changed-in-a-few-hours-in-kerala-jap93", "date_download": "2022-05-25T03:28:13Z", "digest": "sha1:UM34I3HBDFFJFUUYLPYBSDTDPT5Z5JEA", "length": 7605, "nlines": 67, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Trending News : बाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे काही तासात बदलले नशीब", "raw_content": "\nबाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे काही तासात बदलले नशीब\nया पेंटरने विकत घेतलेले तिकीट फक्त 300 रुपयांचे होते लॉटरीची दुसरी आणि तिसरी बक्षिसेही वितरीत करण्यात आली आहेत. द्वितीय पारितोषिक जिंकलेल्या 6 जणांना 3 कोटी रुपये तर तृतीय पारितोषिक जिंकणाऱ्या ६ भाग्यवान विजेत्यांना 60 लाख रुपये देण्यात आले आहेत.\nबाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे काही तासात बदलले नशीबANI/ Saam TV\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nकेरळ : आपण प्रत्येकाला पैशांची खूप गरज असते त्यासाठी आपआपल्य़ा कामाच्या, धंद्याच्या ठिकाणी नवन���ीन कल्पनांमधून आपण आपली आर्थिकस्थिती कशी सुधारु शकतो याचा विचार करतो. मात्र याच वेळी एखादा लॉटरी (Lottery) लावणारा अचानक कसा मोठा होता याचा आपण विचार करत असतो आणि आपल्याही मनात लॉटरीचा विचार येतो असाच विचार एका व्यक्तीला काही तासांमध्ये कोट्याधीश करुन गेला आहे.\nहो आयुष्याची 72 वर्षे कष्ट करण्यात घालवली मात्र त्याला अचानक लॉटरी लागली तो व्यक्ती म्हणजे केरळमधील (Keral) कोट्टायम येथे राहणाऱ्या सदानंदन. सदानंदन याने काही तासांपूर्वी घतलेल्या लॉटरीच्या तिकीटामुळे आज तो 12 कोटींचा मालक बनला आहे.\nकारण सदानंदन यांना 12 कोटींची बंपर लॉटरी सदानंद यांना लागली असून सदानंदन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही लॉटरी त्यांनी केरळ सरकारच्या ख्रिसमस New Year बंपर लॉटरीत जिंकली आहे. 50 वर्षांपासून सदानंदन पेंटिंगचे काम करत होते मात्र या लॉटरीने त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे.\nJalna: ''नाना पटोलेंची जीभ कापा अन् 1 लाखांचं बक्षीस मिळवा\nकेरळमधील कुदयमपाडी येथील रहिवासी असलेल्या सदानंदन यांनी सांगितले की, रविवारी सकाळी आपण बाजारातून मटण विकत घेण्यासाठी जात असताना सेल्वन नावाच्या तिकीट विक्रेत्याकडून मी लॉटरीचा ड्रॉ संपण्याच्या 5 तास आधी एका दुकानदाराकडून XG 218582 नंबरचे लॉटरी तिकीट खरेदी केले. हे तिकीट कोट्टायम शहरातील लॉटरी एजंट बिजी वर्गीस यांनी कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वनला विकले.\nहे तिकीट फक्त 300 रुपयांचे होते लॉटरीची दुसरी आणि तिसरी बक्षिसेही वितरीत करण्यात आली आहेत. द्वितीय पारितोषिक जिंकलेल्या 6 जणांना 3 कोटी रुपये तर तृतीय पारितोषिक जिंकणाऱ्या ६ भाग्यवान विजेत्यांना 60 लाख रुपये देण्यात आले आहेत.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=29%3A2009-07-09-02-02-07&id=259728%3A2012-11-05-16-14-25&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=7", "date_download": "2022-05-25T04:17:14Z", "digest": "sha1:P3H5BUAF37RZWAVCIWXEOSG66JB7KEOS", "length": 15875, "nlines": 8, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख : नाक मुरडण्याचा अधिकारं", "raw_content": "अग्रलेख : नाक मुरडण्याचा अधिकारं\nमंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२\nसाहित्यक्ष���त्रात वाद होतात आणि शमतात, ते दरवेळी साहित्यिक वादच असतात असेही नाही. याबाबत मराठी वा इंग्रजीची स्थिती सारखीच आहे. मराठीतील साहित्य संमेलने कुणा उदार नेत्याला उद्घाटक बनवून पार पडणार, अनेक वक्ते नेहमीचे प्रयोग करण्यासाठीच व्यासपीठावर येणार आणि ग्रंथविक्रीच अधिक लक्षात राहणार.\nइंग्रजीत तर याहून दयनीय स्थिती आहे, कारण साहित्यिक आणि सेलिब्रिटी यांतील फरक कळेनासा व्हावा, अशी पुस्तके इंग्रजीत वाढली आहेत. इंग्रजीतील साहित्य-उत्सवांचे बाजारीकरण इतके आहे की, साहित्यात घुसलेल्या चंगळवादाबद्दल कवी दिलीप चित्रे यांनी दोन दशकांपूर्वी केलेल्या, ‘बापट-पाडगावकरांनी कवितेचे बघे निर्माण केले’ या आरोपाची आठवण वारंवार व्हावी. बघ्यांच्या गर्दीत साहित्यिक वाद उद्भवले तरी त्यांचे च्युइंगगम होणार किंवा वादाचा उद्गाता कानफाटय़ा ठरणार, अशी शक्यता दाट असते. मग बावनकशी साहित्यिक वाद ज्यांना म्हणावे, अशी मतांतरे उपस्थितच होत नाहीत आणि या अभावात लोकांच्या भावनांना हात घालणारे, जातिवाचक, कंपूमंडूक वृत्तीचे शेरे मारणारी माणसे साहित्यिक म्हणून परिचित असली की मग त्यांनी जणू काही महत्त्वाच्या मुद्दय़ाला हात घातला आहे, अशी जाहिरात हितसंबंधी गट करतात. या अनाठायी भलामणीवर प्रखर प्रतिक्रिया उमटली की ‘अब्रह्मण्यम’ची ओरड करण्यासाठी हेच हितसंबंधी पुढे येतात. याउलट खरा साहित्यिक वाद केवळ एखाद्या साहित्यिकावर आक्षेपांची राळ उडवल्यासारखा प्रथमदर्शनी भासला, तरी आवाहन सर्वच साहित्यिकांना त्यांच्या काळाची आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याची ताकद त्यात असते. गिरीश कर्नाड यांनी व्ही. एस. नायपॉल यांच्यावर मुंबई लिट-लाइव्ह नामक साहित्य उत्सवात केलेली जाहीर टीका ही अस्सल साहित्यिक वादाचे उदाहरण ठरते, ती या ताकदीमुळे. या उत्सवाचा प्रारंभच नायपॉल यांना खास जीवनगौरव पुरस्कार देऊन झाला होता आणि मुंबईने नायपॉल यांना जीवनगौरव देणे अनाठायी आहे, हे सांगण्यासाठी कर्नाड यांनी, त्यांच्याकडून येथे अपेक्षिले गेलेले ‘प्रेझेंटेशन’ बाजूला ठेवण्याची हिम्मत केली.\nनायपॉल यांच्या लंपटपणाचे दाखले त्यांचा एकेकाळचा चेला, प्रवासवर्णनकार पॉल थेरॉ यांनी ‘सर विडियाज् श्ॉडो’ या पुस्तकात दिले होते. नायपॉल यांच्या तुसडय़ा वर्तणुकीचे मूळ त्यांच्या अभ्यासूपणा��� नसून स्वार्थीपणात आहे, असे थेरॉ यांचे म्हणणे. हे पुस्तक १९९८ मध्ये प्रकाशित झाले आणि तीनच वर्षांनी नायपॉल साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले. यानंतर जवळपास एका तपाने कर्नाड यांनी केलेली टीका अजिबात व्यक्तिगत नाही, नायपॉल यांना भारताचे वादी-संवादी सूर कळतच नाहीत, असा कर्नाड यांचा आरोप आहे. सूर न समजण्याच्या स्थितीला इंग्रजीत जो टोन-डेफनेस असा शब्द आहे, तो कर्नाड यांनी नायपॉल यांच्यासाठी वापरला आणि भारतीय संगीतामध्ये हिंदू-मुस्लीम परंपरांचा कसा संगम दिसतो आहे तो पाहा, असा सल्लाही कर्नाड यांनी दिला. ताजमहालाबद्दल नायपॉल यांनी केलेल्या विधानांत निराळेपणाचे मूल्य आहे, परंतु त्याखेरीज कोणतीही सखोलता त्या विधानांना नाही आणि भारतीय वास्तुकलेत इस्लामी वास्तुकलाही कशी मिसळली याचे भान तर नाहीच, ही कर्नाड यांची खंत आहे. भारतवर्षांवर बाबराने केलेली चढाई आणि पुढल्या पाच शतकांत झालेली मोगलाई, ही भारतावरील जखम असल्याचा जो गवगवा ‘फोडा आणि झोडा’ नीतीच्या सुरुवातीपासून ते १९०० पर्यंत ब्रिटिश विद्वानांमार्फत सुरू होता, त्या आणि तेवढय़ाच विद्वानांच्या पुस्तकांवर नायपॉल यांनी विसंबून राहावे हे खेदकारी आहे, असे कर्नाड यांना वाटते.\nबिनडोकपणाने याचा अर्थ एखाद्या अतिसोप्या वाक्यात सांगता येईल आणि नायपॉल मुसलमानांच्या विरुद्ध आहेत म्हणून कर्नाड यांना लगेच मुसलमानांचा पुळका येतो अशा शब्दांची रेलचेल त्या वाक्यात असेल. पण इथे एक लक्षात घ्यायला हवे की, कर्नाड यांच्यावर बेगडी धर्मनिरपेक्षतावादाचा- म्हणजे स्यूडो सेक्युलॅरिझमचा- हातखंडा आरोप कुणीही करू शकणार नाही, इतकी त्यांची योग्यता आहे. चार दशकांपूर्वी ‘तुघलक’ लिहिणाऱ्या या नाटककाराने पुढे भारतीय रंगभूमीच्या परंपरांचा- लोकपरंपरांचा आणि पुराणकाळापासून भारतीय नाटय़ ज्यामुळे निर्माण होते त्या मिथकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून आजही भारतीय नातेसंबंधांना लागू ठरतील, अशी हयवदन आणि नागमंडलसारखी लखलखीत नाटके लिहिली. विजया मेहता यांच्या ज्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवारी झाले, त्यात कर्नाडांचे हे नाटक जर्मनीत विजयाबाईंनी केले तेव्हा तिथल्या संचातील नटमंडळींनी ते आपलेसे कसे केले, याचीही वर्णने आहेत. देशीवादी म्हणवणाऱ्या लेखक-कलावंतांना जो इथेच राहून, याच मातीत रुजून जगभर जाण्याचा बहुमान हवा असतो, तो कर्नाड यांनी नक्कीच मिळवला याची पावती विजयाबाईंच्या त्या वर्णनांतून मिळेल. तेव्हा इतिहासाचा आपण लावतो तसा अर्थ कर्नाड लावत नाहीत म्हणजे त्यांचा हेतू आपल्याविरुद्ध आहे, असे मानता येणे फार फार कठीण आहे. कर्नाड यांच्या विधानाने कदाचित या देशातील बहुसंख्याकांचे लांगूलचालन करण्याची संधी गमावलीच असेल, पण लांगूलचालनादी हेतूंपासून आपण शेकडो योजने दूर आहोत आणि लेखक म्हणून आपण लोकानुनयवादी नाही, हे कर्नाड यांनी साहित्यकृतींमधून अगोदरपासूनच दाखवून दिलेले आहे.\nपाश्चात्त्यांचा अनुनय नायपॉल यांनी केला, हा नायपॉल यांच्या लिखाणावरील नेहमीचा आक्षेप कर्नाड यांनी घेतलेला नाही. उलट, या अनुनयवादी उपयोजित शैलीचा उल्लेख ‘माणसांचे आणि स्थळांचे चित्रदर्शी वर्णन करणाऱ्या पत्रकारितासदृश लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना’ असा कर्नाड यांनी केला. नायपॉल यांच्याकडे भाषालालित्य आहे, हे कर्नाड यांनी आवर्जून सांगितले. परंतु मूळ भारतीय असून ज्यांच्या दोन पिढय़ा बेटांवर वाढल्या आणि पुढे ब्रिटनचे नागरिक झाले, त्या नायपॉल यांनी भारताचे, ‘बाबराने जखमी केलेली संस्कृती’ हेच वर्णन मान्य करून टाकल्याने त्यांच्या अभ्यासावर शंका येते आणि ही शंका घेणे रास्तच आहे. कारण नायपॉल यांनी कालबाह्य आधार स्वीकारताना त्या आधारांमागच्या हेतूंची शहानिशा केलेलीच नाही, याबद्दल कर्नाड अस्वस्थ आहेत. भारताची सद्यस्थिती सांगत असल्याचा देखावा करीत या देशाबद्दल विषारी किल्मिषे पेरण्याचा जो ‘इंडिया बॅशिंग’ साहित्यप्रवाहच इंग्रजीत सुरू झाला, त्याच्या आदिपुरुषांपैकी नायपॉल एक. त्यामुळे त्यांना कर्नाड यांच्यासारख्या देशप्रेमी देशीवाद्याकडून अहेर मिळणे सयुक्तिकच होते. इंग्रजी मीडियाला मात्र कर्नाड पचणे कठीण आहे, त्यामुळे आता नायपॉलसुद्धा मुस्लीमप्रेमीच असल्याचा भलता प्रचार इंग्रजी पत्रांनी आरंभला आहे\n‘आपण’ आणि ‘ते’ एवढय़ाच बाजू असणारा वाद साहित्यिक नसतो आणि साहित्यिकाला मिळणाऱ्या जीवनगौरवाकडे पाहून नाक मुरडायचे, तर त्याआधी काहीएक अधिकार कमवावा लागतो. मुस्लीम, ब्राह्मण, दलित, शहरी, ग्रामीण यांच्या पलीकडले पाहावे लागते. मात्र, मी पलीकडलेच पाहणार असा पवित्रा घेऊन गप्पच राहणेही योग्य नसते. कर्नाड यांच�� कौतुक आहे ते, नाक मुरडण्याचा त्यांचा अधिकार त्यांनी योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापरल्याबद्दल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/02/blog-post_76.html", "date_download": "2022-05-25T03:14:08Z", "digest": "sha1:ITPNN22LRJBBCBY3IABJ5PPTB2JOWH5F", "length": 17446, "nlines": 235, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राजकारणाचा खेळ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक वा धनवान एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवतो आणि कालांतराने त्यातून अधिकाधिक पैसे कमावतो तद्वत कित्येक राजकारणी धर्म, जात, पात, पंथ, प्रांत, वंश, लिंग, अर्थ शोषित आदी कारणांना हेरून गोतावळा जमवतात. त्याचा कारवाँ बनतो, संघटना तयार होते. त्यातून एखादा राजकीय पक्ष आपोआप जन्माला येतो.\nजागोजागीचे विकास सम्राट, गरिबों का मसिहा, दलितों का बेटा-बेटी, जनतेचा जाणता राजा, जातीपातीचा कैवारी, विशिष्ट जातपातीचा उद्धारक, आर्थिक शोषितांचा नेता, सामाजिक, आर्थिक, धार्मिक वा अन्य प्रादेशिक कारणांमुळे पृथक झालेल्या समाज समूहाचा तारणहार बनून पक्षनेता होतो. प्रसारमाध्यमांत अशा नेत्यांचा करिष्मा बनतो. त्याच्या नेतृत्वाखाली, एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा कारभार सुरू होतो. त्यातील एम.डी. म्हणजे मालक व पदाधिकारी म्हणजे संचारक यांच्या मर्जीप्रमाणे वा सल्ल्यानुसार पक्ष कार्यकत्र्यांच्या नेमणुका होतात.\nकधी कधी या पदानुसार नेमणुकांना पक्षांतर्गत निवडणुका संबोधले जाते. अर्थात अशा नेमणुका कुठेही व केव्हाही होतात. उदा. कधी केंद्रात (दिल्लीत) तर कधी राज्यात होत असतात. कधी केंद्रीय मंत्री तर कधी राज्यात मुख्यमंत्री होतो, एखादा नकोसा झाला तर राज्यपालपदावर बोळवण होते.\nअशा या पक्षधुरिणींचा कारभार एखाद्या प्रायव्हेट लिमिटेडसारखा चालतो. त्याचा परिपाक वशिलेबाजी, भ्रष्टाचारमध्येहोतो. म्हणून तर एखादा नेता दोषी ठरत असेल तर त्याला पक्षाच्या पदावर नेमू नये, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे आलेल्या एका याचिकेसंदर्भात आला आहे.\nदोषी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर त्याला पक्षाचे पदाधिकारी नेमू नये, असा विचार चालला आहे. त्या संबंधीची दुसरी सुनावणी सहा आठवड्यांनंतर होणार आहे. राजकारण्यांचा धंदा या मुद्यांचा त्यात कस लागणार आहे.\n- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.\nकृतज्ञता : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nअल् बेरुनी-अद्वीतीय तत्वज्ञ,दार्शनिक आणि इतिहासकार\nहिंदू राष्ट्रवाद विरूद्ध मुस्लिम राष्ट्रवाद\nभारताचे विभाजन आणि काश्मीर प्रश्नासाठी जबाबदार कोण\nपोलिसांना दर्जाहीन बुलेटप्रुफ जाकिटे\nसवाब-ए-जारीया’ : अनाथ, बेवारस मुलांची परवरीश\nभारत स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटि...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\nका पत्रकारांनी घाबरायला हवं\nमनुष्य नरकात जाण्यास एवढा उत्सुक का\nगुणवत्ता आणि सेवा यामुळेच व्यवसाय वाढवता येतो\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची भुमिका योग्य\nअल्लाउद्दीन-पद्मावती : इतिहासावर लादलेली कल्पना\nलोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेसमोर आव्हाने आहे...\nसंदेश लायब्ररीचा स्तुत्य उपक्रम\nपोलिसांच्या डोळ्यावरील ‘उजवा चष्मा’ धोकादायक\nसामाजिक व आर्थिकदृट्या मागासलेल्या समाजाच्या उन्नत...\nपहेल फाऊंडेशनतर्फे ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ कार्यक...\nपत्रकार संघाच्या येवला शहर अध्यक्षपदी अय्यूब शाह\nमहाराष्ट्र शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - म...\nस्वत:च्या दायित्वाचे विस्मरण होऊ नये -अ‍ॅड. काझी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nभारतीय मदरसे : भ्रम आणि वास्तव\nईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मुक्ती\nबाल लैंगिक अत्याचाराकडे डोळसपणे बघण्याची गरज\nमुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी कोर्टावर आय.बी...\nहिंदू विरूद्ध हिंदुंची करनी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांतिसंदेश प्रत्येक घरात पो...\nशांती प्रगती व मुक्तीसाठी जनतेला झगडावे लागत आहे ह...\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आ...\nस्नेह संमेलनातून समतेचा संदेश\nगुन्हा घडण्यासाठी मनुष्य नाही त्याची मानसिकता जवाब...\nजमाअतच्या मोहिमेत सर्वभाषीय कवींचा उत्���्फूर्त प्रत...\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\nआई तू दिवसभर काय करतेस\nइतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे : खाफीखान\n67 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\nआता आम्ही आत्महत्या करणार नाही\nशांती, प्रगती आणि मुक्तीसाठी गोरगरिबांना आधार द्या...\nअनेकत्वात अशांती तर एकत्वात शांती - डॉ. भागवत गुरूजी\nअजान : प्रश्न आणि उत्तरे\nआचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nकुरआनच्या मार्गदर्शनानुसार प्रगती, शांती व वाईट वि...\nकहीं पे निगाहें कहीं पे निशाना\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/south-central-railway-line-connected-near-ankai-marathi-news-129533305.html", "date_download": "2022-05-25T03:44:54Z", "digest": "sha1:M5JRX3FXBUELMHZO7XKQMWM6EBI5M2WP", "length": 3813, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "औरंगाबादच्या प्रवाशांचे 18 मिनिटे वाचणार, अंकाईजवळ जोडली दक्षिण-मध्य रेल्वे लाइन | south-central railway line connected near Ankai |Marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुखद:औरंगाबादच्��ा प्रवाशांचे 18 मिनिटे वाचणार, अंकाईजवळ जोडली दक्षिण-मध्य रेल्वे लाइन\nमनमाडपासून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलण्याची प्रक्रिया मनमाडला व्हायची. मात्र, शनिवारी अंकाईजवळ रेल्वे लाईन जाेडण्यात आली. त्यामुळे आता इंजिन बदलण्याची प्रक्रिया करावी लागणार नाही. गाडीला आधी जोडलेले इंजिन शेवटपर्यंत जाईल. त्यामुळे प्रवाशांचा १८ मिनिटांचा वेळ वाचेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहाेटी यांनी मनमाड स्थानकाची पाहणी करताना सांगितले.\nआतापर्यत मनमाड येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलावे लागत हाेते. अंकाईजवळ रेल्वे लाइन जाेडलेली नसल्याने ही प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून कायम हाेती. मात्र, आता दक्षिण व मध्य रेल्वे लाइन जाेडली गेल्याने मनमाडला इंजिन बदलवण्याची गरज पडणार नाही. परिणामी मनमाड स्थानकावर २० मिनिटे थांबणारी रेल्वे गाडी आता तेथे केवळ दोन मिनिटे थांबेल. यामुळे १८ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/explainer/pvc-aadhaar-card-will-not-be-valid-know-why-uidai-took-a-big-decision-mh-pr-658971.html", "date_download": "2022-05-25T03:25:50Z", "digest": "sha1:JTHHESQ35S3E5KYMOUUOSTOIAGOZYRLJ", "length": 9665, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PVC Aadhaar card will not be valid know why UIDAI took a big decision mh pr - तुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का? कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय – News18 लोकमत", "raw_content": "\nतुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय\nतुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय\nAadhaar News: खुल्या बाजारातून तयार केलेल्या आधार PVC कार्ड (PVC Aadhaar card) ला UIDAI ने अमान्य घोषित केलं आहे. परिणामी आता कोट्यवधी लोकांचे आधार पीव्हीसी कार्ड अवैध ठरणार आहे.\nपुण्यात तृतीयपंथीयही काढणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nआधारकार्ड हरवण्याचं टेन्शन नाही, mAadhaar App ची 'ही' सुविधा ठरेल फायदेशीर\nmAadhaar App द्वारे सहजपणे होतील Aadhaar Card संबंधी 35 कामं, असं करा डाउनलोड\nRation Card बाबत केंद्र सरकारचा निर्णय, लगेच करा अपडेट\nनवी दिल्ली, 19 जानेवारी : आधारकार्डच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही बाजारातून आधार स्मार्ट कार्ड घेतले असेल तर ते वैध ठरणार नाही. आधार कार्ड सेवा पुरवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉर���टी ऑफ इंडिया (UIDAI) ने बाजारातून तयार करण्यात येणारे पीव्हीसी कार्ड वैध नसल्याचे म्हटले आहे. अधिकृतरीत्या UIDAI ने जारी केलेलं आधार कार्ड (Aadhar PVC card latest news) कोणतीही व्यक्ती 50 रुपयांचे शुल्क अदा करून मागवू शकते. पण, हे आधार कार्ड अवैध ठरवण्यामागचं कारण माहिती आहे का सुरक्षा त्रुटी त्यात सुरक्षेच्या अनेक त्रुटी असल्याने ते स्वीकारता येणार नाही, असे त्यात म्हटले आहे. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीमध्ये UIDAI ने म्हटले आहे की, आम्ही हे कार्ड अवैध ठरवत आहोत. कारण त्यात कोणतेही सुरक्षा वैशिष्ट्य नाही. जर तुम्हाला आधारचे पीव्हीसी कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही 50 रुपये भरून ते अधिकृतरित्या मागवू शकता. UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड करा UIDAI ने सांगितले की, आधार स्मार्ट कार्ड छापले गेले किंवा खुल्या बाजारातून बनवले गेले तर ते वैध ठरणार नाहीत. त्यात म्हटले आहे की तुम्ही UIDAI वरून आधार पत्र किंवा आधार डाउनलोड करू शकता. आधार PVC कार्ड हे मुळात डिजिटल स्वाक्षरी असलेला सुरक्षित QR कोड आणि छायाचित्र आहे. त्यात लोकसंख्याशास्त्रीय तपशील देखील आहेत. हे सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. ते UIDAI द्वारे फक्त पोस्टाद्वारे पाठवले जाते. OBC Reservation चा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा दिलासा माहितीचे अनेक प्रकार आहेत UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, जारी करण्याची तारीख आणि कार्डची प्रिंट आणि इतर माहिती आहे. यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइटची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट देऊ शकता. त्यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा. 12-अंकी आधार क्रमांक किंवा 28-अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी भरावा लागेल. त्यानंतर अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील. यानंतर तुम्ही सबमिट बटण दाबून ओटीपी व्हेरिफिकेशन करू शकता. या प्रक्रियेनंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला पेमेंट गेटवेवर नेले जाईल आणि तेथे तुम्हाला क्रेडिट, डेबिट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/health-mantra/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-05-25T04:54:24Z", "digest": "sha1:TOGBDPG7JUO247BIZWFEENY4BFVX42BE", "length": 5206, "nlines": 117, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "शिशिराची थंडी आणि आरोग्याची काळजी | कालनिर्णय आरोग्य डिसेंबर २०१७", "raw_content": "\nशिशिराची थंडी आणि आरोग्याची काळजी\nमार्गशीर्ष पौष ( १५ डिसेंबर ते १५ फेबुवारी)\nगुलाबी व बोचऱ्या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होते.\nथंडीमुळे त्वचा कोरडी, खरखरीत पडते.\nखाजविल्यास त्वचेवर पांढऱ्या रेघोट्या उमटतात.\nया ऋतूत उद्‌भवणारे आजार\nसांधेदुखी, संधिवात, आमवात, दमा होतात. अपचनाचे विकार होत नाहीत पण थंडगार वाऱ्यामुळे वातविकार व कफविकार उद्‌भवतात.\nया मोसमात उष्ण पदार्थ उपयुक्त ठरतात.\nतीळगूळ, तिळाची चिक्की, मुगाची मऊसर खिचडी, तूप, गूळपोळी, वांग्याचे भरीत इत्यादी.\nगहू व तांदळापेक्षा बाजरी वापरावी.\nबाजरीच्या पिठात थोडे तीळ मिसळावे व त्याची भाकरी करून ती लोण्याबरोवर खावी.\nमसाल्याच्या पदार्थात मिरे, दालचिनी व ओवा यांचा वापर करावा.\nगोड पदार्थ खायचे झाल्यास श्रीखंड, खीर, पेढे बर्फी, दुधी हलवा खावा.\nविविध भाज्यांचे व कडधान्यांचे सूप घेणे चांगले.\nदही खायचे असल्यास गोड व ताजे दही खावे.\nकफ निर्माण करणारी फळे उदा. पेरू, केळी, सीताफळ खाऊ नयेत.\nतेलाने मसाज करून कोमट पाण्याने आंघोळ करावी.\nत्वचेच्या रक्षणासाठी उबदार कपडे वापरावे.\nकडाक्याची थंडी असल्यास रात्री शक्यतो घराबाहेर पडू नये.\nदिवसा व रात्री गार जमिनीवर झोपू नये तसेच दिवसभरात सारखे झोपू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/corona-virus-india-238018-new-cases-and-310-deaths-reported-in-the-last-24-hours-omicron-variant-cases-crosses-eight-thousand-617937.html", "date_download": "2022-05-25T04:57:17Z", "digest": "sha1:K4HCGBFHS753DXO2EKOPOS23TMHW6FRV", "length": 8603, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » National » Corona virus india 238018 new cases and 310 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses eight thousand", "raw_content": "Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 38 हजार 18 कोरोना रुग्ण आढळले आहेत.\nनवी दिल्ली: कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होती. मात्र, गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 38 हजार 018 रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीमध्ये 20 हजार रुग्णांची घट नोंदवण्यात आलीय. तर, मृतांची संख्या देखील कमी झालीय. दिवसभरात 310 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. 24 तासात 1 लाख 57 हजार 421 जण कोरोना मुक्त झाले आहेत. देशात सध्या 17 लाख 36 हजार 628 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत 14.43 वर आला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8891 वर गेली आहे.\nकोरोना मुक्त होणारांची संख्या वाढली\nगेल्या 24 तासात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 2 लाख 38 हजार 018 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 310 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 761 वर पोहोचलाय.\nओमिक्रॉन बाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर\nदेशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 8 हजार 891 वर पोहोचली आहे. तर, राज्यात सोमवारी ओमिक्रॉनच्या 122 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 7, मुंबईत 3 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे. तर, 959 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.\nमहाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची स्थिती काय\nसोमवारी राज्यात 31 हजार 111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 29 हजार 092 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 94.3 टक्केवर पोहोचला आहे.तर, राज्यातील मृत्यूदर 1.95 वर पोहोचला आहे.\nCorona Vaccination : मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण, 15 ते 18 वयोगटातील 3.5 कोटी तरुणांचे लसीकरण पूर्ण\nCorona Cases India : देशात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं\nपोटाची चरबी कमी करण्याचे उपाय\nउष्णतेची लाट, ही काळजी घ्या\nदारु पिल्यानंतर भूक का लागते\nतुळशीचे पाणी पिण्याचे ���रोग्यदायी फायदे\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=29&Itemid=7&limitstart=48", "date_download": "2022-05-25T03:08:31Z", "digest": "sha1:3UNE7QZTLBZVE4ROLR6G73RAOOKV6RSQ", "length": 14850, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअग्रलेख : प्रतीकांचा युगधर्म\nशनिवार, १५ सप्टेंबर २०१२\nराष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याबद्दल असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकारावर देशनिंदेचा (सेडिशन) गुन्हा दाखल होऊन नऊ महिन्यांनी हा व्यंगचित्रकार स्वत:ला अटक करवून घेतो, त्याच्यावर पोलिसांनी जणू आत्ताच देशद्रोहाचा (ट्रेचरी) गुन्हा लादला आहे असा गवगवा होतो आणि मग, महाराष्ट्रातील दोन सुपरिचित व्यंगचित्रकार नेते या त्रिवेदीची पाठराखण करतात. हा घटनाक्रम गेल्याच आठवडय़ात घडला.\nअग्रलेख : खाण आणि खाणे\nशुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२\nदोन गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांच्या संघर्षांत जाता जाता आसमंताचेही भले कधी कधी होऊ शकते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यात अधिक शहाणे कोण, याबाबत संघर्ष सुरू असून त्याचा सुपरिणाम म्हणून राज्यातील सर्वच लोह खनिज खाणींच्या उत्खननास केंद्राने स्थगिती दिली आहे. गोव्यातील खाणीत काय आणि किती गैरव्यवहार आहे हे काही आताच समजले असे नाही.\nअग्रलेख : अवघड जागीचे अवघडणे\nगुरुवार, १३ सप्टेंबर २०१२\nशत्रुपक्षाचा विजयाचा आनंद हिरावून घेता यावा यासाठी स्पर्धेतून अंग काढूून घेण्याचा एखाद्या खेळाडूचा निर्णय जेवढा हास्यास्पद असेल, तेवढाच गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात युवराज राहुल गांधी यांना न उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णय केविलवाणा म्हणायला हवा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a40.htm", "date_download": "2022-05-25T04:52:34Z", "digest": "sha1:WH7HH6EAV554XXA7COX3SLZ62Z7PJUOQ", "length": 46389, "nlines": 1446, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय चाळिसावा - वानरांचे स्वदेशी गमन", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय चाळिसावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nरामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी :\nक्रमिला तेथें एक मास \nतुझे उपकार आठवितां चित्तीं थोर सुख होतसे ॥२॥\nतुझेनि मज सीता सुंदर प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥\nतरी आतां आपुले नगरासी \nजे कां अटक देवां दैत्यांसी काळाचें तिसी न चले कांहीं ॥४॥\n राज्य करीं गा वानरपती \nपाळीं प्रधान सेना संपत्तीं निष्कंटक राज्य करीं ॥५॥\n परम प्रीतीने पाहें तारासुता \nजैसा पिता तैसा चुलता पुत्रत्वें पाळीं तयातें ॥६॥\nअंगद वीर धीर परम शूर सज्ञान ज्ञाता विवेकी चतुर \nत्यावरी कृपा करीं अपार हा गुणसागर अंगद ॥७॥\n तूं प्रधानत्वें पाहीं गा नृपती \n दुसरा क्षितीं ऐसा नाहीं ॥८॥\n आन नाहीं ग वानरोत्तमा \n उत्कंठा होत नाहीं ॥९॥\n नामेंच त्रास परवीरां ॥११॥\n गज गवाक्ष गवय शरभ जाण \nहेमकूट तपन ध्वज वैद्य सुषेण प्रतपन केसरी तरु तराळ ॥१२॥\n राक्षसां धाक बहु त्याचा ॥१३॥\nमजलागीं इहीं त्यजिला प्राण प्रिय पुत्र धन सांडोनी ॥१४॥\nया समस्तातें पाळीं प्रीति करुन अन्यथा न करीं माझें वचन \n तेथें मन ठेवोनी ॥१५॥\nमाझे स्वरुपीं ठेवोनि मनासी \n परम प्रीतीसी कारोनी ॥१६॥\nसुग्रीवाची प्रशंसा व त्याला श्रीरामाचा निरोप :\n बोलता झाला श्रीराम ॥१७॥\nकीं चकोराचें देखोनि आर्त हृदयीं जाणोनि अति क्षुधित \nतयासि इंदु सुधा देत तैसा श्रीरघुनाथ बोलता झाला ॥१८॥\n तूं आमुचा बंधु सुहृद प्राणा \nतुझे उपकार वर्णावया मज रघुनंदना वाचे वळण पडतसे ॥१९॥\n जाई जियेप्रती परिघ सागरु ॥२० ॥\n अनुचित दारुण रावणें केलें ॥२१॥\nजरी स्वधर्मे राज्य करिता \nतयाच्या राज्या क्षयो कल्पांता न येता तत्वता निर्धारें ॥२२॥\nतरीं तूं बिभीषणा अवधारीं तूं राज्य ब्रह्मत्वें करीं \n माजि प्रवेशों न घ्यावा ॥२४॥\nबंधु ज्येष्ठ तुझा कुबेर \nआणीक वृद्ध थोर थोर ते ब्रह्मदृष्टीं पहावे ॥२५॥\nमज तुम्ही दोघे जण परम प्रीतिमात्र पढियंते पूर्ण \nतुमचें मी अहर्निशीं स्मरण \nआतां तुम्हीं दोघे जण \nसांडा हृदयीचें दुःख दारुण परमानंदें पूर्ण पैं जावें ॥२७॥\nम्हणते झाले धन्य धन्य \n तूं विधात्याचा विधाता निश्चित \n श्रुतीतें अंत न कळे तुझा ॥३०॥\nम्हणे प्रसन्न झालेती रघुपती तरी मी एक मागतसें ॥३१॥\n जरी आहे गा रावणारी \nतरी तुझी भक्ति मम हृदयाभीतरीं चिरकाळ राहो दातारा ॥३२॥\n प्राण राहो दातारा ॥३३॥\n अखंड राहो माझ्या चित्तीं \nआणीक मी न मागें रघुपती इतुकें देईं दातारा ॥३४॥\nधांवोनि खेंवा दिधली मिठी पाठी थापटी श्रीराम ॥३५॥\nश्रीराम म्हणे गा मारुती \nजे जे अपेक्षा तुझे चित्तीं ते ते त्रिशुद्धी पावसी ॥३६॥\nलोकालोक जंवपर्यंत माझे चरित्र \nजोंपर्यंत जन स्वधर्मीं रत तंवपर्यंत कथा असे ॥३७॥\nमाझी कथा हे भूमंडळीं \n शशी सूर्य भ्रमण करित ॥३८॥\nरामांचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने सर्वजण निघाले :\n सवेंचि आलिंगिली दोहीं बाहीं \nनिघते झाले स्वराज्या जाण आज्ञा घेवोन रामाची ॥४१॥\nसमस्तां अश्रु आले ते अवसरीं सद्गदित कंठ पैं झाले ॥४२॥\nजैसें मूर्खाचें भ्रमे चित्त भ्रांत होय न स्मरे हित \nतैसे श्रीरामवियोगें अति दुःखित आपुलाले दिश��� चालले ॥४३॥\nजैसा कृपणाचा जाय ठेवा आणि भ्रांति उपजे त्याच्या जीवा \nतैसें समस्तां झालें तेव्हां \n झाले पावन तिहीं लोकीं ॥४५॥\n वानरीं स्वदेशा केलें गमन \nमागें श्रीरामें सभा विसर्जून \nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां\nसमस्तवानरादिस्वदेशगमनं नाम चत्वारिंशोऽध्यायः ॥४०॥ ओंव्या ॥४६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1762/", "date_download": "2022-05-25T04:43:39Z", "digest": "sha1:AOYZILCQQZHE77BFWXGNYEOSEMC5ACRD", "length": 19293, "nlines": 159, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "या केलेल्या सूचनांमध्ये एखादया सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो,डॉ. दिपाली कुलकर्णी, | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी या केलेल्या सूचनांमध्ये एखादया सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो,डॉ....\nया केलेल्या सूचनांमध्ये एखादया सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो,डॉ. दिपाली कुलकर्णी,\nसंपादक, एन एस भुरे (पाचोरा)\nनमस्कार मी डॉ. दिपाली कुलकर्णी कोरोना वाढण्याची मुख्य कारण गर्दी आहेच पण त्यापेक्षा देखील मोठी करणे मी आपल्याला खाली सांगत आहे कृपया जास्तीत जास्त लोकांना मध्ये शेअर करा अनेक नागरिकांना याबाबतची पूर्ण माहिती नाही\n1) आपण रस्त्याने चालताना मोटर सायकल चालवताना कारमध्ये बसल्यावर सगळीकडे मास्क वापरतो परंतु एकमेकांशी बोलताना मास्क तोंडाच्या खाली घेतो खाली घेतल्या मुळे बोलताना एकमेकाची थुंकी तोंडावाटे बाहेर पडून कोरोनाचा 100% प्रादुर्भाव होतो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि कोरोना हा तोंडातल्या थुंकीच्या च्या बारीक थेंब ( आपल्या डोळ्यांना न दिसणारे थेंब)मार्फत पसरणारा रोग आहे.\n2) आपण कोणत्याही कार्यक्रमाला जाताना घरातून निघताना मास्क लावतो परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर मास्क काढून ठेवतो किंवा हनुवटीवर ठेवतो असे का करतो आपण \n3) समोरचा माणूस आपल्याशी बोलत असताना त्याने जर मास्क खाली केलेला असेल तर त्वरित त्यापासून दोन ते तीन फूट मागे सरका आपण स्वतः मास्क लावलेला असेल तरीसुद्धा कारण आपला मास्क सर्व साधारण प्रतीचा असतो\n4) मास्क हा नाकाच्या वरच असला पाहिजे कारण आपण श्वास नाकाद्वारे घेतो तोंडाने घेत नाही नाकाच्या खाली मास्क असल्यास त्याचा काहीही उपयोग नाही\n5)कोरोणा चा विषाणू हा ���ाहि हवेमध्ये नाही परंतु बंदिस्त जागेमध्ये बंदिस्त दुकानांमध्ये ऑफिस मध्ये कार्यक्रम लग्न समारंभ ज्या ठिकाणी बरेच लोक मास्क खाली करून बोलत असतात अशा ठिकाणी कोरोनाचा विषाणू हवे मध्ये 100% असतो\n6) सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाहेर गेल्यावर हात धुतल्या शिवाय चेहर्‍याला हात लावू नका ही सवय आधी लावूनच घ्यायला हवी अगदीच नाईलाजास्तव चेहेऱ्याला हात लावायचा असेल तर साबणाने व्यवस्थित धुवून किंवा उत्तम प्रतीचे सॅनिटायजर हाताला लावून मगच हात चेहऱ्याला लावा\n7) बाहेरील सॅनिटायझर वर खुप भरवसा करू नका सॅनिटायजरची प्रत कशी आहे हे कुणालाही माहिती नसते हल्ली बाजारात निकृष्ट प्रतीच्या सॅनिटायजरचा चा खूप सुळसुळाट झालेला आहे अतिशय घाणेरड्या प्रतीचे सॅनिटायजर दुकानांच्या बाहेर ठेवलेले असतात\n8) आपले स्वतःचे चांगल्या प्रतीचे सॅनिटायझरt(ब्रँडेड) विकत घ्या आणि नेहमी खीशात ठेवा\n9) बोलत असताना समोरच्या माणसाला मास्क तोंडावर लावून बोला असे स्पष्टपणे सांगायला घाबरू नका\n10) कोणत्याही डॉक्टर कडे अथवा हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी गेल्यानंतर सगळ्यांपासून दूर रहा चांगल्या प्रतीचा मास्क वापरा\n11) तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे करता दररोजचा व्यायाम व नियमित चांगला आहार हे तर आपल्याला माहितीच असेल\nमी वर केलेल्या सूचनांमध्ये एखादया सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो\n*नगरसेविका डॉ दिपाली कुलकर्णी\n: 🙏🏻🙏🏻सहा महिने हे पाळाच\n∆ सोशल संबध टाळा\n∆ नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तुर्तास माया मोह टाळा.\n🤔ही वेळ भावनिक नाहीतर वास्तविकता जाणून वावरण्याची आणि जगण्याची आहे.\n∆ जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील, तेव्हा राग आला तरी चालेल स्पष्ट भेटण्यास येवू नका असे कळवा.\n🤔तसेही स्पष्ट बोलणारे अतिशहाण्यांच्या मते वेडेच वाटतात.\n∆ अति गरजेचे असल्याशिवाय आपण स्वत:हुन कोणाकडे जावू नका.\n🤔कारण आता तुम्हाला छान वाटेल कोणाच्या घरी जायला पण तिथे कुणी रुग्णा आहे हे कळेल तेव्हा तुम्ही इच्छा असूनही मदतीला जावू शकणार नाही.\n∆ कोरोना कुणाच्या मदतीने केव्हा घरात येईल सांगता येत नाही.\n🤔तुमची एक चुक तुम्हांला आणि दुसऱ्याला महाग पडेल हे लक्षात ठेवा,जेव्हा कोणाला खरी गरज असेल तेव्हा तुम्हीही पाठ फिरवाल कारण हा विषाणू तसाच आहे,केव्हा होत्याच नव्हतं करे�� सांगता येत नाही.\n∆ कोरोनाग्रस्त रूग्णांपासुन शारिरीक दुर व्हा मनाने मात्र जवळच रहा त्यांना आधार द्या आम्हि तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या.\n🤔कारण तेव्हा त्यांना तुमच्या खर्या मदतीची, प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे.\n∆ ज्यांच्या घरात लहान मुले व ६० वर्षावरील माणसे आहेत यांनी विशेष काळजी घ्यावीच.\n🤔 लहान मुलं आणि वयस्कर माणसांच्या घरात किंवा जवळही जावू नये,कारण त्यांना काही झाले तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.\n∆ अति व फाजील आत्मविश्वास बाळगू नका.\n🤔कारण फाजील आत्मविश्वास हा फाजीलच असतो,मला काही होणार नाही होत नाही होवूनही गेला गेला असेल हे फालतू वक्तव्य बंद करा.जगा आणि जगू द्या आणि मरायची हौसच असेल तर कोरोनाची वाट कशाला बघताय.\n∆ कसला कोरोना होतोय अशी बेजबाबदार भाषा अलिकडे दिसु लागली आहे.अशा लोकांना आवरा त्यांना टाळा किंवा समजावा.\n🤔ज्याची भाषाच बेजबाबदार त्याला समाज किंवा परिवार याची जबाबदारी काय कळणार.सजग नागरिक म्हणून जगायला शिका.\n∆ हात देणे अलिंगण देणे गळ्यात पडुन रडणे.लहान मुलांचा पापा घेणे देणे टाळाच. बंद करा.\n🤔 थोडेदीवदिवस गळ्यात नाही पडले तर काय होईल,नका ना घेवू लहान मुलांना जास्त जवळ, जेणेकरुन त्यांना तुमच्या कडून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या.\n∆ जिथे गोतावळा तेथे रमतो कोरोना.\n🤔हे आज जरी खोट किंवा गमतीशीर वाटत असेल तरी ते कस खरं आहे हे पटण्यासाठी विषाची परीक्षा नका नां घेवू.\n∆ जर अकारण कुणी आपल्या घरी येणे जाणे करत असेल तर प्रेमाने महत्व समजून सांगा.\n🤔बाबारे तु तुझ्या घरी सुखी रहा आम्हांला आमच्या घरात सुखी राहू दे.खर म्हणजे तु जग आम्हाला जगू दे.\n∆ भिडस्तपणा अंगाशी येण्याचीच शक्यता जास्त आहे.\n🤔भिडस्तपणा अंगाशी येईपर्यंत नका ना वाट बघु,कदाचित् तोवर उशीर झालेला असेल किंवा वेळ निघुन गेलेली असेल.\n∆ कमी सदस्य असलेली घरे सुरक्षित आहेत.\n🤔आतातरी हेच सुरक्षित आणि सुशिक्षित पणाच लक्षण आहे.जिथे होते गर्दी तिथे कोरोना लावतो आपली वर्दी (हजेरी).\n∆ वरील सर्व कठीण आहे पण सर्वासाठी ते आवशक आहे.\n🤔कारण तुमच्या आजूबाजूला कधीही, केव्हाही,कुठेही तो येवून शिरकाव करु शकतो.\n∆ पोलीसानी डाॅक्टरांनी नर्सेसनी आपले जीवन धोक्यात घालून आपणास वाचवले आहे वाचवत आहेत तेव्हा आपण स्वत:हून आपली काळजी घ्या.\n🤔तुम्हाला स्वतःची काळजी नसेल तर जावूद्या,पण दुसऱ्याच्या जिवावर उठू नका.\n∆ प्रतीकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा.\n🤔 तुम्हाला सोसेल तेवढच पण पौष्टिक खा.\n🤔 आणि आजारपण लाबंवा.\n∆ जगाल तरच जगवाल\n🤔वैचारिक संघर्ष फक्त कोरोनाशी आहे,\nवैयक्तिक कुणा माणसांशी नाही…..,,🤔\nया केलेल्या सूचनांमध्ये एखादया सूचनेचे पालन करण्याचे राहिल्यास आपल्याला कोरोना होऊ शकतो\nPrevious articleपाचोरा तिनं दिवसीय बंदला आज प्रतिसाद,\nNext articleपाचोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास पाटील लॉकडाऊनच्या बाबतीत केले शांततेचे आवाहन,\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2158/", "date_download": "2022-05-25T03:13:12Z", "digest": "sha1:YEDOCXXRTGTCSQSCSPNFZYYN3JPCY5ZM", "length": 7137, "nlines": 107, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा, जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized पाचोरा, जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार\nपाचोरा, जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार\nएन एस भुरे (संपादक)\nपाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून आज दि.19/05/2021 पाचोरा शासकीय रुग्णालयात परद्या माघील खरे हीरो पीता पुत्र अतिश चांगरे, भैरु चांगरे सह सौ.सरीता कतार चांगरे हे कोरोना मधे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य पध्��तीने पैकिंग करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीब्द्द्ल पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन तर्फे यांचा गौरव करण्यात आला, यावेळी मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय चे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अमित साळुंखे पाचोरा पोलिस बॉईज असोसीएशन चे तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख व जळगांव जिल्हा सचीव हर्षल हिरालाल पाटील तालुका उपाध्यक्ष प्रफुल पाटील व बंटी पाटील , गौरव चौधरी व गजानन काकडे(आरोग्य सहाय्यक)\nग्रामीण रुग्णालय व पाचोरा आदी पोलीस बॉईज उपस्थीत होते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻\nजीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन कडून सत्कार\nPrevious articleमेडिकल विक्रेत्यांना म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार\nNext articleपाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल- खा.उन्मेष पाटील, सतिष शिंदे व अमोल शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात..\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/student-becomes-unconscious-after-teacher-gives-him-liquor-forcefully-aj-653826.html", "date_download": "2022-05-25T03:39:57Z", "digest": "sha1:RZPNBKWPTC2IHRKC344WT2WNS7CF4QQC", "length": 9033, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Student becomes unconscious after teacher gives him liquor forcefully पाणी असल्याचं सांगून शिक्षकाने जबरदस्तीनं पाजली दारू, विद्यार्थी झाला बेशुद्ध – News18 लोकमत", "raw_content": "\nपाणी असल्याचं सांगून शिक्षकाने जबरदस्तीनं पाजली दारू, वि���्यार्थी झाला बेशुद्ध\nपाणी असल्याचं सांगून शिक्षकाने जबरदस्तीनं पाजली दारू, विद्यार्थी झाला बेशुद्ध\nदारुच्या नशेतच वर्गात आलेल्या शिक्षकांनी आपल्याकडची दारू एका विद्यार्थ्याला पाजली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला.\nउपसभापतींना आला राग, भर वर्गात विद्यार्थ्याला लगावली कानशिलात\nमुख्याध्यापिकेनं जेवणाच्या डब्यात असं काय आणलं, ज्यामुळे झाली थेट कोठडी\nमुस्लिम मुलांना खाऊ घातलं Pork, संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेरचं धक्कादायक कृत्य\nपालकांनो, मुलांसाठी Career निवडताना त्यांना अशा पद्धतीनं करा मदत; होतील यशस्वी\nसूरजपूर, 6 जानेवारी: शिक्षकाने (Teacher) आपल्या वर्गातील (Class) विद्यार्थ्याला (Student) पाणी (water) असल्याचं सांगत जबरदस्तीनं दारू (Liqour) पाजल्याचा गंभीर परिणाम विद्यार्थ्याच्या तब्येतीवर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असणारी दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती समोर येत आहे. दारू प्यायल्यामुळे विद्यार्थी बेशुद्ध पडला. अशी घडली घटना छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात एका शिक्षकानं स्वतःच्याच वर्गात शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजली. हरिलाल कुर्रे नावाचा हा शिक्षक स्वतः वर्गात दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेतच तो वर्गावर आला आणि विद्यार्थ्यांना काहीवाही बोलू लागला. शिक्षकाने दारू प्यायली आहे, हे विद्यार्थ्यांनाही समजलं आणि ते त्याची गंमत पाहत होते. याच दरम्यान शिक्षकाने त्याच्या वर्गातील एका मुलाला उभं केलं आणि जवळ बोलावलं. त्याला स्वतःकडची दारू पिण्यास सांगितलं. त्याने ती पिण्यास सुरुवातीला नकार दिला. त्यावर हे पाणीच आहे आणि ते तू प्यायलंच पाहिजेस, अशी सक्ती करत त्याच्या घशात अक्षरशः दारू ओतली. विद्यार्थी पडला बेशुद्ध या प्रकाराने विद्यार्थी बेशुद्ध पडला. वर्गात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी कोसळल्याची बातमी शाळेत वाऱ्यासारखी पसरली आणि शाळेतील इतर शिक्षकांनी त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. काही वेळाच्या उपचारानंतर विद्यार्थ्याला शुद्ध आली आणि त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या प्रकारामुळे सर्वांनाच जबर धक्का बसला. हे वाचा -\n67 वर्षीय शरीरसंबंध���दरम्यान रक्त येईपर्यंत चावायचा; कोर्टाने जप्त केली कवळी\nशिक्षकावर कारवाई या शिक्षकावर शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली असून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. शिक्षकाने केलेल्या या कृत्याची केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8B", "date_download": "2022-05-25T02:48:27Z", "digest": "sha1:CR3JWXD2ZDJZ42TJRPKYELZRUKF3D7QN", "length": 5288, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काँगो - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nकॉंगो ह्या शब्दाशी निगडीत खालील लेख आहेत:\nकॉंगो नदी: आफ्रिका खंडातील एक प्रमुख नदी\nकॉंगोचे प्रजासत्ताक: मध्य आफ्रिकेतील एक देश\nकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक: मध्य आफ्रिकेतील एक देश\nकॉंगो भाषा: आफ्रिकेमध्ये वापरली जाणारी एक भाषा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२२ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-05-25T04:34:03Z", "digest": "sha1:WKKKZOCXX3UEPMXYHPK4AV2M32EQMATP", "length": 3223, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बेल���झचे पंतप्रधानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:बेलीझचे पंतप्रधानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:बेलीझचे पंतप्रधान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च १९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/free-the-path-of-appointments-on-compassionate-principles/", "date_download": "2022-05-25T04:10:14Z", "digest": "sha1:D27AOJ5N5X5Z5Y5NY6N4E43NYPDUJO3B", "length": 10861, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्यांचा मार्ग मोकळा – Dainik Prabhat", "raw_content": "\nअनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्यांचा मार्ग मोकळा\nआचारसंहितेत नियुक्‍ती : निवडणूक आयोगाची परवानगी\nपुणे – लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीतही राज्य शासनाच्या विविध विभागात अनुकंपा तत्वावरील नियुक्‍त्या करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.\nशासकीय सेवेत कार्यरत असताना कर्मचारी मृत पावल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत असते. गेल्या काही वर्षांमध्ये ही पदे त्वरीत भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आताही ते चित्र कायम आहे. ही नोकरी मिळण्यासाठी संबंधित विभाग व शासनस्तरावर खूप पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी कार्यालयांमध्ये सतत हेलपाटे मारुन तळ ठोकावा लागतो. प्रयत्न करुनही बरीच वर्षे नियुक्‍त्या मिंळत नसल्याने बऱ्याचदा उमेदवारांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदने दिली व आंदोलनेही केली.\nराज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 1 मार्च 2014 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. अनुकंपा तत्वावरील नियुक्‍त्यांसाठी “क’ व “ड’ या वर्गातील प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 5 टक्के पदांच्या मर्यादा शिथील करुन ती प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 टक्के इतकी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नियुक्‍त्या करण्यास मान्यता दिल्यामुळे आता तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.द.जोशी यांनी राज्यातील सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.\nPUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ\nबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड\nPune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच\nडीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/corona-re-entry-in-amravati-city-9-patients-corona-positive-pmd98", "date_download": "2022-05-25T02:59:13Z", "digest": "sha1:X5CGQJA2PR7S4XDGKZMYUCHAE7TTDACE", "length": 7170, "nlines": 55, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nअमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nसध्या देशात ‘ओमिक्रॉन’ ची (Omicron Variant) प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.\nअमरावती शहरात कोरोनाची पुन्हा 'एन्ट्री'; 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह Saam Tv\nअमरावती : सध्या देशात ‘ओमिक्रॉन’ ची (Omicron Variant) प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या देशात, राज्यात, शहरातही कोरोनाबाबत (Coronavirus) पुन्हा एकदा काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अमरावती शहरात कोरोनाची साथ हि पूर्णता आटोक्यात आली होती. मात्र आज शहरात कोरोनाचे पुन्हा नऊ रुग्ण नव्याने आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात आज नवीन नऊ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी ५ पुरुष अ���ून चार महिला आहेत हे सर्व रुग्ण अमरावती शहरातीलच रहिवासी आहेत, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ९६ हजार १९२ एवढी झाली असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nगोसिखुर्द धरणाच्या कारभारामुळे भंडाऱ्यात 'क्रुत्रीम महापूर'\nसद्या सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काही महिन्यांपूर्वीच जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. मात्र आता पुन्हा तिसरी लाट येऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळेच विदेशातून देशात, शहरात येणाऱ्यांवर प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. कोरोनाच्या टेस्टिंग व लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे, तर गेल्या कित्येक दिवसांपासून अमरावती शहरात कोरोना नियंत्रणात असला तरी त्याच्या उद्रेक व्हायला किंचितही वेळ लागणार नाही. शहरात अनेक नागरिक बिना मास्क फिरतांना आढळून येत आहे, अश्या नागरिकांवर सध्या जिल्ह्यात कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिक बिनधास्त आहेत.\nजिल्हा प्रशासनाने विविध नियम लागू केले आहेत. मास्कविना कार्यालयात प्रवेश नाही. परिसरात विनामास्क आढळून आल्यास दंड करण्यात येईल, असे फलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आले आहे. दंड आकारण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. मात्र त्याच्या काही एक उपयोग होतांना दिसून येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातच निवेदन देणारे, कामानिमित्त येणारे अनेक नागरिक बिना मास्क थेट कार्यालयात प्रवेश करतात.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk6a84.htm", "date_download": "2022-05-25T03:30:57Z", "digest": "sha1:5WRCMWJS3CZHIHJXPVRRJVLDBRNZI5MW", "length": 83589, "nlines": 1733, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - युद्धकाण्डे - अध्याय चौर्‍याऐंशींवा - श्रीरामस्वरूपवर्णन", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग १��� ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय चौर्‍याऐंशींवा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\n अलिप्त जगासी ॥ १ ॥\n म्हणोनि तेथें भाव धरितां \nते तुझी माया गा अच्युता तेथें सर्वथा तूं नससी ॥ २ ॥\nजेंवी उदकाचा निखळ फेन तो केन पितो नवचे तहान \nतेंवी तुजपासून जहाले जन ते जनां जाणी भेटसी ॥ ३ ॥\nफेन निरसोनि उदक घेणें जन निरसोनि तूतें देखणें \n अन्यथा शिणणे वायांचि ॥ ४ ॥\n तै दिठी पैठी तुजमाजी ॥ ५ ॥\nत्या तुझें स्वरूप चिद्धन \n कर्ता जाण तूं स्वामी ॥ ६ ॥\n ऐसा सांगताही वेदचि जाण \nतैसें माझेनि वदनें जाण कर्ता जाण तूंचि तूं ॥ ७ ॥\n शोभायमान निजतेजें ॥ ८ ॥\nसकळां श्रीरामीं प्रीति गहन \n एका जनार्दन वदवित ॥ ९ ॥\n आत्मत्वें शुद्ध जाणितला ॥ १० ॥\nजेथें सृष्टीसीं लयो जाण तेंही रघुसंदनस्वरूप ॥ ११ ॥\nदुःख न रिघे अळुमाळ \n जेथें सकळ मृगजळत्वें ॥ १२ ॥\nजेथें दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता आणि ध्यान \n अभाव पूर्ण त्रिपुटीचा ॥ १३ ॥\nजें शुद्ध चैतन्य एकवट \nआदि मध्य आणि शेवट न कळे स्पष्ट जयाचा ॥ १४ ॥\nते हे श्रीरामाचें रूपडें \n सुखसुरवाडीं बुडाली ॥ १५ ॥\nदेखणे देखती देखणे होऊन देखणे नयन श्रीरामी�� ॥ १६ ॥\n ऐका विवेक तयाचा ॥ १७ ॥\n ते रामाचे चरण कोमल \n सांग सकळ विराजे ॥ १८ ॥\n जाण संपूर्ण रामाचें ॥ १९ ॥\n तेथें सत्यलोक विराजे ॥ २० ॥\nअसो किती सांगों भिन्न भिन्न \n अनवच्छिन्न एकत्वें ॥ २१ ॥\n विबुधीं जाण देखिला ॥ २२ ॥\nपूर्वी जैसी देखिली होती त्याच स्थितीं देखिली ॥ २३ ॥\n रघुनंदन देखती ॥ २४ ॥\n कैसा रघुनाथ देखिला तेणें ॥ २५ ॥\n देखणेन देखणें श्रीराम ॥ २६ ॥\n भरतें डोळा देखिला ॥ २७ ॥\n अति उल्लासे निजानंदें ॥ २८ ॥\n सर्वांगीं भरे स्वानंदकंद ॥ २९ ॥\n स्वसुखे कोंदाटे आब्रह्म मुवन ॥ ३० ॥\n रवि चंद्र स्वये हरपती \n निर्विषयस्थितीं सूख कोंदे ॥ ३१ ॥\nत्याची चिन्मूर्ति पै द्विभुज भक्तराज देखे भरत ॥ ३२ ॥\n भक्तभावाथीं साकार ॥ ३३ ॥\nसगुण मूर्ति भासे कैसी चिद्विलासी श्रीराम ॥ ३४ ॥\n भरत निर्धारीं विश्व देखे ॥ ३५ ॥\n ते स्वरूप जाण जाणती ॥ ३६ ॥\n राम शब्दार्थी अर्थवेना ॥ ३७ ॥\nचाटु नाना रस मधुर वाढी तो चाटू चाखतां न लभे गोडी \nतेंवी सांडोनि शब्दार्थ ओढी पहावी निर्वडी श्रीराममूति ॥ ३८ ॥\n चौपालवी ये बांधे त्यासी \n वैखरीसी दशा तैसी ॥ ३९ ॥\nराम सगुण तोचि निर्गुण \n विश्वविश्राम जाण श्रीराम ॥ ४० ॥\n वर्णावया मी अति दीन \n अर्थवी कथन यथार्थ ॥४ १ ॥\nधन्य भाग्य त्या भरताचें स्वरूप देखत त्या रामाचें \n भरत त्याचें चिन्ह लक्षी ॥ ४२ ॥\n ते निर्मळी बिंबले नभ सुनीळ \n भासे निर्मळ श्रीरामासीं ॥ ४३ ॥\n त्या श्यामता गर्जवी आब्रह्म \n बोलती परम श्रुतिशास्त्रें ॥ ४४ ॥\nराम निर्मळ परात्पर परम हेंचि श्रुतिशास्त्रां न कळे वर्म \nअंगीं बिंबलें देखोनि व्योम मेघश्याम राम म्हणती ॥ ४५ ॥\n त्रिविक्रम आक्रमें ॥ १४६ ॥\n शीक त्यासी लागली ॥ ४७ ॥\n श्रीरामचरणासी न वर्णवे ॥ ४८ ॥\nसाधु कृपाकु दीन जन त्यांचें अवधान बोलवित ॥ ४६ ॥\n ते चरणीं निश्चित भुलली रमा ॥ ५० ॥\n जे श्रुतिशास्त्रीं न ये आया \nते रमा माया लवलाह्मा श्रीरामपायां भुलली ॥ ५१ ॥\nचरणीं सुख अत्यंत गहन रमेसी मोहन नवल नव्हे ॥ ५२ ॥\n देहसंग न धरिती हातीं \nतेही भुलले अत्यंत प्रीतीं क्षणही न विसंबती श्रीरामचरणां ॥ ५३ ॥\n अहर्निशी जाण करिताती ॥ ५४ ॥\n न वर्णवे वेदा शेषा \n पद्य देखा यवांकित ॥ ५५ ॥\n कांहीं सांगेन संक्षेपें ॥ ५६ ॥\nचहूं मुक्ती देवोनि लाज चरणीं शोभे भक्तीचा ध्यज \n स्मरणाचा सहज नित्यांकुश ॥ ५७ ॥\n त्या शोभा कुंकुमें लाजिजे ॥ ५८ ॥\nतळीं आरक्त श्यामता देख \n रघकुळटिळकनिजचरणीं ॥ ५९ ॥\n त्या श्रीरामचरणां शरण आला \n अक्षयी झाला चंद्रमा ॥ ६० ॥\n नित्य चरणामृतसार सेविती ॥ ६१ ॥\n विश्व पावन जियेचेनि ॥ ६२ ॥\n चरणी मुकले जीवभावा ॥ ६३ ॥\n चित्कळा सार भासती ॥ ६४ ॥\n दोही बाही वांकी वाजती \n उपवेदस्थितिविभागें ॥ ६५ ॥\n प्रळयघंगाळ नाम ज्याचें ॥ ६६ ॥\nधन्य धन्य दैत्यांचें शरीर तोडर निरंतर रुळती चरणीं ॥ ६७ ॥\n ऐकतां कळिकाळ कापे चळीं \n अति कोंवळी सुकुमार ॥ ६८ ॥\n अति निर्मळ निजतेजें ॥ ६९ ॥\n तेथें सकळ आभासे ॥ ७० ॥\nअथवा आणिक एक भावो \n अभिप्रावो तो ऐसा ॥ ७१ ॥\nचक्र शिणले कंदन करितां ते शरण आलें रघुनाथा \n वंद्य तत्वतां सुरसिद्धां ॥ ७२ ॥\n श्रुतिशास्त्रां न वर्णवे ॥ ७३ ॥\n लागती चरणी कळिकाळ ॥ ७४ ॥\n शास्त्रां न करवे सीमा \n त्या श्रीरामा केंवी वर्णवे ॥ ७५ ॥\n अवक्र शोभा रामांकीं ॥ ७६ ॥\n सुकुमारा सुकुमार श्रीरामचंद्र ॥ ७७ ॥\n भावार्थे सेवीत जानकी ॥ ७८ ॥\n अहर्निशीं सुखरूप ॥ ७९ ॥\n आणि पुढिलाचे आच्छादी छिद्र \n तेज दुर्धर देदीष्य ॥ ८० ॥\n ते श्रीरामा शरण आली \n त्यजोनि वहिली उदयास्त ॥ ८१ ॥\n भवभय देख होय वाव ॥ ८२ ॥\n अलोकिक कळा तेजाची ॥ ८३ ॥\n भद्धि सिद्धि झाल्या सकळा \n सद्विद्या तत्काळ पै होती ॥ ८४ ॥\nअति सूक्ष्म मध्य साना \n लाजा राना तो गेला ॥ ८५ ॥\n मित्रत्वेंसीं मेखळे ॥ ८६ ॥\n कांसे लागी त्यासी उद्वार ॥ ८७ ॥\n अखंड रामासी रमणे पाही \n जाणें नाहीं श्रीरामा ॥ ८८ ॥\n आर्ती रमत स्वधर्म ॥ ८९ ॥\n नव्हे प्राप्त सुरसिद्धां ॥ ९० ॥\nलेखणी चुकी पडली मोठी \n संती कृपादृष्टीं सहावे ॥ ९१ ॥\nसखोल श्रीरामाची नाभि जाण ब्रह्मा सहस्राब्द बुडतां आपण \nठाव व लागे अणुप्रमाण झाला खेदक्षीण निजमनीं ॥ ९२ ॥\nतेणें कृपा आली रघुनाथा \n लोककर्ता करोनियां ॥ ९३ ॥\nसकळ लोक स्रजितां पूर्ण न ये कर्माभिमान सर्वथा ॥ ९४ ॥\n विश्रांति या सकळ जीवां \n दिसे अवघा प्रणवोदरीं ॥ ९५ ॥\n हृदयकमळीं शोभती ॥ ९६ ॥\n सज्जनांसी विश्रांति ॥ ९७ ॥\n अलौकिक झळकती ॥ ९८ ॥\n संत चिद्रत्‍नें जडलीं पदकीं \n लोकालोकीं दुर्लभ ॥ ९९ ॥\n तो श्रीरामा शरण आला \nकौस्तुभ होवोनि कंठी जडला मुक्त झाला त्रिविध तापा ॥ १०० ॥\n माळा शोभती समिश्रतुळसी ॥ १०१ ॥\n वेदाचें तें मूळ पीठ \nस्वरवर्णांची ते वाहती वाट तेथोनि प्रकट त्रिकांडी ॥ १०२ ॥\n द्वैताचा ठाऊ उरो नेदी ॥ १०३ ॥\n आयुधें ठेविलीं यालागीं ॥ १०४ ॥\nतेथें न होवोनि निमग्र वृथा अज्ञान भ्रममाती ॥ १०५ ॥\n दक्षिण हस्ते श्रीराम ॥ १०६ ॥\n बाधा न करी हरिमाया ॥ १०७ ॥\n दक्षिणकरीं धरियेली ॥ १०८ ॥\n अहं सोहं निःशेष आटे \n कीर्तिमुख चोखटें उपनिषदें ॥ १०९ ॥\n लेणया लेणें श्रीराम ॥ ११० ॥\n तो वंद्य होय त्रिजगतीं \n चारी मुक्ती आंदण्या ॥ १११ ॥\nहस्तीं धरिली सीता सुंदरा दशशिरा निर्दाळूनी ॥ ११२ ॥\nगाळींव आनंदाची मूस देख की सोलींव सुखाचेंही सुख \n नित्य निर्दोष देखिजे ॥ ११३ ॥\n लाजा अधोमुख तो झाला ॥ ११४ ॥\nपक्षीं वाढे पक्षीं मोडे हे चंद्रासी दुःख गाढे \nतेणें दुःखें अंगुष्टीं जडे जग पायी पडे नखचंद्रीं ॥ ११५ ॥\n देखतां दृष्टी आल्हाद ॥ ११६ ॥\n हरिखें पूर्ण कोंदाटे ॥ ११७ ॥\nतैशा मुखी दोभागी दंतपंक्ती चतुर्वेदस्थिती चौक मिरवे ॥ ११८ ॥\nजगाचा आधार ते अधर \n निजजिव्हार सीतेचे ॥ ११९ ॥\n देखतां सुख वोसंडे सृष्टीं \n ते जाणे हातवटी हनुमंत ॥ १२० ॥\n लाजा सूर्य लोपला उभा \nतेथें उदय अस्तांची वालभा उदय स्वयंभ गंडस्थळी ॥ १२१ ॥\nतीं आकारीं शुद्ध निर्विकार श्रवणें विकार निर्दाळिती ॥ १२२ ॥\nनवल शोभा त्या श्रवणासीं \n अंशाअंशीं समरसे ॥ १२३ ॥\n अवक्र जें कां आस्तिक \n तेंचि नासिक राममुखीं ॥ १२४ ॥\nअल्प अपेक्षा धरितां देख \nनकटा झाला तो साधक राम सन्मुख भेटेना ॥ १२५ ॥\nचळता जितुका वायु जाण तो श्रीरामाचा मुख्य प्राण \n जगाचा प्राण जीतसे ॥ १२६ ॥\n विश्वजीवन श्रीराम ॥ १२७ ॥\nसबाह्य देखणें होवोनि पूर्ण आपण आपणा देखत ॥ १२८ ॥\nदृश्य द्रष्टा न दिसे त्रिपुटी हेलावे सृष्टी निजानंदें ॥ १२९ ॥\n श्रीरामदेहीं निवटल्या ॥ १३० ॥\nभ्रूविक्षेप केलिया काळ घोंटी छेदी गांठी चौदेहां ॥ १३१ ॥\n तैसें श्रीरामाचें विशाळ भाळ \n त्रिवळी प्रबळ ललाटी ॥ १३२ ॥\n सोहं काढिलें शुद्ध चंदन \n गंधार्चन रामभाळीं ॥ १३३ ॥\n श्रीरामनिढळा शोभत ॥ १३४ ॥\n ऐसा त्रिमुवनीं कोणी असेना ॥ १३५ ॥\n कांही रितें उरले असतें \nतरी मुकुट वानावया पुरते अवकाश वाचेतें पै होता ॥ १३६ ॥\n करितां चौ वाचां पडिलें मौन \nवेद परतले नेति म्हणोन तेथें मशक मी कोण वर्णावया ॥ १३७ ॥\nऐसा साकार तोचि निराकार \n भासे चराचर निजतेजें ॥ १३८ ॥\nत्या रामाच्या स्वरूपीं देख \n श्रीरामअंका आरूढोनि ॥ १३९ ॥\nतेंवी रामांकी विराजे रमा नहोनि श्रीरामावेगळी ॥ १४० ॥\nजेंवी स्वाद आणि साकर \nरस आणि जैसे नीर सीता सुंदर तेवी रामीं ॥ १४१ ॥\nजेंवी कनक आणि कांती की प्रभा आणि ज्योति \n सीता सती तेंवी रामीं ॥ १४२ ॥\nराम आत्मा हे आत���यज्योति राम चैतन्य हे चिच्छक्ती \nराम पर हे प्रकृती अभिन्नस्थिती पै दोघें ॥ १४३ ॥\nराम सष्टा हे सृष्टिस्थिती राम कर्ता हे कार्यवृत्ती \nराम वक्ता हे वचनोक्ती अर्थप्राप्तिसमवेत ॥ १४४ ॥\n विचार ठाके पै मागुता \n श्रीरामीं सर्वथा बुडाला ॥ १४५ ॥\n स्वरूप एक नामें भिन्न \n तदात्मक पूर्ण श्रीरामें ॥ १४६ ॥\n व्रतविसर्जनेंसीं आल्हादें ॥ १४७ ॥\n सन्नद्ध जाण सर्वदा ॥ १४८ ॥\n जोडोनि कर सन्मुख ॥ १४९ ॥\n त्रैलोक्यांत उत्साहो ॥ १५० ॥\nस्तूयमानस्य रामस्य शुश्रुवे मधुरध्वनिः ॥ १ ॥\nअभिषेकं तदर्हस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ॥ २ ॥\nगंधर्वांचे गायन व स्वर्गातील अप्सरांचे नृत्य :\n करिती गर्जन जयशब्दीं ॥ १५१ ॥\n पुष्पवृष्टि जाण तिहीं केली ॥ १५२ ॥\n मृदु मंजुळ मधुर स्वर \n श्रीरधुवीरनिजराज्यें ॥ १५३ ॥\nरंभा मेनका तिलोत्तमा जाण \n येवोनि नर्तन मांडिलें ॥ १५४ ॥\n आले त्वरेनें समकाळें ॥ १५५ ॥\n श्रीरामचरण वंदिले ॥ १५६ ॥\n झणत्कार दुंदभींचा ॥ १५७ ॥\n नादें अंबर कोंदलें ॥ १५८ ॥\n सुख संपूर्ण सर्वांसी ॥ १५९ ॥\n वृष्टी रधुनंदननिजसुखें ॥ १६० ॥\n अलिप्त सर्वांसी सर्वदा ॥ १६१ ॥\n अलिप्त आकाश श्रीरामें ॥ १६२ ॥\n आसक्त नव्हे जाण सर्वथा ॥ १६३ ॥\nप्राणी परस्परांतील वैरभाव विसरले :\n प्राणी निर्वैर सर्वदा ॥ १६४ ॥\n स्वाभाविक वैर सर्वदा ॥ १६५ ॥\n सर्वत्र वैर प्राणिमात्रां ॥ १६६ ॥\n प्राणी निवैर सर्वदा ॥ १६७ ॥\n बाह्य जगासी निववित ॥ १६८ ॥\n स्वप्रकाशीं देदीष्य ॥ १६९ ॥\nजेणें दीप उजळिला आपण अमर्याद जाण प्रकाश त्यासी ॥ १७० ॥\nहे प्रयास कांही न करितां चोर सुखें चोरी करितां \n स्वभावता निजतेजें ॥ १७१ ॥\nस्वामी यत्‍न करी निजवित्ता चोर सिंतरोनि स्वयें नेता \n न म्हणे तत्वतां माझें तुझें ॥ १७२ ॥\n तेजासीं कळा बाणली कैसी \nजे जे भेटों येती त्यासीं करी आपणाऐसीं तत्काळ ॥ १७३ ॥\nसव्य येवोनि भेटे चंदन \nदोहींचा वास निरसोनि पूर्ण देदीध्यमान करी अग्नि ॥ १७४ ॥\n निजभजन करितसे ॥ १७५ ॥\n जीवन करी सर्वांतें ॥ १७६ ॥\n अति संतोष झाला जीवना \n सुखस्वादना जग निववी ॥ १७७ ॥\nभूमि: सत्यवती चैव फलवंतश्व पादपाः \nगंधवंति व माल्यानि बुभूवु राघवोत्सवे ॥ ३ ॥\nधरणीमाता प्रमुदित झाली :\n निजलक्षण धरेचें ॥ १७८ ॥\nयेथोनि हे भोय माझी तेथोनि ते मर्यादा तुझी \n निजपैजीं दिव्य करिती ॥ १७९ ॥\nदिव्य उतरोनि सुखी होती एक असत्य ते दिव्य धरिती \n धरा वर्तती अखंडर��त्वे ॥ १८० ॥\nमाझी माझी म्हणतां भूतां न मोडे अखंडता धरेची ॥ १८१ ॥\n अलोलिक रसभारें ॥ १८२ ॥\nसुवासित पुष्पीं सुपक्व फळीं \n रसकछोळीं वोळली मही ॥ १८३ ॥\n रघुनायक निजराजा ॥ १८४ ॥\n श्रीरघुवीर निजविजयी ॥ १८५ ॥\n यमप्रमुख कांपती चळीं ॥ १८६ ॥\n आपलें आपण संपविलें ॥ १८७ ॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां\nश्रीरामस्वरूपवर्णनं नाम चतुरशीतितमोऽध्याय : ॥ ८४ ॥\n॥ ओंव्या ॥ १८७ ॥ श्लोक ॥ ३ ॥ ॥एवं ॥ १९० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_80.html", "date_download": "2022-05-25T04:40:18Z", "digest": "sha1:YNIFUSEVH7IFMOVNGQEB5SVUF5IHSW7P", "length": 3452, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); बाळासाहेबांचा स्मृतिदिन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमुंबई ( १७ नोव्हेंबर ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहे.\nआज शिवाजी पार्क स्मृतीस्थळापर्यंत विशेष बसची सोय करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या सोयीसाठी दादर स्टेशन (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरुन आज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत या विशेष बस असणार आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/book-author/madhu-mangesh-karnik/", "date_download": "2022-05-25T02:58:39Z", "digest": "sha1:HCDEX2TJIQNL6G7CUV5WVP7GTS3EEUDV", "length": 3212, "nlines": 61, "source_domain": "marathibooks.com", "title": "मधु मंगेश कर्णिक | Madhu Mangesh Karnik Archives - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nएक्स १८, मार्व्हल, फ्लॅट नं. ४०१, शास्त्री नगर, अंधेरी (प), मुंबई ४०००५३\nफोन – (०२२) २६३६०४६० / २६३६०४४० / ९९२०३२३६६७\nलेखक : प्रकाशक : ...\nगुजरातमधल्या गणदेवी गावातील संत श्री जानकी आई म्हणजेच श्री बायजी ...\nवेगळी माती, वेगळा वास\nमी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते ...\nलेखक : प्रकाशक : किंमत : विनामुल्य वितरण\nमला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं, ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/02/01/kolegaon-fortunately-youth-survived/", "date_download": "2022-05-25T04:51:31Z", "digest": "sha1:4XR77TC6IBYFHYJ5HR43HTPCLYPP7RXO", "length": 12340, "nlines": 123, "source_domain": "surajyadigital.com", "title": "कोळेगावच्या तरुणावर वेळापूरमध्ये फायरींग, सुदैवाने तरुण वाचला - Surajya Digital", "raw_content": "\nकोळेगावच्या तरुणावर वेळापूरमध्ये फायरींग, सुदैवाने तरुण वाचला\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\nवेळापूर : कोळेगाव (ता. माळशिरस) येथील तरुण प्रविण शशिकांत सावंत (रा. कोळेगाव, वय ३२) या युवकावरती आपल्या चारचाकी MH10BG1002 या गाडीतून वेळापूरहून कोळेगावला जात असताना अकलूज सांगोला रोडवरील दुध डेअरीजवळ वडापाव घेण्यासाठी थांबला असता ही प्रकार घडला.\nसायंकाळी सातच्या सुमारास मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. मात्र प्रविण शशिकांत सावंत हा यातून सुदैवाने बचावला. घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस घटनास्थळी पोहचले. अद्याप वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. Firing at Velapur on a youth from Kolegaon, fortunately the youth survived\n□ अकलूज येथे औषध दुकानाची तोडफोड मालक जखमी; एकावर गुन्हा\nसोलापूर – आईस्क्रीमचे पैसे घेतल्याच्या कारणावरून दुकानावर दगडफेक करुन केलेल्या मारहाणीत दुकानाचा चालक जखमी झाला. ही घटना अकलूज येथील वेलनेस मेडिकल येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nउमर इलाही खान (रा.बागवान गल्ली, अकलूज) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ऋषिकेश देव शेट्टी (रा.संग्रामनगर,अकलूज) याच्याविरुद्ध अकलूजच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ऋषिकेश शेट्टी याने दुकानाची तोडफोड केली. त्यात ५० हजाराचे नुकसान झाले. शिवाय त्याने दगडाने मारून उमर खान यांना जखमी केले, अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार मारकड पुढील तपास करीत आहेत .\n□ तरंगफळ येथील सिद्धनाथ मंदिरात चोरी चांदीच्या तीन मूर्ती गायब\nसोलापूर – तरंगफळ (ता.माळशिरस) येथील सिद्धनाथ मंदिरातील कपाटातुन चोरट्याने २ किलो वजनाच्या चांदीच्या ३ मूर्ती पळवले. ही धाडसी चोरी सोमवारी पहाटेच्या सुमार��स घडली. या प्रकरणामुळे भाविकात नाराजी पसरली आहे.\nतरंगफळ येथे भगवान सिद्धनाथाचे मंदिर आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने उघड्या मंदिरात प्रवेश केला. आणि गाभाऱ्या जवळ ठेवलेल्या किल्ल्या घेऊन कपाट उघडले.त्यानंतर कपाटातील जोगेश्वरी देवीची, सिद्धनाथ आणि चांदीचा अश्व(घोडा) अशा एकूण ३ मुर्त्या पळविल्या. चोरीस गेलेल्या मूर्तीची किंमत ७० हजार इतकी असल्याची फिर्याद अर्जुन सदाशिव गेंड (रा. तरंगफळ) यांनी माळशिरस पोलिसात दाखल केली. हवालदार परांडे पुढील तपास करीत आहेत.\n□ गावात बदनामी केली म्हणून महिलेस काठीने मारहाण\nकरोळे (ता.पंढरपूर) येथे तू गावात लोकांना माझ्याबद्दल काय सांगितले, ते लोक भांडायला माझ्या घरी आले. असे म्हणत घरात घुसून काठीने केलेल्या मारहाणीत वर्षाराणी अनिल अजगर (वय ३६) ही महिला जखमी झाली. ही घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात करकंबच्या पोलिसांनी विजय अंकुश पाटील (वय ४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार सलगर पुढील तपास करीत आहेत.\nकोयना धरण परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nविशाल फटेची पोलिस कोठडी संपली; अयशस्वी तपासाचे खापर कोणावर फुटणार \nविशाल फटेची पोलिस कोठडी संपली; अयशस्वी तपासाचे खापर कोणावर फुटणार \nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://parksitesarvajanikganeshotsavmandal.com/gallery/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA/", "date_download": "2022-05-25T04:05:02Z", "digest": "sha1:KVJZKGZTDGQOE67ZLEJZL2E5BLMPJHWT", "length": 4708, "nlines": 103, "source_domain": "parksitesarvajanikganeshotsavmandal.com", "title": "गणेशोत्सव – २०१४ – पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट", "raw_content": "\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान श��बिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nपार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nदिवाळी पहाट – २०१५\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१९\n©२०२१ - पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट | Visitors: 669\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2020/01/", "date_download": "2022-05-25T03:53:02Z", "digest": "sha1:QHOLRMSMR2OECU3RULXXZDYZFFDKHHRZ", "length": 11160, "nlines": 144, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: जानेवारी 2020", "raw_content": "\nआयटी कंपनीच्या तरुणीची फसवणूक\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:१३ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: तरुणीची फसवणूक, पोलीस तपास, बातम्या\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:१६ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पोलीस तपास, प्रवासादरम्यान चोरी, बातम्या\nसीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे जुन्या फोनचा लिलाव\nसीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे जुन्या फोनचा जाहीर लिलाव\nमुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे येथे शनिवार दि. १८/१/२०२० रोजी दुपारी ४.०० वाजता जप्त करण्यात आलेले जुने मोबाईल फोनचा जाहीर लिलाव होणार आहे. तरी जे कोणी इच्छुक खरेदीदार असतील त्यांना लिलावात सहभाग घेण्याची विनंती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत बावधनकर यांनी केले आहे.\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:०३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:५२ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दलालाला बेडया, बातम्या\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझ��� लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ashes-series-aus-vs-eng-hobart-test-australia-set-271-run-for-england-last-test-od-657478.html", "date_download": "2022-05-25T03:19:33Z", "digest": "sha1:ER7ZVEVUH4LSM645IHQEVYMYJJYVKG6X", "length": 8759, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket ashes series aus vs eng hobart test australia set 271 run for england last test Ashes Series इंग्लंडला लाज वाचवण्याची शेवटची संधी, होबार्ट टेस्टमध्ये नामुश्की टाळणार? – News18 लोकमत", "raw_content": "\nAshes Series: इंग्लंडला लाज वाचवण्याची शेवटची संधी, होबार्ट टेस्टमध्ये नामुश्की टाळणार\nAshes Series: इंग्लंडला लाज वाचवण्याची शेवटची संधी, होबार्ट टेस्टमध्ये नामुश्की टाळणार\nऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) शेवटची सध्या होबार्टमध्ये सुरू आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडकडे नामुश्की टाळण्याची संधी आहे.\nIPL मध्ये असतो तर... टीम इंडियात परतल्यानंतर चेतेश्वर पुजारानं मांडली व्यथा\nIND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याच्या प्रकरणात साहानं सोडलं मौन, म्हणाला...\nपुजारा पुन्हा आला पण रहाणे बाहेरच टीम इंडियाच्या दिग्गजाला कधी मिळणार संधी\nIND vs ENG : पुजारा पुन्हा आला इंग्लंडच्या 'टेस्ट'साठी अशी आहे टीम इंडिया\nहोबार्ट, 16 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) शेवटची सध्या होबार्टमध्ये सुरू आहे. या सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट ऑस्ट्रेलियानं एकतर्फी जिंकल्या होत्या. सिडनीमध्ये झालेल्या कसाबसा पराभव टाळण्यात इंग्लंडला यश आलं. आता होबार्टमध्ये सुरू असलेल्या शेवटच्या टेस्टमध्ये इंग्लंडला नामुश्की टाळण्याची संधी आहे. होबार्ट टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॉलर्सनी जोरदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 155 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडकडून मार्क वूड (Mark Wood) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 37 रन देत 6 विकेट्स घेतल्या. वूडला अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) 3 विकेट्स देत भक्कम साथ दिली. ख्रिस वोक्सने 1 विकेट्स घेतली.\nऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ट्रेव्हिस हेडच्या (Travis Head) शतकाच्या जोरावर 303 रन केले होते. त्याला उत्तर देताना इंग्लंडची पहिली इनिंग 188 रनवरच संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 115 रनची आघाडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्या इनिंगमध्ये फार कमाल करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट किपर अ‍ॅलेक्स कॅरीने सर्वात जास्त 49 रन केले. युजवेंद्र चहलची पत्नी ���नश्री झाली Rowdy Baby तुम्ही पाहिला का VIDEO इंग्लंडला विजयासाठी 271 रनचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनर्सनी चांगली सुरूवात केली असून त्यांनी 50 रनचा टप्पा एकही विकेट न गमावता पूर्ण केला आहे. होबार्ट टेस्टचा हा तिसराच दिवस आहे. त्यामुळे इंग्लंडला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भरपूर कालावधी शिल्लक आहे. अ‍ॅशेस सीरिज ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच जिंकली आहे. आता शेवटची टेस्ट जिंकून रिकाम्या हाताने मायदेशी जाण्याची नामुश्की टाळता येईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98,_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-05-25T04:10:18Z", "digest": "sha1:ZFNXQXEYBSZAZWBTYYM6MNP3LKIOE3VV", "length": 6802, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nकस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.\nहा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.\nनिवडून आलेल्या सदस्याचे नाव\n१९९३ जगदीश लाल बात्रा भाजपा\n१९९८ सुशील चौधरी भाजपा\n२००३ सुशील चौधरी भाजपा\n२००८ नीरज बसोया काँग्रेस\nनवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nकरोल बाग • पटेलनगर • मोतीनगर • दिल्ली केंट • राजेंद्रनगर • नवी दिल्ली • कस्तुरबानगर • मालवीयनगर • आर के पुरम • ग्रेटर कैलास\nआदर्शनगर • शालिमार बाग • शकूर वस्ती • त्रिनगर • वजीरपूर • मॉडल टाउन • सदर बाजार • चांदनी चौक • मटिया महाल • बल्लीमारान\nकोंडली • पटपडगंज • लक्ष्मीनगर • विश्वासनगर • कृष्णानगर • गांधीनगर • शाहदरा • जंगपुरा\nबुराडी • तिमारपूर • सीमापुरी • रोहतासनगर • सीलमपूर • घोंडा • बाबरपूर • गोकलपूर • मुस्तफाबाद • करावलनगर\nमादीपूर • राजौरी गार्डन • हरिनगर • टिळकनगर • जनकपुरी • विकासपुरी • उत्तमनगर • द्वारका • मटियाला • नजफगड\nनरेला • बादली • रिठाला • बवाना • मुंडका • किराडी • सुलतानपूर माजरा • नांगलोई जाट • मंगोलपुरी • रोहिणी\nबिजवासन • पालम • महरौली • छत्तरपूर • देवली • आंबेडकर नगर • संगमविहार • कालका जी • तुघलकाबाद • बदरपूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:SreeBot", "date_download": "2022-05-25T03:03:52Z", "digest": "sha1:TKGKUSXYY45ZAL2XK2ACQYFXBWP3JNA4", "length": 7076, "nlines": 318, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:SreeBot - विकिपीडिया", "raw_content": "\nहे सदस्य खाते म्हणजे Sreejithk2000 (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१० रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/climate-change-hits-mumbaikars-white-colour-thing-in-car-in-mumbai-621676.html", "date_download": "2022-05-25T04:18:55Z", "digest": "sha1:YKAXMX6SQE3D3TJZXVVOUGIMYBP5DIIW", "length": 5762, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Climate change hits Mumbaikars white colour thing in car in Mumbai", "raw_content": "हवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका\nहवामानातील अमुलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पसरली पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळाली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: म���णाल पाटील\nहवामानातील अमुलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पसरली पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. मुंबईकरांच्या चिंतेत पडली भर, ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टोक्ती नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार असं जरी सांगण्यात आलं असेल तरी मुंबईकरांना याची कोणतीच माहीती नसल्याने अनेकांना पडलाय प्रश्न…\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nChandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nNMC Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आखाडा; नागपुरात प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post_18.html", "date_download": "2022-05-25T03:21:50Z", "digest": "sha1:FNKP7OXVZKNFZWO77EPX4UPT7IGE7KFM", "length": 31975, "nlines": 279, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "रमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान महिना खर्‍या अर्थाने जगण्याचा मार्ग दाखवितो. याच महिन्यात कुरआनचे अवतरण झाले आणि रोजे अनिवार्य केले गेले. कुरआन ईमानधारकांसाठी अशी देणगी आहे, जी सत्याचा मार्ग दाखवितेे आणि खर्‍या यशस्वीतेकडे घेउन जाते. मानवकल्याणाचा हा उपहार आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी कुरआनला समजून वाचन केले तर आयुष्यात सर्वांगीण समृद्धी आल्याशिवाय राहत नाही.-------------\nइस्लाम धर्माची ईमान, नमाज, रोजा, हज आणि जकात ही प्रमुख पंचतत्वे आहेत. यापैकी रमजानचे रोजे करून गोरगरीबांना जकातचे वाटप करणे, गरजूंची आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करणे आवश्यक आहे. रमजानचा महिना शांततेतचा, मिळकतीचा व बरकतचा (भरभराट) महिना म्हणून प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे बंधुभाव, मांगल्य व मानवतेचा संदेशवाहक म्हणूनही पवित्र रमजानकडे पाहिले जाते. ईतर महिन्यांच्या तुलनेत रमजानमध्ये प्रत्येक सत्कर्माचे फळ सत्तर पटीने वाढवून दिले जाते. म्हणूनच जकातचे वाटप रमजानमध्येच आवर्जून केले जाते. समाजात आर्थिक समता, स्थैर्य रहावे व धनिकांना, श्रीमंतांना गरीबांविषयी आपुलकी निर्माण होऊन त्यांच्या दु:खाची सदैव जाणीव रहावी हा जकात अनिवार्य असण्यामागील मुख्य उद्देश आहे.\nरमजानचे तीन भाग - कृपा, क्षमा आणि मोक्ष. या महिन्यात अल्लाहच्या कृपेचा व क्षमेचा झरा ओसंडून वाहतो. रमजानचे रोजे अनिवार्य आहेत. कुरआनमध्ये अल्लाह आपल्या अनुयायांना उद्देशून म्हणतो की, ” हे ईमानधारकानों, विहित केले तुमच्यावर उपवार जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.” (कुरआन : सुरह बकरा 183).\nरमजानमध्ये ईशआराधनेत व्यत्यय आणणार्‍या उपद्वव्यापी सैतानास कैद केले जाते. रोजा या आराधनेला धार्मिक महत्व असण्यासोबतच वैज्ञानिक महत्वदेखील प्राप्त आहे. म्हणूनच तरूण वर्ग देखील रमजानच्या रोजांचे पालन हिररीने करतात. काही ठिकाणी तर शारीरिक समतोल राखण्यासाठी मुस्लिमेत्तर बांधवदेखील रोजाचे पालन काटेकोरपणे करतात.\nकोणतेही आदेश मग तो शासकीय असो वा धार्मिक जोपर्यंत त्याविषयी आवश्यक असणारी माहिती आपणांस मिळत नाही तोपर्यंत आपण त्या आदेशाची अचुकपणे अंमलबजावणी करू शकत नाही. तर मग रमजानच्या रोजांचे अचुकपणे पालन करण्यासाठी -(उर्वरित आतील पान 7 वर)\nकाही मुख्य गोष्टी जाणून घेऊया. रोजा कसा करावा : सर्वप्रथम सुर्योदयापूर्वी जेवण (सहरी) करून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी वर्ज्य करावे. दैनंदिन कामे सांभाळून नेहमींसारखे पाच वेळेची नमाज पठण करावी. सायंकाळी सूर्यास्तावेळी अल्लाहचे स्तुतीपठण (ईशस्तुती) करून खजूर खाऊन रोजाची सांगता करावी. रोजादरम्यान अन्नपाणी वर्ज्य करण्यास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्व वाईट सवई व व्यसनं कटाक्षाने टाळण्याला आहे. शिवराळ भाषा न वापरणे व आपल्या तोंडून शत्रूंबद्दलही अपशब्द येऊ न देणे याला फार महत्व आहे. एरव्ही गप्पांच्या ओघात सहज तिसर्‍या व्यक्तींविषयी कुचाळक्या सुरू होतात. या सर्व वाईट सवयी निश्‍चितच रमजानमध्ये निषिद्ध आहेत. पण एरव्ही आयुष्यात या वाईट सवई टाळल्या गेल्या तर आयुष्य सुकर व शांततामय होईल.\nजाणीवपूर्वक काही खाल्याने, प्यायल्याने रोजा भंग होतो. रोजाची पूर्तता करण्यासाठी कोणाला सुट आहे - गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री, गंभीर आजारी असणारे व्यक्ती, वेडसर व्यक्ती, वृद्धत्वास पोहोचलेले, लांबचा प्रवास करणारे. यांच्यासाठी सवलत आहे. प्रवासी व आजारी लोकांना सवड मिळाल्यानंतर ते रोजे पूर्ण करावयाचे आहेत. याला कजा रोजे भरपाई म्हटले जाते. हाच नियम गरोदर व स्तनपान करणार्‍या स्त्रियांसाठीही आहे. अतिशय निग्रहाने हे कजा रोजे करणे आवश्यक आहे. पण असे वृद्ध व्यक्ती ज्यांना दीर्घ वयोमानानुसार खूप थकवा, कमजोरी जाणवत असेल व यामुळे भविष्यातही त्यांना कधी सुदृढ स्वास्थ्य प्राप्त होणे शक्य नसेल अशांसाठी इस्लामने खूप सुंदर मार्ग दाखवला आहे. म्हणजेच अशा वयोवृद्धांतर्फे एक रोजाच्या बदल्यात एक गरीब, गरजुला 2 वेळेचे भरपेट जेवण देणे. किती सोपा व सुंदर मार्ग आहे. जेणेकरून गरीबास 2 वेळेचे पोटभर जेवणही मिळेल व वयोवृद्धांना रोजा करून पुण्यप्राप्तीचे समाधानही मिळेल.\nरमजानचे आगमन दरवर्षी होते व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्याचे स्वागतही केले जाते. परंतु यावर्षी परिस्थिती नेहमीसारखी नाही. कोरोनारूपी विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामुळेच रमजान व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. पवित्र रमजानमध्ये तरावीहची नमाज रोज रात्री पठण केली जाते. ते ही मशीदीमध्ये सामुहिकरित्या. पण कोरोनामुळे रमजानपूर्वीच सर्वधर्मी प्रार्थनास्थळे प्रशासनाने बंद केली आहेत. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग टाळला जाईल. महामारीच्या वेळेस प्रेषित मुहम्मद (सल्ल.) या��नी काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले, जर एखाद्या शहराविषयी, देशाविषयी तुम्हास माहिती प्राप्त झाली की, तिथे ’ताऊन’ (संसर्गजन्य साथीचा रोग) पसरला आहे. तर त्या शहरात, देशात अजिबात प्रवेश करू नका. जर का तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात, परिसरात ताऊन पसरला असेल तर मग अजिबात बाहेर जाऊ नका. जिथे आहात तिथेच रहा. जेणकरून एकमेकांना होणार्‍या संसर्गाचा धोका टळेल’ (सही बुखारी, बाबे ताऊन). यावरून आमच्या लक्षात येते की, प्रेषित सल्ल. यांनी 1441 वर्षांपूर्वीच महामारीशी कशी लढावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.\nया पवित्र रमजान महिन्यातच कुरआनचे अवतरण झाले आहे. यामध्ये बुद्धिवंतांसाठी अनन्यसाधारण मार्गदर्शन आहे. जीवनाचा खरा मार्ग कोणाला शोधायचा असेल तर त्याने आयुष्यात एकदा तरी कुरआनला समजून वाचले पाहिजे. बंधूनों, आम्ही ऐहिक सुखासाठी रात्रंदिवस मरमर करतो. स्वत:च्या अस्तित्वाला जाणून घेण्यासाठी, अल्लाहने आम्हाला पृथ्वीवर कशासाठी पाठविले आहे, याचा कधी विचारही करीत नाही. जीवन जगण्यात एवढे धूंद होतो की, ईश्‍वरीय मार्गदर्शन जाणून घेण्याकडे आम्ही पाठ फिरवितो. त्याला आम्ही अधिक महत्व देत नाही. मात्र आयुष्याच्या भल्याचे सर्वस्वी मार्गदर्शन हे कुरआनमध्ये लिखित स्वरूपात आहे. रमजानमध्ये प्रत्येक ईमानधारकांनी कुरआनचे पठण केलेच पाहिजे. समजून घेतलेच पाहिजे. शेवटी रमजानच्या पावनप्रसंगी अल्लाहदरबारी प्रार्थना करते की, कोरोनाची ही महामारी नष्ट होवो. संबंध जगात सुख, शांती, समृद्धीची नांदो. (आमीन.)\nईद-ऊल-फित्रच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा.\n- रिजवाना अतहर जागीरदार\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारतीय पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि व���ज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nएकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसां��ी प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/the-challenge-of-indias-internal-security/", "date_download": "2022-05-25T04:19:18Z", "digest": "sha1:WI3J4U7S4A6BYBPKM7GHXWEXRP76YOXP", "length": 9331, "nlines": 102, "source_domain": "marathibooks.com", "title": "आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / राष्ट्रीय सुरक्षा / आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे\nआव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.\nलेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन | Brig Hemant Mahajan\nप्रकाशक : मराठीसृष्टी | Marathisrushti\nकिंमत : रु. ९९/-\nसवलत किंमत : रु. ४९/-\nपुस्तकाचा प्रकार : Ebook\nआव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे quantity\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.\nस्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्‍या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्‍या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्‍याने सत्ताधार्‍यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.\nलेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन | Brig Hemant Mahajan\nप्रकाशक : मराठीसृष्टी | Marathisrushti\nकिंमत : रु. ९९/-\nसवलत किंमत : रु. ४९/-\nपुस्तकाचा प्रकार : Ebook\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे निवृत्त सेनाधिकारी असून ते विविध विषयांवर लिहितात. स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते.\nचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२\nBe the first to review “आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे” Cancel reply\nफिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १\nमला विविध क्षेत्रांची दारं खुली असतानाही मी अध्यापनाला जीवितकार्य मानल्यानं, ...\nडॉ. नीता पांढरीपांडे यांनी जर्मनी, स्पेन, फ्रान्स.. नेदरलॅंड, जपान, ऑस्ट्रेलिया, ...\nघ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय \nस्त्रियांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके... लेखक ...\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\n१२३ राग, त्यावर आधारलेली (व बहुतेक सर्वांच्या ओठावर असणारी) सुमारे ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/agrowon/soybean-crop-in-crisis-due-to-continuous-rains-dvj97", "date_download": "2022-05-25T03:21:00Z", "digest": "sha1:YZGLOPRYPSK267P53KSDT2OEE6IMYMA6", "length": 5293, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त", "raw_content": "\nसततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त\nसतत दीड महिन्यापासून पडणारा पाऊस यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी झाली\nसततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्तसंजय राठोड\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nयवतमाळ : सतत दीड महिन्यापासून पडणारा पाऊस यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी झाली आहे. आता उरले सुरले सोयाबीन मशीनने काढले जात आहे. मात्र शेतात पाणीच- पाणी असल्याने शेतकऱ्यापुढे नवी समस्या उभी राहिली आहे. सोयाबीन पाण्यात चिखलात उभे आहे, ते कसे काढावे या विवंचनेत शेतकरी आहे.\nमजूर लावून काढले तर अडीच हजार रूपये एकर काढणी आणि ३०० रुपये प्रति पोते मळणी हा भाव द्यावा लागतो. त्यामुळे सोयाबीन लावगडीचाही खर्च निघेनासे झाले आहे. अशात उत्तरप्रदेश, हरियाणा इथून चेन असलेल्या मशीन सोयाबीन काढणीस दाखल झाले आहेत. चिखल पाण्यात देखील या मशीन सोयाबीन काढत आहेत.\nभीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना धो- धो पाऊस कोसळत आहे. पाऊस न थांबल्यास सोयाबीनची कापणी कशी करावी. असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. अतिपावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्याही निम्म्याहून कमी खर्चात यामुळे शेतकऱ्यांना मशीनचा मोठा आधार झाला आहे. मजुरांच्या समस्या आटोक्यात येण्यास मदत झाली असली, तरी शेतात पाणी असल्याने मशीनचा देखील नाईलाज झाला आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/accused-absconding-by-rape-after-identification-from-metromonial-site-what-exactly-happened-621742.html", "date_download": "2022-05-25T04:52:49Z", "digest": "sha1:KTU7DYC5BXFYHRLJFIVJC7352E5TJ3A2", "length": 11629, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Pune » Accused absconding by rape after identification from metromonial site; What exactly happened?", "raw_content": "Pimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन…. बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं\nपीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: प्राजक्ता ढेकळे\nपिंपरी- शिरूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच पिंपरीत कारमध्ये 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी व आरोपीची मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. या प्रकरणी वाकड पोलिसात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यात ओळख वाढत गेली. दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत आणि एकमेकांसोबत कार मधून फिरायचे.\nतर घडलं असं की\nपिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरात संबंधित तरुणी वास्तव्यास आहे. पीडित तरुणीने लग्न जमावण्यासाठी मेट्रोमोनिअल साईटवर आपले नाव नोंदविले होते. तरुणीचेप्रोफाईल बघून आरोपीने तिला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर तरुणीनेही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली यातूनच दोघांची मैत्री झाली. आरोपीने तरुणीला सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ अग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत असल्याचे सांगत तरुणीला विश्वास पटवून दिले. त्यांच्यात ओळख वाढत गेली. दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत आणि एकमेकांसोबत कार मधून फिरायला लागले. पुढे तरुणाने तू मला आवडतेस आपण लग्न करू” अस पीडितेला सांगितलं. ही बाब, पीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला.\nस्टार्टपसाठी घेतले 8 लाख रुपये पीडित तरुणी सोबत आरोपीची हत असलेल्याघट मैत्री झाल्यानंतर आरोपीने तरुणीला आपण एक व्यवसाय करू असं पीडितेला आश्विकने सुचवलं. कस्टममधील आलेल्या वस्तू कमी किमतीत घेऊन त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करू असं पीडित तरुणीला सांगितलं. त्यासाठी मी 30 लाख रुपयांची जुळवाजुळव केली असून 10 लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगत “तू मला मदत कर” असे आरोपीने सांगितले. तेव्हा, पीडितेने त्यास नाही असं स्पष्ट सांगितलं. मात्र, त्याने आपलं लग्न होणार असून भविष्यासाठी चांगलं असून आपलं आयुष्य सेट होईल असं सांगत विनवणी केली. त्यानंतर, पीडित तरुणीने आरोपीला 8 लाख��ंची मदत केली. त्यानंत 15- 16 सप्टेंबर 2021 रोजी वाकड परिसरातील नामांकित हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत कार थांबवून पीडित तरुणीसोबत विरोध केला असता बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला भेटणे कमी केले.\nआरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे समोर आले\nआईला कोविड झाला असून मध्य प्रदेश येथे गेल्याचं आश्विकने सांगितलं. तो पुण्यात आल्यानंतर भेटतो असं म्हणाला होता परंतु, त्यानंतर आरोपीचा मोबाईल नंबर बंद येत होता. त्यानंतर संबंधित तरुणी ते राहत असलेल्या पत्त्यावर पोहचले असता आरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे समोर आले. तेव्हा तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले बलात्कार, तसेच आर्थिक फसवणूक झाल्याने संबंधित तरुणी नैराश्यात गेली. मात्र तिन स्वतःला सावरत पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवतआरोपी व त्याच्या एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर हे अधिक तपास करत आहेत.\n मुंबई पालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार\nChhagan Bhujbal | ‘ते’ लगेच गोडसेवादी झाले असे नव्हे, राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष कोण, भुजबळांचं नेमकं उत्तर\nवेगाने चालल्यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका 34 टक्क्यांनी होतो कमी; जाणून घ्या काय सांगतो अहवाल\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260490:2012-11-08-22-38-34&catid=360:cut-&Itemid=363", "date_download": "2022-05-25T04:48:30Z", "digest": "sha1:6KUYDYGSKTINZ7FTDW4VF2MJP6WM6MZY", "length": 13270, "nlines": 230, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "खरे सुख कशात?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Cut इट >> खरे सुख कशात\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘न��्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२\nसोफिया चौधरीने कोणत्या चित्रपटातून भूमिका साकारली याची नावे सांगता येणे कठीण आहे.काही हरकत नाही, तिलाही त्याचे काही सुखदु:ख नसावे.तिने मात्र ‘हंगामा हो गया’ या चित्रफितीमध्ये सौंदर्य व नृत्य यांचे समीकरण मांडण्याचा बरा प्रयत्न केला. सारेगामाच्या वतीने या चित्रफितीच्या झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ती आपल्या या कर्तृत्वापेक्षा वाढत्या नामवंत पाहुण्यांमुळे विशेष सुखावलेली वाटली. प्रीती झिंटा येणार होतीच, पण सोही अली खान, कुणाल खेमू, तुषार कपूर असे करता करता युवराज सिंगही आला व सोफिया जवळपास ओरडलीच. चित्रफीत निर्मितीपेक्षा प्रकाशन सोहळ्याचा आनंद तिला बहुधा जरा जास्तच झाला होता.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/maharashtra_8.html", "date_download": "2022-05-25T03:56:58Z", "digest": "sha1:2FGH5ZADAPFNAYEVX6BEDLQPNIHLY5P4", "length": 5880, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); विधानसभा लक्षवेधी : नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक - मंत्री जयकुमार रावल | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nविधानसभा लक्षवेधी : नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक - मंत्री जयकुमार रावल\nमुंबई ( १९ जून २०१९ ) : नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक असून नागरिकांनी सुरक्षित व मानदाप्रमाणे अन्नपदार्थ मिळतील यांची काळजी घेत आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावासायिकांवर खटला दाखल करणे, न्यायनिर्णय करणे, दंड करणे, परवाना निलंबित करणे यासारखी कारवाई करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.\nसदस्य अमित देशमुख यांनी लक्षवेधीला उत्तर देताना रावल बोलत होते. रावल म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या लिंबु सरबतासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी व बर्फाचे नमूने घेतले असून 280 नमुन्यांपैकी 218 नमूने दुषित आढळून आले आहेत. तसेच ऊसाच्या रसासाठी वापण्यात येणाऱ्या बर्फाच्या 303 नमून्यांपैकी 268 नमूने व इतर बर्फाच्या 385 नमुन्यांपैकी 300 नमूने दुषित आढळून आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 1 एप्रिल ते 15 मे 2019 या कालावधीत मुंबईतील 8012 फेरीवा��्यांवर कारवाई करुन 21 हजार 463 किलो खाद्यपदार्थ, 36 हजार 54 लिटर सरबत व 1 लाख 16 हजार 823 किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात करण्यात आलेले आहेत. फेरीवाल्यांकडे दूषित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ नियमितपणे जप्त करुन नष्ट करण्याची कारवाई करण्यात आलेले आहे.\nयावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री मदन येरावार, आमदार सर्वश्री अजित पवार, संजय केळकर यांनीही सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/uk-pm-boris-johnson-dancing-with-glass-in-hand-video-goes-viral-aj-658475.html", "date_download": "2022-05-25T03:38:46Z", "digest": "sha1:2YBQQ3M3EPKPEXPCTPPUCWNG3HY4YEEV", "length": 8750, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "UK PM Boris Johnson dancing with glass in hand video goes viral अभी तो पार्टी शुरू हुई है… ब्रिटीश पंतप्रधानांचा ग्लास घेऊन डान्स, VIDEO झाला Viral – News18 लोकमत", "raw_content": "\nअभी तो पार्टी शुरू हुई है… ब्रिटीश पंतप्रधानांचा ग्लास घेऊन डान्स, VIDEO झाला Viral\nअभी तो पार्टी शुरू हुई है… ब्रिटीश पंतप्रधानांचा ग्लास घेऊन डान्स, VIDEO झाला Viral\nहातात ग्लास, बॅकग्राऊंडला जोरदार संगीत आणि थिरकणारे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nViral Video:मुलीच्या कृत्यानं संतापला हत्ती,थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार\nOptical Illusion: कॉफी बिन्समध्ये लपलाय एक माणूस बघा तुम्हाला शोधता येतोय का\nआनंद, समाधान कशात असतं हा 15 सेकंदाचा Video तुम्हाला जीवनाचं मूल्य सांगून जाईल\nलंडन, 18 जानेवारी: युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson) हातात ग्लास (Glass) घेऊन एका पार्टीत डान्स (Dance in the party) करत असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलेल्या पार्ट्यांमुळे वादात सापडलेले पंतप्रधान बोरिस जॉन्सन या व्हिडिओमुळे अधिकच चर्चेत आले आहेत. एका महिलेसोबत हातात ग्लास घेऊन जॉन्सन हे नृत्याचा आनंद लुटत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. जॉन्सन आणि वाद युकेमध्ये पहिला आणि दुसरा लॉकडाऊन असतानाही मद्याच्या पार्ट्या आयोजित केल्याच्या प्रकरणावरून पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या अडचणीत सापडले आहेत. ब्रिटीश राजपुत्राच्या निधनाचा दुखवटा असतानाही पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी दोन पार्ट���या आयोजित केल्याचं सिद्ध झाल्यानंतर या विषयावरून जोरदार वाद निर्माण झाला असून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच आता हा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\n व्हिडिओत ज्या महिलेसोबत पंतप्रधान बोरिस जॉन्सन नृत्य करत आहेत, त्या लंडन असेंब्लीच्या तत्कालीन अध्यक्ष असल्याची चर्चा आहे. मात्र त्याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. जॉन्सन हे मात्र नृत्याचा आनंद घेत असताना स्पष्टपणे या व्हिडिओत दिसत आहेत. एरवी मद्याच्या पार्ट्या आयोजित करणे आणि पार्ट्यांमध्ये नृत्य करणे हा ब्रिटीशांसाठी काही नवा प्रकार नाही. मात्र कोरोनाच्या काळात नागरिकांना एकत्र येण्यास मनाई असताना अशा पार्ट्या केल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन वादात अडकले आहेत. हे वाचा -\nरशियाचं Supersonic Bomber विमान ताफ्यात दाखल\nव्हिडिओ नवा की जुना हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दारू पार्टी आणि बोरिस जॉन्सन यांच्या संबंधातून सध्या वाद निर्माण झाल्यामुळे हा व्हिडिओ जोरदार शेअर होत असल्याचं चित्र आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-05-25T04:45:13Z", "digest": "sha1:MKKCNA7TZVDKYHUZNNSIPYLDMYKPXWYD", "length": 3129, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऱ्होन नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरोन किंवा ऱ्हाइन नदी याच्याशी गल्लत करू नका.\nऱ्होन (फ्रेंच: Rhône, जर्मन: Rhone) ही युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ऱ्होन स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिम व दक्षिण दिशेला ८१३ किमी अंतर वाहून फ्रान्सच्या दक्षिण भागात बालेआरिक समुद्राला मिळते.\nव्हालेकडून जिनीव्हा सरोवराला मिळणारी ऱ्होन नदी\nऱ्होन नदीच्या मार्गाचा नकाशा\n८१३ किमी (५०५ मैल)\n१,७१० घन मी/से (६०,००० घन फूट/से)\nजिनीव्हा, ल्यों, व्हालेंस व आव्हियों ही ऱ्होनच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजक��र CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%B5", "date_download": "2022-05-25T03:28:06Z", "digest": "sha1:B6UJJHBKNESYDM5VDEAFCKP5UZBCBA6L", "length": 4549, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेरोनिका अवलव - विकिपीडिया", "raw_content": "\n५ फूट 3 इंच (1.60मीटर)\nवेरोनिका अलुव (नोव्हेंबर २३, इ.स. १९७२:रोलेट, टेक्सास, अमेरिका - )ही एक रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९७२ मधील जन्म\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०२० रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9C/", "date_download": "2022-05-25T03:36:20Z", "digest": "sha1:KU5QPKLSDFI7S4QCP7LI7PM6EDGGLKZ2", "length": 7516, "nlines": 134, "source_domain": "washim.gov.in", "title": "वाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nवाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज\nवाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज\nवाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भ���विक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज\nवाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज\nवाशिम जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/05/ahmednagar-city-onemore-corona-positive.html", "date_download": "2022-05-25T03:25:19Z", "digest": "sha1:RWCOAZ4TGFRVDOWU4L5QWGJS5YHRA6TR", "length": 3331, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "अहमदनगर : नगर शहरातील महिलेला कोरोनाची लागण", "raw_content": "\nअहमदनगर : नगर शहरातील महिलेला कोरोनाची लागण\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : नगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे.\nया महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.\nनगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा शहरातील सुभेदार गल्ली भागात रुग्ण आढळल्याने मनपा प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=360%3Acut-&id=260492%3A2012-11-08-22-44-09&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=363", "date_download": "2022-05-25T03:53:06Z", "digest": "sha1:4LK25F74U3UIXMIFWTYEYEXJMB4MNUT6", "length": 2874, "nlines": 15, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अजय विरुद्ध शाहरुख", "raw_content": "\nशुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२\nशाहरुख खान विरुद्ध अजय देवगण यांच्यात ‘पहिला सामना’ कधी रंगला माहित्येय\nराकेश रोशनने ‘करण अर्जुन’साठी त्या दोघांना एकत्र आणले होते. राजकमल स्टुडिओत चित्रीकरणही सुरू झाले नि कशावरून तरी अजयने चित्रपट सोडला व त्याच्या जागी सलमान खान आला..\nशाहरुखच्या आत्मकेंद्रित वागण्याला कंटाळून अजयने चित्रपट सोडल्याच्या कंडय़ा तेव्हा पिकल्या.\nत्या दिवसात काजोल शाहरुखची छान मैत्रीण होती. (तत्पूर्वी ‘बाजीगर’मध्ये ते एकत्र होते) अजय देवगनची एव्हाना ती प्रेयसी झाली नव्हती..\n‘करण अर्जुन’च्या वेळी शाहरुख-अजय एकत्र\nयेण्याचा योग हुकला तो कायमचा\nआता ‘सन ऑफ सरदार’ व ‘जब तक है जान’च्या स्पर्धेत ते एकमेकांसमोर उभे ठाकलेत. मसालेदार मनोरंजनामुळे सरदारचे पारडे जड वाटते,\nयश चोप्रांबाबतची विश्वासार्हता व सहानुभूती यामुळे ‘जब तक है जान’ही जोरात आहे.\nया स्पर्धेला आणखी काही\nबाजू आहेत. ‘सरदारीण’ सोनाक्षी सिन्हाच्या खात्यात ‘जोकर’ वगळता यशच यश, कतरिना कैफ ‘नंबर वन\nतारका’ असल्याने तिच्या यशाची मोजदाद करायला वेगळे थर्मामीटर नको. शाहरुख-कतरिना हा नवा ‘जोडा’ दिसतोही छान.\nस्पर्धेपेक्षा या जमेच्या बाजू जास्त महत्त्वाच्या आहेत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/manas/ayo-ad-07.htm", "date_download": "2022-05-25T04:54:06Z", "digest": "sha1:XIL26G2SHDZZ773HK5UFKZNR6HTGWCQF", "length": 36757, "nlines": 239, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीरामचरितमानस (मराठी अनुवाद) अयोध्याकाण्ड - अध्याय ७ वा ", "raw_content": "\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते २९\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nवदण्या माते समोर लाजति साजे समया समजुनि बोलति ॥\n भलतें कांहीं मनी न घ्यावें ॥\nतुमच्या मम कुशला इच्छा जर अमचें वचनें गृहीं रहा तर ॥\nमम आज्ञा सासू शुश्रूषण अवघें भामिनि भवनिं भलेपण ॥\nयाहुनि धर्म अधिक ना दूजा सादर - सासु - सासरा - पूजा ॥\nजैं जैं स्मृति मम ये मातेला प्रेम विकल होई भ्रम मतिला ॥\nतैं सांगुनि तुम्हिं कथा पुराणी सुंदरि \nवदतो सहज शपथ शत मजला सुमुखि राखुं मातेस्तव तुजला ॥\nदो० :- श्रुति-गुरु-संमत-धर्मफल मिळे विनाही क्लेश ॥\nहट्टें बहु संकट सहति गालव नहुष नरेश ॥ ६१ ॥\nश्रीराम - सीता संवाद -- (रघुविरास) मातेच्या समोर (पत्‍नीशी) बोलण्य़ास लाज (संकोच) वाटत आहे पण या प्रसंगी शोभण्यासारखे आहे असे समजून बोलू लागले ॥ १ ॥ राजकुमारी मी सांगतो ते ऐका; (मात्र) भलता सलता समज मनांत करुन घेऊ नका ॥ २ ॥ तुमचे व माझे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर आमच्या वचनाने घरी रहा ॥ ३ ॥ माझी आज्ञा व सासूंची सेवा शुश्रुषा करण्यामुळे हे भामिनी मी सांगतो ते ऐका; (मात्र) भलता सलता समज मनांत करुन घेऊ नका ॥ २ ॥ तुमचे व माझे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर आमच्या वचनाने घरी रहा ॥ ३ ॥ माझी आज्ञा व सासूंची सेवा शुश्रुषा करण्यामुळे हे भामिनी घरी राहण्यातच सर्व प्रकारे भलेपणा आहे. ॥ ४ ॥ आदराने सासू - सासर्‍यांची सेवा करण्यापेक्षा अधिक (श्रेष्ठ) धर्म नाही. ॥ ५ ॥ जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल व प्रेमाने व्याकुळ होऊन बुद्धिभ्रम झाल्यासारखे होईल ॥ ६ ॥ तेव्हा तेव्हा सुंदरी घरी राहण्यातच सर्व प्रकारे भलेपणा आहे. ॥ ४ ॥ आदराने सासू - सासर्‍यांची सेवा करण्यापेक्षा अधिक (श्रेष्ठ) धर्म नाही. ॥ ५ ॥ जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल व प्रेमाने व्याकुळ होऊन बुद्धिभ्रम झाल्यासारखे होईल ॥ ६ ॥ तेव्हा तेव्हा सुंदरी तुम्ही पुराण - कथा सांगून मृदु मधुर शब्दांनी समजूत घालीत जा ॥ ७ ॥ सुमुखि मी सहज सांगतो (कपटाने नव्हे) शंभर शपथा घेऊन सांगतो की केवळ मातेसाठी मी तुला ठेवीत आहे ॥ ८ ॥ गुरु व श्रुति यांना संमत असलेल्या धर्माचे पालन केल्यास त्याचे फळ शारीरिक क्लेश न करताच मिळते, (पण) हट्ट करुन गालव (मुनि) व नहुषराजा यांना पुष्कळ संकटे सोसावी लागली ॥ दो० ६१ ॥\nमी लवकर पाळुनि पितृवाणीं येइन सुमुखी ऐक शहाणी ॥\nवेळ न लागे दिवसां जाया श्रुणु सुंदरि अमचे वचना या ॥\nप्रेमें हट्ट कराल कें वामे तर पावाल दुःख परिणामें ॥\nकानन कठिण भयंकर भारी घोर घर्म हिम वारा वारी ॥\nकुश कंटक कंकर पथिं नाना चालणें हि अनवाणी जाणा ॥\nतुमचे चरण कमल मृदु सुंदर मार्ग अगम्य महीधर दुर्धर ॥\nदर्‍या गुहा नद नद्या नि निर्झर दुर्गम अगाध बघणें दुष्कर ॥\n गर्जनिं नुरते धैर्य अंतरीं ॥\nदो० :- भूमि शयन, वल्कल वसनम् अशन कंद फल मूल ॥\nतीं किं सदा प्रति दिन मिळति सर्व समयिं अनुकूल ॥ ६२ ॥\n तूं शहाणी आहेस ऐक मी पित्याचे वचन पालन करुन लवकर येईन ॥ १ ॥ दिवस जायला वेळ नाही लागणार म्हणून सुंदरी आमचे हे वचन ऐक ॥ २ ॥ वामे आमचे हे वचन ऐक ॥ २ ॥ वामे (प्रेमळ स्त्रिये) प्रेमाला वश होऊन जर हट्ट कराल तर तुम्हांला शेवटी दु:ख भोगावे लागेल ॥ ३ ॥ अरण्य फार कठीण फार भयंकर असते ऊन, थंडी, वारा पाऊस व पाणी इत्यादी सर्वच भयंकर असतात ॥ ४ ॥ मार्गात कुश, काटे खडे (कच) इ. नाना प्रकार आहेत व चालावयाचे आहे अनवाणी ॥ ५ ॥ तुमचे चरण आहेत कमलासारखे कोमल व सुंदर; रस्ते अगम्य असून (वाटेत) दुर्धर पर्वत आहेत ॥ ६ ॥ दर्‍या, गुहा, नद, नद्या व नाले (वाटेत) आहेत आणि सर्व अगाध व अगम्य असून त्यांच्याकडे (नुसते) बघवत सुद्धा नाही ॥ ७॥ वाघ अस्वले, लांडगे, हत्ती व सिंह यांच्या गर्जनांनी हृदयांत धीर रहात नाही ॥ ८ ॥ जमिनीवर झोपावयाचे, वल्कले नेसावयाची, आणि कंदमूळ फळांवर जगायचे आहे. बरे ती तरी सदा सर्वकाळ रोज का मिळणार आहेत (प्रेमळ स्त्रिये) प्रेमाला वश होऊन जर हट्ट कराल तर तुम्हांला शेवटी दु:ख भोगावे लागेल ॥ ३ ॥ अरण्य फार कठीण फार भयंकर असते ऊन, थंडी, वारा पाऊस व पाणी इत्यादी सर्वच भयंकर असतात ॥ ४ ॥ मार्गात कुश, काटे खडे (कच) इ. नाना प्रकार आहेत व चालावयाचे आहे अनवाणी ॥ ५ ॥ तुमचे चरण आहेत कमलासारखे कोमल व सुंदर; रस्ते अगम्य असून (वाटेत) दुर्धर पर्वत आहेत ॥ ६ ॥ दर्‍या, गुहा, नद, नद्या व नाले (वाटेत) आहेत आणि सर्व अगाध व अगम्य असून त्यांच्याकडे (नुसते) बघवत सुद्धा नाही ॥ ७॥ वाघ अस्वले, लांडगे, हत्ती व सिंह यांच्या गर्जनांनी हृदयांत धीर रहात नाही ॥ ८ ॥ जमिनीवर झोपावयाचे, वल्कले नेसावयाची, आणि कंदमूळ फळांवर जगायचे आहे. बरे ती तरी सदा सर्वकाळ रोज का मिळणार आहेत अनुकूल समय (देश, ऋतु, परिस्थिती) असेल त्याप्रमाणे सर्व मिळणार अनुकूल समय (देश, ऋतु, परिस्थिती) असेल त्याप्रमाणे सर्व मिळणार ॥ दो० ६२ ॥\n कपटवेष नानाविध करती ॥\nलागे डोंगरिंचें अति पाणी विपिन-विपत्ति न वदवत वाणी ॥\nव्याल कराल विहग वन घोर हि निशिकर-निकर नारि-नर चोर हि ॥\nडरति धीर गहना स्मरतां मनिं तुम्हीं स्वभाव भीरु मृगलोचनि ॥\n तुम्हिं वना योग्य ना श्रवुनि देति मज जन अपयश ना ॥\nमानस सलिल सुधें प्रतिपालित जगे मराली कीं लवणाब्धिंत ॥\n शोभे कारवि-विपिनिं कोकिळा ॥\nरहा भवनिं या करुनि विचारा चंद्रवदनि वन दुःख पसारा ॥\nदो० :- सहज सुहृद गुरु धनी वच जे न शिरीं धरतात ॥\nते पस्तावति पोटभर कधिं न टळे हितघात ॥ ६३ ॥\nमनुष्यांना खाणारे निशाचर वनात भटकत असतात व ते नाना प्रकारची कपट रुपे धारण करीत असतात ॥ १ ॥ डोंगरातील हवा प्राणी फार बाधते वनातील विप��्ती शब्दांनी वर्णन करता येत नाहीत ॥ २ ॥ मत्त हत्ती व सर्प, पक्षी व अरण्य सर्वच भयानक राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी वनात असतात व ते स्त्री - पुरुषांना चोरुन नेतात (वनातील स्त्रिया व पुरुष चोर असतात) ॥ ३ ॥ काननाची आठवण झाली की धैर्यवान पुरुष सुद्धा घाबरुन जातात मृगलोचनी राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी वनात असतात व ते स्त्री - पुरुषांना चोरुन नेतात (वनातील स्त्रिया व पुरुष चोर असतात) ॥ ३ ॥ काननाची आठवण झाली की धैर्यवान पुरुष सुद्धा घाबरुन जातात मृगलोचनी तुम्ही तर स्वभावताच भित्र्या आहांत तुम्ही तर स्वभावताच भित्र्या आहांत ॥ ४ ॥ म्हणून हंसगमनी ॥ ४ ॥ म्हणून हंसगमनी तुम्ही वनवासाला योग्य नाहीत (असे असून मी नेले तर) ऐकून लोक मला अपयश देतील नावे ठेवतील नां तुम्ही वनवासाला योग्य नाहीत (असे असून मी नेले तर) ऐकून लोक मला अपयश देतील नावे ठेवतील नां ॥ ५ ॥ मानस सरोवरातील अमृतासारख्या जलाने जिचे पालन पोषण झाले आहे अशी हंसी खार्‍या पाण्याच्या सागरात जगेल काय ॥ ५ ॥ मानस सरोवरातील अमृतासारख्या जलाने जिचे पालन पोषण झाले आहे अशी हंसी खार्‍या पाण्याच्या सागरात जगेल काय ॥ ६ ॥ नवीन आम्रवनांत विहार करणारी जी कोकिळा ती कारवीच्या वनांत शोभेल काय ॥ ६ ॥ नवीन आम्रवनांत विहार करणारी जी कोकिळा ती कारवीच्या वनांत शोभेल काय ॥ ७ ॥ चंद्रवदनी ॥ ७ ॥ चंद्रवदनी याचा विचार करुन घरी रहा वन म्हणजे केवळ दु:खांचा पसारा आहे ॥ ८ ॥ स्वभावताच जे सुहृद आहेत ते गुरु, धनी यांनी याची आज्ञा व उपदेश जे शिरसामान्य करीत नाहीत त्यांना पोटभर पश्चाताप होतो व त्यांच्या हिताचा नाश झाल्याशिवाय रहात नाही ॥ दो० ६३ ॥\nपतिवच मृदुल मनोहर ऐकुन सजल ललित सीतेचे लोचन ॥\nदाहति शीतल वचनें तीला शरदचंद निशि जशि कोकीला ॥\nवदवे ना, विव्हळ वैदेही स्वामी शुचि तजुं बघती स्नेही ॥\nवारि विलोचनिं बळेंचि वारी धीर धरुनि उरिं अवनिकुमारी ॥\nनमुनि सासुपदिं करयुग जोडी क्षमा देवि अति अविनय खोडी ॥\nमला प्राणपति तें उपदेशित ज्यामधिं माझें होइ परमहित ॥\nकरुनि विचारां गमे मम मना पतिवियोगसम विश्विं दुःख ना ॥\nदो० :- प्राणनाथ करुणायतन सुंदर सुखद सुजाण ॥\nतुम्हिं रघुकुल कुमुदेंदुविण सुरपुर नर्क-समान ॥ ६४ ॥\n(प्रिय) पतीचे कोमल व मनोहर भाषण ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने भरले ॥ १ ॥ शरद ऋतुतील चांदणी रात्र जशी चक्रवाकीचा द���ह करते तशी ती शीतल वचने तिला दाहक झाली ॥ २ ॥ वैदेही विह्वळ झाली की माझे पवित्र स्नेही स्वामी माझा त्याग करु पहात आहेत (त्यामुळे) तिला बोलवे ना ॥ ३ ॥ डोळ्यातील पाणी दाबून धीर करुन अवनिसुता ॥ ४ ॥ सासूच्या पायांना नमन करुन, हात जोडून म्हणाली की देवी माझा उद्धट पणा, माझी खोडी क्षमा करावी ॥ ५ ॥ विचार करुन पाहता माझ्या मनाला वाटते की, पति वियोगासारखे दु:ख या जगात नाही ॥ ६ ॥ आपण माझ्या प्राणांचे आधार, करुणेचे माहेरघर, सुंदर सुखदायक, सुजाण व रघुकुल कुमुदांना चंद्र असून आपल्या वाचून मला सातस्वर्ग नरकासारखे आहेत. ॥ दो० ६४ ॥\nमाता पिता स्वसा प्रिय बंधू् प्रिय परिवार सुहृद संबंधू ॥\nसासु सासरा गुरु सहकारी सुत सुंदर सुशील सुखकारी ॥\n पतिविना स्नेह नि नातें तापद तरणिहुणी स्त्रीला तें ॥\nतन धन धाम धरणि नृप सत्ता पतिविण सर्वचि शोक इयत्ता ॥\nभोग रोगसम भूषण भारहि यम-यातना सदृश संसारहि ॥\n कोणि सुखद कांहीं मज नसती ॥\nदेह जिवाविण जलविण सरिता नाथ तिंच पुरुषाविण वनिता ॥\n सुख सकल तुम्हांसह असतां शरद विमल विधु-वदन निरखितां ॥\nदो० :- खग मृग परिजन, नगर वन, वल्कल विमल दुकूल ॥\nनाथ साथ सुरसदन-सम पर्णकुटी सुखमूल ॥ ६५ ॥\nमाता, पिता, प्रिय बहिणी व प्रिय भाऊ, प्रिय परिवार व सुहृद इ. संबंधी ॥ १ ॥ सासू, सासरा, गुरु, सहकारी सुंदर, सुशील सुख देणारे पुत्र ॥ २ ॥ हे सर्व स्नेहाचे संबंध आणि नाती हे नाथ स्त्रीला पतिशिवाय सूर्या पेक्षाही अधिक तापदायक आहेत. ॥ ३ ॥ शरीर, धनदौलत, जमिन - जुमला व राज्यसत्ता इत्यादी सर्व गोष्टी पतिवाचून शोकाची परमावधि आहेत स्त्रीला पतिशिवाय सूर्या पेक्षाही अधिक तापदायक आहेत. ॥ ३ ॥ शरीर, धनदौलत, जमिन - जुमला व राज्यसत्ता इत्यादी सर्व गोष्टी पतिवाचून शोकाची परमावधि आहेत ॥ ४ ॥ (पतिविहीन सतीला) विषयभोग रोगांसारखे व अलंकारादि भाररुप वाटतात. सर्व संसार म्हणजे यमयातना वाटतात. (देह यातनादेह वाटतो) ॥ ५ ॥ प्राणनाथ ॥ ४ ॥ (पतिविहीन सतीला) विषयभोग रोगांसारखे व अलंकारादि भाररुप वाटतात. सर्व संसार म्हणजे यमयातना वाटतात. (देह यातनादेह वाटतो) ॥ ५ ॥ प्राणनाथ तुमच्या शिवाय मला (तरी) सर्व जगात कोणी व काहीसुद्धा सुखदायक नाही ॥ ६ ॥ जिवावाचून देह, व पाण्यावाचून जशी नदी तशीच नाथ तुमच्या शिवाय मला (तरी) सर्व जगात कोणी व काहीसुद्धा सुखदायक नाही ॥ ६ ॥ जिवावाचून देह, व पाण्यावाचून जशी नदी तशी�� नाथ पुरुषा (पती) वाचून स्त्री होय. ॥ ७ ॥ उलट प्रभो पुरुषा (पती) वाचून स्त्री होय. ॥ ७ ॥ उलट प्रभो आपले शरद चंद्रासारखे निर्मल मुख निरखीत असतां आपल्या संगतीत मला सर्व प्रकारचे सुख मिळेल व मिळते ॥ ८ ॥ नाथ आपले शरद चंद्रासारखे निर्मल मुख निरखीत असतां आपल्या संगतीत मला सर्व प्रकारचे सुख मिळेल व मिळते ॥ ८ ॥ नाथ आपण बरोबर असल्यावर पशु पक्षीच कुटुंबातील व्यक्ती, वनच नगर, वल्कलेच मूल्यवान निर्मल रेशमी वस्त्रे होत व पर्णकुटीच देवांच्या प्रासादाप्रमाणे सर्व सुखाचे मूळ होय. ॥ दो० ६५ ॥\nवन-सुर-देवि उदार सदा अति \nकुश किसलय मय शय्या सुंदर प्रभुसह मदन शयन सम सुखकर ॥\nकंद मूल फल अमृत सुभोजन अवध-सौध शत सम पर्वतगण ॥\nप्रभु-पद-पद्‌मां पळ पळ पाहिन जशि कोकी प्रमुदितअ दिनिं राहिन ॥\n कथित बहु वन दुःखानां बहु भय विषाद परितापानां ॥\n होति कृपानिधि सर्व मिळूनहि ॥\n टाकुं नका मजला न्या हो \nकाय करूं बहु विनती स्वामी \nदो० :- ठेवा पुरिं जर अवधि वरि राहति वाटे प्राण ॥\nदीन बंधु सुंदर सुखद शीलस्नेह निधान ॥ ६६ ॥\nसदा अति उदार असणारे वनदेव आणि वनदेवी, सासरा व सासूप्रमाणे माझा सांभाळ करतील ॥ १ ॥ कुश व कोवळी पाने यांनी तयार केलेली सुंदर शय्या प्रभूच्या संगतीत मला मदनाच्या गाद्यांसारखी सुखकर होईल. ॥ २ ॥ कंदमूळ फळे म्हणजे अमृताचे उत्तम भोजन व पर्वतांचा समूह म्हणजेच अयोध्येतील उंच उंच सौध (राजमहाल) होत. ॥ ३ ॥ क्षणोक्षणी प्रभूपद कमलांकडे पहात जाईन व कोकी जशी दिवसा अति आनंदित राहते तशी अगदी प्रसन्न राहीन. ॥ ४ ॥ नाथ आपण पुष्कळ वनदु:खांचे व पुष्कळ भय विषाद परिमाणांचे वर्णन केलेत (खरे) ॥ ५ ॥ (पण) कृपानिधी आपण पुष्कळ वनदु:खांचे व पुष्कळ भय विषाद परिमाणांचे वर्णन केलेत (खरे) ॥ ५ ॥ (पण) कृपानिधी ती सर्व दुःखे, क्लेश प्रभुवियोग दु:खाच्या लेशासारखी सुद्धा होऊ शकणार नाहीत ॥ ६ ॥ सुजाण शिरोमणी ती सर्व दुःखे, क्लेश प्रभुवियोग दु:खाच्या लेशासारखी सुद्धा होऊ शकणार नाहीत ॥ ६ ॥ सुजाण शिरोमणी हे जाणून, ध्यानी घेऊन माझा त्याग नका हो करुं हे जाणून, ध्यानी घेऊन माझा त्याग नका हो करुं मला न्या हो वनांत मला न्या हो वनांत ॥ ७ ॥ स्वामी ॥ ७ ॥ स्वामी आपण करुणामय असून हृदयातील जाणणारे आहांत, तेव्हां मी फार काय विनंती करु आपण करुणामय असून हृदयातील जाणणारे आहांत, तेव्हां मी फार काय विनंती करु ॥ ८ ॥ १४ वर्षांच्या अवधीपर्यंत माझे प्राण राहतील असे आपणास जर वाटत असेल तर ठेवा आयोध्येत आपण दीनबंधू, सुंदर, सुखदायक, आणि शील व स्नेह यांचे निधान आहांत (हे मात्र विसरुं नये) ॥ दो० ६६ ॥\nहार न खाइन मार्गीं चालत घडि घडि चरण-सरोजां पाहत ॥\nसर्वपरीं प्रियदास्य करीन हि सगळे श्रम पथजनित हरीनहि ॥\nप्रक्षाळिन पद तरुतळिं बसुनी घालिन वारा मुदित होउनी ॥\nश्यामल देहीं श्रमकण दिसतां क्लेश कुठें प्रिय पतिस निरखितां ॥\nसम महिवरि तृण पल्लव घालिल पाय रात्रभर दासी दाबिल ॥\nवारंवार मूर्ति मृदु बघतां लागेना मज वात-तप्तता ॥\nप्रभुसंगें मज पाहि कुणि कसा सिंह-वधूला क्रोष्टु शश जसा ॥\nमी सुकुमारि नाथ वन जोगे तुम्हां उचित तप मज सुख भोगें ॥\nदो० :- श्रवुनि वचन असं कठिण जर उर न भग्न मम होत ॥\nप्रभु वियोग-दुःखा विषम प्राण नीच साहोत ॥ ६७ ॥\nमार्गाने चालताना मी क्षणोक्षणी आपल्या चरणकमलांकडे बघत गेले की मी हार खाणार नाही ॥ १ ॥ मला सर्व प्रकारे प्रिय असलेले प्रिय पतीचे दास्य मी करीन व मार्गांने चालल्यामुळे (आपणांस व मला) झालेले सर्व श्रम हरण करीन ॥ २ ॥ झाडाच्या छायेत बसून आपले पाय मी धुईन आणि मुदित होऊन वारा घालीन ॥ ३ ॥ श्यामल देहावर श्रमांमुळे आलेले घामाचे (श्वेत) बिंदू दिसले की प्रिय पतीला निरखून बघत राहीले म्हणजे क्लेश कुठे राहतील शिल्लक ॥ ४ ॥ सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने ही दासी पसरील व रात्रभर आपले पाय चेपत राहील ॥ ५ ॥ वारंवार कोमल मूर्तीकडे पाहात राहिल्याने उष्ण वार्‍याची झळ सुद्धा मला लागणार नाही. ॥ ६ ॥ प्रभु बरोबर असल्यावर माझ्याकडे कोणी (वाकड्या) नजरेने पाहील तरी कसा ॥ ४ ॥ सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने ही दासी पसरील व रात्रभर आपले पाय चेपत राहील ॥ ५ ॥ वारंवार कोमल मूर्तीकडे पाहात राहिल्याने उष्ण वार्‍याची झळ सुद्धा मला लागणार नाही. ॥ ६ ॥ प्रभु बरोबर असल्यावर माझ्याकडे कोणी (वाकड्या) नजरेने पाहील तरी कसा जसा कोल्हा किंवा ससा सिंहाच्या वधूला पाहू शकणार नाही (तसेच मला कोण पाहू शकतील) ॥ ७ ॥ मी मात्र सुकुमारी आणि नाथ तेवढे तपाला योग्य जसा कोल्हा किंवा ससा सिंहाच्या वधूला पाहू शकणार नाही (तसेच मला कोण पाहू शकतील) ॥ ७ ॥ मी मात्र सुकुमारी आणि नाथ तेवढे तपाला योग्य तुम्हीच तप करणे योग्य आणि मला मात्र सुख भोगांनी होईल तुम्हीच तप करणे योग्य आणि मला मात्र सुख भोगांनी होईल ॥ ८ ॥ असे अकठीण - कठोर वचन ऐकून (सुद्धा) माझे हृदय ज्या अर्थी (शतश:) भग्न झाले नाही त्या अर्थी प्रभू ॥ ८ ॥ असे अकठीण - कठोर वचन ऐकून (सुद्धा) माझे हृदय ज्या अर्थी (शतश:) भग्न झाले नाही त्या अर्थी प्रभू आपल्या वियोगाचे दु:सह दु:ख (या) नीच प्राणांना सोसावे लागणारच आपल्या वियोगाचे दु:सह दु:ख (या) नीच प्राणांना सोसावे लागणारच ॥ दो० ६७ ॥\nवदुनि विकल अति सीता झाली वचन -वियोग न साहूं शकली ॥\nरघुपति जाणति बघुनि दशा कीं हटें ठेवितां प्राण न राखी ॥\nवदति कृपालु भानुकुल नाथ किं सोडुनि शोक चला वनिं साथ किं ॥\nनव्हें विषादा वेळ आजची शीघ्र तयारि करा गमनाची ॥\nप्रिय भाषणें प्रिये समजावति माते नमती आशिस् पावति ॥\nप्रजादुःख हर ये हो सत्वर निष्ठुर आइस विसरुं नको बरं ॥\n दशा मम पुन्हां टळे का नयन मनोहर युगल दिसे का ॥\n सुवेळ सुदिन कैं येइल जननि जिवंत वदन विधु पाहिल ॥\nदो० :- पुन्हां वदुनि हे वत्स बा \nबाहुनि कैं हृदिं धरुनि, तनु हर्षें निरखिन बाळ ॥ ६८ ॥\nअसे सांगून सीता अत्यंत व्याकुळ झाली. नुसता वचन वियोगही तिला सोसवला नाही ॥ १ ॥ ती दशा पाहून रघुपतिंनी जाणले की तिला हट्टाने ठेवली तर ही प्राण राखू शकणार नाही. (प्राणांचे रक्षण करता येणार नाही) ॥ २ ॥ तेव्हा कृपाळू भानु कुलनाथ म्हणाले की शोक सोडून द्या व माझ्याबरोबर वनात चला की ॥ ३ ॥ (मात्र) आजची हे वेळ खेद, शोक करीत बसण्याची नाही वनात जाण्याची तयारी लवकर करा. ॥ ४ ॥ प्रिय भाषणाने प्रियेची समजूत घातली व मातेला वंदन केले (तेव्हा) आशीर्वाद मिळाले ॥ ५ ॥ (माता म्हणाली) बाळ लवकर ये हो आणि प्रजेचे दु:ख हरण कर; मात्र या तुझ्या निष्ठुर जननीला विसरू नकोस बर ॥ ६ ॥ अरे दैवा ॥ ६ ॥ अरे दैवा माझी ही दशा पुन्हा बदलेल कां माझी ही दशा पुन्हा बदलेल कां व हे नयन मनोहर जोडपे (या डोळ्यांना) पुन्हा दिसेल कां व हे नयन मनोहर जोडपे (या डोळ्यांना) पुन्हा दिसेल कां ॥ ७ ॥ बाळ ॥ ७ ॥ बाळ ज्या वेळी या तुझ्या मुखचंद्राला तुझी आई जिवंत असता पाहील तो दिवस व ती वेळ कधी येईल ज्या वेळी या तुझ्या मुखचंद्राला तुझी आई जिवंत असता पाहील तो दिवस व ती वेळ कधी येईल ॥ ८ ॥ हे वत्सा, बाबा, रघुपति, रघुवर, लाल, बाळ ॥ ८ ॥ हे वत्सा, बाबा, रघुपति, रघुवर, लाल, बाळ अशी हाक मारुन पुन्हा कधी हृदयाशी धरुन हर्षाने (तुझी) तनु निरखून पाहीन कां अशी हाक मारुन पुन्हा कधी हृदयाशी धरुन हर्षाने (तुझी) तनु निरखून पाहीन कां ॥ दो० ��८ ॥\nस्नेह-सभीत बघुनि निज आई विव्हळ भारी वचन न येई ॥\nप्रबोधिती तिज राम परोपरि स्नेह समयिंचा वर्णवेल तरि स्नेह समयिंचा वर्णवेल तरि \nमग जानकि धरि सासुपदांतें पहा अभागि परम मी माते ॥\nसेवा समयिं दैव वनिं धाडि करुनी भग्न मनोरथ गाडी ॥\nत्यजा क्षोभ परि कृपा त्यजा ना कर्म कठिण मम दोष जरा ना ॥\nसासू व्याकुळ ऐकुनि वचनां दशा कशापरिं वदवे वदना ॥\nवारंवार हृदयिं तिज घेई धैर्यें शिकवण आशिस देई ॥\nसदा अचल सौभाग्य असो तव गंगा-यमुना-जल वाहे जंव ॥\nदो० :- सीते आशीर्वाद दे शिकवण सासू फार ॥\nनिघे नमुनि पदपद्मिं शिर प्रेमें अति बहुवार ॥ ६९ ॥\nआपली आई स्नेहाने घाबरुन भारी व्याकुळ झाली आहे व मुखातून शब्द सुद्धा निघत नाही असे पाहून ॥ १ ॥ रामचंद्रांनी तिला परोपरीनी बोध केला. त्या समयीच्या स्नेहाचे वर्णन करता तरी येईल काय (अशक्य आहे) ॥ २ ॥ जानकीने मग सासूचे पाय धरले व म्हणाली की माते (अशक्य आहे) ॥ २ ॥ जानकीने मग सासूचे पाय धरले व म्हणाली की माते हे पहा की मी परम अभागी आहे ॥ ३ ॥ सेवेच्या काळी दैव वनात धाडीत आहे व माझ्या मनोरथरुपी गाडीचा चक्काचूर करुन टाकला आहे. ॥ ४ ॥ माझ्या विषयींचा क्षोभ सोडा, पण कृपा मात्र सोडू नका हो हे पहा की मी परम अभागी आहे ॥ ३ ॥ सेवेच्या काळी दैव वनात धाडीत आहे व माझ्या मनोरथरुपी गाडीचा चक्काचूर करुन टाकला आहे. ॥ ४ ॥ माझ्या विषयींचा क्षोभ सोडा, पण कृपा मात्र सोडू नका हो कारण कर्मच फार कठीण आहे, यात माझा मुळीच दोष नाही ॥ ५ ॥ (सीतेचे) भाषण ऐकून सासू व्याकुळ झाली या वेळच्या तिच्या दशेचे वर्णन मुखाने कशा प्रकारे करता येणार कारण कर्मच फार कठीण आहे, यात माझा मुळीच दोष नाही ॥ ५ ॥ (सीतेचे) भाषण ऐकून सासू व्याकुळ झाली या वेळच्या तिच्या दशेचे वर्णन मुखाने कशा प्रकारे करता येणार ॥ ६ ॥ सासूने तिला वारंवार हृदयाशी धरली व धैर्य धरुन तिला उपदेश केला व आशीर्वाद दिला ॥ ७ ॥ जोपर्यंत गंगा यमुनांचे जल वहात आहे तो पर्यंत तुझे सौभाग्य अचल असो ॥ ८ ॥ सासूने सीतेला पुष्कळ आशीर्वाद दिले व अनेक प्रकारे उपदेश केला सीतेने अति प्रेमाने पुष्कळ वेळा चरण कमलांना वंदन केले व ती निघाली ॥ दो० ६९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2018/07/", "date_download": "2022-05-25T04:10:42Z", "digest": "sha1:MEATVR7A2ZSOQBYCTFJTHVB6AVM3XQTL", "length": 9893, "nlines": 142, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंध��� Dadasaheb Yendhe: जुलै 2018", "raw_content": "\nअपयशावर मात करायला हवी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:१५ AM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकांदिवलीत खड्डयात पडून तरुण जखमी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:०८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कांदिवलीत खड्डयात पडून तरुण जखमी, बातम्या\nकांदिवलीत खड्डयात पडून तरुण जखमी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:२९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजुन्या झाडांच्या फांद्या तोडा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १:१४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: जुन्या झाडांच्या फांद्या तोडा, बातम्या\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटति���कीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/gold-price-today-18-jan-2022-gold-rate-drop-today-mhpw-658441.html", "date_download": "2022-05-25T03:47:23Z", "digest": "sha1:PXOJADSV4VRZZ66Q5P5C2QM36RQWT7X2", "length": 9424, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gold price today 18 jan 2022 gold rate drop today mhpw - Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची संधी; वाचा काय आहेत नवे दर? – News18 लोकमत", "raw_content": "\nGold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची संधी; वाचा काय आहेत नवे दर\nGold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची संधी; वाचा काय आहेत नवे दर\nसोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण आज सोन्याच्या दरात आणखी घट झाली आहे. ग्लोबल मार्केटच्या (Global Market) कमजोरीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.\nराशीभविष्य: 'या' राशीला होईल मोठा आर्थिक लाभ; जाणून घ्या कसा असल तुमचा आजचा दिवस\nमंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात\nGold Price Today:लग्नसराईच्या दिवसात वाढली सोन्याची मागणी, 51 हजारजवळ पोहोचला दर\n 15 पिस्तूलसह पाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक, 300 काडतुसेही जप्त\nमुंबई, 18 जानेवारी : लग्नसराईच्या मोसमात सोनं खरेदीत (Gold Shopping) नक्कीच वाढ होते. मागील वर्षी जानेवारी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. मात्र तुलनेनं यावर्षी सोन्याचे भाव कमी (Gold Rate today) आहेत. त्यामुळे लोकही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे अशी सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण आज सोन्याच्या दरात आणखी घट झाली आहे. ग्लोबल मार्केटच्या (Global Market) कमजोरीमुळे सोन्याच���या दरात घसरण झाली आहे. नवी दिल्ली सोन्याचे दर मंगळवारी 23 रुपयांना कमी झाले. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रतितोळा 47814 रुपयांवर आले आहे. मागील व्यापारी सत्रात सोन्याचे दर 47837 रुपये प्रती 10 ग्रॅम होते. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिल्ली सराफा बाजारातील सोन्याच्या दराबाबत ही माहिती दिली आहे. मंगळवारी चांदीचा भाव (Silver rate today) स्थिर राहिला. चांदीचे दर मंगळवारी 61,835 प्रति किलो राहिले. तर मागील ट्रेडिंग सत्रात 61,836 रुपये प्रति किलो होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,817 डॉलर प्रति औंसवर थोडे कमी झाले, तर चांदी 22.94 डॉलर प्रति औंसवर स्थिर झाली. EPFO : कोरोना संकटाना Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल कशी तपासाल सोन्याची शुद्धता कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2-4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-16-%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2022-05-25T02:55:34Z", "digest": "sha1:RHVH26WEFSO72Z3XKMU4EC45NRSPBJZM", "length": 9974, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“हाऊसफुल्ल 4’मध्ये अक्षय 16 व्या शतकातील महाराजा – Dainik Prabhat", "raw_content": "\n“हाऊसफुल्ल 4’मध्ये अक्षय 16 व्या शतकातील महाराजा\nअक्षय कुमारचा “केसरी’सध्या बॉक्‍स ऑफिसवर हिट चालला आहे. त्याच्याकडे आणखीही काही प्रोजेक्‍ट आहेत. त्यामुळे अक्षय सध्या बॉलिवूडमधील सर्वात बिझी ऍक्‍टर बनला आहे. त्याच्याकडील अन्य प्रोजेक्‍टपैकी “हाऊसफुल्ल 4′ हा एक महत्वाचा सिनेमा आहे. या सिरीजमधील या चौथ्या सिनेमामध्ये अक्षय 16 व्या शतकातील एका महाराजाच्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे दोन वेगवेगळे प्लॉट असणार आहेत. त्यातील एक सध्याच्या कालखंडातील असेल, तर दुसरा 16 व्या शतकातील फ्लॅशबॅक असणार आहे.\nरितेश देशमुख आणि बॉबी देओल अक्षयच्या दरबारातील सरदार आणि कृति खरबंदा, कृति सेनॉन. पूजा हेगडे या तिघीजणी राजकुमारी म्हणून दिसणार आहेत. या शिवाय चंकी पांडे वास्को द गामाच्या भाच्याच्या रोलमध्ये असेल. या ऐतिहासिक पार्श्‍वभुमी असलेल्या सिनेमाला बॉलिवूडचा जोरदर तडका असणार आहे, हे तर उघडच आहे. “हाऊसफुल्ल 4’मध्ये जॉनी लिव्हर, राणा दग्गुबत्ती यासारख्या अन्य विनोदवीरांचीही जंत्री असणार आहे. त्यामध्ये काय काय धमाल येणार आहे, हे प्रत्यक्ष पडद्यावरच बघायला हवे.\nकंगनाचा धाकड अंदाजाला चाहत्यांची पसंती\nसोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”\nअक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राणादा आणि पाठकबाईंचा पार पडला साखरपुडा\nप्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट व्हायरल\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/foods-to-avoid-for-good-sleep-at-night-rp-657472.html", "date_download": "2022-05-25T03:21:37Z", "digest": "sha1:CZBUCFU6UPQCDR3WCEJG676I5AXZF5SB", "length": 10938, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Foods to avoid for good sleep at night rp - Tips For Proper Sleep: या गोष्टी खाणं ताबडतोब थांबवा; रात्री वारंवार झोपमोड होऊन दिवस जातो खराब – News18 लोकमत", "raw_content": "\nTips For Proper Sleep: या गोष्टी खाणं ताबडतोब थांबवा; रात्री वारंवार झोपमोड होऊन दिवस जातो खराब\nTips For Proper Sleep: या गोष्टी खाणं ताबडतोब थांबवा; रात्री वारंवार झोपमोड होऊन दिवस जातो खराब\nTips For Proper Sleep : झोप न येण्‍याचे किंवा मधेच झोपमोड होण्याचे प्रमुख कारण रात्री झोपण्‍यापूर्वी तुम्ही खाणारे काही पदार्थ देखील असू शकतात. ज्यामुळे तुमची झोप खराब होते. म्हणूनच झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी (Tips For Proper Sleep) महत्त्वाचे आहे.\nVIDEO: तरुणाने रुमचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांना बोलावलं; दार तोडताच आत...\nकामावर झोप काढण्याचे वातावरण कंपन्याच तयार करतायत; पॉवर नॅपचे समजले फायदे\nही भारतीय कंपनी कर्मचाऱ्यांना देतीये 'झोपेसाठी वेळ'; ऑफिसमध्येच मिळणार बेड\nपलंग-गाद्या सोडा फरशीवर झोपा इतक्या शारीरिक त्रासांपासून होईल तुमची सुटका\nनवी दिल्ली, 16 जानेवारी : झोपेचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपल्याला नीट झोप (Good Sleep) येत नसेल तर त्याचा आरोग्यासोबतच आपल्या हृदय आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो. मग आपल्याला सकाळी नीट जाग येत नाही किंवा जाग येऊनही फ्रेश वाटत नाही. कधी-कधी असंही होतं की आपल्याला झोप लागते, पण मधेच आपण झोपेतून पुन्हा पुन्हा जागे होतो. त्यामुळे झोप नीट पूर्ण होत नाही आणि मग आपल्या जवळपास प्रत्येक कामाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. वास्तविक, हे सर्व आपल्या स्वतःच्या जीवनशैलीशी संबंधित काही सवयींमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे घडते. झोप न येण्‍याचे किंवा मधेच झोपमोड होण्याचे प्रमुख कारण रात्री झोपण्‍यापूर्वी तुम्ही खाणारे काही पदार्थ ���ेखील असू शकते. ज्यामुळे तुमची झोप खराब होते. म्हणूनच झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी (Tips For Proper Sleep) महत्त्वाचे आहे. रात्री कॅफिन नको कॅफिनमध्ये असे घटक असतात जे आपल्याला जागृत ठेवतात आणि आपला मेंदू सक्रिय ठेवतात. झोप येवू नये म्हणून लोक अनेकदा चहा किंवा कॉफी इत्यादी कॅफिनयुक्त पेये घेतात, त्यामुळे त्यांना तासन्तास झोप येत नाही. यासाठीच आपल्या चांगल्या झोपेसाठी काही तास आधी कॅफिनयुक्त पदार्थ घेऊ नका. कार्बोहायड्रेट पदार्थ नको मर्यादित प्रमाणात कर्बोदकांचे सेवन ठीक आहे. परंतु, जास्त प्रमाण कर्बोदके चयापचयावर परिणाम करून आपल्या झोपेत व्यत्यय आणू शकतात. यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे झोपायच्या आधी, तांदूळ, पास्ता, चिप्स, केळी, सफरचंद, बटाटे किंवा इतर अनेक तृणधान्ये ज्यामध्ये हे घटक जास्त प्रमाणात आढळतात अशा उच्च कार्बोहायड्रेट पदार्थ खाऊ नयेत. हे वाचा - बहिणीच्या नणंदेवर जडला इतका जीव; दोघींचा आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय, वडील सांगून थकले प्रथिनेयुक्त पदार्थ टाळा जर तुम्ही प्रथिनयुक्त पदार्थ जसे की मांस किंवा कडधान्ये किंवा मासे आणि अंडी इत्यादींचे सेवन झोपण्यापूर्वीच केले तर त्यामुळे तुमच्या झोपेत अडथळा येईल. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण पडतो आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे झोपण्यापूर्वी प्रथिने जास्त असलेल्या गोष्टी खाणे टाळा. हे वाचा - स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून वेळीच व्हा सावध; निशुल्क मिळणारी ही गोष्ट त्यावर आहे प्रभावी चॉकलेट खाऊ नका काही लोक जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून चॉकलेट खातात. चहा आणि कॉफीप्रमाणेच चॉकलेटमध्येही कॅफीनचे प्रमाण चांगले असते. यामुळे आपला मेंदू सक्रिय राहतो, ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही किंवा अनेक वेळा झोपमोड होते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या काही वेळापूर्वी कॅफिनयुक्त चॉकलेट खाऊ नयेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2022-05-25T04:45:25Z", "digest": "sha1:2CTVBTSYHRBVTKUMI27N5PM3WVWBH3KI", "length": 7018, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णु गणेश पिंगळे - विकिपीडिया", "raw_content": "\nविष्णू गणेश पिंगळे (२ जानेवारी, १८८९:तळेगांव ढमढेरे, - १६ नोव्हेंबर, १९१५:लाहोर) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.\nविष्णू पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगांव ढमढेरे या गावचे राहणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णू पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णू पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.\nदि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारक[संपादन]\nविनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या तेजस्वी तारे या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ, त्यांत विष्णू गणेश पिंगळे यांचा समावेश आहे.\nइ.स. १८८९ मधील जन्म\nइ.स. १९१५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२२ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2019/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2022-05-25T04:04:10Z", "digest": "sha1:RLG4GWEJIG4PIMB7IA6V56IOIPADSPYH", "length": 5341, "nlines": 98, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "भाजी | कडव्या वालाची युनिक भाजी | अंजली कानिटकर | कालनिर्णय २०१९", "raw_content": "\nकडव्या वालाची युनिक भाजी – अंजली कानिटकर\nकडव्या वालाची युनिक भाजी\nसाहित्य : २ वाट्या वाल, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी खवलेला नारळ, 1 मोठी वाटी तेल फोडणीसाठी, ४ लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी, मोहरी, हळद, हिंग, चवीसाठी साखर, सजावटीसाठी कोथिंबीर.\nकृती : दोन वाट्या वाल मोड आणून घरातच टोपलीत ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडून पातळ कपड्याने हे वाल झाकून ठेवावे. दोन दिवसानंतर त्या वालाची बोटाएवढी झाडे तयार होतात म्हणजे, दांडीला दोन डाळिंब्या व मध्ये लहान दोन पाने आली की भाजी करायला तयार.\nप्रथम टोपलीतून वालाची लहान झाडे काढून घ्या. या झाडांचा खालचा भाग काढून वरील दांड्या घ्या. अशा प्रकारे सर्व भाजी निवडून, चिरून घ्या व कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर कढईत तेल तापत ठेवा. त्यात हळद, मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करा. वर चिरलेला कांदा घालून चांगला शिजवा. नंतर त्यावर शिजवलेली भाजी, एक वाती खवलेला नारळ, मीठ, चवीला साखर व थोडे तिखट घाला. मिश्रण ढवळून वर झाकण ठेवा. दहा मिनिटानंतर गॅस बंद करा.\nआता थोडे तेल गरम करा, त्यात पाच-सहा सुक्या मिरच्या तळून घ्या. बाहेर काढा. उरलेल्या तेलाची फोडणी करून परत वरून भाजीवर घाला. तळलेल्या मिरच्या हाताने चुरून नंतर भाजीत घाला. अशी ही वालाच्या कोवळ्या झाडाची भाजी फार छान लागते. वर सजावटीला नारळ व कोथिंबीर घाला व सर्व्ह करा.\nअजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s001.htm", "date_download": "2022-05-25T03:10:47Z", "digest": "sha1:CK2ICJ3FIGX363VCIIM35LE3BUHC2X6E", "length": 74760, "nlines": 1503, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - प्रथमः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामसद्‌गुणानां वर्णनं, श्रीरामं यौवराज्ये स्थापयितुं दशरथस्य विचारस्तदर्थं मन्त्रणां कर्तुं विभिन्ननरेषाणां पौराणां जानपदानां च राज्ञा स्वसंसदि समाह्वानम् - श्रीरामांच्या सदगुणांचे वर्णन, राजा दशरथांचा श्रीरामास युवराज बनविण्याचा विचार तथा विभिन्न नरेश आणि नगर एवं जनपदाच्या लोकांना मंत्रणेसाठी आपल्या दरबारात बोलावणे -\nगच्छता मातुलकुलं भरतेन तदानघः \nशत्रुघ्नो नित्यशत्रुघ्नो नीतः प्रीतिपुरस्कृतः ॥ १ ॥\n(प्रथमच हे सांगितले गेले आहे की) भरत आपल्या मामाच्या घरी जातांना काम आदि शत्रूंना कायमचे नष्ट करणार्‍या निष्पाप शत्रुघ्नाला ही प्रेमवश आपल्या बरोबर घेऊन गेले होते. ॥१॥\nस तत्र न्यवसद्‍ भ्रात्रा सह सत्कारसत्कृतः \nमातुलेनाश्वपतिना पुत्रस्नेहेन लालितः ॥ २ ॥\nतेथे भावासहित त्यांचा खूप आदर-सत्कार झाला आणि ते तेथे सुखपूर्वक राहू लागले. त्यांचे मामा युधाजित, जे अश्वयूथाचे अधिपति होते, त्या दोघांवर पुत्रांहून अधिक प्रेम करत होते आणि त्यांचे खूप कौतुक-लाड करीत होते. ॥२॥\nतत्रापि निवसन्तौ तौ तर्प्यमाणौ च कामतः \nभ्रातरौ स्मरतां वीरौ वृद्धं दशरथं नृपम् ॥ ३ ॥\nजरी मामाच्या येथे त्या दोन्ही वी��� भावांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना पूर्णतः तृप्त केले जात होते, तरी तेथे राहत असताही त्यांना आपले वृद्ध पिता महाराज दशरथांचा कधीही विसर पडत नव्हता. ॥३॥\nराजापि तौ महातेजाः सस्मार प्रोषितौ सुतौ \nउभौ भरतशत्रुघ्नौ महेन्द्रवरुणोपमौ ॥ ४ ॥\nमहातेजस्वी राजा दशरथही परदेशात गेलेल्या महेंद्र आणि वरूणा समान पराक्रमी आपल्या त्या दोन पुत्रांचे - भरत आणि शत्रुघ्नाचे सदा स्मरण करीत होते. ॥४॥\nसर्व एव तु तस्येष्टाश्चत्वारः पुरुषर्षभाः \nस्वशरीराद् विनिर्वृत्ताश्चचत्वार इव बाहवः ॥ ५ ॥\nआपल्या शरीरापासून प्रकट झालेल्या चार भुजांच्या प्रमाणे ते सर्व चार्‍ही पुरूष शिरोमणी पुत्र महाराजांना फारच प्रिय होते. ॥५॥\nतेषामपि महातेजा रामो रतिकरः पितुः \nस्वयम्भूरिव भूतानां बभूव गुणवत्तरः ॥ ६ ॥\nपरंतु त्यातही महातेजस्वी राम सर्वांपेक्षा अधिक गुणवान असल्या कारणाने समस्त प्राण्यांना ब्रह्मदेव जसे अधिक प्रिय असतात तसे ते पित्याला विशेष प्रीतिवर्धक होते. ॥६॥\nस हि देवैरुदीर्णस्य रावणस्य वधार्थिभिः \nअर्थितो मानुषे लोके जज्ञे विष्णुः सनातनः ॥ ७ ॥\nयाचे एक कारण आणखीही असे होते की- ते साक्षात सनातन विष्णु होते आणि परम प्रचण्ड रावणाच्या वधाची अभिलाषा ठेवणार्‍या देवतांच्या प्रार्थनेवरून मनुष्यलोकात अवतीर्ण झाले होते. ॥७॥\nकौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा \nयथा वरेण देवानामदितिर्वज्रपाणिना ॥ ८ ॥\nत्या अमित तेजस्वी पुत्र श्रीरामामुळे महाराणी कौसल्येची अशी शोभा होत होती की वज्रधारी देवराज इंद्रामुळे जशी देवमाता अदिति सुशोभित होत असते. ॥८॥\nस हि रूपोपपन्नश्च वीर्यवाननसूयकः \nभूमावनुपमः सूनुर्गुणैर्दशरथोपमः ॥ ९ ॥\nश्रीराम अत्यंत रूपवान आणि परक्रमी होते. ते कुणाचेही दोष बघत नसत. भूमण्डलात त्यांची समता करणारा कुणीही नव्हता. ते आपल्या गुणांनी पिता दशरथा समान एवं योग्य पुत्र होते. ॥९॥\nस च नित्यं प्रशान्तात्मा मृदुपूर्वं च भाषते \nउच्यमानोऽपि परुषं नोत्तरं प्रतिपद्यते ॥ १० ॥\nते सदा शांत चित्त राहात आणि सांत्वनापूर्वक मधुर वचन बोलत असत. जरी कुणी त्यांना काही कठोर शब्द बोलले तर ते त्यांना उत्तरच देत नसत. ॥१०॥\nन स्मरत्युपकाराणां शतमप्यात्मवत्तया ॥ ११ ॥\nकधी कुणी एक वेळ जरी उपकार केला तर ते त्याच्या त्या एकाच उपकाराने सदा संतुष्ट राहात होते आणि मनाला वश ठेवत असल्या कारणाने एखाद्याने शेकडो अपराध जरी केले तरी ही त्याच्या अपराधांची आठवण ते ठेवत नसत. ॥११॥\nकथयन्नास्त वै नित्यमस्त्रयोग्यान्तरेष्वपि ॥ १२ ॥\nअस्त्रशस्त्रांच्या अभ्यासात उपयुक्त अशा समयी सुद्धा मधे मधे अवसर काढून ते चरित्रात, ज्ञानात तथा अवस्थेत श्रेष्ठ असलेल्या सत्पुरूषांशीच सदा वार्तालाप करीत असत. (आणि त्यांच्याकडून ज्ञान शिक्षण प्राप्त करीत) ॥१२॥\nबुद्धिमान् मधुराभाषी पूर्वभाषी प्रियंवदः \nवीर्यवान्न च वीर्येण महता स्वेन विस्मितः ॥ १३ ॥\nते अत्यंत बुद्धिमान होते आणि सदा गोड बोलत असत. आपल्या जवळ आलेल्या माणसाशी तेच पहिल्याने स्वतःच बोलत आणि त्यांना प्रिय वाटतील अशाच गोष्टी ते मुखावाटे बोलत. बल आणि पराक्रमांनी संपन्न असूनही आपल्या महान पराक्रमाचा त्यांना कधी गर्व होत नसे. ॥१३॥\nन चानृतकथो विद्वान् वृद्धानां प्रतिपूजकः \nअनुरक्तः प्रजाभिश्च प्रजाश्चाप्यनुरज्यते ॥ १४ ॥\nअसत्य गोष्ट तर त्यांच्या मुखातून कधी निघतच नसे. ते विद्वान होते आणि सदा वृद्ध पुरूषांचा सन्मान करीत असत. प्रजेचा श्रीरामाप्रति आणि श्रीरामांचा प्रजेप्रति अत्यंत अनुराग होता. ॥१४॥\nदीनानुकम्पी धर्मज्ञो नित्यं प्रग्रहवाञ्छुचिः ॥ १५ ॥\nते परम दयाळु, क्रोधाला जिंकणारे आणि ब्राह्मणांचे पुजारी होते. त्यांच्या मनांत दीन-दुःखी लोकाविषयी फार दया होती. ते धर्माचे रहस्य जाणणारे, इंद्रियांना सदा वश ठेवणारे आणि आत बाहेरून परम पवित्र होते. ॥१५॥\nकुलोचितमतिः क्षात्रं स्वधर्मं बहु मन्यते \nमन्यते परया प्रीत्या महत् स्वर्गफलं ततः ॥ १६ ॥\nआपले कुलोचित आचार, दया, उदारता आणि शरणागताचे रक्षण आदिमध्ये त्यांचे मन लागत असे. ते आपल्या क्षत्रियधर्माला अधिक महत्व देत असत आणि मानत असत. ते क्षत्रिय धर्माच्या पालनाने महान स्वर्ग (परमधाम) याची प्राप्ति होते असे मानत होते; म्हणून अत्यंत प्रसन्नतेने त्यात संलग्न राहात होते. ॥१६॥\nनाश्रेयसि रतो यश्च न विरुद्धकथारुचिः \nउत्तरोत्तरयुक्तीनां वक्ता वाचस्पतिर्यथा ॥ १७ ॥\nअमंगलकारी निषिद्ध कर्मात त्यांची कधीही प्रवृत्ती होत नसे; शास्त्र विरूद्ध गोष्टी ऐकण्याची त्यांना रूचि नव्हती, ते आपल्या न्याययुक्त पक्षाच्या समर्थनासाठी एकापेक्षा एक उत्तम युक्ति प्रदान करण्यांत बृहस्पति समान होते. ॥१७॥\nअरोगस्��रुणो वाग्मी वपुष्मान् देशकालवित् \nलोके पुरुषसारज्ञः साधुरेको विनिर्मितः ॥ १८ ॥\nते निरोगी होते आणि त्यांची अवस्था तरूण होती. ते उत्तम वक्ता, सुंदर शरीराने सुशोभित आणि देश-कालाच्या तत्वास समजणारे होते. त्यांना पाहून असे वाटत होते की विधात्याने संसारात समस्त पुरूषांच्या सारतत्वास समजणार्‍या साधु पुरुषाच्या रूपात एकमात्र श्रीरामांनाच प्रकट केले आहे. ॥१८॥\nस तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः \nबहिश्चर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥ १९ ॥\nराजकुमार श्रीराम श्रेष्ठ गुणांनी युक्त होते. ते आपल्या सद्‌गुणांच्या मुळे प्रजाजनांना बाहेर विचरणार्‍या प्राणांप्रमाणे प्रिय होते. ॥१९॥\nइष्वस्त्रे च पितुः श्रेष्ठो बभूव भरताग्रजः ॥ २० ॥\nभरताचे मोठे बंधु श्रीराम संपूर्ण विद्यांच्या व्रतात निष्णांत आणि सहा अंगांसहित संपूर्ण वेदांचे यथार्थ ज्ञाता होते. बाणविद्ये मध्ये तर ते आपल्या पित्याहूनही अधिक पारंगत होते. ॥२०॥\nवृद्धैरभिविनीतश्च द्विजैर्धर्मार्थदर्शिभिः ॥ २१ ॥\nते कल्याणाची जन्मभूमी, साधु, दैन्यरहित, सत्यवादी आणि सरल होते. धर्म आणि अर्थाचे ज्ञाते असलेल्या वृद्ध ब्राह्मणांच्या द्वारे त्यांना उत्तम शिक्षण प्राप्त झाले होते. ॥२१॥\nलौकिके समयाचारे कृतकल्पो विशारदः ॥ २२ ॥\nत्यांना धर्म (१), अर्थ (३), काम(२) यांच्या तत्वांचे सम्यग ज्ञान होते. ते आश्चर्यकारक स्मरणशक्तीने संपन्न आणि प्रतिभाशाली होते. ते लोक व्यवहाराच्या संपादनात समर्थ आणि समयोचित धर्माचरणात कुशल होते. ॥२२॥\nनिभृतः संवृताकारो गुप्तमन्त्रः सहायवान् \nअमोघक्रोधहर्षश्च त्यागसंयमकालवित् ॥ २३ ॥\nते विनयशील, आपल्या (आकांक्षाला) अभिप्रायाला लपविणारे, मंत्रास गुप्त ठेवणारे आणि उत्तम सहायकांनी संपन्न होते. त्यांचा क्रोध अथवा हर्ष निष्फल होत नसे. ते वस्तूंच्या त्याग आणि संग्रहाच्या अवसरास उत्तम प्रकारे जाणत होते. ॥२३॥\nदृढभक्तिः स्थिरप्रज्ञो नासद्‍ग्राही न दुर्वचः \nनिस्तन्द्रिरप्रमत्तश्च स्वदोषपरदोषवित् ॥ २४ ॥\nगुरूजनांच्या प्रति त्यांची दृढ भक्ती होती. ते स्थितप्रज्ञ होते आणि असत् वस्तुंना कधी ग्रहण करीत नव्हते. त्यांच्या मुखांतून कधी दुर्वचन निघत नसे. ते आलस्यरहित, प्रमादशून्य तसेच आपल्या आणि परक्या मनुष्यांच्या दोषांना उत्तम प्रकारे जाणणा��े होते. ॥२४॥\nयः प्रग्रहानुग्रहयोर्यथान्यायं विचक्षणः ॥ २५ ॥\nते शास्त्रांचे ज्ञाता, उपकार्‍यांच्या प्रति कृतज्ञ, तसेच पुरूषांच्या तारतम्यास अथवा दुसर्‍या पुरूषांच्या मनोभावास जाणण्यात कुशल होते. यथायोग्य निग्रह आणि अनुग्रह करण्यात ते पूर्ण चतुर होते. ॥२५॥\nआयकर्मण्युपायज्ञः संदृष्टव्ययकर्मवित् ॥ २६ ॥\nत्यांना सत्पुरूषांचा संग्रह आणि पालन तथा दुष्ट पुरूषांच्या निग्रहाच्या अवसरांचे (ठीक-ठीक) यथायोग्य ज्ञान होते. धनाच्या आयाचे उपायांना ते उत्तम प्रकारे जाणत होते. (अर्थात फुलांना नष्ट न करता त्यांच्या पासून रस घेणार्‍या भ्रमराप्रमाणे ते प्रजांना कष्ट ने देता ही त्यांच्याकडून न्यायोचित धनाचे उपार्जन करण्यात कुशल होते.) तथा शास्त्रवर्णित व्यय कर्माचे ही त्यांना ठीक-ठीक (यथायोग्य) ज्ञान होते $$. ॥२६॥\n[$$ शास्त्रात व्ययाचे विधान या प्रकारे दिसून येते - कार्च्चदायस्य चार्थेन चतुर्भागेन वा पुनः पादभागैस्त्रिभिर्वापि व्ययः संशुद्धते तव ॥ (महा. सभा. ५/७१०) - नारद म्हणतात - युधिष्ठिर पादभागैस्त्रिभिर्वापि व्ययः संशुद्धते तव ॥ (महा. सभा. ५/७१०) - नारद म्हणतात - युधिष्ठिर काय तुझ्या आयाच्या एक चौथाई अथवा अर्धा अथवा तीन चौथाई भागात तुमचा सारा खर्च चालतो कां \nश्रैष्ठ्यं चास्त्रसमूहेषु प्राप्तो व्यामिश्रकेषु च \nअर्थधर्मौ च सं‍गृह्य सुखतन्त्रो न चालसः ॥ २७ ॥\nत्यांनी सर्व प्रकारचे अस्त्रसमूह तथा संस्कृत, प्राकृत आदि भाषांनी मिश्रित नाटके आदिच्या ज्ञानात निपुणता प्राप्त केली होती. ते अर्थ आणि धर्माचा संग्रह (पालन) करीत असता तदनुकूल कामाचे सेवन करीत होते आणि कधी आळसाला जवळही फिरकू देत नव्हते. ॥२७॥\nआरोहे विनये चैव युक्तो वारणवाजिनाम् ॥ २८ ॥\nविहारा (क्रीडा अथवा मनोरंजना) च्या उपयोगात येणार्‍या संगीत, वाद्य आणि चित्रकारी आदि शिल्पांचेही ते विशेषज्ञ होते अर्थांच्या विभजनाचेही त्यांना सम्यग ज्ञान होते.%% ते हत्ती आणि घोड्यांवर चढण्यात आणि त्यांना नाना प्रकारच्या चालींचे शिक्षण देण्यातही निपुण होते. ॥२८॥\n[%% पुढीलप्रमाणे पाच वस्तुंसाठी अर्थाचे विभाजन करणारा मनुष्य इहलोक आणि परलोकातही सुखी होतो. त्यावस्तु आहेत- धर्म, यश, अर्थ, आत्मा आणि स्वजन. यथा- धर्माय यशसेर्थाय कामाय स्वजनाय च पञ्चधा विभजन वित्तमिहामुत्र च मोदते॥ (श्रीमद्‌भा. ८/१९/३७)]\nअभियाता प्रहर्त्ता च सेनानयविशारदः ॥ २९ ॥\nश्रीराम या लोकात धनुर्वेदाच्या सर्व विद्वानात श्रेष्ठ होते. अतिरथी वीरही त्यांचा विशेष सन्मान करीत असत. शत्रुसेनेवर आक्रमण आणि प्रहार करण्यातही ते विशेष कुशल होते. सेना-संचालनाच्या नीतिमध्ये त्यांनी अधिक निपुणता प्राप्त केली होती. ॥२९॥\nअप्रधृष्यश्च सङ्‌‍ग्रामे क्रुद्धैरपि सुरासुरैः \nअनसूयो जितक्रोधो न दृप्तो न च मत्सरी ॥ ३० ॥\nसंग्रामात कुपित होऊन आलेल्या समस्त देवता आणि असुर त्यांना परास्त करू शकत नसत. त्यांच्या ठिकाणी दोषदृष्टीचा सर्वथा अभाव होता. त्यांनी क्रोधाला सर्वस्वी जिंकले होते. दर्प आणि ईर्षेचा त्यांच्या ठिकाणी अत्यंत अभाव होता. ॥३०॥\nनावज्ञेयश्च भूतानां न च कालवशानुगः \nएवं श्रेष्ठगुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ॥ ३१ ॥\nसम्मतस्त्रिषु लोकेषु वसुधायाः क्षमागुणैः \nबुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यो वीर्ये चापि शचीपतेः ॥ ३२ ॥\nकुठल्याही प्राण्याच्या मनात त्यांच्या विषयी अवहेलनेचा भाव नव्हता. ते कालाला वश होऊन त्याच्या मागे मागे जाणारे नव्हते. (काल त्यांच्या मागे मागे जात होता.) या प्रकारे उत्तम गुणांनी युक्त असल्याने राजकुमार श्रीराम समस्त प्रजा आणि तीन्ही लोकातील प्राण्यांसाठी आदरणीय होते. ते आपल्या क्षमा संबंधी गुणांच्या द्वारा पृथ्वीची बरोबरी करीत होते. बुद्धिमध्ये बृहस्पति आणि बल-पराक्रमांत शचीपति इंद्र तुल्य होते. ॥३१-३२॥\nतथा सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसंजननैः पितुः \nगुणैर्विरुरुचे रामो दीप्तः सूर्य इवांशुभिः ॥ ३३ ॥\nज्याप्रमाणे सूर्यदेव आपल्या किरणांनी प्रकाशित होतात त्याप्रकारे श्रीरामचंद्र समस्त प्रजांना प्रिय वाटणारे तथा पित्याची प्रीति वाढविणार्‍या सदगुणांनी सुशोभित होत होते. ॥३३॥\nलोकनाथोपमं नाथमकामयत मेदिनी ॥ ३४ ॥\nअशा सदाचारसंपन्न, अजेय, पराक्रमी आणि लोकपालांप्रमाणे तेजस्वी श्रीरामचंद्रांना पृथ्वी (भूदेवी आणि भूमण्डलावरील प्रजा) यांनी आपले स्वामी बनविण्याची कामना केली. ॥३४॥\nएतैस्तु बहुभिर्युक्तं गुणैरनुपमैः सुतम् \nदृष्ट्‍वा दशरथो राजा चक्रे चिन्तां परन्तपः ॥ ३५ ॥\nआपला पुत्र श्रीराम यास अनेक अनुपम गुणांनी युक्त पाहून शत्रूंना संताप देणार्‍या राजा दशरथांनी मनात काही विचार करण्यास आरंभ केला. ॥३५॥\nअथ राज्ञो बभूवैव वृद्धस्य चिरजीविनः \nप्रीतिरेषा कथं रामो राजा स्यान्मयि जीवति ॥ ३६ ॥\nत्या चिरंजीवी वृद्ध महाराज दशरथांच्या हृदयात ही चिंता उत्पन्न झाली की कुठल्या प्रकारे मी जिवंत असतांनाच श्रीरामचंद्र राजा होऊन जाईल आणि त्यांचा राज्याभिषेकाने प्राप्त होणारी ही प्रसन्नता मला कशी सुलभ होईल \nएषा ह्यस्य परा प्रीतिर्हृदि सम्परिवर्तते \nकदा नाम सुतं द्रक्ष्याम्यभिषिक्तमहं प्रियम् ॥ ३७ ॥\nत्यांच्या हृदयात ही उत्तम अभिलाषा वारंवार घोळू लागली की केव्हा मी आपल्या प्रिय पुत्र श्रीरामाचा राज्याभिषेक पाहीन. ॥३७॥\nवृद्धिकामो हि लोकस्य सर्वभूतानुकम्पकः \nमत्तः प्रियतरो लोके पर्जन्य इव वृष्टिमान् ॥ ३८ ॥\nते विचार करू लागले की श्रीराम सर्व लोकांच्या अभ्युदयाची कामना करतात आणि संपूर्ण जीवांवर दया करतात. ते लोकांमध्ये वृष्टी करणार्‍या मेघाप्रमाणे माझ्यापेक्षाही अधिक प्रिय झालेले आहेत. ॥३८॥\nयमशक्रसमो वीर्ये बृहस्पतिसमो मतौ \nमहीधरसमो धृत्यां मत्तश्च गुणवत्तरः ॥ ३९ ॥\nयम व इंद्र यांच्यासमान बल असलेला, बुद्धीमध्ये बृहस्पतीची बरोबरी करणारा, आणि पर्वतासमान धैर्य असलेला हा राम माझ्यापेक्षाही गुणी आहे. ॥ ३९ ॥\nअनेन वयसा दृष्ट्‍वा यथा स्वर्गमवाप्नुयाम् ॥ ४० ॥\nमी याच वयात आपला पुत्र श्रीराम यास सर्व पृथ्वीचे राज्य करतांना पाहून यथासमय सुखाने स्वर्ग प्राप्त करीन, हीच माझ्या जीवनाची अभिलाषा आहे'. ॥४०॥\nशिष्टैरपरिमेयैश्च लोके लोकोत्तरैर्गुणैः ॥ ४१ ॥\nतं समीक्ष्य महाराजो युक्तं समुदितैः गुणैः \nनिश्चित्य सचिवैः सार्धं यौवराज्यममन्यत ॥ ४२ ॥\nयाप्रकारे विचार करुन तथा आपला पुत्र श्रीराम यास नाना प्रकारच्या विलक्षण, सज्जनोचित, असंख्य आणि लोकोत्तर गुणांनी, जे अन्य राजांच्यात दुर्लभ आहेत, विभूषित पाहून राजा दशरथांनी मंत्र्यांच्या बरोबर सल्ला-मसलत करून त्यांना युवराज बनविण्याचा निश्चय केला. ॥४१-४२॥\nदिव्यन्तरिक्षे भूमौ च घोरमुत्पातजं भयम् \nसंचचक्षेऽथ मेधावी शरीरे चात्मनो जराम् ॥ ४३ ॥\nबुद्धिमान महाराज दशरथांनी मंत्र्यांना स्वर्ग, अंतरिक्ष तथा भूतलावर दृष्टिगोचर होणार्‍या उत्पातांचे घोर भय सूचित केले आणि आपल्या शरीरात वृद्धावस्थेच्या आगमनाची ही गोष्ट सांगितली. ॥४३॥\nलोके रामस्य बुबुधे सम्प्रियत्वं महात्मनः ॥ ४४ ॥\nपूर्ण चंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख असणारे महात्मा श्रीराम समस्त प्रजेला प्रिय होते. लोकात त्यांचे सर्वप्रिय होणे राजांच्या आपल्या आंतरिक शोकाला दूर करणारे होते ही गोष्ट राजांनी नीटपणे जाणली होती. ॥४४॥\nआत्मनश्च प्रजानां च श्रेयसे च प्रियेण च \nप्राप्ते काले स धर्मात्मा भक्त्या त्वरितवान् नृपः ॥ ४५ ॥\nत्यानंतर उपयुक्त समय आल्यावर धर्मात्मा राजा दशरथांनी आपल्या आणि प्रजेच्या कल्याणासाठी मंत्र्यांना श्रीरामाच्या राज्याभिषेकासाठी शीघ्र तयारी करण्याची आज्ञा दिली. या उतावळेपणास त्यांच्या हृदयांतील प्रेम आणि प्रजेचा अनुराग ही करण होता. ॥४५॥\nसमानिनाय मेदिन्यां प्रधानान् पृथिवीपतिः ॥ ४६ ॥\nत्या भूपालांनी भिन्न भिन्न नगरात निवास करणार्‍या प्रधान- प्रधान पुरूषांना तथा इतर जनपदाच्या सामंत राजांनाही मंत्र्याच्या द्वारे अयोध्येत बोलावून घेतले. ॥४६॥\nददर्शालंकृतो राजा प्रजापतिरिव प्रजाः ॥ ४७ ॥\nत्या सर्वाना राहण्यासाठी घरे देऊन नाना प्रकारच्या आभूषणांच्या द्वारे त्यांचा यथायोग्य सत्कार केला. त्यानंतर स्वतः ही अलंकृत होऊन राजा दशरथ त्या सर्वांना, प्रजापति ब्रह्मदेव ज्याप्रमाणे प्रजावर्गास भेटतात त्या प्रमाणे भेटले. ॥४७॥\nन तु केकयराजानं जनकं वा नराधिपः \nत्वरया चानयामास पश्चात्तौ श्रोष्यतः प्रियम् ॥ ४८ ॥\nउतावळेपणामुळे राजा दशरथांनी केकयनरेशांना तसेच मिथिलापति जनकांना ही बोलावले नाही. (केकयनरेशा बरोबर भरत शत्रुघ्नही आले असते. या सर्वांच्या तथा राजा जनकांच्या राहाण्याने श्रीरामाच्या राज्यभिषेक संपन्न झाला असता आणि ते वनात जाऊ शकले नसते- या भयाने देवतांनी राजा दशरथांना या सर्वांना न बोलावण्याची बुद्धि दिली. ) त्यांनी विचार केला की ते दोन्ही संबंधी हा प्रिय समाचार नंतर ऐकतील. ॥४८॥\nअथोपविष्टे नृपतौ तस्मिन् परपुरार्दने \nततः प्रविविशुः शेषा राजानो लोकसम्मताः ॥ ४९ ॥\nत्यानंतर शत्रुनगरीला पीडित करणारे राजा दशरथ जेव्हा दरबारात येऊन बसले, तेव्हा (केकयराज आणि जनक सोडून) शेष सर्व लोकप्रिय नरेशांनी राजसभेत प्रवेश केला. ॥४९॥\nअथ राजवितीर्णेषु विविधेष्वासनेषु च \nराजानमेवाभिमुखा निषेदुर्नियता नृपाः ॥ ५० ॥\nहे सर्व नरेश राजाद्वारा दिलेल्या नाना प्रकारच्या सिंहासनांवर त्यांच्याकडेच तोंड करून विनीतभावाने बसले होते. ॥५०॥\nसहस्रचक्षुर्भगवानिवामरैः ॥ ५१ ॥\nराजाकडून सन्मानित होऊन विनीतभावाने त्यांच्या आसपास बसलेल्या सामंत नरेशांनी आणि जनपदाचे निवासी मनुष्यांनी घेरलेले महाराज दशरथ त्यासमयी देवतांमध्ये विराजमान झालेल्या सहस्त्र नेत्रधारी भगवान इंद्राप्रमाणे शोभून दिसत होते. ॥५१॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/07/blog-post_49.html", "date_download": "2022-05-25T04:46:20Z", "digest": "sha1:XVPJ2QB3MZCDJGQ2WVEBXUWBITITYGWK", "length": 36021, "nlines": 288, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "माणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\n‘माझ्या तीन वर्षाच्या मुलाने\nफिरायला नेण्याचा हट्ट धरला\nमी म्हणालो अल्लाहचं घर\nमात्र मी निशब्द... निरूत्तर\nत्याच्या हातून माझं बोट काढून घेतलं\nअनं मीच त्याचं बोट धरलं...’ (पृ.क्र. 60)\nमानवी सौंदर्याचा सुगंध कवीच्या वरील ओळींमधून येतो. लहान मुलं हे निरागसच असतात.निरागस मुलांच्या मनात येथील समाज,शिक्षणपद्धती, आईबाप परधर्मद्वेष बिंबवत असतात. या यंत्रणा मुलांच्या मूळ नैसर्गिक सौंदर्यापासून मुलांना वेगळे करीत असतात. मुलांच्या मनात जातिधर्माच्या चौकटी निर्माण करून या यंत्रणा मुलांना परस्परकौर्याच्या भट्टीत तावूनसुलाखून काढण्याचे काम करीत असतात.\n‘मीच त्याचं बोट धरलं’ ही शीर्षककविता आहे. या कवितेमधून व्य्नत झालेला निरागसपणा हेच शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या कवितासंग्रहाचे देखणे सौंदर्य आहे. समाजातील सनातन्यांनी मंदिर-मशिदीच्या निमित्ताने समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक दरी निर्माण केली आहे. त्यांनी समाजामध्ये असहिष्णुतेचा अंधारच पसरविला आहे. कवीला आपल्या तीन वर्षाच्या मुलाचे धरलेले बोट सोडून मुलाचे बोट का धरावे लागले कारण तीन वर्षाचा निरागस मुलगा कवीला मंदिर-मशिदीचे तत्त्वज्ञान समजावून सांगतो. मंदिर-मशिदीच्या सुंदर नात्याची जाणीव तीन वर्षाच्या निरागस मुलाच्या व्नतव्यावरून होते. मुलाचे मनोगत अत्यंत जबाबदार आणि समजूतदारपणाचे आहे. मुलाचे मनोगत हे उसवलेल्या मानवी नात्याला सांधणारे आहे. खरे पाहता वडीलधारी माणसांनी लहान मुलांवर योग्य संस्कार करावे, लहान मुलांच्या मनावर बंधुभावाचा संस्कार बिंबवावा हे अपेक्षित आहे. पण येथे कवीचा तीन वर्षाचा मुलगाच कवीवर बंधुभावाचा आणि सहिष्णुतेचा संस्कार रुजविताना दिसतो. हा संस्कार केवळ कवीसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठीच आहे. कवीच्या कोवळ्या मुलाचे ऐकले तर या देशात हिंदू-मुस्लिम असा भेदच उरणार नाही, भारतीय एकसंधत्वाला विघटनाची कीड लागणार नाही. पण येथील धर्ममार्तंडांच्या गळी या निरागस मुलाचे म्हणणे उतरेल का कारण तीन वर्षाचा निरागस मुलगा कवीला मंदिर-मशिदीचे तत्त्वज्ञान समजावून सांगतो. मंदिर-मशिदीच्या सुंदर नात्याची जाणीव तीन वर्षाच्या निरागस मुलाच्या व्नतव्यावरून होते. मुलाचे मनोगत अत्यंत जबाबदार आणि समजूतदारपणाचे आहे. मुलाचे मनोगत हे उसवलेल्या मानवी नात्याला सांधणारे आहे. खरे पाहता वडीलधारी माणसांनी लहान मुलांवर योग्य संस्कार करावे, लहान मुलांच्या मनावर बंधुभावाचा संस्कार बिंबवावा हे अपेक्षित आहे. पण येथे कवीचा तीन वर्षाचा मुलगाच कवीवर बंधुभावाचा आणि सहिष्णुतेचा संस्कार रुजविताना दिसतो. हा संस्कार केवळ कवीसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठीच आहे. कवीच्या कोवळ्या मुलाचे ऐकले तर या देशात हिंदू-मुस्लिम असा भेदच उरणार नाही, भारतीय एकसंधत्वाला विघटनाची कीड लागणार नाही. पण येथील धर्ममार्तंडांच्या गळी या निरागस मुलाचे म्हणणे उतरेल का धर्ममार्तंडांनी निरागस मुलाच्या मनोगतातील ध्येयवाद नीट लक्षात घ्यावा, असे नम्रमणे वाटते.\nमहापुरुषांविषयीची कृतज्ञता व्य्नत करणारी कविता\n‘मीच त्याचं बोट धरलं’ हा महापुरुषांविषयी आदर व्य्नत करणारा कवितासंग्रह आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राचे वैचारिक प्रबोधन हे महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे याची तीव्र जाणीव कवीला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांनी सांस्कृतिक शुध्दिकरणाची चळवळ उभी करून येथील प्र��िक्रांतीवाद्यांच्या विरोधात संग्राम उभा केला आणि लोककल्याणाचे उद्घोष करणारे प्रमाणशास्त्र महाराष्ट्रातील लोकांना दिले. कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा इतिहास नीट अभ्यासला आहे याचा प्रत्यय ‘मीच त्याचं बोट धरलं’ या संग्रहातील महापुरुषांवरील कवितेतून दिसून येतो.जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, सवित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महामानवांनी महाराष्ट्रातील जातीयतेला आणि धर्मांधतेला सुरुंग लावला. येथील दीनदुबळ्यांचे यातनातांडव संपावे म्हणून समाजरचनेची पुनर्रचना केली. कवीने जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी आदरणीय माहामानवांविषयी कृतज्ञता व्य्नत करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. यावरून कवीची काव्यदृष्टी लक्षात येते. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवीमूल्यांनी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. या मानवीमूल्यांच्या केंद्रस्थानी माणूस आहे हेच वारंवार येथील समाजाला महामानवांनी पटवून दिले. या मूल्यांच्या बळावरच येथील मूलतत्त्ववादाशी त्यांनी निकराचे बंड पुकारले आणि समतेचे ध्वज खाली पडू दिले नाही. या महामानवांमुळेच महाराष्ट्रात माणुसकीचा विजयोत्सव साजरा करता आला याची जाणीव कवीला आहे.\nलेखणी ही नाते माझी\nधन्य तू जिजाऊ’ (पृ.क्र. 76)\nस्वराज्याची ज्योत पेटविणारी जिजामाता या महाराष्ट्राची राष्ट्रनायिका आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रावर मोघलशाही, आदिलशाहीआणि कुतुबशाहीचे राज्य होते त्यावेळेस जिजामातेने स्वराज्याच्या स्वाभिमानाचे बिगूल वाजविले. महाराष्ट्रातील लोकांमध्ये स्वराज्याचे जागरण करण्याचे काम जिजामाता या राष्ट्रमातेने केले आहे. त्याचबरोबर धर्माची चिकित्साही त्यांनी केली. महाराष्ट्रधर्माचा आदर्श त्यांनी समाजापुढे मांडला. महाराष्ट्रातील शूरवीर मराठ्यांनी इतरांकडे चाकरी करण्यापेक्षा स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना वाटत होते. स्वराज्य हा त्यांचा ध्यास होता. सर्वांना कवटाळणाऱ्या मातृत्वाविषयी कवीने कृतज्ञता व्य्नत केली आहे.\n‘परस्त्री तुज माते जैसी\nअसो कुठल्या ही धर्मपंथाचा\nतुझ्या दरबारी एकसमान’ (पृ.क्र. 42)\nवरील ओळींमधून शिवाजी महाराजांचा ���रस्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कवीने अधोरेखित केला आहे. शिवाजी महाराजांनी स्त्रीप्रतिष्ठेची काळजी घेतली. परस्त्री ही मातेसारखी आहे. स्त्रीचा कोणत्याही प्रकारचा अपमान महाराजांनी खपवून घेतला नाही. प्रस्थापित इतिहासकारांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी राजा म्हणून जाणीवपूर्वक उभी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. या इतिहासकारांनी मुस्लिमांचीही प्रतिमा हिंदूविरोधी अशीच निर्माण केली आहे. या चुकीच्या इतिहासातून हिंदू-मुस्लिम समाजाने बाहेर पडावे आणि महाराजांचा खरा इतिहास सर्वसामान्य माणसांनी जाणून घ्यावा. इतिहासद्रोही इतिहासकारांच्या भूलथापांना बळी पडून सर्वसामान्यांनी द्वेषाच्या जंगलात स्वतःला हरवू नये. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या इतिहासकारांच्या निरर्थक गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या सुज्ञ लोकांनी आपला वेळ गमवू नये. शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. शिवाजी महाराज हे मुस्लिमांचेही राजे होते. अठरापगड जातीला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे त्यांचे कसब अजोड होते याची जाणीव कवीला आहे.\nतुझ्या बुद्धीचा होता हा\nप्रभाव जोतिबा’ (पृ.क्र. 50)\nबहुजन समाजाच्या जीवनाची धुळधाण करणारा घटक महात्मा जोतीबांनी नीट समजून घेतला होता. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला मूळ माणुसकीशी जोडता येऊ शकत नाही हे महात्मा जोतीबांनी ओळखले. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी हवी असलेली साधनसामग्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध करून दिली. महात्मा जोतीबा फुले हे बहुजन समाजाच्या क्रांतीचे शिल्पकार आहेत. प्रतिगामी शिक्षणाने बहुजन समाजाला गुलाम केले. आधुनिक शिक्षणाने बहुजनाची संवेदनशीलता जपली जाईल म्हणून त्यांनी आधुनिक शिक्षणाचे महाद्वार बहुजनांसाठी उघडले. ही व्यापक समाजक्रांती होती. या समाजक्रांतीच्या महोत्सवाला कवीने मानाचा सलाम केला आहे.\nतुला आमचे वंदन’ (पृ.क्र. 51)\nकवी सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो कारण सावित्रीबाई फुले ह्या एकोणविसाव्या शतकातील आद्यशिक्षिका, तत्त्ववेत्त्या आहेत. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप समजले जात होते त्याकाळात सावित्रीबाईंनी महात्मा जोतीबा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांना शिक्षित करण्याचा विडा उचलला. त्यांनी भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा नवा आयाम दिला. भारतीय स्त्रियांच्या मनात वसलेल्या रूढी-परंपरांना बाहेर काढण्यासाठी महाआंदोलन उभे केले. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, म्हणून कवी सावित्रीबाईंना वंदन करतो.\n‘ज्याने लेखणीवरती तारला हा देश सारा\nहोता घटनेचा तो शिल्पकार भीम माझा\nसमतेचे निशाण घेऊन गाडली जातीयता\nकर्मठ रूढीवर केलेला प्रहार भीम माझा’\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला बाणेदारपणा शिकविला. आपल्या लेखणीद्वारे त्यांनी समतेची पायाभरणी केली. भारतीय समाज जातिविहीन, धर्मविहीन, स्त्री-पुरुषभेदविहीन व्हावा यासाठी देशात महाआंदोलन उभे केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित समाजरचना निकालात काढली. येथील समाजाची पुनर्रचना करून सामाजिक न्यायाची प्रस्थापना त्यांनी केली. सर्वच वंचितांचा वंचितपणा नष्ट करण्यासाठी त्यांनी महाआंदोलन उभारले. या महाआंदोलनाला कवीने आपल्या शब्दांतून उजाळा दिला आहे.\n‘मीच त्याचं बोट धरलं’ या कविता-संग्रहामधील प्रत्येक कवितेमधून नैतिकतेच्या भावमुद्रा उमटल्या आहेत. धार्मिक उन्मादाला बळी न पडता प्रत्येकाने आपली माणुसकी जपायला हवी. परस्परांतील द्वेषाचे रूपांतर माणसाच्या नैसर्गिक प्रेमात व्हावे असे कवी म्हणतो. कवी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेता घेता समूहाच्या मानसशास्त्रात बदल घडवू इच्छितो. समूहातील दुभंगलेपणा कवीला अस्वस्थ करतो. ही अस्वस्थता कवीला घायाळ करते. येथील व्यवस्था सर्वसामान्य माणसांना यातनांच्या हवाली करण्याचे षडयंत्र करीत आहे. या षडयंत्रातून समाजाने बाहेर पडायलाच हवे. हा क्रांतिकारी आशय येथील जाणत्या आणि विचार करणाऱ्या माणसांच्या मनात निर्माण करण्यात ‘मीच त्याचं बोट धरलं’ हा कवितासंग्रह यशस्वी झाला आहे. कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांचा ‘मीच त्याचं बोट धरलं’ हा कवितासंग्रह या देशाचे देशपण हरवू नये, या राष्ट्राचे राष्ट्रपण हरवू नये आणि या समाजाचे समाजपण हरवू नये आणि या समाजाच्या परिवर्तनाचे पंख कोणी कापू नये म्हणून धडपडणारा कवितासंग्रह आहे.\nया कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवीने सामान्य माणसाच्या ऊर्जेची महत्ता विशद केली आहे. सर्वच प्रकारच्या वाताहतीतून नव्याने उगवता येते हा मौलि��� संदेश कवीने दिला आहे. शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या पुढील काव्यप्रवासाला हार्दिक शुभेच्छा\nअंजुमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर.\nग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा...\nशाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांभाळून घ्या म्हणजे झालं\nअपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५\nपशु कुरबानी ही नेहमी प्रतिकात्मकच \nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nआजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला...\nहवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२०\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकें...\nख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधा...\nजिंदा रहने के लिए तेरी कसम...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ४)\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुनानी पॅथी आणि मालेगावचा काढा\nसामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव\nकाँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील \nकोविडच्या बहाण्याने शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण\n२४ जुलै ते ३० जुलै २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये - (भाग ४)\nशहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – म...\nउद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्ग...\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अ...\n‘सिप्ला’तर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोट...\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पू...\nलॉकडाऊनचा फटका; १२ कोटी भारतीयांनी गमावली नोकरी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न...\nऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी ...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ३)\nयुवा नेत्यांचा स्वार्थ नडतोय\nद पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर\n१७ जुलै ते २३ जुलै २०२०\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\nचौथे खलीफा हजरत अली रजि.\nकोरोनाचा दंश हवेतही पसरतोय\nऑनलाइन शिक्षण कुठे नेऊन ठेवणार\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिध...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)\n१० जुलै ते १६ जुलै २०२०\nयूजीसी ने परीक��षेसंदर्भात जाहीर केलेल्या मार्गदर्श...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानुर...\nएका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यश...\nअमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.\nधार्मिक स्वातंत्र्य : भारत कुठे उभा आहे\nचीनची घुसखोरी भ्रम आणि वास्तव\n०३ जुलै ते ०९ जुलै २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमी त्याचं बोट धरलं\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प ...\nकोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)\nकोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा\nभिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात\nशासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला ...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/anniversary-big-blow-to-facebook-10-lakh-active-users-fell-shares-fell-25-129367864.html", "date_download": "2022-05-25T03:38:49Z", "digest": "sha1:RLAFMINF4AFQZJYXC6T3OY6P7GWKZJI4", "length": 7993, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वर्धापनदिनी फेसबुकला मोठा झटका; 10 लाख सक्रिय युजर घटले, शेअरमध्ये 25% घसरण, मार्केट कॅपलाही 17.5 लाख कोटी रु. चा फटका | Anniversary big blow to Facebook; 10 lakh active users fell, shares fell 25% | Marathi News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवे संकट:वर्धापनदिनी फेसबुकला मोठा झटका; 10 लाख सक्रिय युजर घटले, शेअरमध्ये 25% घसरण, मार्केट कॅपलाही 17.5 लाख कोटी रु. चा फटका\nफेक न्यूजसह अनेक आरोप असलेल्या सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीसमोर नवे संकट\nलाँचिंगची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी फेसबुक आणि तिच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. पॅरेंट कंपनी मेटाद्वारे बुधवारी जारी तिमाही अहवालानुसार, फेसबुकने २०२१ च्या अखेरच्या तीन महिन्यांत १० लाख सक्रिय युजर्स गमावले आहेत. त्यामुळे गुरुवारी अमेरिकी शेअर बाजार उघडल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये २५.४५% ची घसरण झाली. मार्केट कॅप एका झटक्यात १७.५ लाख कोटी रुपयांनी घटून ५१.२ लाख कोटी रुपये झाले. एक दिवसाआधी ते ६८.७ लाख कोटी रुपये होते. म्हणजे कंपनीचे शेअर आणि मार्केट कॅप दीड वर्षापूर्वीच्या (१७ जुलै २०२०) स्तरावर आले. गुरुवारी ट्रेडिंगदरम्यान शेअरचा भाव २४०.८० डॉलर होता.\n४ फेब्रुवारी २००४ ला सुरुवात, २००९ पासून सक्रिय युजर्सची संख्या जाहीर करणे आणि २०१२ मध्ये शेअर बाजारात लिस्टेड झाल्यानंतर फेसबुकला प्रथमच अशा स्थितीचा सामना करावा लागला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या निराशाजनक कामगिरीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मही जबाबदार आहे. मेटाला २०२१ च्या अंतिम तिमाहीत ७७,२५० कोटी रुपयांचा नफा झाला होता तरीही दररोजच्या युजर्सची संख्या अपेक्षेनुसार वाढू शकली नाही. ऑक्टोबरअखेरीस नाव बदलून मेटाव्हर्स ठेवल्यानंतर कंपनीचा हा पहिला निकाल आहे. उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी राहण्यासाठी कंपनीने अॅपललाही जबाबदार ठरवले आहे. तिचे म्हणणे आहे की, अॅपलने प्रायव्हसी नियमांत केलेल्या बदलामुळेही समस्या निर्माण झाली आहे. कंपनीने म्हटले आहे की, टिकटॉक आणि गुगलच्या यू ट्यूबकडूनही तिला आव्हान मिळत आहे.\nयाचा परिणाम इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या शेअरवरही झाला. ट्विटरचे शेअर ८.०३% नी घसरून ३३.५८ डॉलरवर आले. स्नॅपचे शेअर १७.८०% नी घसरून २६.३६ डाॅलरच्या खालच्या स्तरावर आले. पिंटरेस्टचे शेअर १०.७६% नी घसरून २४.३९ डॉलरच्या स्तरावर आले. स्पॉटिफाय टेकच्या शेअरमध्ये १३.४०% ची घसरण झाली. कंपनीच्या शेअरचे दर घटून १६६.२० डॉल���वर आले.\n६ मोठ्या वादांनी फेसबुकला नेले बॅकफूटवर, पुनरागमन आव्हानात्मक\nअमेरिकी संसदेवरील हल्ल्याच्या घटनेत फेसबुकवर द्वेष पसरवण्याचा आरोप झाला. लसीबाबत चुकीची माहिती रोखण्यास फेसबुक अपयशी ठरली. महामारीशी संबंधित चुकीची पोस्टही हटवण्यात आली नाही. म्यानमार नरसंहारासाठी रोहिंग्यांनी कंपनीवर हेट स्पीचचा आरोप करत ११ लाख कोटींचा खटला दाखल केला होता. तरुण युजर्सवर चुकीचा परिणाम होत असल्याची माहिती मिळूनही कंपनीने काही केले नाही, असे फ्रान्सेस होगॅनने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियात न्यूज शेअरिंगवर बंदी, ट्रम्प यांना बॅन केल्याने खूप टीका झाली. तज्ज्ञांच्या मते, कंपनीसाठी आता पुनरागमन आव्हानात्मक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/attractive-features-of-tata-capital-s-flexi-plus-loans-benefit-according-to-customer-needs-mhpw-654234.html", "date_download": "2022-05-25T04:48:14Z", "digest": "sha1:K7AYTMNGFHDRFEDX7GXGFA6NMBVEAFDX", "length": 9925, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Attractive features of Tata Capital s flexi Plus Loans Benefit according to customer needs mhpw - Tata Capital च्या 'फ्लेक्सी प्लस लोन्स'ची आकर्षक फीचर्स; ग्राहकांच्या गरजांनुसार फायदा मिळणार – News18 लोकमत", "raw_content": "\nTata Capital च्या 'फ्लेक्सी प्लस लोन्स'ची आकर्षक फीचर्स; ग्राहकांच्या गरजांनुसार फायदा मिळणार\nTata Capital च्या 'फ्लेक्सी प्लस लोन्स'ची आकर्षक फीचर्स; ग्राहकांच्या गरजांनुसार फायदा मिळणार\nटाटा कॅपिटलच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांना अनुसरून स्वातंत्र्य व सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने कर्जांचा हा नवा विभाग सुरु करण्यात आला आहे. टाटा कॅपिटलच्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये 'फ्लेक्सी प्लस लोन्स' चा लाभ घेता येईल.\nWhatsapp वर दोन मिनिटात मिळवा होम लोन; HDFC बँकेची खास सुविधा, चेक करा प्रोसेस\nनुकतेच नोकरीला लागले असाल तर घर खरेदीची योग्य वेळ कोणती पाहा तज्ज्ञ काय सांगतात\nSBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार\nकाही मिनिटात चेक तुमचा सिबिल स्कोअर; कर्ज मिळण्यासाठी होतो फायदा\nमुंबई, 7 जानेवारी 2022 : टाटा कॅपिटल या टाटा ग्रुपमधील प्रमुख आर्थिक सेवा कंपनीने 'फ्लेक्सी प्लस लोन्स' ही नवीन श्रेणी सादर केली असून सर्व उत्पादन विभागांमध्ये त्यांचा लाभ घेता येणार आहे. टाटा कॅपिटलच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांना अनुसरून स्वातंत्र्य व सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने कर्जांच��� हा नवा विभाग सुरु करण्यात आला आहे. टाटा कॅपिटलच्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये 'फ्लेक्सी प्लस लोन्स' चा लाभ घेता येईल. >> व्यक्तिगत कर्ज (Personal Loan) >> व्यवसाय कर्ज (Business Loan) >> संपत्तीवरील कर्ज (Asset Loan) >> दुचाकीसाठी कर्ज (Bike Loan) >> वापरलेल्या कारच्या खरेदीसाठी कर्ज (Used Car Loan) >> गृह कर्ज (Home Loan). अनेक नवीन वैशिष्ट्यांसह प्रत्येक उत्पादनामध्ये अधिक जास्त लवचिकता आणण्यात आलेली असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजांप्रमाणे कर्ज सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' ची प्रमुख वैशिष्ट्ये >> कर्ज परतफेडीचा कालावधी अधिक जास्त >> ओव्हरड्राफ्ट सुविधा\nप्रत्येक उत्पादनाची वैशिष्ट्ये वेगवेगळी 'फ्लेक्सी प्लस लोन्स' च्या शुभारंभ प्रसंगी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे एमडी सरोश अमरिया यांनी सांगितले, टाटा कॅपिटलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्याजोगी, किफायतशीर व सुविधाजनक आर्थिक उत्पादने सादर करून ग्राहकांना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' या आमच्या नव्या सुविधेमध्ये अधिक जास्त लवचिक लाभांचा समावेश करण्यात आला आहे, ग्राहकांना आपल्या आर्थिक गरजांनुसार कर्ज सुविधांचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करवून देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. आमच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर आमच्या उत्पादनांचा लाभ अगदी पटकन आणि सहजपणे घेता येऊ शकतो. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' च्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना अधिक जास्त सेवासुविधा आणि मूल्य प्रदान करण्याचे आमचे उद्धिष्ट आहे. 'फ्लेक्सी प्लस लोन्स' ची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या सुविधांचे लाभ घेता यावेत यासाठी एक विशेष एकात्मिक मार्केटिंग कॅम्पेन - 'इंडिया - अपने मन की करो' सुरु करण्यात येणार आहे. या कॅम्पेनमध्ये 3 विनोदी शॉर्ट फिल्म्स आहेत ज्यामध्ये नवीन उत्पादनांची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात आली आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/57-year-old-odisha-tribal-mla-angad-kanhar-appears-for-matric-exam-4-decades-after-dropping-out-rjs00", "date_download": "2022-05-25T02:56:54Z", "digest": "sha1:T4AANPPRCMO7BHQEYRDVH2THTUMLZ3HC", "length": 8670, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "ओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा... | Sakal", "raw_content": "\nओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा...\nओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा...\nभुवनेश्वर : ओडिशात शालेय जीवनात महत्वाची समजल्या जाणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. राज्यभरातील जवळपास सहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. विधानसभा निवडणुकीची राजकीय ‘परीक्षा’ उत्तीर्ण झाल्यावर बिजू जनता दलाचे फुलबनी मतदारसंघाचे आमदार अंगद कान्हर हेही दहावीची परीक्षा देत आहेत. कंधमाल जिल्ह्यातील पिताबरी गावातील रुजंगी हायस्कूलमध्ये त्यांनी शुक्रवारी दुसरा पेपर दिला. कान्हर यांनी १९७८ मध्येच शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले हाते, अशी माहिती त्यांच्या नजीकच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यानंतर, हे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली.\nत्यांनी २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर आठवीची परीक्षा दिली. दरम्यान, आमदार म्हणून कान्हार यांना कोणतही विशेष वागणूक दिली जात नसल्याची माहिती परीक्षाकेंद्राच्या अधीक्षक अर्चना बासा यांनी दिली. ते इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देत आहेत. परीक्षेपूर्वी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांची तपासणी करून प्रवेश देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. ओडिशात दहावीच्या परीक्षेसाठी यंदा पाच लाख ८५ हजार ७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यभरातील ३,५४० परीक्षा केंद्रावरून विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्याचप्रमाणे, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी ३५ हजार शिक्षक काम करत आहेत.\nकाही पंचायत सदस्य आणि माझ्या चालकाने दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. मी परीक्षेत उत्तीर्ण होईल की अनुतीर्ण हे मला माहित नाही. मात्र, दहावीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या इच्छेने मी ही परीक्षा देत आहे.\n-अंगद कान्हर, आमदार, ओडिशा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-language-awareness-should-be-maintained-while-criticizing-nad86", "date_download": "2022-05-25T04:16:59Z", "digest": "sha1:NBVIY6KXPE5UGS42TQQWS7ORBUGE2UF6", "length": 10878, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "देवेंद्र फडणवीस म्हणाले, टिका करताना भाषेचे भान राखले पाहिजे | Sakal", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, टिका करताना भाषेचे भान राखले पाहिजे\nकोल्हापूर : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. तिचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला. टिका करताना भाषेचे भानं राखले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. (Language awareness should be maintained while criticizing)\nकेतकी चितळे (Ketki Chitale) ही अधूनमधून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच आक्षेपार्ह शब्दात टिका केली. केतकीने फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केली. ॲड. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट आहे. ही पोस्ट तिने आपल्या वॉलवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली आहे. यामध्ये ‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक’ असे शब्द वापरण्यात आले आहेत.\nहेही वाचा: एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह कुटुंबीयांना जाळले; स्वतः केली आत्महत्या\nनुकतीच शरद पवारांनी साताऱ्यात कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली होती. कष्टकऱ्यांची व्यथा सांगणाऱ्या कवितेत हिंदू देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केले होते. शरद पवारांनी देवी-देवतांचे बाप काढल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर केतकीने शरद पवारांवर (sharad pawar) आक्षेपार्ह भाषेत टिका केली आहे. या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर तिच्या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळेच तिच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.\nकोल्हापूरमध्ये पत्रकारांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टचा विरोध केला. कोणाविरुद्ध टिका करताना आपण काय भाषा वापरतो याचे आपल्याला भान असले पाहिजे. आजकाल सोशल मीडियावर बेताल बोललं जात आहे. खालच्या दर्जाचे शब्द वापरले जात आहे. हे योग्य नाही, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.\nचित्रा वाघ यांनी केला विरोध\nटीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिच्या विधानाचा भाजकडूनही विरोध होत आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘केतकी चितळेसारख्या प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला व संस्कृतीला नक्कीच गालबोट आहेत.. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर काहीही बोललं जाणार असेल, तर ते खपवून घेण्याचा प्रश्नच नाही.. पोलीसांनी योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून अशी विकृत भाषा वापरण्यासाठी कोणीही धजावणार नाही..’ असे ट्विट करून चित्रा वाघ यांनी विरोध दर्शवला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b06198-txt-mumbai-20220511024031", "date_download": "2022-05-25T03:02:47Z", "digest": "sha1:COLNMZGUZTHNR7OPHPGYVCAJQLHCMDRT", "length": 6504, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद | Sakal", "raw_content": "\nराज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद\nराज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद\nमुंबई, ता. ११ : राज्यात मंगळवारी एकूण २२१ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या\n७८,७९,८४३ झाली आहे. राज्यात आज २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यासह राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,५८१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या सक्रिय रुग्णांमुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात बुधवारी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १,४७,८५० एवढे मृत्यू नोंदवले गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०४,५२,७३८ ���्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७९,८४३ (०९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-vahini-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T03:52:54Z", "digest": "sha1:WZKSF35HYZTZWQ773FUBYQMT2TWISYPR", "length": 10317, "nlines": 122, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Birthday Wishes For Vahini In Marathi", "raw_content": "\nवहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Vahini In Marathi\nBirthday Wishes For Vahini In Marathi: वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वहिनी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी \nवहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nएवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी \nह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,\nआजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,\nआणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा \nउगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,\nउगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,\nईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो \nवहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nनाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले,\nपूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा \nआज एक खास दिवस आहे,\nतुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे,\nआणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा,\nतुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात \nकधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,\nसमुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,\nआणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं \nतुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,\nतुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,\nत्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,\nहीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी\nतुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,\nतुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,\nजेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो \nउंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,\nएक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस,\nमनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,\nनणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..\nआज आला आहे एक खास दिवस,\nमाझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…\nखूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु\nआणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते \nContent Are: वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Vahini Happy Birthday Marathi, Happy Birthday Vahini In Marathi, Vahini Sathi Birthday Wishes In Marathi.\nनवा गंद नवा आनंद\nनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावा\nव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी\nह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा \nतुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा,\nतुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा \nसुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,\nआणि या दिवसाच्या अनमोल आठवणी\nतुझ्या हृदयात सतत तेवत राहो \nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nयेणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश,\nआणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि\nतुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी \nआज तुमचा वाढदिवस आहे,\nआणि आज च्या खास दिवशी,\nज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही\nअसं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,\nमी स्वतःला भाग्यवान समजतो कारण\nतुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत \nचेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…\nअसाच राहो तो कायम\nमी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना \nमाझी अशी इच्छा आहे की,\nजेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल\nतेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल,\nआज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील \nनणंद वाढदिवस शुभेच्छा मराठी\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/peek-rod", "date_download": "2022-05-25T03:21:15Z", "digest": "sha1:DFMODNHVLC5S3RB7CGXJEFW647JCZIAT", "length": 12797, "nlines": 138, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "चीन पीक रॉड उत्पादक आणि पुरवठादार - हेन्ग्बो", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nघर > उत्पादने > पीक अर्ध-तयार उत्पादने > पीक रॉड\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nपीईके 3 डी प्रिंटिंग फिलामेंट\nपीक रॉड्स सर्वज्ञात आहेतरासायनिक प्रतिरोधचा उत्तम शिल्लक असल्याने सर्व थर्मोप्लास्टिकमध्ये प्रतिकार आणि उष्णता प्रतिरोधक परिधान करा.\nपीक रॉडs आहेतविविध वैशिष्ट्ये आणि आकार, जसे कीप्लेट्स / पत्रके, बार/ रॉड्स, पाईप्स, चित्रपट, मोनोफिलेमेंट्स इ.\nरासायनिक प्रतिकार:पीक रॉडएकाग्र केलेल्या मजबूत ऑक्सिडायझिंग acidसिडशिवाय विस्तृत तापमान बॉक्स एकाग्रतेमध्ये विविध variousसिड आणि क्षार द्रावणास प्रतिरोधक आहे. पीईकेके जवळजवळ सर्व सॉल्व्हेंट्समध्ये विविध तापमान आणि एकाग्रता श्रेणींमध्ये वापरले जाऊ शकतात.\nअत्यंत उच्च यांत्रिक गुणधर्मःपीक रॉड आहेeअत्यंत उच्च तन्यता, संकुचित आणि प्रभाव शक्ती, जे उच्च तापमानात वापरले जाते तेव्हा उत्कृष्ट यांत्रिक गुणधर्म राखेल.\nउत्कृष्ट मितीय स्थिरता: अत्यंत उच्च कडकपणा आणि रेंगाळलेली शक्ती, कमी पाण्याचे शोषण दर आणि एक लहान रेषेचा विस्तार गुणांक.\nAnti-hydrolysआहेand radiation:पीक रॉडबर्‍याच काळासाठी उच्च तापमान आणि उच्च दाब पाण्याच्या वाफ वातावरणामध्ये वापरले जाऊ शकते, एक्स आणि वाय रे किरणोत्सर्गाला अत्यंत तीव्र प्रतिकार आहे आणि त्यात चांगली ज्योत मंद आणि विद्युत कार्यक्षमता आहे. UL94V-0 ग्रेड कोणतीही ज्योत मंद न जोडता साध्य करता येते आणि उच्च तापमानातदेखील याची चांगली विद्युत कार्यक्षमता असते.\nपीक रॉडsठराविक अनुप्रयोग:Aइरोस्पेस/ एस्वयंचलित यंत्र /Mमूलभूत /Sभावनादर्शक /Eव्याख्याने /Pइट्रोकेमिकल /Aनेलिकल उपकरण /Gएनिरल मशीनरी इ.\nव्यावसायिक उत्पादन म्हणून, आम्ही आपल्याला जीएफआर-पीक रॉड प्रदान करू इच्छितो. आणि आम्ही तुम्हाला विक्री नंतरची सेवा आणि वेळेवर वितरण ऑफर करू.\nआमच्या फॅक्टरीतून सीएफआर-पीईके रॉड विकत घेतल्याबद्दल आपण खात्री बाळगू शकता आणि आम्ही तुम्हाला विक्री नंतरची सेवा आणि वेळेवर वितरण देऊ.\nएक व्यावसायिक ईएसडी पीईके रॉड मॅन्युफॅक्चरिंग म्हणून, आपण आमच्या कारखान्यातून ईएसडी पीईके रॉड खरेदी करण्याचे आश्वासन देऊ शकता आणि आम्ही आपल्याला विक्री नंतरची सेवा आणि वेळेवर ���ितरण ऑफर करू.\nखाली सिरेमिक पीईके रॉडची ओळख आहे, मला आशा आहे की आपणास सिरेमिक पीईके रॉड अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात मदत होईल. नवीन आणि जुन्या ग्राहकांना एकत्र चांगले भविष्य तयार करण्यासाठी सहकार्य करणे सुरू ठेवण्यासाठी आपले स्वागत आहे\nव्यावसायिक उत्पादन म्हणून, आम्ही आपल्याला पीईके रॉड निसर्ग प्रदान करू इच्छितो. आणि आम्ही तुम्हाला विक्री नंतरची सेवा आणि वेळेवर वितरण ऑफर करू.\nहेन्गबो कडून {77 Buy खरेदी करा जे चीनमधील अग्रगण्य {77 bo उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. आमची उत्पादने देखील विक्री नंतर चांगली सेवा प्रदान करतात. आमच्या उत्पादनांमध्ये सीई प्रमाणपत्र आहे. आपल्याला कमी किंमत, टिकाऊ उत्पादने मिळवायची असतील तर आपण घाऊक करू शकता. आमची उत्पादने ग्राहकांना कोटेशन देऊ शकतात. जर मला घाऊक करायचे असेल तर तू मला कोणती किंमत देईल जर आपली घाऊक प्रमाणात मोठी असेल तर आम्ही आपल्याला स्वस्त किंमत प्रदान करू शकतो. आमच्याकडे सानुकूलित आणि उच्च गुणवत्तेची स्टॉक उत्पादने देखील आहेत. आमच्या फॅक्टरीला भेट देण्यासाठी आणि आमच्याशी सहकार्य करण्यासाठी देश-विदेशातील मित्र आणि ग्राहकांचे स्वागत आहे, आम्ही दुहेरी-विजय मिळवू अशी आशा आहे.\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-05-25T03:17:04Z", "digest": "sha1:ACKTZIHCMD5WPZVEZL5LKSUQCU3ERFHF", "length": 4759, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\n→‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा\nNmisal (चर्चा)यांची आवृत्ती 1120050 परतवली.\nNmisal (चर्चा)यांची आवृत्ती 1120046 परतवली.\nNmisal (चर्चा)यांची आवृत्ती 1120047 परतवली.\ncorrection as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB\nनवीन पान: '''शिर्डी''' महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. == खासदार == {{ल���…\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T03:20:27Z", "digest": "sha1:6C7F6OLIQFWZ4CK3Q6WT57KYNOQVAWAH", "length": 6633, "nlines": 134, "source_domain": "washim.gov.in", "title": "जिल्हा रुग्णालय वाशिम येथे नीती आयोगा अंतर्गत HD Laproscopic System करिता Generator Set 40 KVA खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत. | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nजिल्हा रुग्णालय वाशिम येथे नीती आयोगा अंतर्गत HD Laproscopic System करिता Generator Set 40 KVA खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत.\nजिल्हा रुग्णालय वाशिम येथे नीती आयोगा अंतर्गत HD Laproscopic System करिता Generator Set 40 KVA खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत.\nजिल्हा रुग्णालय वाशिम येथे नीती आयोगा अंतर्गत HD Laproscopic System करिता Generator Set 40 KVA खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत.\nजिल्हा रुग्णालय वाशिम येथे नीती आयोगा अंतर्गत HD Laproscopic System करिता Generator Set 40 KVA खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत.\nजिल्हा रुग्णालय वाशिम येथे नीती आयोगा अंतर्गत HD Laproscopic System करिता Generator Set 40 KVA खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत.\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/884.html", "date_download": "2022-05-25T04:23:09Z", "digest": "sha1:TKEPA6CH37ADOVMXX2FRVDQI6RFU6NKU", "length": 16793, "nlines": 233, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुला���ंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > संतांचा उपदेश > संतांचे अभंग > ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २\nज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २\nज्ञानदेवम्हणेविठ्ठलासी ॥ समाधानतूंचिहोसी ॥\nपरीसमाधिहेतुजपासी ॥ घेईनदेवा ॥१॥\nनलगेमजभुक्ती ॥ नलगेमज मुक्ती ॥\nतुझ्याचरणींअती ॥ थोराआर्ती ॥२॥\nविठोजीम्हणेज्ञानदेवा ॥ ज्ञानसागराअनुभवा ॥\nचनेंचिविसावा ॥ झालामज ॥३॥\nऐकेज्ञान चक्रवर्ती ॥ तूंतंवज्ञानाचीचमूर्ती ॥\nपरीपुससीजे आर्ती ॥ तेकळलीमज ॥४॥\nएकएकअनुभव कृपा ॥ पदांतरेंकेलासोपा ॥\nतरीयांतमाझीकृपा ॥ सकळहीवोळली ॥५॥\nज्ञानदेवाचरणींमिठी ॥ नेंसीपडलीएकेगोठी ॥\nदृश्यादृश्यझालीएक भेटी ॥ प्रत्यक्षभेटविलेंसी ॥६॥\nकरठेउनीकुरदृष्टी ॥ प्रत्यक्षभेटविलेंसी ॥६॥\nकरठेउनीकुर ॥ सर्वांगन्याहारन्याहाळी ॥\nम्हणेतुवां घेतलीजेआळी ॥ तेसिद्धीतेंपावेल ॥७॥\nनामा उभा ॥ असे सन्मुख ॥ थोरखेददुःख ॥\nम्हणे ज्ञानांजनमहासुख ॥ समाधीघेतसे ॥८॥\nसंत मुक्ताबाईचे अभंग : १\nसंत नरहरीसोनारांचे अभंग : २\nसंत बहिणाबाईचे अभंग : २\nसंत नरहरीसोनारांचे अभंग : १\nसंत बहिणाबाईचे अभंग : १\nसंत निळोबांचे अभंग : २\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/marathvada/", "date_download": "2022-05-25T03:55:20Z", "digest": "sha1:52Y5TABCWVWEI4RMAECWE3XD4ZENHFWO", "length": 16561, "nlines": 281, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathvada Marathi News, Marathvada Latest Marathi News, Marathvada News Headlines & Updates | मराठवाडा मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nकळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील प्राणवायू प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले.\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\n१८ एप्रिल रोजी हा प्रकल्प परभणीसाठी मंजूर झाला होता.\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nअनेकांनी दररोज काही तास या कामासाठी आम्ही देऊ व पडेल ते काम करू, अशी तयारी दाखवली.\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nदुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वाढल्याने प्राणवायूची गरजही वाढली.\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ\nऔरंगाबाद येथे पीएम केअर निधीतून १५० व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. त्यापैकी पूर्वी देण्यात आलेल्या ५० पैकी ४२ व्हेंटिलेटर सुरू असल्याचा दावा…\nजालना शहरातील दोन खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत.\n२१८ मे. टन प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आदेश\nकरोनाचा फैलाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त करून, निय���ांच्या कठोर पालनासाठी पोलिसांना एसआरपी आणि गृहरक्षक दलाची मदत घेण्याची सूचना केली.\nकरोनाबाधित मुलांवर महिनाभर लक्ष ठेवा\nदुसऱ्या लाटेत बालकांमध्ये करोना संसर्गाची लागण झपाटय़ाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nजालना येथे एक हजार खाटांचे आणखी एक करोना रुग्णालय\nउद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जालना येथे करोना उपचारासाठी एक हजार खाटांचे आणखी एक रुग्णालय उभे करण्यात येणार आहे.\nबीड जिल्ह्यत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या प्रतिजन चाचण्याबीड\nबीड जिल्ह्यत सोमवारी प्रशासनाच्या वतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या.\nएप्रिलमधील करोनाबाधितांची संख्या गतवर्षीच्या १२ महिन्यांपेक्षा अधिक\nमे महिन्यातील करोनाबाधितांचा आकडा दररोज हजारापेक्षा अधिक आहे.\nआमदार संजय शिरसाठांविरोधात कोणता गुन्हा दाखल\nमराठवाडय़ातील ८ जिल्ह्यंमध्ये कुठेही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी नाही.\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\nलोकमानस : दक्षिण आशियाई देशांनी धडा घ्यावा\nचतु:सूत्र : एकात्म मानव दर्शन-अभिशासनविचार\nअग्रलेख : ‘क्वाड’च्या कुशीतले काटे\nअन्वयार्थ : करार झाले, पण गुंतवणूक\nसाम्ययोग : भेद-भावनेचे मूळ\nकाश्मीर धुमसताच ठेवायचा आहे..\nअन्वयार्थ : राष्ट्रीय नेतृत्वाची हौस..\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भ���च्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/lifestyle-photos/special-tips-to-overcome-period-problems-481968.html", "date_download": "2022-05-25T04:20:43Z", "digest": "sha1:OWZYZ4VEA6XPAQJGSFWX7S77QLTPLGZ7", "length": 7709, "nlines": 117, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Photo gallery » Lifestyle photos » Special tips to overcome period problems", "raw_content": "Health care : पीरियड्सचा त्रास कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा\nपिरियड्समध्ये महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्या अनेकदा गोळ्या खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र, आपण काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकतो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे\nपिरियड्स हे शब्द जरी उच्चारले तरी अनेक मुलींना टेन्शन येते. दर महिन्याला 4 दिवस सहन करावा लागणार त्रास हा कोणत्याही मुलीला नको असतो.\nपिरियड्समध्ये महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्या अनेकदा गोळ्या खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र, आपण काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकतो.\nजेव्हा तुम्हाला पिरियड्स येणार असतील, त्यापूर्वी एक आठवडा मनुके आणि केसर पाण्यात भिजवून खावेत. तुमच्या डायटमध्ये दररोज ��ोड आलेले कडधान्य उकडून खा किंवा एक फळ खा.\nवेदना आणि सूज कमी करण्यासाठी दालचिनी जेवणात किंवा सॅलडमध्ये वापरली जाऊ शकतात. यासाठी आपण एका ग्लास कोमट पाण्यात दालचिनी मिक्स करा आणि प्या.\nआपण पोटफुगीच्या समस्येने त्रस्त आहात का मग या गोष्टी खाणे टाळा\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nSumona Chakravarti: सुमोना चक्रवर्ती होणार मुखर्जी कुटुंबाची सून राणी मुखर्जी, काजोलच्या चुलत भावाशी करणार लग्न\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nMotorola : मोटोरोला तब्बल 200MP कॅमेरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत… काय असणार खास\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k2s058.htm", "date_download": "2022-05-25T03:12:19Z", "digest": "sha1:XP2KQ6IPMQCCEZK2JUSJ5LFPMAHYZ767", "length": 59145, "nlines": 1459, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - अयोध्याकाण्ड - । अष्टपञ्चाशः सर्गः ।", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग ��१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nदशरथस्याज्ञया सुमन्त्रेण श्रीरामलक्ष्मणयोः संदेशस्य श्रावणम् -\nमहाराज दशरथांच्या आज्ञेने सुमंत्रांनी श्रीराम आणि लक्ष्मणाचा संदेश ऐकविणे -\nप्रत्याश्वस्तो यदा राजा मोहात् प्रत्यागतस्मृतिः \nतदाजुहाव तं सूतं रामवृत्तान्तकारणात् ॥ १ ॥\nमूर्च्छा दूर झाल्यावर ज्यावेळी महाराज भानावर (शुद्धिवर) आले त्यावेळी सुस्थिर चित्त होऊन त्यांनी श्रीरामांचा वृत्तान्त ऐकविण्यासाठी सारथी सुमंत्रांना समोर बोलावले. ॥१॥\nतदा सूतो महाराज कृताञ्जलिरुपस्थितः \nराममेवानुशोचन्तं दुःखशोकसमन्वितम् ॥ २ ॥\nत्या समयी सुमंत्र श्रीरामांच्याच शोकात आणि चिंतेत निरंतर बुडून राहणार्‍या, दुःख-शोकाने व्याकुळ झालेल्या महाराज दशरथांच्या जवळ हात जोडून उभे राहिले. ॥२॥\nवृद्धं परमसंतप्तं नवग्रहमिव द्विपम् \nविनिःश्वसन्तं ध्यायन्तमस्वस्थमिव कुञ्जरम् ॥ ३ ॥\nराजा तु रजसा सूतं ध्वस्ताङ्‌गं समुपस्थितम् \nअश्रुपूर्णमुखं दीनमुवाच परमार्तवत् ॥ ४ ॥\nज्याप्रमाणे जंगलातून नुकताच पकडून आणलेला हत्ती आपल्या यूथपति गजराजाचे चिंतन करीत दीर्घ श्वास घेत रहातो आणि अत्यंत संतप्त आणि अस्वस्थ होऊन जातो त्या प्रकारेच वृद्ध दशरथ राजे श्रीरामांसाठी अत्यंत संतप्त होऊन दीर्घ श्वास घेत त्यांचेच चिंतन करीत अस्वस्थसे झाले होते. राजांनी पाहिले की सारथ्याचे सारे शरीर धुळीने भरलेले आहे. हा समोर उभा आहे. याच्या मुखांवरून अश्रुंची धारा वहात आहे आणि हा अत्यंत दीन दिसत आहे. त्या अवस्थेत राजांनी अत्यंत आर्त होऊन त्याला विचारले- ॥३-४॥\nक्व नु वत्स्यति धर्मात्मा वृक्षमूलमुपाश्रितः \nसोऽत्यन्तसुखितः सूत किमशिष्यति राघवः ॥ ५ ॥\n धर्मात्मा राघव वृक्षाच्या बुंध्याचा (सहारा) आश्रय घेऊन कोठे निवास करील जे अत्यंत सुखात वाढलेले आहेत ते माझे लाडके राम तेथे काय खातील जे अत्यंत सुखात वाढलेले आहेत ते माझे लाडके राम तेथे काय खातील \nदुःखस्यानुचितो दुःखं सुमन्त्र शयनोचितः \nभूमिपालात्मजो भूमौ शेते कथमनाथवत् ॥ ६ ॥\n जे दुःख भोगण्यास योग्य नाहीत, त्याच श्रीरामांना भारी दुःख प्राप्त झाले आहे. जे राजोचित शय्येवर शयन करण्यास योग्य आहेत, ते राजकुमार श्रीराम अनाथाप्रमाणे भूमिवर कसे झोपत असतील \nयं यान्तमनुयान्ति स्म पदातिरथकुञ्जराः \nस वत्स्यति कथं रामो विजनं वनमाश्रितः ॥ ७ ॥\n’जे यात्रा करीत असता त्यांच्या मागे मागे पायदळ, रथी आणि (हत्ती) गजदलासहित सेना चालत असे तेच श्रीराम निर्जन वनात पोहोंचल्यावर तेथे कसे निवास करतील \nकथं कुमारौ वैदेह्या सार्धं वनमुपाश्रितौ ॥ ८ ॥\n’जेथे अजगर आणि व्याघ्र-सिंह आदि हिंस्त्र पशु विचरत असतात तथा काळे सर्प ज्याचे सेवन करतात त्याच वनाचा आश्रय घेणारे माझे दोन्ही कुमार सीतेसह तेथे कसे बरे रहातील \nसुकुमार्या तपस्विन्या सुमन्त्र सह सीतया \nराजपुत्रौ कथं पादैरवरुह्य रथाद् गतौ ॥ ९ ॥\n परम सुकुमारी तपस्विनी सीतेसह ते दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण रथांतून उतरून पायी कसे गेले असतील \nसिद्धार्थः खलु सूत त्वं येन दृष्टौ ममात्मजौ \nवनान्तं प्रविशन्तौ तावश्विनाविव मन्दरम् ॥ १० ॥\n तू कृत्यकृत्य झाला आहेस कारण की जसे दोन्ही अश्विनीकुमार मंदराचलाच्या वनात जातात, त्याप्रकारेच वनात प्रवेश करणार्‍या माझ्या दोन्ही पुत्रांना तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. ॥१०॥\nकिमुवाच वचो रामः किमुवाच च लक्ष्मणः \nसुमन्त्र वनमासाद्य किमुवाच च मैथिली ॥ ११ ॥\n वनात पोहोचल्यावर श्रीरामांनी तुम्हाला काय सांगितले लक्ष्मणाने काय म्हटले तथा मैथिली सीतेने काय संदेश दिला \nआसितं शयितं भुक्तं सूत रामस्य कीर्तय \nजीविष्याम्ययमेतेन ययात��रिव साधुषु ॥ १२ ॥\n तू श्रीरामांचे बसणे, झोपणे, खाणे- पिणे यांच्याशी संबंधित (सर्व) गोष्टी सांग. ज्या प्रमाणे स्वर्गांतून पडलेले राजा ययाति सत्पुरुषांमध्ये उपस्थित झाल्याने सत्संगाच्या प्रभावाने पुन्हां सुखी झाले, त्याच प्रमाणे तुमच्या सारख्या साधुपुरुषाच्या मुखाने पुत्राचा वृत्तान्त ऐकून मी सुखपूर्वक जीवन धारण करू शकेन.’ ॥१२॥\nइति सूतो नरेन्द्रेण चोदितः सज्जमानया \nउवाच वाचा राजानं स बाष्पपरिबद्धया ॥ १३ ॥\nमहाराजांनी या प्रकारे विचारल्यावर सारथि सुमंत्रांनी अश्रूनी रूद्ध झालेल्या गद्‍गद वाणी द्वारा त्यांना म्हटले - ॥१३॥\nअञ्जलिं राघवः कृत्वा शिरसाभिप्रणम्य च ॥ १४ ॥\nसूत मद्वचनात् तस्य तातस्य विदितात्मनः \nशिरसा वन्दनीयस्य वन्द्यौ पादौ महात्मनः ॥ १५ ॥\nसर्वमन्तःपुरं वाच्यं सूत मद्वचनात् त्वया \nआरोग्यमविशेषेण यथार्हमभिवादनम् ॥ १६ ॥\n राघवाने धर्माचेच निरंतर पालन करीत दोन्ही हात जोडून आणि मस्तक नमवून असे सांगितले आहे- ’सुत तुम्ही माझ्या वतीने आत्मज्ञानी आणि वंदनीय माझे महात्मा पिता यांच्या दोन्ही चरणी प्रणाम सांगा आणि अंतःपुरातील सर्व मातांना माझ्या आरोग्याचा समाचार देऊन त्यांनाही विशेषरूपाने माझा यथोचित प्रणाम निवेदन करा.’ ॥१४-१६॥\nमाता च मम कौसल्या कुशलं चाभिवादनम् \nअप्रमादं च वक्तव्या ब्रूयाश्चैनामिदं वचः ॥ १७ ॥\nदेवि देवस्य पादौ च देववत् परिपालय ॥ १८ ॥\n’यानंतर माझी माता कौसल्या हिला माझा प्रणाम सांगून असे सांगा की ’मी कुशल आहे आणि धर्मपालनात सदा सावध रहात आहे’ नंतर परत तिला माझा हा संदेश ऐकवा की ’माते तू सदा धर्मामध्ये तत्पर राहून यथासमय अग्निशालेच्या सेवनात (अग्निहोत्र - कार्यात) संलग्न रहावे. देवि तू सदा धर्मामध्ये तत्पर राहून यथासमय अग्निशालेच्या सेवनात (अग्निहोत्र - कार्यात) संलग्न रहावे. देवि महाराजांना देवता समान मानून त्यांच्या चरणांची सेवा कर. ॥१७-१८॥\nअभिमानं च मानं च त्यक्त्वा वर्तस्व मातृषु \nअनुराजानमार्यां च कैकेयीमम्ब कारय ॥ १९ ॥\n’अभिमान* आणि मान+ यांचा त्याग करून सर्व मातांच्या प्रति समान आचरण करावे- त्यांच्या बरोबर मिळून मिसळून रहावे. राजांचा जिच्या ठिकाणी अनुराग आहे त्या कैकेयीलाही श्रेष्ठ मानून तिचा सत्कार करावा. ॥१९॥\n[*’अभिमान’ - मुख्य पट्टराणी होण्याचा अहंकार. + ’मान’ आपल्या मोठ���पणाच्या घमेंडित राहून दुसर्‍यांचा तिरस्कार करण्याची भावना.]\nकुमारे भरते वृत्तिर्वर्तितव्या च राजवत् \nअर्थज्येष्ठा हि राजानो राजधर्ममनुस्मर ॥ २० ॥\n’कुमार भरताप्रति राजोचित वर्तन करावे. राजा लहान वयाचा असेल तरीही तो आदरणीयच असतो- या राजधर्माची आठवण ठेवावी.’ ॥२०॥\nभरतः कुशलं वाच्यो वाच्यो मद्वचनेन च \nसर्वास्वेव यथान्यायं वृत्तिं वर्तस्व मातृषु ॥ २१ ॥\n’कुमार भरतालाही माझा कुशल समाचार सांगून त्यास माझ्या वतीने सांगावे- भाऊ तुम्ही सर्व मातांप्रति न्यायोचित वर्तन करीत रहावे. ॥२१॥\nपितरं यौवराज्यस्थो राज्यस्थमनुपालय ॥ २२ ॥\nइक्ष्वाकुकुलाचा आनंद वाढविणारा महाबाहु भरत याला असेही सांगितले पाहिजे की युवराजपदावर अभिषिक्त झाल्यानंतरही तउम्ही राजसिंहावर विराजमान पित्याचे रक्षण आणि सेवा यांत संलग्न राहावे. ॥ २२ ॥\nअतिक्रान्तवया राजा मा स्मैनं व्यपरोरुधः \nकुमारराज्ये जीवस्व तस्यैवाज्ञाप्रवर्तनात् ॥ २३ ॥\n’राजे फार वृद्ध झालेले आहेत- असे मानून तुम्ही त्यांच्या विरोध करू नये. त्यांना राजसिंहासना वरून उतरवू नये. युवराज पदावरच प्रतिष्ठित राहून त्यांच्या आज्ञेचे पालन करीतच जीवन निर्वाह करावा. ॥२३॥\nअब्रवीच्चापि मां भूयो भृशमश्रूणि वर्तयन् \nमातेव मम माता ते द्रष्टव्या पुत्रगर्धिनी ॥ २४ ॥\nइत्येवं मां महाबाहुर्ब्रुवन्नेव महायशाः \nरामो राजीवपत्राक्षो भृशमश्रूण्यवर्तयत् ॥ २५ ॥\n’नंतर त्यांनी नेत्रांनी बरेचसे अश्रु ढाळीत मला भरताला सांगण्यासाठीच हा संदेश दिला- ’भरत माझ्या पुत्रवत्सल मातेला आपल्याच मातेसमान समज, मला इतकेच सांगून महाबाहु महायशस्वी कमलनयन श्रीराम अत्यंत वेगाने अश्रूंची वृष्टि करू लागले. ॥२४-२५॥\nलक्ष्मणस्तु सुसङ्‌क्रुद्धो निःश्वसन् वाक्यमब्रवीत् \nकेनायमपराधेन राजपुत्रो विवासितः ॥ २६ ॥\n’परंतु लक्ष्मण त्यावेळी अत्यंत कुपित होऊन दीर्घ श्वास घेत म्हणाले- ’सुमंत्र कुठल्या अपराधासाठी महाराजांनी या राजपुत्र श्रीरामांना देशांतून घालवून दिले आहे कुठल्या अपराधासाठी महाराजांनी या राजपुत्र श्रीरामांना देशांतून घालवून दिले आहे \nराज्ञा तु खलु कैकेय्या लघु चाश्रुत्य शासनम् \nकृतं कार्यमकार्यं वा वयं येनाभिपीडिताः ॥ २७ ॥\n’राजांनी कैकेयीचा आदेश ऐकून झटक्यात तो पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांचे हे कार्य उचित असो अथवा अनुचित असो, परंतु आम्हांला त्यामुळेंच कष्ट तर भोगावेच लागत आहेत. ॥२७॥\nयदि प्रव्राजितो रामो लोभकारणकारितम् \nवरदाननिमित्तं वा सर्वथा दुष्कृतं कृतम् ॥ २८ ॥\n’श्रीरामांना वनवास देणे कैकेयीच्या लोभाने झालेले असो अथवा राजांनी दिलेल्या वरदानामुळे झालेले असो, माझ्या दृष्टीने हे सर्वथा पापच केले गेले आहे. ॥२८॥\nइदं तावद् यथाकाममीश्वरस्य कृते कृतम् \nरामस्य तु परित्यागे न हेतुमुपलक्षये ॥ २९ ॥\n’हे श्रीरामांना वनवास देण्याचे कार्य राजांच्या स्वेच्छाचारिते मुळे केले गेलेले असो, अथवा ईश्वरी प्रेरणेने झालेले असो, परंतु मला तर श्रीरामांच्या परित्यागासाठी कुठलेही समुचित कारण दिसून येत नाही. ॥२९॥\nअसमीक्ष्य समारब्धं विरुद्धं बुद्धिलाघवात् \nजनयिष्यति सङ्‌क्रोशं राघवस्य विवासनम् ॥ ३० ॥\n’बुद्धिच्या कमतरतेमुळे अथवा तुच्छ्तेमुळे उचित- अनुचित विचार न करता हे जे रामवनवासरूपी शास्त्रविरूद्ध कार्य आरंभले गेले आहे हे अवश्यच निंदा आणि दुःखाचे जनक होईल. ॥३०॥\nअहं तावन्महाराजे पितृत्वं नोपलक्षये \nभ्राता भर्त्ता च बन्धुश्च पिता च मम राघवः ॥ ३१ ॥\n’मला या समयी महाराजांच्या ठिकाणी पित्याचा भाव दिसून येत नाही. आता तर राघवच (श्रीरामच) माझे बंधु (भ्राता), स्वामी, बंधु-बांधव तथा पिता आहेत. ॥३१॥\nसर्वलोकप्रियं त्यक्त्वा सर्वलोकहिते रतम् \nसर्वलोकोऽनुरज्येत कथं चानेन कर्मणा ॥ ३२ ॥\n’जे संपूर्ण लोकांच्या हितामध्ये तत्पर असल्यामुळे सर्व लोकांना प्रिय आहेत त्या श्रीरामांचा परित्याग करून राजांनी हे जे क्रूरतापूर्ण पापकृत्य केले आहे, या कारणामुळे आता सारा संसार त्यांच्या ठिकाणी कसा अनुरक्त राहू शकेल (आता त्यांच्या ठिकाणी राजोचित गुण कुठे राहिले आहेत (आता त्यांच्या ठिकाणी राजोचित गुण कुठे राहिले आहेत \nसर्वप्रजाभिरामं हि रामं प्रव्रज्य धार्मिकम् \nसर्वलोकविरोधेन कथं राजा भविष्यति ॥ ३३ ॥\n’ज्यांच्या ठिकाणी समस्त प्रजेचे मन रमते त्या धर्मात्मा श्रीरामांना देशातून घालवून देऊन समस्त लोकांशी विरोध केल्यावर आता ते राजा कसे काय होऊ शकतात \nजानकी तु महाराज निःश्वसन्ती तपस्विनी \nभूतोपहतचित्तेव विष्ठिता विस्मृता स्थिता ॥ ३४ ॥\n तपस्विनी जानकी तर दीर्घश्वास घेत अशा प्रकारे निश्चेष्ट उभी होती कि जणु तिच्यात कुणा भूताचा आवेश झाला आहे. ती भुलल्यासारखी वाटत होती. ॥३४॥\nतेन दुःखेन रुदती नैव मां किञ्चिदब्रवीत् ॥ ३५ ॥\n’त्या यशस्विनी राजकुमारीने पूर्वी असे संकट कधी पाहिले नव्हते. ती पतिच्या दुःखानेच दुःखी होऊन रडत होती. तिने मला काहीही सांगितले नाही. ॥३५॥\nउद्वीक्षमाणा भर्तारं मुखेन परिशुष्यता \nमुमोच सहसा बाष्पं मां प्रयान्तमुपवीक्ष्य सा ॥ ३६ ॥\n’मला इकडे येण्यास उद्यत (तयार) झालेला पाहून ती सुकलेल्या मुखाने पतिकडे पहात एकाएकी अश्रु ढाळू लागली होती. ॥३६॥\nतथैव सीता रुदती तपस्विनी\nनिरीक्षते राजरथं तथैव माम् ॥ ३७ ॥\n’या प्रकारे लक्ष्मणाच्या भुजांनी सुरक्षित श्रीराम त्या समयी हात जोडून उभे होते. त्यांच्या मुखावरून अश्रूंच्या धारा वहात होत्या. तपस्विनी सीताही कधी रडत रडत आपल्या या रथाकडे तर कधी माझ्याकडे पहात होती. ॥३७॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k5s033.htm", "date_download": "2022-05-25T04:54:55Z", "digest": "sha1:32ZXSKOJDNC66WJEA77DQKXUWYYGHZF2", "length": 53396, "nlines": 1438, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुन्दरकाण्ड - ॥ त्रयत्रिंशः सर्गः॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥\nआत्मानं परिचाययन्त्या सीतया स्ववनागमनापहरणयोर्वृत्तान्तस्य वर्णनम् -\nहनुमन्तास सीतेने आपला परिचय देणे आणि आपले वनगमन आणि अपहरणाचा वृत्तान्त सांगणे -\nसोऽवतीर्य द्रुमात् तस्माद् विद्रुमप्रतिमाननः \nविनीतवेषः कृपणः प्रणिपत्योपसृत्य च ॥ १ ॥\nशिरस्यञ्जलिमाधाय सीतां मधुरया गिरा ॥ २ ॥\nइकडे पोवळ्यासारखे लालमुख असलेला महातेजस्वी पवनपुत्र हनुमान त्या अशोक वृक्षावरून खाली उतरला आणि मस्तकावर अञ्जळी बान्धून विनीतभावाने दीनतापूर्वक जवळ जाऊन सीतेस प्रणाम करून मधुर वाणीने तिला म्हणाला - ॥१-२॥\nका नु पद्मपलाशाक्षि क्लिष्टकौशेयवासिनि \nद्रुमस्य शाखामालम्ब्य तिष्ठसि त्वमनिन्दिते ॥ ३ ॥\nकिमर्थं तव नेत्राभ्यां वारि स्रवति शोकजम् \nपुण्डरीकपलाशाभ्यां विप्रकीर्णमिवोदकम् ॥ ४ ॥\nप्रफुल्ल कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या हे देवी हे मलीन रेशमी पीतवस्त्र धारण केलेली तू कोण आहेस हे मलीन रेशमी पीतवस्त्र धारण केलेली तू कोण आहेस हे अनिन्दिते, या वृक्षाच्या शाखेचा आधार घेऊन तू येथे का बरे उभी आहेस हे अनिन्दिते, या वृक्षाच्या शाखेचा आधार घेऊन तू येथे का बरे उभी आहेस कमळाच्या पानावरून खाली ओघळणार्‍या जलबिन्दूप्रमाणे तुझ्या नेत्रातून हे शोकाश्रू-दुःखाश्रू का बरे ओघळत आहेत कमळाच्या पानावरून खाली ओघळणार्‍या जलबिन्दूप्रमाणे तुझ्या नेत्रातून हे शोकाश्रू-दुःखाश्रू का बरे ओघळत आहेत \nयक्षाणां किंनराणां च का त्वं भवसि शोभने ॥ ५ ॥\nका त्वं भवसि रुद्राणां मरुतां वा वरानने \nवसूनां वा वरारोहे देवता प्रतिभासे मे ॥ ६ ॥\n तू देवता, असुर, नाग, गन्धर्व, राक्षस, यक्ष, किन्नर, रूद्र, मरूद्‍गण अथवा वसु यापैंकी कोण आहेस यापैकी कुणाची कन्या अथवा पत्‍नी आहेस यापैकी कुणाची कन्या अथवा पत्‍नी आहेस हे सुमुखी मला तर असे वाटते आहे की तू कुणी देवताच आहेस. ॥५-६॥\nकिं नु चन्द्रमसा हीना पतिता व���बुधालयात् \nरोहिणी ज्योतिषां श्रेष्ठा श्रेष्ठा सर्वगुणाधिका ॥ ७ ॥\nतू चन्द्रापासून वियोग होऊन देवलोकातून पतन पावलेली, नक्षत्रान्त श्रेष्ठ आणि गुणांमध्येही सर्वश्रेष्ठ रोहिणी देवी तर नाहीस ना \nकोपाद् वा यदि वा मोहाद् भर्तारमसितेक्षणे \nवसिष्ठं कोपयित्वा त्वं वासि कल्याण्यरुन्धती ॥ ८ ॥\nहे अनिन्दितलोचने, हे कल्याणी तू कोण आहेस बरे तू कोण आहेस बरे अथवा काळेभोर डोळे असणार्‍या हे देवी अथवा काळेभोर डोळे असणार्‍या हे देवी तू कोपाने अथवा मोहाने आपले पति वसिष्ठ यांना कुपित करून येथे आलेली कल्याणस्वरूपा सतीशिरोमणी अरून्धती तर नाहीस ना तू कोपाने अथवा मोहाने आपले पति वसिष्ठ यांना कुपित करून येथे आलेली कल्याणस्वरूपा सतीशिरोमणी अरून्धती तर नाहीस ना \nको नु पुत्रः पिता भ्राता भर्ता वा ते सुमध्यमे \nअस्माल्लोकादमुं लोकं गतं त्वमनुशोचसि ॥ ९ ॥\n तुझा पुत्र, पिता, भाऊ अथवा पति या पैकी कुणी या लोकातून जाऊन परलोकवासी तर झाले नाही ना आणि म्हणून तर तू शोक करीत नाहीस ना आणि म्हणून तर तू शोक करीत नाहीस ना \nन त्वां देवीमहं मन्ये राज्ञः सञ्ज्ञावधारणात् ॥ १० ॥\nव्यञ्जनानि हि ते यानि लक्षणानि च लक्षये \nमहिषी भूमिपालस्य राजकन्या च मे मता ॥ ११ ॥\nरडणे, दीर्घ श्वास घेणे आणि पृथ्वीला स्पर्श करणे या गोष्टीमुळेच मी तुला देवी मानत नाही. तू वारंवार कुणा राजाचे नाव घेत आहेस; तसेच तुझी चिह्ने आणि लक्षणे यावर दृष्टी टाकली असता हेच अनुमान होत आहे की तू कुठल्या तरी राजाची महाराणी तथा कुणा नरेशाची कन्या आहेस. ॥१०-११॥\nरावणेन जनस्थानाद् बलात् प्रमथिता यदि \nसीता त्वमसि भद्रं ते तन्ममाचक्ष्व पृच्छतः ॥ १२ ॥\nरावणाने जनस्थानान्तून बलपूर्वक जिचे हरण केले, ती सीताच जर तू असशील तर तुझे कल्याण असो. तू मला नीटपणे स्पष्ट काय ते सांग, मी तुझ्या विषयी जाणू इच्छितो. ॥१२॥\nयथा हि तव वै दैन्यं रूपं चाप्यतिमानुषम् \nतपसा चान्वितो वेषस्त्वं राममहिषी ध्रुवम् ॥ १३ ॥\nदुःखामुळे तुझ्या ठिकाणी जी दीनता आली आहे, जसे तुझे अलौकिक रूप आहे आणि जसा तपस्विनी प्रमाणे तुझा वेष आहे त्या सर्व गोष्टींच्या द्वारा तू श्रीरामचन्द्रांची महाराणीच असावीस असे वाटते. ॥१३॥\nसा तस्य वचनं श्रुत्वा रामकीर्तनहर्षिता \nउवाच वाक्यं वैदेही हनुमन्तं द्रुमाश्रितम् ॥ १४ ॥\nहनुमन्ताचे भाषण ऐकून, श्रीरामचन्द्रा���ची चर्चा ऐकून, वैदेही सीता अत्यन्त प्रसन्न झाली आणि म्हणून वृक्षाचा आधार घेऊन उभा असलेल्या हनुमन्तास या प्रमाणे म्हणाली - ॥१४॥\nपृथिव्यां राजसिहानां मुख्यस्य विदितात्मनः \nस्नुषा दशरथस्याहं शत्रुसैन्यप्रणाशिनः ॥ १५ ॥\nदुहिता जनकस्याहं वैदेहस्य महात्मनः \nसीतेति नाम्ना चोक्ताहं भार्या रामस्य धीमतः ॥ १६ ॥\n जे भूमण्डलावरील श्रेष्ठ राजांमध्ये मुख्य होते, ज्यांची सर्वत्र ख्याती होती आणि जे शत्रूंच्या सैन्याचा संहार करण्यास समर्थ होते त्या महाराज दशरथांची मी सून आहे, विदेहराज महात्मा जनकांची मी कन्या आहे आणि परम बुद्धिमान भगवान श्रीरामांची मी धर्मपत्‍नी आहे. माझे नाव सीता आहे. ॥१५-१६॥\nसमा द्वादश तत्राहं राघवस्य निवेशने \nभुञ्जाना मानुषान् भोगान् सर्वकामसमृद्धिनी ॥ १७ ॥\nअयोध्येमध्ये श्रीरघुनाथाच्या अन्तःपुरात बारा वर्षे पर्यन्त मी सर्व प्रकारच्या मानवीय भोगांचा उपभोग घेत होते आणि माझ्या सर्व अभिलाषा सदैव पूर्ण होत होत्या. ॥१७॥\nततस्त्रयोदशे वर्षे राज्ये चेक्ष्वाकुनन्दनम् \nअभिषेचयितुं राजा सोपाध्यायः प्रचक्रमे ॥ १८ ॥\nत्यानन्तर तेराव्या वर्षी महाराज दशरथांनी राजगुरु वसिष्ठांसह इक्ष्वाकु कुळभूषण भगवान श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास आरंभ केला. ॥१८॥\nतस्मिन् सम्भ्रियमाणे तु राघवस्याभिषेचने \nकैकेयी नाम भर्तारमिदं वचनमब्रवीत् ॥ १९ ॥\nज्यावेळी ते श्रीरघुनाथाच्या अभिषेकासाठी आवश्यक सामग्री एकत्रित करीत होते, त्यावेळी त्यांची कैकेयी नावाची भार्या याप्रकारे म्हणू लागली - ॥१९॥\nन पिबेयं न खादेयं प्रत्यहं मम भोजनम् \nएष मे जीवितस्यान्तो रामो यद्यभिषिच्यते ॥ २० ॥\nआता मी पाणीही पिणार नाही अथवा अन्नही ग्रहण करणार नाही. जर श्रीरामास राज्याभिषेक झाला तर तोच माझ्या जीवनाचा अन्त ठरेल. ॥२०॥\nयत् तदुक्तं त्वया वाक्यं प्रीत्या नृपतिसत्तम \nतच्चेन्न वितथं कार्यं वनं गच्छतु राघवः ॥ २१ ॥\n तुम्ही प्रसन्नतापूर्वक मला जे वचन दिले आहे ते जर असत्य करावयाचे नसेल, तर श्रीराम वनात निघून जाईल. ॥२१॥\nस राजा सत्यवाग् देव्या वरदानमनुस्मरन् \nमुमोह वचनं श्रुत्वा कैकेय्याः क्रूरमप्रियम् ॥ २२ ॥\nमहाराज दशरथ अत्यन्त सत्यवादी होते. त्यांनी देवी कैकेयीला दोन वर देण्याचे कबूल केले होते. त्या वरदानाचे स्मरण होऊन कैकेयीचे क्रू�� आणि अप्रिय वचन ऐकून ते मूर्च्छितच झाले. ॥२२॥\nततस्तं स्थविरो राजा सत्ये धर्मे व्यवस्थितः \nज्येष्ठं यशस्विनं पुत्रं रुदन् राज्यमयाचत ॥ २३ ॥\nत्यानन्तर सत्यधर्मात स्थित असणार्‍या वृद्ध महाराजांनी आपल्या यशस्वी ज्येष्ठ पुत्र श्रीरामाकडे भरतासाठी राज्याची याचना केली. ॥२३॥\nस पितुर्वचनं श्रीमानभिषेकात् परं प्रियम् \nमनसा पूर्वमासाद्य वाचा प्रतिगृहीतवान् ॥ २४ ॥\nश्रीमान रामास पित्याचे वचन राज्याभिषेकापेक्षा श्रेष्ठ वाटले, म्हणून त्यांनी प्रथम ते वचन मनाने ग्रहण केले आणि नन्तर वाणीने ग्रहण केले. ॥२४॥\nदद्यान्न प्रतिगृह्णीयात् सत्यं ब्रूयान्न चानृतम्म् \nअपि जीवितहेतोर्हि रामः सत्यपराक्रमः ॥ २५ ॥\nसत्य पराक्रमी भगवान श्रीराम केवळ देतात, घेत नाहीत. ते नेहमी सत्यच बोलतात, स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी सुद्धा ते कधी असत्य खोटे बोलू शकत नाहीत. ॥२५॥\nस विहायोत्तरीयाणि महार्हाणि महायशाः \nविसृज्य मनसा राज्यं जनन्यै मां समादिशत् ॥ २६ ॥\nत्या महायशस्वी श्रीरामांनी बहुमूल्य उत्तरीय वस्त्रे उतरवून ठेवली आणि मनाने राज्याचा त्याग करून, मला आपल्या मातेच्या स्वाधीन केले. ॥२६॥\nसा ऽहं तस्याग्रतस्तूर्णं प्रस्थिता वनचारिणी \nन हि मे तेन हीनाया वासः स्वर्गेऽपि रोचते ॥ २७ ॥\nपरन्तु मी तात्काळ त्यांच्याही पुढे वनात जाण्यास निघाले. कारण त्यांच्याशिवाय स्वर्गात राहाणे सुद्धा मला चांगले वाटत नाही. ॥२७॥\nप्रागेव तु महाभागः सौमित्रिर्मित्रनन्दनः \nपूर्वजस्यानुयात्रार्थे कुशचीरैः अलङ्‌कृतः ॥ २८ ॥\nआपल्या सुहृदांना आनन्द देणारे सुमित्रानन्दन महाभाग लक्ष्मणही आपल्या वडील बन्धूचे अनुसरण करण्यासाठी त्यांच्याही आधी कुश आणि चीरवस्त्र धारण करून तयार झाले होते. ॥२८॥\nते वयं भर्तुरादेशं बहुमान्य दृढव्रताः \nप्रविष्टाः स्म पुरादृष्टं वन गम्भीरदर्शनम् ॥ २९ ॥\nयाप्रकारे आम्ही तिघांनी आमचे स्वामी महाराज दशरथ यांच्या आज्ञेचा आदर करून दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करीत अशा घनदाट अरण्यात प्रवेश केला की जे आम्ही पूर्वी कधींही पाहिलेले नव्हते. ॥२९॥\nरक्षसापहृता भार्या रावणेन दुरात्मना ॥ ३० ॥\nतेथे दंडकारण्यात राहात असता अमित तेजस्वी श्रीरामांच्या भार्येचे, माझे सीतेचे दुरात्मा राक्षस रावण याने अपहरण करून मला येथे आणले आहे. ॥३०॥\nद्वौ मासौ तेन मे कालो जीवितानुग्रहः कृतः \nऊर्ध्वं द्वाभ्यां तु मासाभ्यां ततस्त्यक्ष्यामि जीवितम् ॥ ३१ ॥\nत्याने अनुग्रहपूर्वक मला जीवन धारण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे (निश्चित केली आहे). त्या दोन महिन्यानन्तर मला आपल्या प्राणांचा परित्याग करावा लागेल. ॥३१॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा तेहतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/maharashtra_333.html", "date_download": "2022-05-25T05:03:04Z", "digest": "sha1:6JMEI2I6MDR75BHTQLVBMURYRBIYZFEE", "length": 8197, "nlines": 109, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); विधानसभा लक्षवेधी : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविणार - शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nविधानसभा लक्षवेधी : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविणार - शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार\nमुंबई ( १९ जून २०१९ ) : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी ) उत्तीर्ण विद्यार्थ्यां समोर असलेल्या अडीअडचणी व विविध प्रश्नांबाबत शासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याबाबत\nप्रयत्न सुरु असल्याची मा‍हिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.\nसदस्य अजित पवार यांनी विचारलेल्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबतच्या लक्षवेधीस उत्तर देताना श्री. शेलार बोलत होते.\nज्या‍ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांबाबत साशंकता आहे. त्यांचेसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देणे व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्मुल्यांकन करणे इ. सुविधा उपलब्ध करुन\nदेण्यात आलेल्या आहेत. तसेच जे विद्यार्थी जेईई, जेईई ॲडव्हान्स या स्पर्धा परिक्षांमध्ये प्रविष्ठ झाले आहेत. त्यांच्याबाबतीत गुणपडताळणी, छायाप्रती देणे व पुनर्मुल्यांकन यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे,\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये आयोजित करण��यात आलेली होती. सदर परिक्षेत निकाल दि.28 मे 2019 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर परिक्षेमध्ये विज्ञान शाखमध्ये 92.60 टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेच्या निकालाची तुलना केली असता विज्ञान शाखेच्या मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निकालामध्ये 3.25 टक्क्यांची घट झाली आहे.\nकॉउन्सिल ऑफ बोर्डस ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया (कॉब्से) ही देशातील शैक्षणिक शिखर संस्था आहे. देशातील शालेय शिक्षणात समन्वय साधण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. कॉब्सेच्या समितीने देशपातळीवर इ. 11वी व इ. 12वी साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि\nसंख्याशास्त्र या विषयांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचा समान प्रश्नपत्रिका आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी इ.11वी साठी शैक्षणिक वर्ष 2017-18 व इ.12वी साठी 2018-19 पासून करण्यात आलेली आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.\nविद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व संबंधित प्रमाणपत्रे योग्य मुदतीत मिळावी यासाठी इतर संलग्न विभागाची बैठक तातडीने घेण्यात येईल. असेही त्यांनी विचारलेल्या उपप्रश्नास उत्तर देताना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/03/28/generic-drug-cost-more-april/", "date_download": "2022-05-25T03:33:18Z", "digest": "sha1:P3S7ETYIFMXM6C5BXYEX5EWTUVIKJ7PW", "length": 10803, "nlines": 83, "source_domain": "surajyadigital.com", "title": "येत्या एप्रिलपासून 800 हून अधिक औषधे महागणार - Surajya Digital", "raw_content": "\nयेत्या एप्रिलपासून 800 हून अधिक औषधे महागणार\nलोक जेनेरिक औषधांकडे मोठ्याप्रमाणात वळतील\nin Hot News, महाराष्ट्र\n□ लोक जेनेरिक औषधांकडे मोठ्याप्रमाणात वळतील\nमुंबई : अत्यावश्यक औषधांच्या यादीत येणाऱ्या सुमारे 800 औषधांच्या किमती येत्या एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. किमती वाढल्याचा परिणाम ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि रक्तक्षय यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींवर होणार आहे. घाऊक दर निर्देशांकात झालेल्या तीव्र वाढीमुळे हे घडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nसततच्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. सतत या न���ही तर त्या वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. महागाई थांबायचे नाव घेत नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यात आता आरोग्य औषधे ही महागणार आहे. आता औषधांच्या किमती देखील वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होणार आहे. सर्वसामान्य ताप आल्यास त्यावर वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह 800 प्रकारच्या औषधांच्या दरात वाढ होणार आहे. नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटी’ने (एनजीजीए) ही दरवाढ केली आहे. तसे पत्रकही त्यांनी जारी केले आहे.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nपेन किलर, अँटीबायोटिक्स (Antibiotics), अँटी-व्हायरससह (Anti-Virus) अशा अनेक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण आजारी पडल्यानंतर बरं होण्यासाठी लागणारी औषधे महागणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होणार आहे. भारताच्या औषध किंमत प्राधिकरणाकडून शुक्रवारी औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.नॅशनल लिस्ट ऑफ एसेंसियल मेडिसिनच्या (NLIM) अंतर्गत एप्रिलपासून 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औधषांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढू शकतात.\nदरम्यान, होलसेल प्राइज इंडेक्‍सने दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास आणि विचार करूनही ही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. औषध किंमत वाढीचा अध्यादेश अद्याप रिटेलर किंवा होलसेल डिस्ट्रिब्युटरकडे आला नाही. तो आल्यावर त्यामध्ये औषधाच्या किंमती का वाढवल्या याचे कारण दिलेले असते. कच्चा माल बाहेरच्या देशातून घेतो. तो आणताना कस्टमपासून सर्व आयातशुल्क वाढले आहे. औषधांच्या किंमती स्थिर राहिल्या पाहिजेत, किंवा वाढण्यापेक्षा कमी झाल्या तरी चालणार आहेत. औषधांच्या किंमती वाढल्या तर लोक जेनेरिक औषधांकडे मोठ्याप्रमाणात वळतील. सध्या हे प्रमाण 20 टक्के आहे. हृदयरोग, न्यूमोनिया किडनीविकार असणाऱ्यांसाठी स्टॅंडर्ड कंपनीच्याच गोळ्या लागतात.\nऔषधांचे दर सर्व���ामान्यांना परवडले पाहिजे. मुळात नवे परिपत्रक अद्याप मिळाले नाही, त्यामुळे कोणत्या प्रकारची औषधे वाढली आहेत हे अजूनही समजले नाही. कच्चा माल कमी पडल्याने औषधे निर्माण करता आली नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आता भारताने कच्चामाल निर्मितीत सक्षम झाले पाहिजे. यामुळे परवडणाऱ्या दरात औषधे मिळतील, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टने सांगितले आहे.\nसोलापुरात पारंपरिक कर्मकांडाला फाटा देत, नदीत अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपण\nभाजप जिंकल्यावर पेढे वाटले, मुस्लिम युवकाची जमावाकडून हत्या\nभाजप जिंकल्यावर पेढे वाटले, मुस्लिम युवकाची जमावाकडून हत्या\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/exit-poll", "date_download": "2022-05-25T03:42:31Z", "digest": "sha1:MEPFVYYF2LWW55EALUJN5FBUVYWOKMAC", "length": 17340, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nExit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार; वाचा एका क्लिकवर\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE3 months ago\nExit Poll Results 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे TV9 Bharatvarsh/Polstrat चे एक्झिट पोल आले आहेत. या पोलनुसार उत्तर प्रदेश आणि ...\nPunjab Election Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आपच्या हाती सत्ता, काँग्रेस दुसऱ्या नंबरला तर भाजप; वाचा एक्झिट पोल काय सांगतो\nPunjab Election Exit Poll Results 2022: पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. पंजाबचे एक्झिट पोल हाती आले असून पंजाबमध्ये सत्तांतर होताना दिसत ...\nकृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरु, 4 वाजेपर्यंत निकाल, कुणाच्या अंगावर गुलाल\nअन्य जिल्हे11 months ago\nपश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या कराडच्या कृष्णा सहकारी सा���र कारखान्याची (Krishna Sugar Mill Election) निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. (Krishna Sugar Mill ...\nकृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता शेतकऱ्यांचा कौल कुणाला प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण\nकराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय. उद्या गुरुवारी 1 जुलै रोजी सकाळी आठ वाजलेपासून कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार ...\nExit Poll : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुणाला किती जागा\nअन्य जिल्हे11 months ago\nपश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज (29 जून) पार पडली. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला घोषित होणार ...\nएकमेव एक्झिट पोल ज्याचं पंढरपूर-मंगळवेढ्याचं भाकित खरं ठरलं, नेमका काय केलं\nअन्य जिल्हे1 year ago\nपुण्यातील 'द स्ट्रेलेमा' (The Strelema Pune) संस्थेचा पंढरपूर पोटनिवडणुकीतील एक्झिट पोल अचूक ठरलाय. त्यामुळे संपूर्ण राज्यात या एक्झिट पोलची आणि त्याच्या अचूकतेची चर्चा सुरु आहे. ...\nKerala Exit Poll Result 2021 Elections : केरळवर पुन्हा एकदा डाव्यांचाच झेंडा, भाजपला किती जागा मिळणार \nडाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यावर यावेळी कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (kerala exit poll results 2021 elections live updates) ...\nTamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : AIDMK ला DMK चा धोबीपछाड, तामिळनाडूत सत्तापरिवर्तन निश्चित\nतामिळनाडू निवडणुका 20211 year ago\nTamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Tamil Nadu 2021) तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज ...\nTV9-POLSTRAT Exit Poll result 2021 : पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे, बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच\n5 states Exit Poll result 2021 : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. आसाममध्ये ...\nExit Poll Results 2021 LIVE : पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकडे समोर\n5 States elections’ exit Poll Results 2021 LIVE: टीव्ही 9 मराठीवर सर्वच एक्झिट पोल्सचे निकाल एकाच ठिकाणी पहायला मिळतील ...\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडण���कीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nशिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं \n‘गादीचे वारस स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते’,विनोद पाटलांची प्रतिक्रिया\nVideo : जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी एम्पेरिकल डेटा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, मुश्रीफ काय म्हणाले\nVideo : शिवसेनेचं ठरलं संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो13 mins ago\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी21 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी21 hours ago\nAdah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ\nफोटो गॅलरी22 hours ago\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो13 mins ago\nChandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nNagpur : अनिल देशमुखांच्या बंगल्यावर झाड कोसळलं, बंगल्याचा काही भाग डॅमेज; विदर्भात वादळी पावसाची हजेरी\nSushikala Aagashe : सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार, आशियाई गेम्स भारताचे प्रतिनिधित्व करणार सुशिकला\nझाडीपट्टीची झलक दाखवणारा ‘झॉलीवूड’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला\nस्टार्टअप्सना कंपन्यांना आता फंडिंगची चिंता; जाणून घ्या नवीन कंपन्यांची परिस्थिती कशी आहे\nDevendra Fadnavis: संभाजी छत्रपतींना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही; फैसला फडणवीसांच्या हाती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k4s057.htm", "date_download": "2022-05-25T04:55:38Z", "digest": "sha1:O6UEPGI4MFRKET5M5X5C2XDJHKU3KQP7", "length": 47528, "nlines": 1403, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - किष्किंधाकाण्ड - ॥ सप्तपञ्चाशः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ सप्तपञ्चाशः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nसंपातिं पर्वतशिखरादवतार्याङ्‌गदेन तं प्रति जटायुर्वधवृत्तांतस्य निवेदनं, रामसुग्रीवयोर्मैत्रीं वालिनो वधं च निशाम्य स्वप्रायोपवेशनस्य यत्कारणं तस्य वर्णनम् - अंगदांनी संपातिला पर��वत शिखरावरून खाली उतरवून त्यांना जटायु मारला गेल्याचा वृत्तांत सांगणे तसेच राम-सुग्रीवांची मैत्री तसेच वालिवधाचा प्रसंग ऐकवून आपल्या आमरण उपवासाचे कारण निवेदन करणे -\nशोकाद् भ्रष्टस्वरमपि श्रुत्वा ते हरियूथपाः \nश्रद्दधुर्नैव तद्वाक्यं कर्मणा तस्य शंकिताः ॥ १ ॥\nशोकामुळे संपत्तिचा स्वर विकृत झाला होता. त्यांनी सांगितलेली, गोष्ट ऐकूनही वानर-यूथपतिंनी त्यावर विश्वास ठेवला नाही, कारण ते त्यांच्या कर्माविषयी शंकित होते. ॥१॥\nते प्रायमुपविष्टास्तु दृष्ट्‍वा गृध्रं प्लवंगमाः \nचक्रुर्बुद्धिं तदा रौद्रां सर्वान् नो भक्षयिष्यति ॥ २ ॥\nआमरण उपवासासाठी तेथे बसलेल्या वानरांनी त्या समयी त्या गिधाडास पाहून असा भयंकर विचार केला की हा आम्हा सर्वांना खाऊन तर टाकणार नाही ना \nसर्वथा प्रायमासीनान् यदि नो भक्षयिष्यति \nकृतकृत्या भविष्यामः क्षिप्रं सिद्धिमितो गताः ॥ ३ ॥\n’ठीक आहे, आम्ही सर्व तर सर्व प्रकारे मरणांत उपवासाचे व्रत घेऊनच बसलो होते. जर हा पक्षी आम्हांला खाऊन टाकील तर मग आमचे काम होऊन जाईल. आम्हांला लवकरच सिद्धी प्राप्त होईल. ॥३॥\nएतां बुद्धिं ततश्चक्रुः सर्वे ते हरियूथपाः \nअवतार्य गिरेः शृङ्‌गा्द् गृध्रमाहाङ्‌ग दस्तदा ॥ ४ ॥\nमग तर त्या समस्त वानर यूथपतिंनी हाच निश्चय केला. त्या समयी त्या गृध्राला त्या पर्वत शिखरावरून उतरवून अंगद म्हणाले- ॥४॥\nबभूवर्क्षरजा नाम वानरेंद्रः प्रतापवान् \nममार्यः पार्थिवः पक्षिन् धार्मिकस्तस्य चात्मजौ ॥ ५ ॥\nसुग्रीवश्चैव वाली च पुत्रौ घनबलावुभौ \nलोके विश्रुतकर्माभूद् राजा वाली पिता मम ॥ ६ ॥\n पूर्वी एक प्रतापी वानरराजा होऊन गेले ज्यांचे नाव होते ऋक्षराजा. राजा ऋक्षराजा माझे पितामह होते. त्यांना दोन धर्मात्मा पुत्र झाले- सुग्रीव आणि वाली. दोघेही फार बलवान् झाले. त्यांपैकी राजा वाली हे माझे पिता होते. संसारात आपल्या पराक्रमामुळे त्यांची फार ख्याती होती. ॥५-६॥\nराजा कृत्स्नस्य जगत इक्ष्वाकूणां महारथः \nरामो दाशरथिः श्रीमान् प्रविष्टो दण्डकावनम् ॥ ७ ॥\nलक्ष्मणेन सह भ्रात्रा वैदेह्या चापि भार्यया \nपितुर्निदेशनिरतो धर्म्यं पंथानमाश्रितः ॥ ८ ॥\n’काही वर्षे पूर्वी इक्ष्वाकुवंशाचे महारथी वीर दशरथकुमार श्रीमान् रामचंद्र, जे संपूर्ण जगाचे राजे आहेत, पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यात तत्पर ह��ऊन धर्ममार्गाचा आश्रय घेऊन दण्डकारण्यात आले होते. त्यांच्या बरोबर त्यांचे लहान बंधु लक्ष्मण तसेच त्यांची धर्मपत्‍नी वैदेही सीताही होती. ॥७-८॥\nतस्य भार्या जनस्थानाद् रावणेन हृता बलात् \nरामस्य तु पितुर्मित्रं जटायुर्नाम गृध्रराट् ॥ ९ ॥\nददर्श सीतां वैदेहीं ह्रियमाणां विहायसा \nरावणं विरथं कृत्वा स्थापयित्वा च मैथिलीम् \nपरिश्रांतश्च वृद्धश्च रावणेन हतो रणे ॥ १० ॥\n’जनस्थानात आल्यावर त्यांची पत्‍नी सीता हिचे रावणाने बलपूर्वक हरण केले. त्या समयी गृध्रराज जटायुंनी, जे रामांच्या पित्याचे मित्र होते - पाहिले - रावण आकाशमार्गाने वैदेहीला घेऊन जात आहे हे पहाताच ते रावणावर तुटून पडले आणि त्याचा रथ नष्टभ्रष्ट करून त्यांनी मैथिलीला सुरक्षितरूपाने भूमीवर उतरविले. परंतु ते वृद्ध तर होतेच, युद्ध करता करता थकून गेले आणि शेवटी रणक्षेत्रात रावणाच्या हाताने मारले गेले. ॥९-१०॥\nएवं गृध्रो हतस्तेन रावणेन बलीयसा \nसंस्कृतश्चापि रामेण गतश्च गतिमुत्तमाम् ॥ ११ ॥\n’याप्रकारे महाबली रावणाच्या द्वारे जटायुचा वध झाला. स्वतः श्रीरामांनी त्यांचा दाहसंस्कार केला आणि ते उत्तम गतिला (साकेतधामास) प्राप्त झाले. ॥११॥\nततो मम पितृव्येण सुग्रीवेण महात्मना \nचकार राघवः सख्यं सोऽवधीत्पितरं मम ॥ १२ ॥\n’त्यानंतर राघवांनी माझे काका महात्मा सुग्रीवाशी मैत्री केली आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी माझ्या पित्याचा वध केला. ॥१२॥\nमम पित्रा विरुद्धो हि सुग्रीवः सचिवैः सह \nनिहत्य वालिनं रामः ततस्तमभिषेचयत् ॥ १३ ॥\n’माझ्या पित्याने मंत्र्यांसहित सुग्रीवांना राज्य सुखापासून वंचित केले होते. म्हणून श्रीरामांनी माझा पिता वाली यांना मारून सुग्रीवांना राज्याभिषेक करविला. ॥१३॥\nस राज्ये स्थापितस्तेन सुग्रीवो वानरेश्वरः \nराजा वानरमुख्यानां येन प्रस्थापिता वयम् ॥ १४ ॥\n’त्यांनीच सुग्रीवांना वालीच्या राज्यावर स्थापित केले. आता सुग्रीव वानरांचे स्वामी आहेत. मुख्य मुख्य वानरांचेही राजे आहेत. त्यांनी आम्हाला सीतेच्या शोधासाठी धाडले आहे. ॥१४॥\nवैदेहीं नाधिगच्छामो रात्रौ सूर्यप्रभामिव ॥ १५ ॥\n’याप्रकारे श्रीरामांकडून प्रेरित होऊन आम्ही लोक वैदेही सीतेचा शोध करीत इकडे तिकडे फिरत आहोत पण आतापर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही. ज्याप्रमाणे रात्री सूर्याच्य�� प्रभेचे दर्शन होत नाही त्या प्रकारे आम्हांला या वनात जानकीचे दर्शन झाले नाही. ॥१५॥\nते वयं दण्डकारण्यं विचित्य सुसमाहिताः \nअज्ञानात्तु प्रविष्टाः स्म धर्मिण्या विवृतं बिलम् ॥ १६ ॥\n’आम्ही आपल्या मनाला एकाग्र करून दण्डकारण्यात उत्तम प्रकारे शोध करीत असता अज्ञानवश पृथ्वीच्या एक उघड्या विवरात घुसलो. ॥१६॥\nमयस्य मायाविहितं तद् बिलं च विचिन्वताम् \nव्यीततस्तत्र नो मासो यो राज्ञा समयः कृतः ॥ १७ ॥\n’ते विवर मयासुराच्या मायेने निर्माण झाले होते. त्यात शोधता शोधता आमचा एक महिना निघून गेला, जो अवधि राजा सुग्रीवांनी आम्ही परतण्यासाठी म्हणून निश्चित केला होता. ॥१७॥\nते वयं कपिराजस्य सर्वे वचनकारिणः \nकृतां संस्थामतिक्रांता भयात् प्रायमुपास्महे ॥ १८ ॥\n’आम्ही सर्व लोक राजा सुग्रीवांचे आज्ञाकारी आहोत, परंतु त्यांच्या द्वारा निश्चित केलेली मुदत उलटून गेली आहे, म्हणून त्यांच्या भयाने आम्ही येथे आमरण उपवास करत आहोत. ॥१८॥\nक्रुद्धे तस्मिंस्तु काकुत्स्थे सुग्रीवे च सलक्ष्मणे \nगतानामपि सर्वेषां तत्र नो नास्ति जीवितम् ॥ १९ ॥\n’काकुत्स्थ कुलभूषण श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव तिघेही आमच्यावर कुपित होतील. अशा स्थितिमध्ये तेथे परत गेल्यानंतरही आम्हा सर्वांचे प्राण वाचू शकणार नाहीत. ॥१९॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५७॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://punebreakingnews.in/Editorial.aspx", "date_download": "2022-05-25T03:16:52Z", "digest": "sha1:S7ZWMEAEXSPGD7PU5DIV57DHVZQLPETP", "length": 4251, "nlines": 60, "source_domain": "punebreakingnews.in", "title": "पुणे ब्रेकिंग न्यूज", "raw_content": "संपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.\nसह संपादक शुभम दळवी.\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा वाढता प्रभाव चिंताजनक.अवसरी येथील कोवीड सेंटर चालू करावे. मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.\nमुख्यपान पुणे ब्रेकिंग न्यूज बद्दल\nपुणे ब्रेकिंग न्यूज हे एक लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल आहे.\nपुणे ब्रेकिंग न्यू��� वर प्रकाशित साहित्य व इतर कुठल्याही माहितीसाठी तुम्ही आम्हास संपर्क करू शकता. यासाठी आपण आम्हाला info@punebreakingnews.in वर ईमेल करू शकता किंवा कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र देखील पाठवू शकता. पुणे ब्रेकिंग न्यूज पृष्ठे नियमितपणे अद्यतनित करते. साइट माहितीचे वर्णन, वर्गीकरण आणि संपादन आमच्या वैयक्तिक मतानुसार आहे. पुणे ब्रेकिंग न्यूज ही वेबसाइट केवळ माहितीच्या हेतूंसाठी सादर केली गेली आहे. आम्ही अचूकतेची हमी देऊ शकत नाही. या वेबसाइटवर उपलब्ध माहिती वापरण्यापासून उद्भवणार्या कोणत्याही परिणामासाठी पुणे ब्रेकिंग न्यूज जबाबदार राहणार नाही.\nसंपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.\nसह संपादक योगेशभाऊ लंघे.\nपुणे ब्रेकिंग न्यूज बद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/past-notices/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-25T03:10:54Z", "digest": "sha1:KMF55OVRT4CSXGZYJMSZQJXWTN7ZOAMC", "length": 10287, "nlines": 140, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "निविदा | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nऔरंगाबाद जिल्यातील शासकीय धान्य गोदामातील उपयोगी, निरुपयोगी विक्री बाबत निविदा.\nऔरंगाबाद जिल्यातील शासकीय धान्य गोदामातील उपयोगी, निरुपयोगी विक्री बाबत निविदा.\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (तिसरी फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (तिसरी फेरी) अधिसुचना\nजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद मध्ये ईपीएबीएक्स सिस्टीम देखभाल व दुरुस्ती करण्यासाठीची ई-निविदा\nजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद मध्ये ईपीएबीएक्स सिस्टीम देखभाल व दुरुस्ती करण्यासाठीची ��-निविदा\nजिल्हाधिकारी कार्यालयातील ४ डी.व्‍ही.कार निर्लेखन / ई-लिलाव बाबत शुद्धिपत्रक\nजिल्हाधिकारी कार्यालयातील ४ डी.व्‍ही.कार निर्लेखन / ई-लिलाव बाबत शुद्धिपत्रक\nजिल्हाधिकारी कार्यालयातील ४ डी.व्‍ही.कार निर्लेखन / ई-लिलाव बाबत जाहिरात\nजिल्हाधिकारी कार्यालयातील ४ डी.व्‍ही.कार निर्लेखन / ई-लिलाव बाबत जाहिरात\nजिल्‍हाधिकारी कार्यालयात नविन Water Filter खरेदी करणे बाबत जाहीर प्रगटन.\nजिल्‍हाधिकारी कार्यालयात नविन Water Filter खरेदी करणे बाबत जाहीर प्रगटन.\nजिल्‍हाधिकारी कार्यालातील पाण्‍याच्‍या टाक्यांचे साफसफाई बाबत कंत्राट करणे बाबत जाहिरप्रगटन बाबत.\nजिल्‍हाधिकारी कार्यालातील पाण्‍याच्‍या टाक्यांचे साफसफाई बाबत कंत्राट करणे बाबत जाहिरप्रगटन बाबत.\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२२ या वर्षासाठी धार्मिक अल्‍पसंख्‍यांक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षणसंस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविणे ही योजना राबविण्‍यासाठी प्रेस नोट बाबत.\nसन २०२१-२२ या वर्षासाठी धार्मिक अल्‍पसंख्‍यांक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षणसंस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविणे ही योजना राबविण्‍यासाठी प्रेस नोट बाबत.\nइ-लिलाव इसारा रक्कम जमा करणेकामी १ दिवसाची मुदतवाढ देणेबाबत.\nइ-लिलाव इसारा रक्कम जमा करणेकामी १ दिवसाची मुदतवाढ देणेबाबत.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/skin-care-tips-how-to-protect-your-skin-from-sunlight-in-winters-rp-658477.html", "date_download": "2022-05-25T03:43:04Z", "digest": "sha1:T6DI23EQFO5SFBVE6YDVPKI4KVKAEA2E", "length": 10143, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Skin care tips how to protect your skin from sunlight in winters rp - Skin Care Tips: हिवाळ्यात जास्त वेळ सूर्यप्रकाशात थांबणं यासाठी आहे धोकादायक, अशी घ्या त्वचेची काळजी – News18 लोकमत", "raw_content": "\nSkin Care Tips: हिवाळ्यात जा���्त वेळ सूर्यप्रकाशात थांबणं यासाठी आहे धोकादायक, अशी घ्या त्वचेची काळजी\nSkin Care Tips: हिवाळ्यात जास्त वेळ सूर्यप्रकाशात थांबणं यासाठी आहे धोकादायक, अशी घ्या त्वचेची काळजी\nSkin Care Tips : सूर्याच्या किरणांमधूनही आपल्याला व्हिटॅमिन-डी मिळतं. मात्र, तरीही जास्त कडक सूर्यप्रकाश (Sunlight) आपल्या त्वचेला आणि आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच आपण हिवाळ्यातही जास्त वेळ कडक उन्हात (Skin Care Tips) बसू नये.\nकेसांसाठीच नाही स्कीन केअरमध्येही फायदेशीर आहेत जास्वंदीची फूलं; असा करा वापर\nस्कीन केअर प्रॉडक्ट नकोच सुंदर चेहऱ्यासाठी सफरचंदाच्या सालीचा असा करा उपयोग\nनारळ मलईचा स्कीनसाठी होतो जबरदस्त फायदा; अशा प्रकारे घरच्या-घरी बनवा फेसपॅक\nदिवसातून एकदा तरी खा काजू; स्कीन आणि केसांवर दिसायला लागेल परिणाम\nनवी दिल्ली, 18 जानेवारी : हिवाळ्याच्या मोसमात उन्हात बसायला कोणाला आवडत नाही सूर्याच्या किरणांमधूनही आपल्याला व्हिटॅमिन-डी मिळतं. आपल्या दात आणि हाडांसह ते आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. त्यामुळं थंडी वाजत असेल तर उन्हात बसायला हरकत नाही. उलट, आपल्यापैकी अनेकांना जवळजवळ संपूर्ण दिवस उन्हात बसून घालवण्याची इच्छा होते. परंतु आपल्याला हे माहित असले पाहिजे की जास्त कडक सूर्यप्रकाश (Sunlight) आपल्या त्वचेला आणि आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच आपण हिवाळ्यातही जास्त वेळ कडक उन्हात (Skin Care Tips) बसू नये. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान अर्धा तास हलका आणि सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळचा सूर्यप्रकाश शरीराला आवश्यक आहे. याच्यामुळं आपल्या शरीराची 'ड' जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते. कडक उन्हात दीर्घकाळ राहिल्यामुळं त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. या समस्या टाळण्याचे उपाय काय आहेत, ते पाहूया. सनस्क्रीन वापरणं आवश्यक हिवाळ्यातही कडक उन्हात घराबाहेर पडताना सनस्क्रीन जरूर लावा. चेहऱ्याशिवाय हात, पाय आणि इतर उघड्या भागांवर सनस्क्रीन लावा. तसेच, सनस्क्रीनचा प्रभाव फक्त दोन-तीन तास टिकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळं बराच वेळ कडक उन्हात घालवणार असाल तर ते पुन्हा-पुन्हा लावावे. सनस्क्रीन निवडताना त्याचा एसपीएफ 20 पेक्षा कमी नसावा, हेही लक्षात ठेवा. हे वाचा - Black Salt Water Benefits: विविध आजारांवर फायदेशीर आहे काळ्या मिठाचे पाणी; जाणून घ्या त्याविषयी सर्व माहित��� पूर्ण बाह्यांचे कपडे घाला कोणत्याही ऋतूत कडक उन्हात घराबाहेर जाताना नेहमी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. यामुळं बरचसं नुकसान टाळलं जातं. कडक उन्हामुळं सनबर्न होऊ शकतं, म्हणजेच तुमची त्वचा रापली जाऊ शकते किंवा त्यावर लाल पुरळ येऊ शकतात. याशिवाय, त्वचेचा तजेलदारपणा कमी होतो. त्यामुळं कडक उन्हात बाहेर जाताना किंवा शेकण्यासाठी बसताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. हे वाचा - Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा टोपी, गॉगल घाला कडक उन्हात सूर्याच्या हानिकारक किरणांच्या प्रभावापासून डोक्याचं आणि चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी डोक्याला/चेहऱ्याला रुमाल बांधणं किंवा टोपी घालणं खूप प्रभावी आहे. यामुळं चेहऱ्यावर लावण्यासाठी कोणतीही कॉस्मेटिक वस्तू लावण्याची गरज नाही आणि चेहऱ्यावर थेट ऊन पडत नाही. यासोबतच, आपल्या डोळ्यांचंही रक्षण होतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/news-show-505257.html", "date_download": "2022-05-25T03:03:43Z", "digest": "sha1:7E2XN6YMVWC3EZWZ5WIG3QPXNOXPSUS6", "length": 5972, "nlines": 102, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "पॉलिथर इथर केटोन (पीईके ï¼ कामगिरी परिचय - बातमी - जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि.", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > बातमी > उद्योग बातम्या\nपॉलिथर इथर केटोन (PEEKï¼ ‰ कार्यप्रदर्शन\nएक कार्यप्रदर्शन अभियांत्रिकी प्लास्टिक म्हणून, कोलासेसन्स फ्यूजनमध्ये इतर सामग्रीसह बर्‍याच उत्कृष्ट कामगिरी आहेत. त्याच्या संपर्कात देखील हे बरेच आयुष्य असते. ते 260 â „ƒ च्या अद्वितीय उच्च-तापमानाच्या कामगिरीमुळे असावे आणि ते देखील तुलनेने स्थिर आहे. :\n1. सामग्रीसह आकुंचन दर मोल्डेडपहाकच्च्या मालाचे खाद्य तुलनेने छोटे असते, जे आम्हाला तयार सामग्रीच्या आकारावर अधिक वाजवी नियंत्रण देते आणि उत्पादन इतर सामग्रीपेक्षा अधिक वाजवी आहे.\n2. ची स्थिरतापहासाहित्य जास्त आहे. अभियांत्रिकी प्लास्टिक उत्पादने वापरताना आम्हाला अधिक स्थिर असणे आवश्यक आहे. असे असले पाहिजे कारण आपण प्रामुख्याने पॉलिमर रेणू आहोत. सक्रियन कामगिरी सु��ारल्यानंतर, साखळी विभाग कर्लिंगमुळे होते. वापर अद्याप बरीच आहे.\n3. पहातीव्र उष्णता-प्रतिरोधक हायड्रोलायझिस कार्यक्षमता आहे, ज्यामुळे आम्हाला उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता वातावरणाखाली कमी पाण्याचे शोषण होते, म्हणून ते वापराच्या दरम्यान स्थिर आहे.\nमागील:पीईके म्हणजे कोणती सामग्री\nपुढे:पीईकेके रॉडचा रंग कोणता असतो\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A5%AF:%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2022-05-25T04:39:27Z", "digest": "sha1:5VRJRJAGYFDWQ3UR6T4TFOJZFMCK766F", "length": 6768, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यूटीसी-९:३० - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयूटीसी-९:३० ~ – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nयूटीसी व इतर प्रमाणवेळा\nतिरकी अक्षरे: जुन्या वेळा\n१८०° ते < ९०° प\n−१२:०० • −११:३० • −११:०० • −१०:३० • −१०:०० • −०९:३० • −०९:०० • −०८:३० • −०८:०० • −०७:००\n९०° प ते < ०°\n−०६:०० • −०५:०० • −०४:३० • −०४:०० • −०३:३० • −०३:०० • −०२:३० • −०२:०० • −०१:०० • −००:४४ • −००:२५\n०° ते < ९०° पू\n±००:०० • +००:२० • +००:३० • +०१:०० • +०१:२४ • +०१:३० • +०२:०० • +०२:३० • +०३:०० • +०३:३० • +०४:०० • +०४:३० • +०४:५१ • +०५:०० • +०५:३० • +०५:४० • +०५:४५\n९०° पू ते < १८०°\n+०६:०० • +०६:३० • +०७:०० • +०७:२० • +०७:३० • +०८:०० • +०८:३० • +०८:४५ • +०९:०० • +०९:३० • +०९:४५ • +१०:०० • +१०:३० • +११:०० • +११:३०\n(१८०° ते < ९०° प)\n+१२:०० • +१२:४५ • +१३:०० • +१३:४५ • +१४:००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील श���वटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2019/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2022-05-25T04:41:18Z", "digest": "sha1:ZBRYULBO2XMD4CSRI3FCZ53QMGIINN7F", "length": 4488, "nlines": 95, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "उपवासाची रेसिपी | केळवली | Kalnirnay 2019 | स्वादिष्ट २०१९ ऑगस्ट", "raw_content": "\nसाहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८ काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप.\nकृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या.\nपुरण: काजू तव्यावर थोडेसे भाजून घ्या, लाल होऊ देऊ नका. काजू व किसलेला नारळ मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्या. काजूमुळे चव थोडी मऊ व खुसखुशीत होतो. एका कढईत गूळ वितळवून वाटलेले मिश्रण गुळामध्ये परतून घ्या. मोदकासाठी गोड चव करतो, तसा चव तयार होईल. उकडलेली केळी थंड झाल्यावर साले काढून हाताने कुस्करून घ्या. मिश्रण एकदम मऊ झाले पाहिजे. या लगद्यातील एक छोटा गोळा घेऊन त्याची खोल वाटी करा व त्यात नारळाचा चव भरा व ती वाटी बंद करा. असे जेवढे होतील तेवढे उंडे बनवून घ्या. फ्राय पॅनवर थोडे तूप टाकून हे सर्व उंडे तळून घ्या. शॅलो फ्राय करा.\nअजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/akola-news-complaint-filed-by-bjp-against-nana-patole-in-akola-police-station-rds84", "date_download": "2022-05-25T03:13:13Z", "digest": "sha1:2XYKFYXF7QGZSHTXIQAKICGAYE4ZMT3J", "length": 5229, "nlines": 59, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Akola News: नाना पटोले यांच्या विरोधात अकोल्यात भाजपतर्फे तक्रार", "raw_content": "\nAkola: नाना पटोले यांच्या विरोधात अकोल्यात भाजपतर्फे तक्रार\nनाना पटोले यांच्या विरोधात अकोल्यात भाजपतर्फे तक्रार\nअकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रध���न नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या विरोधात अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस (Akola Police) ठाण्यात तक्रार देण्यात आहे. (akola news Complaint filed by BJP against Nana Patole in Akola police station)\nDhule: बोगस लसीकरण प्रकरण..आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयातून कागदपत्र ताब्यात\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत एकेरी शब्दांचा उल्लेख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. याविरोधात भाजपकडून राज्‍यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्‍यानुसार आकोल्‍यात देखील भाजपकडून नाना पटोले यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्यात आला. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.\nअकोल्यातील (Akola) सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी फिर्याद दिली. तर अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k7s099.htm", "date_download": "2022-05-25T04:57:00Z", "digest": "sha1:JLCQ3S2DMTG7BDDMQMVR5KF3VSX4GPGI", "length": 46800, "nlines": 1406, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - उत्तरकाण्ड -॥ एकोनशततमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकोनशततमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nसीताया रसातलप्रवेशमनु श्रीरामस्य जीवनचर्या, श्रीरामराज्यस्य स्थितिः, श्रीराममातॄणां परलोकगमनादेर्वर्णनं च -\nसीतेच्या रसातल प्रवेशानंतरची श्रीरामांची जीवनचर्या, रामराज्याची स्थिति तसेच मातांचे परलोक-गमन आदिंचे वर्णन -\nरजन्यां तु प्रभातायां समानीय महामुनीन् \nगीयतां अविशङ्‌काभ्यां रामः पुत्रावुवाच ह ॥ १ ॥\nरात्र संपून जेव्हा प्रभात झाली तेव्हा श्रीरामांनी मोठ मोठ्‍या मुनिंना बोलावून आपल्या दोन्ही पुत्रांना म्हटले - आता तुम्ही निःशंक होऊन शेष रामायणाच्या गायनाचा आरंभ करा. ॥१॥\nततः समुपविष्टेषु ब्रह्मर्षिषु महात्मसु \nभविष्यदुत्तरं काव्यं जगतुस्तौ कुशीलवौ ॥ २ ॥\nमहात्मा महर्षि यथास्थान बसल्यावर कुश आणि लवाने भगवंतांच्या भविष्य जीवनाशी संबंध असणार्‍या उत्तरकांडाचे, जो त्या महाकाव्याचा एक अंश होता, गायन करण्यास आरंभ केला. ॥२॥\nप्रविष्टायां तु सीतायां भूतलं सत्यसम्पदा \nतस्यावसाने यज्ञस्य रामः परमदुर्मनाः ॥ ३ ॥\nइकडे आपल्या सत्यरूपी संपत्तिच्या बळाने सीतेने रसातलात प्रवेश केल्यावर त्या यज्ञाच्या अंती भगवान्‌ श्रीरामांचे मन फार दुःखी झाले. ॥३॥\nअपश्यमानो वैदेहीं मेने शून्यमिदं जगत् \nशोकेन परमायस्तो न शान्तिं मनसागमत् ॥ ४ ॥\nवैदेही न दिसल्याने त्यांना हा संसार शून्य भासू लागला, शोकाने व्यथित झाल्यामुळे त्यांच्या मनाला शांति मिळाली नाही. ॥४॥\nविसृज्य पार्थिवान् सर्वान् ऋ���्षवानरराक्षसान् \nजनौघं विप्रमुख्यानां वित्तपूर्वं विसृज्य च ॥ ५ ॥\nएवं समाप्य यज्ञं तु विधिवत् स तु राघवः \nततो विसृज्य तान् सर्वान् रामो राजीवलोचनः ॥ ६ ॥\nहृदि कृत्वा तदा सीतां योध्यां प्रविवेश ह \nत्यानंतर श्रीरघुनाथांनी सर्व राजेलोकांना, अस्वले, वानरे आणि राक्षसांना, जनसमुदायाला तसेच मुख्य मुख्य ब्राह्मणांनाही धन देऊन निरोप दिला. याप्रकारे विधिपूर्वक यज्ञाची समाप्ति करून कमलनयन श्रीरामांनी सर्वांना निरोप दिल्यावर त्या समयी सीतेचेच मनांतल्या मनात स्मरण करत अयोध्येत प्रवेश केला. ॥५-६ १/२॥\nइष्टयज्ञो नरपतिः पुत्रद्वयसमन्वितः ॥ ७ ॥\nन सीतायाः परां भार्यां वव्रे स रघुनन्दनः \nयज्ञे यज्ञे च पत्‍न्यौर्थं जानकी काञ्चनी भवत् ॥ ८ ॥\nयज्ञ पूरा करून रघुनंदन राजा श्रीराम आपल्या दोन्ही पुत्रांसह राहू लागले. त्यांनी सीतेशिवाय दुसर्‍या कुणा स्त्रीशी विवाह केला नाही. प्रत्येक यज्ञात जेव्हा जेव्हा धर्मपत्‍नीची आवश्यकता होती श्रीरघुनाथ सीतेची सुवर्णमयी प्रतिमा बनवून घेत असत. ॥७-८॥\nवाजपेयान् दन्दशगुणान् तथा बहुसुवर्णकान् ॥ ९ ॥\nत्यांनी दहा हजार वर्षेपर्यंत यज्ञ केले. कित्येक अश्वमेध यज्ञांच्या द्वारा आणि त्यांच्या दसपट वाजपेय यज्ञांचे अनुष्ठान केले ज्यामध्ये असंख्य स्वर्णमुद्रांची दक्षिणा दिली गेली होती. ॥९॥\nईजे क्रतुभिरन्यैश्च स श्रीमान् आप्तदक्षिणैः ॥ १० ॥\nश्रीमान्‌ रामांनी पर्याप्त दक्षिणांनी युक्त अग्निष्टोम, अतिरात्र, गोसव तसेच अन्य मोठ मोठ्‍या यज्ञांचे अनुष्ठान केले, ज्यात अपार धनराशी खर्च केली गेली. ॥१०॥\nएवं स कालः सुमहान् राज्यस्थस्य महात्मनः \nधर्मे प्रयतमानस्य व्यतीयाद् राघवस्य च ॥ ११ ॥\nयाप्रकारे राज्य करत महात्मा भगवान्‌ राघवांच्या बराच समय धर्मपालनाच्या प्रयत्‍नांतच गेला. ॥११॥\nऋक्षवानररक्षांसि स्थिता रामस्य शासने \nअनुरञ्जन्ति राजानो ह्यहन्यहनि राघवम् ॥ १२ ॥\nअस्वले, वानर आणि राक्षस ही श्रीरामांच्या आज्ञेच्या अधीन रहात होते. भूमण्डलावरील सर्व राजे प्रतिदिन श्रीराघवांना प्रसन्न ठेवत होते. ॥१२॥\nकाले वर्षति पर्जन्यः सुभिक्षं विमला दिशः \nहृष्टपुष्टजनाकीर्णं पुरं जनपदास्तथा ॥ १३ ॥\nश्रीरामांच्या राज्यात मेघ समयावर वृष्टि करत होते. सदा सुकाळच राहात होता - कधी अकाळ (दुष्काळ) पडत नव्हता. संपूर्ण दि���ा प्रसन्न दिसून येत होत्या तसेच नगरे आणि जनपदे ह्रष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेली राहात होती. ॥१३॥\nनाकाले म्रियते कश्चित् न व्याधिः प्राणिनां तथा \nनानर्थो विद्यते कश्चिद् रामे राज्यं प्रशासति ॥ १४ ॥\nश्रीराम राज्यशासन करत असता कुणालाही अकाल मृत्यु येत नव्हता. प्राण्यांना कुठलेही रोग सतावीत नव्हते आणि संसारात कुठला ही उपद्रव उत्पन्न होत नव्हता. ॥१४॥\nअथ दीर्घस्य कालस्य राममाता यशस्विनी \nपुत्रपौत्रैः परिवृता कालधर्ममुपागमत् ॥ १५ ॥\nयानंतर दीर्घकाळ व्यतीत झाल्यावर पुत्र-पौत्रांनी घेरलेली परम यशस्विनी श्रीराममाता कौसल्या कालधर्माला (मृत्युला) प्राप्त झाली. ॥१५॥\nअन्वियाय सुमित्रा च कैकेयी च यशस्विनी \nधर्मं कृत्वा बहुविधं त्रिदिवे पर्यवस्थिता ॥ १६ ॥\nसर्वाः प्रमुदिताः स्वर्गे राज्ञा दशरथेन च \nसमागता महाभागाः सर्वधर्मं च लेभिरे ॥ १७ ॥\nसुमित्रा आणि यशस्विनी कैकेयीने ही तिच्याच मार्गाचे अनुसरण केले. या सर्व राण्या जीवनकाळात नाना प्रकारच्या धर्माचे अनुष्ठान करून अंती साकेतधामास प्राप्त झाल्या आणि अत्यंत प्रसन्नतेने तेथे राजा दशरथांना भेटल्या. त्या महाभाग राण्यांना सर्व धर्मांचे पूरे पूरे फळ प्राप्त झाले. ॥१६-१७॥\nतासां रामो महादानं काले काले प्रयच्छति \nमातॄणामविशेषेण ब्राह्मणेषु तपस्विषु ॥ १८ ॥\nश्रीराम वेळोवेळी आपल्या सर्व मातांच्या निमित्ताने कुठलाही भेदभाव न करता तपस्वी ब्राह्मणांना मोठमोठी दाने देत असत. ॥१८॥\nपित्र्याणि ब्रह्मरत्‍नासनि यज्ञान् परमदुस्तरान् \nचकार रामो धर्मात्मा पितॄन् देवान् विवर्धयन् ॥ १९ ॥\nधर्मात्मा श्रीराम श्राद्धामध्ये उपयोगी उत्तमोत्तम वस्तु ब्राह्मणांना देत असत आणि पितर आणि देवतांना संतुष्ट करण्यासाठी मोठ मोठ्‍या दुस्तर यज्ञांचे (पिंडात्मक पितृयज्ञांचे) अनुष्ठान करत असत. ॥१९॥\nएवं वर्षसहस्राणि बहून्यथ ययुः सुखम् \nयज्ञैर्बहुविधं धर्मं वर्धयानस्य सर्वदा ॥ २० ॥\nयाप्रकारे यज्ञांच्या द्वारा विविध धर्माचे पालन करीत श्रीरामांची काही हजार वर्षे सुखपूर्वक निघून गेली. ॥२०॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनशततमः सर्गः ॥ ९९ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा नव्याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post_32.html", "date_download": "2022-05-25T03:52:53Z", "digest": "sha1:YHLVV45NN6JW7ZLFLGM7ZHBWWQDCR4MB", "length": 24329, "nlines": 342, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nराज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८७रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३९० झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी- चिंचवड -२, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २, तर औरंगाबाद शहरात २ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३२ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये (७४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.\nराज्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी\nमुंबई – २४,११८ (८४१)\nठाणे मनपा – १८६५ (३३)\nनवी मुंबई मनपा – १५९३ (२७)\nकल्याण डोंबिवली मनपा – ६१२ (६)\nउल्हासनगर मनपा – १३०\nभिवंडी निजामपू��� मनपा – ७४ (३)\nमीरा भाईंदर मनपा – ३१७ (४)\nपालघर – ६८ (३)\nवसई विरार मनपा – ४०७ (११)\nरायगड – २७९ (५)\nपनवेल मनपा – २५३ (११)\nठाणे मंडळ एकूण – ३०,०२५ (९५०)\nनाशिक मनपा – ८२ (२)\nमालेगाव मनपा – ६८१ (३४)\nअहमदनगर – ४६ (५)\nअहमदनगर मनपा – १८\nधुळे – १३ (३)\nधुळे मनपा – ७१ (६)\nजळगाव – २३३ (२९)\nजळगाव मनपा – ७० (४)\nनंदूरबार – २५ (२)\nनाशिक मंडळ एकूण – १३४४ (८५)\nपुणे – २३५ (५)\nपुणे मनपा – ४०४९ (२१५)\nपिंपरी चिंचवड मनपा – १९३ (६)\nसोलापूर – १० (१)\nसोलापूर मनपा – ४९५ (२६)\nसातारा – १७० (२)\nपुणे मंडळ एकूण – ५१५२ (२५५)\nकोल्हापूर – १२० (१)\nकोल्हापूर मनपा – १९\nसांगली मिरज कुपवाड मनपा – ८ (१)\nरत्नागिरी – ११६ (३)\nकोल्हापूर मंडळ एकूण – ३२२ (५)\nऔरंगाबाद मनपा – १०६६ (३६)\nपरभणी – ६ (१)\nपरभणी मनपा – ३\nऔरंगाबाद मंडळ एकूण – १२३६ (३७)\nलातूर – ४७ (२)\nलातूर मनपा – ३\nनांदेड मनपा – ७१ (४)\nलातूर मंडळ एकूण – १४६ (६)\nअकोला – २९ (२)\nअकोला मनपा – २८१ (१५)\nअमरावती – ८ (२)\nअमरावती मनपा – ११५ (१२)\nबुलढाणा – ३४ (३)\nअकोला मंडळ एकूण – ५७७ (३४)\nनागपूर मनपा – ४२१ (६)\nवर्धा – ३ (१)\nचंद्रपूर मनपा – ४\nनागपूर मंडळ एकूण – ४४७ (७)\nइतर राज्ये – ४८ (११)\nएकूण – ३९ हजार २९७ (१३९०)\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारतीय पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि विज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nएकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर���बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nवि���्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/maharashtra_77.html", "date_download": "2022-05-25T05:02:29Z", "digest": "sha1:PDFDAJ7OSKCLIQNYLPFG5AOUVKML6DAS", "length": 4978, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); 67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान\nमुंबई ( ३० जुलै २०१९ ) : राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.\nसहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 67 ग्रामपंचायतींसाठी ही सार्वत्रिक निवडणुक होत आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 9 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 19 ऑगस्ट 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी होईल.\nसार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6, रायगड- 9, रत्नागिरी- 4, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 25, धुळे- 1, सातारा- 4, सोलापूर- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 3, अकोला- 2, यवतमाळ- 1, वर्धा- 5, आणि चंद्रपूर- 2. एकूण- 67.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar-tourism.blogspot.com/2013/02/blog-post_1041.html?showComment=1577182962028", "date_download": "2022-05-25T03:22:19Z", "digest": "sha1:6TUEEFRNEXLEQFFRJ7NEXCSAARU3W5JS", "length": 28235, "nlines": 95, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: भुईकोट किल्ला", "raw_content": "\nसोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३\nआदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदीविरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडल्यानंतर आपल्या अतुल���ीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला तो गर्भगिरी पर्वत रांगांलगतचा हा निसर्गरम्य प्रदेश.\nनगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामरिक महत्त्व तेव्हापासून आजतागायत टिकून आहे. एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी. टेकडय़ांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य त्यामुळे किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापती आदींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते.सोनमहल, मुल्क आबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल, अशी त्यांची नावं. इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचं शिक्षण होत असे. दिलकशाद, हबशीखाने अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गावच किल्ल्याच्या तटबंदीआड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठय़ा विहिरीही खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. ‘कोटबाग निजाम’ आणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरोसारख्या तत्कालीन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. निजामशाही, मोगलाई, पेशवाई, ब्रिटिश अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तूच्या जडणघडणीतही बदल घडले. निजामांनी किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.\nएक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी आहे.\nइतिहासातील अनेक कडूगोड स्मृती ‘कोटबाग निजाम’ने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालीन परदेशी मुस्लिमांच्या शिरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथंच शिजली. अनेकदा भाऊबंदकीची नाटय़ं घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उठवले. जिथे सुलताना चाँदच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच चाँदच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाणचिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्देगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.\nिहदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व ते जाणून होते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलत खान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. किल्लाजिंकणं ही शिवाजी महाराजांची मनीषाही अपूर्णच राहिली.\nसुलताना चाँदच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अमलखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटिशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाशेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.\nसन १७६७ मध्ये सदाशिवभाऊ (तोतया), १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचे अधिकारी चिंतो विठ्ठल रायरीकर, नाना फडणविस, मोरोबा दादा, िशद्यांचे दिवाण बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागिरथीबाई िशदे यांना ��ाच किल्ल्यात तुरुंगवास घडला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होतं.\nइंग्रज राजवटीच्या विरोधात चलेजाव आंदोलनाचं लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोिवद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद महेबुब, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, अरुणा असफअली, डॉ. पी. सी. भोज, आचार्य शंकरराव देव आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदिवासात असताना पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. अबु कलाम आझाद यांनी ‘गुबारे खातीर’ या ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला रॉकेटरूम म्हटलं जायचं.\nभारतीय स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असतानाच या किल्ल्यावरील ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ उतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीय स्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तिथे लष्करी कार्यालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली, इलाही बुरुजाकडे जाणारा पूल कोसळला. दगडी तटबंदीतून झुडपं वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन विकास योजनेत किल्ल्याचा समावेश झाल्याने किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. किल्ल्याभोवतालच्या संरक्षक िभती व कठडय़ाच काम पूर्ण झालेलं असून परिसरातील नियोजित नेहरू उद्यानाचे भूमिपजून किल्ला महोत्सवदिनी राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं. नेहरू उद्यान लवकरच आकार घेईल, त्याचबरोबर किल्ल्याच्या आत संग्रहालय, ग्रंथालय, कलादालन, पर्यटकां��ाठी मूलभूत सुविधा, माहितीपुस्तिका आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाने ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. किल्ल्याच्या तटबंदीजवळ खंदकात नौकानयन, सायंकाळी लेझर-शो आदी योजनाही कार्यान्वित होतील. किल्ल्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ‘ध्वनिप्रकाश’ योजनेच्या सहाय्यानं माहिती देण्यासाठी संहितालेखन सुरू आहे.\nयंदा पहिल्यांदाच किल्ला महोत्सव साजरा करण्यात आला. या पर्यटनस्थळाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या महानायिकांच्या बहारदार कार्यक्रमाबरोबरच शोभेच्या दारूची आतषबाजीही करण्यात आली. लवकरच ५२१ वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा ‘कोटबाग निजाम’ ‘भुईकोट किल्ला’ आपल्यातील जुनेपण जपत, नवा साज लेवून पर्यटकांशी संवाद साधेल.\nअहमदनगर शहराला माझी तशी पहिलीच भेट. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा कसा असेल याचा विचार मनात सुरु होता. वेळ कमी असल्याने मी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर मी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघालो. हा किल्ला कसा असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, किल्ल्याची अवस्था आता कशी असेल असे असंख्य प्रश्न मनात येत होते.\nकिल्ल्याजवळ पोहचताच किल्याजवळील विकास कामे पाहून आनंद झाला. या किल्ल्याचे रुपांतर राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्रात करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळाली. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ असफ अली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात पंडित नेहरुं���ी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्याचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो.\nचले जाव आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.\nकिल्ल्यात पंडित नेहरुंना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक कॉफीटेबल बुक ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्यलढयातील घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.\n१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे..\nद्वारा पोस्ट केलेले Kedar येथे ६:५९ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nVr Group २४ डिसेंबर, २०१९ रोजी २:२२ AM\nअहमदनगर मधील डिजिटल श्रवण यंत्र मिळण्याचे एकमेव ठिकाण\nयेथे मिळतात सर्व प्रकारचे श्रवण यंत्र तेही अत्यल्प दारात\nकानाच्या आतील श्रवण यंत्र\nकानाच्या मागील श्रवण यंत्र\nव्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक\nपत्ता : शॉप ३ विठ्ठल अपार्टमेंट, पाईप लाईन रोड, भिस्तबाग चौक सावेडी अहमदनगर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nधुंदीत गाऊ, मस्तीत राहू\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, ���ांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2018/12/", "date_download": "2022-05-25T04:29:17Z", "digest": "sha1:SWRDOUCKRUP6LSA4JKOFHGG7S6FNAN2C", "length": 21443, "nlines": 211, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: डिसेंबर 2018", "raw_content": "\nमाणुसकी अजूनही जिवंत ४० हजार केले परत\nमुंबई, दादा येंधे: सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधूनही सापडत नाही, असे बोलले जाते. एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत केल्याचे प्रसंगही दुर्मिळ, पण कांदिवली (प.) येथील देना बॅंकेतून पैसे काढल्यावर श्री. कनुभाई नायी यांना त्यांच्या हातात ४० हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात आले. मग त्यांनी ते पैसे स्वतः कडे न ठेवता देना बँकेच्या मॅनेजर यांना परत केले. त्याबद्दल मॅनेजर यांनी कनुभाई यांचे आभार मानले. माणुसकी, प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती या प्रसंगातून आली.\nकनुभाई नायी हे आपल्या सेव्हिंग खात्यातील रक्कम काढण्यासाठी देना बँक (कांदिवली, पश्चिम) एस. व्ही. रोड येथील शाखेत आपल्या मुलीच्या लग्नाच्या खरेदीकरिता पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी कॅशियरकडून ५० हजार रुपये काढले. ते पैसे मोजत मोजत बँकेच्या बाहेर गेले असता त्यांच्या लक्षात आले की, बँकेच्या कॅशियरने त्यांना चुकून एकूण ९० हजार दिले आहेत. म्हणजेच एकूण रुपये ४० हजार जास्त.\nदेना बँकेच्या कॅशियरने कनुभाई नायी यांना २ हजार रुपयांच्या ४० नोटा आणि ५०० रुपयांच्या २० नोटा दिल्या. २ हजाराच्या २० नोटा देण्याऐवजी ४० नोटा कॅशियरने त्यांना दिल्या होत्या.\n४० हजार रुपये म्हणजे थोडीथोडकी रक्कम नाही. कनुभाई यांनी ती जास्तीची रक्कम बँकेला परत केली, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा तो भाग आहे. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असताना कुणीही अशी रक्कम स्वतः कडे ठेवली असती. पण, कांदिवली येथे एका साध्या चाळीत राहाणाऱ्या कनुभाई यांना ते रुचले नाही. त्यांनी थेट बँकेच्या मॅनेजरलाच भेटून जास्तीची रक्कम परत केली. माणसांच्या भाऊगर्दीत एकीकडे माणुसकीचा झरा आटत असतानाच, मुंबईत मात्र देवदूतच अवतरला असे उद्गार देना बँकेच्या कॅशियरने काढत कनुभाई नायी यांचे आभार मानले. कनुभाई यांच्या प्रम���णिकपणाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:५० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:४७ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकाचेच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ४:२६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:०५ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकाचेच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ६:०१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकाचेच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:५१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमुंबईत सम-विषम वाहनांची योजना राबवा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:४८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभेसळ - इच्छाशक्तीचा अभाव\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:०९ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआग लागते की लावली जाते \nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:३१ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nभायखळा येथे बस स्थानकावर अवैध पार्किंग\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:२९ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआग लागते की लावली जाते \nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:२४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसामाजिक संदेश देणारा चित्रपट - लोकमत\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ६:४३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमराठा आरक्षण समूहशक्तीचा विजय - लोकमत\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:२१ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचिंचपोकळी येथे कचऱ्याचा ढीग - महाराष्ट्र टाइम्स\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:१८ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: महाराष्ट्र्र टाइम्स, येंधे, वृत्तपत्र लेखन\nपोलिसांना मानसिक आधाराची गरज - सामना\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:२० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - सामना\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:१९ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटत��डकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/how-to-file-complaint-against-ragging-marathi/", "date_download": "2022-05-25T04:40:51Z", "digest": "sha1:6KUYV3IJNBNGYWSXHWMQNKBD6JS745MD", "length": 5352, "nlines": 50, "source_domain": "jaihindbks.com", "title": "how to file complaint against ragging marathi – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nरॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.\nयुजीसी (UGC) चे रॅगिंगविरोधात २४ तास चालू असणारे हेल्पलाईन , रॅगिंगविरोधात तक्रार कशी करावी, रॅगिंगविरोधात न्यायालयीन निर्णय यांची सविस्तर माहिती\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nराष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nज्येष्ठ नागरिक, आई वडील यांच्या निर्वाह, कल्याण व संरक्षण संदर्भात कायदा व नियम यांची सविस्तर माहिती\nशासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\nआरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/many-killed-in-airstrike-in-yemen-by-saudi-lead-group-aj-659730.html", "date_download": "2022-05-25T03:23:42Z", "digest": "sha1:7ELA5KKVN2UVB2ZVGSDZXRJEMFV5GM6U", "length": 9005, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Many killed in airstrike in yemen by saudi lead group इथेही युद्धाचे ढग! स्थलांतरितांच्या छावण्यांवर Air Strike, अनेकांचा मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\n स्थलांतरितांच्या छावण्यांवर Air Strike, अनेकांचा मृत्यू\n स्थलांतरितांच्या छावण्यांवर Air Strike, अनेकांचा मृत्यू\nयेमेनच्या दक्षिण भागात सौदी अरेबिया गटाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अनेकजण ठार झाले आहेत.\nदिल्लीतील इंजिनिअरचा मृतदेह आढळला;4 दिवसांपासून लोणावळ्यातील जंगलात होता बेपत्ता\nउड्डाण करताच हवेतच बंद पडलं Air India च्या विमानाचं इंजिन\nविमान प्रवास महागण्याची शक्यता; हवाई इंधन दर वाढून विक्रमी पातळीवर\nAir India ने बोर्डिंगसाठी दिला नकार; महिलेला विमानतळावरच आला पॅनिक अटॅक, Video\nसादा, 21 जानेवारी: येमेनवर (Yemen) झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये (Air Strike) अनेकांचा जीव (Many Dead) गेला आहे. काही विस्थापितांच्या (Refugee) मुक्कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावण्यांवर (Temporary detention center) बॉम्बवर्षाव (Bomb attack) झाल्यामुळे अनेकांचा त्यात बळी गेल्याची माहिती येमेनच्या प्रशासनाने दिली आहे. सौदी अरेबिया गटाने येमेनवर हा हल्ला केला असून त्यामुळे दोन्ही गटांतील रक्तरंजित संघर्ष अधिकच तीव्र झाल्याची माहिती आहे. काय आहे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून येमेन विरुद्ध सौदी अरेबिया संघर्ष पेटला आहे. नुकताच येमेनच्या हौथी चळवळीतील गटाने अबुधाबी विमानतळावर ड्रोन हल्ला केला होता. अबुधाबीत बांधकाम सुरू असलेल्या नव्या विमानतळाच्या परिसरात हा हल्ला झाला होता. यातील एक ड्रोन तेलाच्या टँकरवर पडल्यामुळे मोठा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन भारतीय तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता. त्यानंतर सौदी अरेबिया गटाने आपली आक्रमकता वाढवली असून सलग दुसरा एअर स्ट्राईक येमेनवर केला आहे. येमेनमध्ये प्रचंड दहशत हा हल्ला झालेल्या भागात काही अफ्रिकन नागरिक राहत होते. त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या, अशी माहिती येमेन सरकारने दिली आहे. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अद्यापही अनेकजणांचे मृतदेह मिळाले नसून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. हे वाचा-अमेरिकेच्या सीमेवर 4 भारतीयांचे मृतदेह आढळल्याने खळबळ; एका नवजात बाळाचाही समावेश इंटरनेट ठप्प येमेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा ठप्प आहे. येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदेन शहरातच केवळ इंटरनेट सेवा सुरळीत सुरू होती. सौदी अरेबिया गटाच्या विमानांनी नेमक्या याच भागाला लक्ष्य करून तिथली इंटरनेट सेवाही बंद पाडण्याच्या हेतूनंच हा हल्ला केल्याचा आरोप येमेननं केला आहे. अद्याप या हल्ल्यामागची भूमिका सौदी अरेबियानं स्पष्ट केलेली नाही. या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा तणाव वाढला असून भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/11/weight-gaining-mantain-breakfast-dinner-lunch.html", "date_download": "2022-05-25T02:57:14Z", "digest": "sha1:YUFMA7VDPWUQW65SCBECIW5ATXZXD35Y", "length": 6785, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "वजन वाढतेय? नाश्ता व जेवणाची वेळ पाळल्यास 'हे' होतील फायदे", "raw_content": "\n नाश्ता व जेवणाची वेळ पाळल्यास 'हे' होतील फायदे\nएएमसी मिरर वेब टीम\nआपण सेवन करत असलेल्या आहारावरच आपले वजन अवलंबून असते. वजन वाढू नये म्हणून सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि राञीच्या जेवणाची वेळ सुद्धा महत्वाची आहे.\nनाष्टा : सकाळचा नाष्टा हा सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान करावा. कारण राञीचे जेवण आपण लवकर घेतलेले असते. त्यामुळे सकाळी लवकर भुक लागलेली असते. वजन कमी करायचे असेल तर नाष्ट्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार घ्यायला हवा. त्यामुळे उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, पनीर, सोयाबीन, शेंगदाणे, बाँईल चिकन घेऊ शकता. कार्ब आणि फॅटी पदार्थ घेतल्याने चरबी वाढते आणि आपले वजन देखील वाढते.\nदुपारचे जेवण : दुपारच्या जेवणाची वेळ साधारण १ ते ३ असावी. दुपारच्या जेवणामध्ये ताक, दही किंवा दुध असावे. अशाप्रकारचे पातळ पेये घेतल्याने जेवण कमी जाते आणि लवकर पोट भरते. त्याचबरोबर द���पारच्या जेवणामध्ये सलाडचे प्रमाण जास्त असावे. सलाडमध्ये कांदा, काकडी, टोमँटो, कोबी, बीट, मुळा, गाजर, ढब्बु मिरची यांचे छोटे छोटे तुकडे करुन त्यावर थोडे चाट मसाला टाकावा. सलाडमध्ये फॅट कमी असते. वजन कमी करायचे असेल भात कमी प्रमाणात खावे. भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब असतात. सकाळी आणि दुपारी अनेकांना चहा घेण्याची सवय असते. पण वजन कमी करायचे असल्यास चहा वर्ज करावा. चहाऐवजी ग्रीन टी घ्यावी. ग्रीन टी दुपारी ४ नंतर घ्यावी. ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते.\nराञीचे जेवण : राञीच्या जेवणाची वेळ ७.३० ते ८.३० वाजता. राञी जेवण लवकरच घ्यावे. उशिरा जेवण केल्याने वजन वाढु शकते. कारण राञी जेवण करुन आपण लगेच झोपते. राञी शरीराची हालचाल मंद झालेली असते. आपण वेळाने जेवन केल्यानंतर त्यातुन मिळालेली ऊर्जा खर्च होत नाही. त्यामुळे ऊर्जेचे रुपांतर चरबीमध्ये होते आणि आपले वजन वाढते. राञीचे जेवण हलके फुलके असावे. आपल्या भुकेपेक्षा दोन घास कमी जेवावे. एक ग्लास कमी फॅटचे दुध घ्यावे. भात खाऊ नये. राञीच्या जेवणात देखील सलाड घेतले तरी चालेल. राञी कमी जेवल्याने अपचन होत नाही. पहाटे लवकर जाग येते आणि पोट देखील साफ होते. पहाटेच्या व्यायामासाठी पोट साफ असणे खुप महत्वाचे असते. दिवसभराच्या दिलेल्या जेवणाच्या वेळा पाळल्याने वजनवाढ रोखण्यास मदत होईल.\n(कोरा या संकेतस्थळावर अशोक जमादार यांनी ही माहिती दिली आहे.)\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/campaigning-hundreds-of-vehicles-without-license/", "date_download": "2022-05-25T04:46:02Z", "digest": "sha1:PQZYA25SJQQWWBRY3P4S6EVE5US4CAWI", "length": 15955, "nlines": 224, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परवान्याविना शेकडो वाहने प्रचारात – Dainik Prabhat", "raw_content": "\nपरवान्याविना शेकडो वाहने प्रचारात\nमावळ लोकसभा ः केवळ 14 वाहनांचे परवाने; 21 उमेदवार रिंगणात\nपिंपरी – दोन जिल्ह्यात विस्तारलेला, सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला भला मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मावळ लोकसभा मतदासंघातून आतापर्यंत प्रचारासाठी केवळ 14 च वाहनांचे परवाने घेण्यात आले आहेत. तब्बल 21 उमेदवार रिंगणात असताना केवळ 14 वाहनांना परवाने घेतल्याने प्रचारात बिगर परवाना धारक अनधिकृत वाहनांचा भरणा असल्याचे समोर आले आहे. निवडणूक विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहे.\nपिंपरी आणि चिंचवड या विधानसभांमध्ये मतदार संख्या अधिक असली तरी क्षेत्रफळ कमी आहे. दुसरीकडे उर्वरीत चार विधानसभा क्षेत्रांचा विस्तार खूप मोठा आहे. मावळात आणि रायगड जिल्ह्यातील भाग हा दुर्गम असून विस्तार खूपच मोठा आहे. मुख्य राजकीय पक्षांसोबत अपक्ष व अन्य स्थानिक पक्षांचे उमेदवार असे एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत. ही परिस्थिती पाहता केवळ 14च वाहनांसाठी उमेदवारांनी परवाने मिळवले आहेत. विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत जाणार असून हळूहळू प्रचारासाठी वाहनांची संख्याही वाढणार आहे.\nमावळ लोकसभा मतदारसंघ मोठा असल्याने विविध पक्षांनी प्रचार यंत्रणाही राबविली आहे. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यत पोहचण्यासाठी प्रत्येक पक्षांचे कार्यकर्ते विविध माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहेत. मावळ लोकसभा मतदासंघात मतदारांची संख्या मोठी असून या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना वाहनांची परवानगी घ्यावी लागते.\nया परवानग्या निवडणूक कार्यालयातून घेतल्या जातात. निवडणूक प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून वाहनांची परवानगी घेण्यात येते. यादरम्यान, वाहनांच्या परवानगीची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी निवडणूक विभागाने लोकसभा व विधानसभानिहाय परवानगी दिलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून वाहनांना परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा परवाना दोन प्रकारचा आहे. त्यामध्ये, ज्या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी संपूर्ण लोकसभा मतदार संघात प्रचार करणार आहेत, अशांना लोकसभा मतदारसंघापुरता व विधानसभा मतदारसंघात प्रचार करणाऱ्यांना विधानसभा मतदारसंघापुरता परवाना दिला जात आहे.\nप्रचारातील प्रत्येक वाहनांवर पथकांची नजर मतदारसंघात प्रचारयंत्रणा राबविताना विविध वाहनांचा वापर केल जात आहे. यामध्ये, डिजिटल माध्यम, विविध पक्षांचे रथ, रिक्षांवरती स्पीकर, फलक आदी प्रकारच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. यावेळी, निवडणूक पथ�� प्रचारातील प्रत्येक बाबींचे चित्रीकरण करुन तपासणी करत आहे. तसेच, प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निवडणूक विभागाने स्थापन केलेल्या पथकांची करडी नजर आहे. प्रचारात वापरणाऱ्या सर्व वाहनांचे व प्रचाराचे चित्रीकरण प्रशासनाकडून केले जात आहे.\nमावळ लोकसभा मतदार संघात प्रत्येक पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता वाहनांना परवाने दिले जात आहेत. यावेळी, वाहनांना परवानग्या देताना निवडणूक आयोगाने कार्यक्षेत्र ठरवून दिले आहे. प्रचारादरम्यान एखादे वाहन लोकसभा व विधानसभेच्या (परवानानिहाय) कार्यक्षेत्राबाहेर गेल्याचे आढळून आल्यास संबंधित पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे, निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nप्रचारासाठी वाहनांची संख्या कमी\nमावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान शेवटच्या टप्यात म्हणजे 29 एप्रिलला होणार आहे. यामुळे, मतदारसंघात अजून दहा दिवस प्रचाराचे रण सुरु राहणार आहे. मावळ मतदारसंघ मोठा असूनही मतदारांपर्यत पोहचण्यासाठी अद्यापपर्यत केवळ 14 वाहनांनी परवानग्या घेतल्या आहेत. मात्र, शेवटच्या आठवडाभरात प्रचाराचा जोर वाढणार असल्याने वाहनांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे.\nथकबाकीदार मिळकत धारकांसाठी आज लोकअदालत\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\nपुणे : अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश नको\nपुणे : शहरातील पुलांचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cooperate-with-jagtap-to-strengthen-pawars-hands-rohit-pawar/", "date_download": "2022-05-25T03:05:22Z", "digest": "sha1:CEJYSGOLKYRBE5MX6JTWGWNDWCRPRUEU", "length": 11614, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवारांचे हात बळकट करण्यासाठी जगतापांना साथ द्या- रोहित पवार – Dainik Prabhat", "raw_content": "\nपवारांचे हात बळकट ��रण्यासाठी जगतापांना साथ द्या- रोहित पवार\nशेवगाव – सर्वसामान्याच्या हिताच्या जपवणूकीसाठी सर्वांनी एकत्रीत येवून या लोकसभा निवडणूकीत बदल घडवण्याची आवश्‍यकता असून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना साथ देण्याचे आवाहन बारामती अँग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले.\nआ.जगताप यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, जनशक्ती मंचचे ऍड. शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, सुवर्णा जगताप, योगिता राजळे, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील लांडे, संजय फडके, संपत नेमाणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. मेधा कांबळे, जगन्नाथ गावडे, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने पदयात्रेत सहभागी होते.\nपवार म्हणाले,भाजप सरकारने शेतकऱ्यांची सपशेल फसवणुक केली आहे. शेतमालाला हमीभाव नाही, कर्जमाफी झाली नाही. भाजप सरकारने फक्त हुलकावण्या देत झुलवत ठेवले. 2014 मध्ये मोदींनी दिलेली आश्‍वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत. परिणामी शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. क्रांती चौकातून पदयात्रेस सुरुवात झाली. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेवून पवार यांनी आघाडीच्या उमेदवाराला आंबेडकर चौक, क्रांती चौक, शिवाजी चौक, खालसी वेस, नाईकवाडी मुहल्ला, जैन गल्ली, मोची गल्ली मार्गे आंबेडकर चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराजांच्या पुतळ्यास पवार यांनी पुष्पहार घातले. पवार यांचा शहरात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी सत्कार केला. या रॅलीला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळ��नाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/210.html", "date_download": "2022-05-25T03:49:51Z", "digest": "sha1:NBDFE6TZAONMGAXIX5MAGSKTFQCB3IYX", "length": 20320, "nlines": 225, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "महिपतगड - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > दुर्गदर्शन > अन्य दुर्ग > महिपतगड\nखेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे.हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेक देखील करतात. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : महिपतगड हा नावाप्रमाणेच महिपत आहे. किल्ला तसा आकाराने फार मोठा आहे. चहुबाजूंचे कडे तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. काही ठिकाणी जिथे कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्रेयेस यशवंत दरवाजा. सःस्थितीला हे दरवाजे नाममात्र उरलेले आहेत.\nहे सर्व दरवाजे होते याच्या खुणा फक्त उरलेल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ एक शि���ाची पिंड आहे. पुसाटी दरवाजा जवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजा जवळ मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पारेश्र्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो. तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात.गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.\n१) खेड वरून पहाटेच दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. खेड ते दहिवली १ तासाचे अंतर आहे. दहिवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ही वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास ४ तास लागतात. या वाटेने जातांना आपल्याला दोन खिंडी पार कराव्या लागतात.\n२) खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने वाडी बेलदार गावात यावे. वाडीजैतापूर ते वाडीबेलदार हे अंत दोन ते अडीच तासांचे आहे. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास १ तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही.\n३) रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. हे अंतर साधारणतः: ७ तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे.\nराहण्याची सोय : पारेश्र्वर मंदिरात २० ते ३० जणांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची सोय : आपण स्वतः: करावी.\nपाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ : दहिवली गावातून – ४ तास.\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्न���ंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यां��ा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/shivendraraje-bhosale-criticises-udayanraje-on-wearing-lungi-satara-political-news-sml80", "date_download": "2022-05-25T03:22:20Z", "digest": "sha1:PVILVYUR5RP52AIAXGBS73WFQUYDNSB4", "length": 5136, "nlines": 56, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Udayanraje Bhosale Latest Marathi News: उदयनराजेंचे मनोरंजन पहा व साेडून द्या; सातारकरांना शिवेंद्रराजेंचे आवाहन", "raw_content": "\nSatara: उदयनराजेंचे मनोरंजन पहा व साेडून द्या; सातारकरांना शिवेंद्रराजेंचे आवाहन\nखासदार उदयनराजे भाेसले यांनी लुंगी घालून राजधानी सातारा सेल्फी पाॅईंटवर नुकतेच फाेटाे काढले हाेते.\nसातारा : गेल्या पाच वर्षात सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्या सातारा विकास आघाडीस काेणतेही ठाेस काम करता आलेले नाही. हे सारे अपयश लुंगीत लपविण्याचा प्रकार म्हणावा लागेल अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्यावर केली आहे. (shivendraraje bhosale criticises mp udayanraje bhosale on wearing lungi)\nआमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मी केलेल्या काेणता तरी कामाच्या प्रेमात ते पडले आहेत. राजकीय लाेकांना फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे हा गमंतीचा भाग आहे. जसं जसं चित्रपट येतील तसं तसं आपण पाहू या. सातारा (satara) पालिकेत काय केले हे सांगता येत नसल्याने कूठं लुंगी घालून फिर, कूठं गाणी लावून फिर आता हे असेच हाेणार आहे.\nAustralian Open 2022: राफेल नदालची विजयी सलामी; आजपर्यंत ७० सामने जिकंले\nसातारकरांनी केवळ त्याकडे मनाेरंजन म्हणून पहावे आणि साेडून द्यावे. पालिका निवडणुकीत सातारकर त्यांना नक्की हद्दपार करतील असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी व्यक्त केला आहे.\nN D Patil: सामाजिक विश्वात खुप मोठी पोकळी निर्माण झाली; शरद पवारांसह, दादा, सुप्रियाताई, उदयनराजे भावुक\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_89.html", "date_download": "2022-05-25T03:59:48Z", "digest": "sha1:QIOT2SKOKOLUTWQ3HMX4A7BBIX4OJ7HK", "length": 20258, "nlines": 245, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "महाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाखांच्या पार | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाखांच्या पार\nराज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.४७ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६८ हजार १२६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआज निदान झालेले ११,०१५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २१२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक म��पा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्याती��� प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/directory/page/4/?vpage=4", "date_download": "2022-05-25T03:45:38Z", "digest": "sha1:LYDOA6L37ZAYV2R57LTI2SKVPTMCQGAM", "length": 4220, "nlines": 100, "source_domain": "marathibooks.com", "title": "मराठीबुक्स.. | - Page 4 of 7 सर्व पुस्तकांची नोंद | Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nपाऊले चालती – एक जीवनानुभव\nप्रकाश बाळ जोशी यांच्या कथा\nफिरकीचा तांब्या – लोटपोट लोळवणूक – १\nमलेरिया – कारणे आणि उपाय\nनाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची ...\nलेखक : प्रकाशक : किंमत : विनामुल्य वितरण\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nवाल्मीकीरामायण, तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत. ठिकठिकाणी ���्रीरामाची ...\nमूळ संस्कृत स्तोत्र…. सम-लय मराठी भाषांतर…. आणि सरल मराठी पद्यरूपांतर…. लेखक : ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/458942", "date_download": "2022-05-25T04:55:58Z", "digest": "sha1:UQKUXVLYU5F25ZJA7ORXZ6YSJX7ICSLM", "length": 2598, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू (संपादन)\n१९:४२, २० डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n४९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: te:వర్గం:1955 మరణాలు\n०४:२७, १३ जून २००९ ची आवृत्ती (संपादन)\nDragonBot (चर्चा | योगदान)\n१९:४२, २० डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: te:వర్గం:1955 మరణాలు)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/acharya-chanakya-says-people-with-these-5-qualities-can-fight-the-worst-situation-easily-470892.html", "date_download": "2022-05-25T04:20:20Z", "digest": "sha1:N4YOF2VY3OFHUYMOEG6MGWXBAJGAWGTX", "length": 9933, "nlines": 108, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Spiritual adhyatmik » Acharya chanakya says people with these 5 qualities can fight the worst situation easily", "raw_content": "Chanakya Niti | ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण असतात, ते वाईट काळातही संयम ठेवतात\nआचार्य चाणक् (Acharya Chanakya ) यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये हे पाच विशेष गुण आहेत तोच सुख आणि दु:खाच्या सामान्य अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो.\nमुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की जीवनात सुख-दुःख दोघांचेही अस्तित्व आहे (Acharya Chanakya). प्रत्येक व्यक्तीला या दोन्ही परिस्थितींना वेळोवेळी सामोरे जावे लागते. परंतु हे माहित असूनही, लोक या परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवत नाहीत. सुखाच्या क्षणी जितके ते आनंदी असतात तितकेच दुःखावेळी दु: खी असतात. परंतु, दोन्ही परिस्थितींमध्ये आपण सामान्य स्थितीत जीवन जगले पाहिजे, फार आनंदी किंवा दु: खी होऊ नये, कारण आनंद किंवा दु:ख दोन्ही कायमस्वरुपी नसतात (Acharya Chanakya Says People With These 5 Qualities Can Fight The Worst Situation Easily).\nआचार्य चाणक् (Acharya Chanakya ) यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये हे पाच विशेष गुण आहेत ��ोच सुख आणि दु:खाच्या सामान्य अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. चाणक्य नीतिमध्ये या पाच गुणांचा उल्लेखही त्यांनी केला आहे. या गुणांनी समृद्ध असलेल्या व्यक्तीवर कितीही संकटांचे डोंगर कोसळले तरी हे लोक त्याचा सामना करण्यास सक्षम असतात. असे व्यक्ती दु:खातही मन स्थिर ठेवतात.\nते पाच गुण कोणते\nज्या व्यक्तीकडे धैर्य असते ती कुठल्याही परिस्थितीवर, समस्येवर मात करते. कारण तिला माहित आहे की काहीही कायमस्वरुपी नाही. आज जर दु:ख असेल तर नक्कीच ते कधी ना कधी तरी जाईल आणि सुख येईल. म्हणूनच तो सतत वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न करत राहतो.\nआपल्याला लहानपणीपासून घरात बचत करण्याची शिक्षा दिली जाते. आचार्य यांच्यामते, प्रत्येक व्यक्तीने जीवनात बचत केली पाहिजे. हे पैसे त्याच्या दु:खाच्या वेळी उपयुक्त ठरतात. ज्या व्यक्तीला बचत करण्याची सवय आहे, तो शांत राहून वाईट परिस्थितीचा सामना करतो.\nप्रत्येकामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते. बुद्धीमान व्यक्ती पूर्ण विचार करुन निर्णय घेतो, घाईघाईत नाही. बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या योग्य निर्णयामुळे त्याची संपूर्ण परिस्थिती बदलून जाते.\nजेव्हा वाईट वेळ येते तेव्हा इतर लोक तुमची साथ सोडून निघून जातात. अशा परिस्थितीत बड्याबड्यांचाही आत्मविश्वास ढासळतो. परंतु जी व्यक्ती स्वतःच्या क्षमतेवर आणि परिश्रमांवर विश्वास ठेवून स्वत:वर आत्मविश्वास ठेवतो, सर्वात मोठे दु:खदेखील त्याला हानी पोहोचवू शकत नाही.\nज्ञान ही अशी गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला वाईट काळातही लढा देण्यास सामर्थ्य देते. वाईट काळातही ज्यांना दररोज काही ना काही माहिती देणारी पुस्तके वाचण्याची सवय असते ती व्यक्ती स्वत:ला प्रेरित ठेवते आणि सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरही तिचे मनोबल मोडू देत नाही. असे लोक एक दिवस नक्कीच यशस्वी होतात.\nChanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\n, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nChanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका\nसो कुल, सो ब���यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/what-is-power-bank-in-marathi/", "date_download": "2022-05-25T05:15:17Z", "digest": "sha1:M2Z74ZRO4MD7IOOM3B5ONH7VK65P2AVZ", "length": 16482, "nlines": 114, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "पावर बॅंक म्हणजे काय? What Is Power Bank In Marathi – विकीमित्र", "raw_content": "\nपावर बॅंक म्हणजे काय\nWhat Is Power Bank In Marathi मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या लेखमालिकेत तुम्हा सर्वांचा स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण विविध टेक्नॉलॉजी विषयी माहिती करून घेतली. आजही आपण रोजच्या वापरातील एका वस्तू विषयी माहिती करून घेणार आहोत.\nमित्रांनो आपल्या आयुष्यातील अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल, जिच्याशिवाय आता आपण जगूच शकत नाही. परंतु या मोबाईलची चार्जिंग संपल्यावर मात्र पंचाईत होते तेव्हा आपल्या मदतीला एक गोष्ट येत असते ती म्हणजे पावर बँक. या द्वारे आपण मोबाईल सहज रित्या चार्ज करू शकतो.\nपावर बॅंक म्हणजे काय\nपावर बॅंक कसे बनवतात \nपावर बँक चा शोध कोणी लावला \nपावर बॅंक ची लाईफ टाईम किती असते \nपावर बॅंक ची काळजी कशी घ्यावी \nपावर बॅंक म्हणजे काय\nपावर बँक ( Power Bank ) मध्ये एक मोठी बॅटरी असते व तिची क्षमता एवढी असते की त्याद्वारे आपण आपला मोबाईल तीन ते चार वेळा सहज चार्ज करू शकतो शकतो. मार्केटमध्ये आता नवनवीन प्रकारच्या व क्षमतेच्या पावर बँक येत आहे. परंतु ही पावर बँक काम कसे करते, तिची पावर किती असते आणि तिचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहीत आहे का आणि तिचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना , चला तर मग बघुया या लेखात पावर बॅंक म्हणजे काय \nपावर बॅंक कसे बनवतात \nसर्वात आधी पावर बँक ची बॅटरी किती क्षमतेचे असावी ते ठरविले जाते. त्यानुसार त्याचे डिझाईन बनवले जातात. कोणत्या प्रकारचा प्लास्टिकचा वापर केला जाईल हे ठरवलं जात जेणे करून पावर बँक लवकर तुटणार नाही. त्यासाठी एक उत्तम अशी डिझाईन बनवली जाते आणि त्यानंतर ती बॅटरी त्या पावर बँक मध्ये फिक्स केली जाते.\nत्यानंतर त्या बॅटरीला सर्किट सोडले जातात जेणेकरून चार्जिंग फक्त एका volt लाच होऊ शकते. दुसऱ्या साईडला युएसबी पोर्ट दिले जातात आणि ते युएसबी पोर्ट जॉईन करण्याची सुविधा आपल्या मोबाइलला दिलेली असते सोबतच त्यात काही एलईडी लाईट सुद्धा जोडली जातात. जेणेकरून बॅटरी चार्जिंग झाली की नाही बॅटरी ची लेव्हल किती आहे हे आपण त्या लाईट वरून समजू शकतो आणि अशा अशा प्रकारे बॅटरी पूर्णपणे तयार झाल्यानंतर ती बॉक्स मध्ये बंद केले जाते..\nपावर बँक चा शोध कोणी लावला \nचीनमध्ये असलेले एक PISEN नावाचे कंपनी मी पावर बॅंक चा शोध लावला. सर्वात जास्त पावर बँक या कंपनीने विकले होते त्याचा आकडा जवळपास दोन करून इतका सांगितला जातो.\nतसे तर खूप प्रकारचे पावर बॅंक मार्केटमध्ये सहज मिळतात परंतु काही महत्त्वपूर्ण मला खालील प्रमाणे आहेत.\nहे नॉर्मल पावर टाइम टेबल चार्जर संस्था जे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्स मध्ये सहज उपलब्ध असतात यांना चार्ज करण्यासाठी चार्जर USB याची गरज असते.\nनावावरुनच लक्षात येत आहे की सोलर पावर बॅंक म्हणजे त्याला चार्ज करण्यासाठी प्रकाशाचे म्हणजेच SUNLIGHTची गरज असते. याच्यात photovoltanic panels असतात. याचा उपयोग इंटरनल बॅटरी चार्ज करण्यासाठी होतो.\nहार्ड डिस्क म्हणजे काय \nजेव्हा आपण याला सनलाइट मध्ये ठेवतो तेव्हा आपोआप चार्ज होण्यास सुरुवात होते. परंतु सोलर चार्जिंग अतिशय हळू असते. याचा उपयोग , महत्त्व यासाठी आहे की जेव्हा आपण दुर्गम अशा ठिकाणी जातो जिथे इलेक्ट्रिसिटी ची सुविधा उपलब्ध नाही तेव्हा या पावर बॅंक चा उपयोग केला जात असतो.\nपावर बॅंक ची लाईफ टाईम किती असते \nकोणते पण recharable बॅटरी हे हळूहळू खराब होणारच असते. normally जर तुम्हाला बॅटरी ची लाईफ टाईम बघायची असेल तर त्या बॅटरीचे number of cycles बघावेत. ती पवार बँक किती सायकल्स पर्यंत चांगला परफॉर्मन्स देते आहे त्याच्यावरून पावर बँक ची लाइफ सायकल ही ठरत असते. साधारण पावर बँक ची लाइफ सायकल ही 500 पर्यंत असते तर काहींचे त्यापेक्षाही जास्त देखील असते.\nप्रत्येक बॅटरी एका लिमिट पर्यंतच चार्ज राहू शकते त्यानंतर ती स्वतः असेल डिस्चार्ज होत असते कोणती रिचार्जेबल फॅक्टरी असो तिच्या सर्किट ला जिवंत ठेवण्यासाठी ते स्वतः सेल्स डिस्चार्ज होत असते जेणेकरून सर्किट्स व्यवस्थित काम करत राहावे आणि बॅटरी खराब होण्यापासून वाचावी\nएका चांगली पावर बँक सहा महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू शकते कोणत्याही लॉस शिवाय परंतु खराब कॉलिटी चे पावर बँक लवकर चार्ज होऊन डिस्चार्ज होऊ लागते.\nपावर बॅंक अतिशय useful आहे जेव्हाआपल्या एरियात लाईट ग��लेली असते तेव्हा आपण पावर बँक उपयोग करून मोबाईल चार्ज करू शकतो.\n2. फास्टर चार्जिंग मिळते कारण हे हायली पावर डिव्हाइसेस असतात.\n3. पावर बॅंक तुम्हाला नाही मी फ्रीडम मिळवून देतात कारण स्मार्टफोन वापरतांना आपण बॅटरी संपण्याची चिंता करत नाही.\n4. यांना आपण सहज रित्या चार्ज करू शकतो आणि युएसबी पोर्ट करू शकतो.\n5. आपण सहज कुठेही ट्रॅव्हल करू शकतो.\nपावर बॅंक ची काळजी कशी घ्यावी \nनेहमी प्रयत्न करा की तुमची पावर बँक रूम तापमानाला असेल म्हणजे की कुठलाही गरम किंवा जास्त थंड अशा ठिकाणी तुम्ही पावर बँक ठेवणार नाही. गाडीमध्ये पावर बँक ओपन ठेवू नका कारण गाड्या दिवसा गरम तर रात्री थंड होतात त्यामुळे पावर बँक लवकर खराब होऊ शकते.\n2. जेव्हा तुम्हाला पावर बॅंक चा उपयोग नसेल तरी देखील तुम्ही पावर बँक चार्ज करून ठेवावी नाही तर बॅटरी लवकर सुकून जाण्याची शक्यता असते.\n3. पावर बँक इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस असल्यामुळे त्याला अशा ठिकाणी ठेवू नका तिथे महेश सर किंवा पाण्याचा प्रमाण जास्त असेल जास्तीत जास्त ड्राय ठिकाणावर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बॅटरी खराब होणार नाही.\nपावर बँक खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.\nसर्वसाधारणपणे लोक पावर बँक हे लोकल दुकानातून घेत असतात त्यामुळे डुबलीकेट पावर बँक मिळण्याची शक्यता जास्त असते,असे पावर बँक एक तर फुटतात किंवा लवकर खराब होतात. हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे त्यामुळे ते ब्रँडेड कंपनीचे घ्यावे. वरती चांगल्या कंपन्यांची पावर बँक सांगितले आहेत तसेच पावर बँक घेताना तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या विश्वसनीय वेबसाईट वरून सुद्धा घेऊ शकतात.\nपावर बॅंक म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे एव्हाना तुम्हाला समजले असेलच तेव्हा तुम्हाला जर पावर बँक घ्यायचे असेल तर वरील सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s014.htm", "date_download": "2022-05-25T04:56:19Z", "digest": "sha1:XF2HS7AILKUJJAE5K55ACT4GJDMQZSFU", "length": 53965, "nlines": 1461, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ चतुर्दश: सर्ग: ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ चतुर्दश: सर्ग: ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nश्रीरामस्य अजेयतां प्रतिपाद्य, विभीषणेन रावणं प्रति सीताया रामपार्श्वे प्रेषणायैव सम्मतिदानम् - विभीषणाने श्रीरामांना अजेय म्हणून सांगून त्यांच्यापाशी सीतेला परत देण्यास सम्मति देणे -\nस कुम्भकर्णस्य च गर्जितानि \nउवाच वाक्यं हितमर्थयुक्तम् ॥ १ ॥\nराक्षसराज रावणाची ही वचने आणि कुंभकर्णांच्या गर्जना ऐकून विभीषणाने रावणाला ही सार्थक आणि हितकारक वचने सांगितली- ॥१॥\nसीतामहाहिस्तव केन राजन् ॥ २ ॥\n सीता नामधारी विशालकाय महान्‌ सर्पाला कोणी आपल्या गळ्यात बांधून टाकले आहे तिच्या हृदयाचा भागच त्या सर्पाचे शरीर आहे; चिंता हेच विष आहे, सुंदर हास्य हीच तीक्ष्ण दाढ आहे आणि प्रत्येक हाताची पाच पाच बोटे हीच त्या सर्पाची पाच शिरे आहेत. ॥२॥\nप्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ ३ ॥\nजो पर्यंत पर्वत शिखरासमान उंच वानर, ज्यांचे दात आणि नखे ही आयुधे आहेत, लंकेवर चढाई करत नाहीत तो पर्यंतच आपण दशरथनंदन श्रीरामांच्या हाती मैथिली सीतेला सोपवावी. ॥३॥\nयावन्न गृह्णन्ति शिरांसि बाणा\nप्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ ४ ॥\nजोपर्यंत श्रीरामांनी सोडलेले वायुप्रमाणे वेगवान्‌ तसेच वज्रतुल्य बाण राक्षसपुंगवांची शिरे कापून टाकत नाहीत, तो पर्यंत आपण दाशरथी रामांच्या सेवेमध्ये मैथिलीला समर्पित करावे. ॥४॥\nन कुम्भकर्णेन्द्रजितौ च राजन्\nस्थातुं समर्था युधि राघवस्य ॥ ५ ॥\n हे कुंभकर्ण, महापार्श्व, महोदर, निकुम्भ, कुम्भ आणि अतिकाय - कोणी ही समरांगणात राघवासमोर उभे राहू शकत नाहीत. ॥५॥\nजीवंस्तु रामस्य न मोक्ष्यसे त्वं\nन वासवस्याङ्‌कगतो न मृत्योः\nनभो न पातालमनुप्रविष्टः ॥ ६ ॥\nजरी सूर्य अथवा वायु आपले रक्षण करतील, इंद्र अथवा यम आपल्याला अंकावर लपवून ठेवतील अथवा आपण आकाश अथवा पाताळात घुसून जाल तरीही श्रीरामांच्या हातून आपण जिवंत वाचू शकणार नाही. ॥६॥\nनिशम्य वाक्यं तु विभीषणस्य\nततः प्रहस्तो वचनं बभाषे \nन नो भयं विद्म न दैवतेभ्यो\nन दानवेभ्योऽप्यथवा कुदाचित् ॥ ७ ॥\nविभीषणाचे हे बोलणे ऐकून प्रहस्ताने म्हटले- आम्ही देवता अथवा दानवांनाही कधी घाबरत नाही. भय काय वस्तु आहे, हे आम्ही जाणत ही नाही. ॥७॥\nभयं न सङ्‌ख्ये पतगोरगेभ्यः \nकथं नु रामाद् भविता भयं नो\nनरेंद्रपुत्रात् समरे कदाचित् ॥ ८ ॥\nआम्हांला युद्धात यक्ष, गंधर्व, मोठमोठे नाग, पक्षी आणि सर्पांपासूनही भय वाटत नाही मग समरांगणात राजकुमार रामापासून आम्हाला कधी ही कसे भय वाटेल \nततो महार्थं वचनं बभाषे\nधर्मार्थकामेषु निविष्टबुद्धिः ॥ ९ ॥\nविभीषण राजा रावणाचे खरे हितचिंतक होते. त्यांची बुद्धि धर्म, अर्थ आणि काम यात उत्तम प्रकारे स्थित झालेली होती. त्यांनी प्रहस्ताचे अहितकारक वचन ऐकून ही महान्‌ अर्थाने युक्त गोष्ट सांगितली- ॥९॥\nप्रहस्त राजा च महोदरश्च\nब्रवीत रामं प्रति तन्न शक्यं\nयथा गतिः स्वर्गमधर्मबुद्धेः ॥ १० ॥\n महाराज रावण, महोदर, तुम्ही आणि कुंभकर्ण - श्रीरामांसंबंधी जे काही सांगत आहात ते सर्व तुमच्या कडून होणे शक्य नाही, ज्याप्रमाणे पापात्मा पुरूष स्वर्गामध्ये पोहोचू शकत नाही, त्याप्रमाणेच हे समज. ॥१०॥\nवधस्तु रामस्य मया त्व��ा च\nमहार्णवं तर्तुमिवाप्लवस्य ॥ ११ ॥\n श्रीराम अर्थविशारद आहेत. समस्त कार्ये साधण्यात कुशल आहेत. जसे जहाजाशिवाय अथवा नौकेशिवाय कोणी महासागराला पार करू शकत नाही त्याचप्रकारे माझ्याकडून, तुझ्याकडून अथवा समस्त राक्षसांकडूनही श्रीरामांचा वध होणे कसे संभव आहे \nकृत्येषु शक्तस्य भवन्ति मूढाः ॥ १२ ॥\nश्रीराम धर्मालाच प्रधान वस्तु मानतात. त्यांचा प्रादुर्भाव इक्ष्वाकुकुळात झाला आहे. ते सर्व कार्ये संपादण्यास समर्थ असून महारथी वीर आहेत. (त्यांनी विराध, कबंध आणि वाली सारख्या वीरांना बघता बघता यमलोकात धाडून दिले होते) अशा प्रसिद्ध पराक्रमी राजा श्रीरामांशी प्रसंग पडल्यावर तर देवताही आपला हेकेखोरपणा (दांडगाई) विसरून जातील (मग आमची तुमची काय कथा आहे \nतीक्ष्णा न तावत् तव कङ्‌कपत्रा\nभित्त्वा शरीरं प्रविशन्ति बाणाः\nप्रहस्त तेनैव विकत्थसे त्वम् ॥ १३ ॥\n अद्याप पर्यंत रामांनी सोडलेले कंकपत्रयुक्त, दुर्जय आणि तीक्ष्ण बाण तुझ्या शरीरास विदीर्ण करून आत घुसलेले नाहीत, म्हणूनच तू फुलवून फुलवून बोलत आहेस. ॥१३॥\nभित्त्वा न तावत् प्रविशन्ति कायं\nशिताः शरा राघव विप्रमुक्ताः\nप्रहस्त तेनैव विकत्थसे त्वम् ॥ १४ ॥\n राघवाचे बाण वज्रासमान वेगवान असतात. ते प्राणांचा अंत करूनच सोडतात. राघवाच्या धनुष्यांतून सुटलेले ते तीक्ष्ण बाण तुझ्या शरीरास छेदून आत घुसलेले नाहीत, म्हणूनच तू इतकी शेखी मिरवत आहेस. ॥१४॥\nन कुम्भकर्णोऽस्य सुतो निकुम्भः \nन चेन्द्रजिद् दाशरथिं प्रवोढुं\nत्वं वा रणे शक्रसमं समर्थः ॥ १५ ॥\nरावण, महाबली त्रिशिरा, कुंभकर्णकुमार निकुम्भ आणि इंद्रविजयी मेघनादही समरांगणामध्ये इंद्रतुल्य तेजस्वी दाशरथि रामांचा वेग सहन करण्यास समर्थ नाहीत. ॥१५॥\nदेवान्तको वापि नरान्तको वा\nस्थातुं न शक्ता युधि राघवस्य ॥ १६ ॥\nदेवांतक, नरांतक, अतिकाय, महाकाय, अतिरथ तसेच पर्वतासमान शक्तिशाली अकंपनही युद्धभूमीमध्ये राघवासमोर टिकू शकत नाहीत. ॥१६॥\nअयं हि राजा व्यसनाभिभूतो\nतीक्ष्णः प्रकृत्या ह्यसमीक्ष्यकारी ॥ १७ ॥\nहे महाराज रावण तर व्यसनांना (*) वशीभूत आहेत; म्हणून विचार करून काम करीत नाहीत. याशिवाय हे स्वभावानेही कठोर आहेत तसेच राक्षसांच्या विनाशासाठी, तुमच्या सारख्या शत्रुतुल्य मित्रांच्या सेवेत उपस्थित राहात असतात. ॥१७॥\n(*-राजांमध्ये सात व्यसने मानली गेली आहेत -\n पान स्त्री मृगया द्यूतं व्यसनं सप्तधा प्रभो ॥ - (कामंदक नीतिचे वचन गोविंदराजाची टीका रामायण-भूषण मधून) वाणी आणि दंडाची कठोरता, धनाचा अपव्यय, मद्यपान, स्त्री, मृगया आणि द्यूत- ही राजाची सात प्रकारची व्यसने आहेत.)\nराजानमुत्क्षिप्य विमोचयन्तु ॥ १८ ॥\nअनंत शारिरीक बलाने संपन्न, सहस्त्र फण्यांच्या आणि महान्‌ बलशाली भयंकर नागाने या राजाला बलपूर्वक आपल्या शरीराने वेढून टाकलेले आहे. तुम्ही सर्व लोक मिळून याला बंधनातून मुक्त करून प्राण संकटातून वाचवावे. (अर्थात श्रीरामांशी वैर बांधणे महान सर्पाच्या शरीराने वेढले जाण्याप्रमाणे आहे. हा भाव व्यक्त करण्यामुळे येथे निदर्शना अलंकार व्यंग आहे.) ॥१८॥\nभृतैर्यथा भीमबलैर्गृहीतः ॥ १९ ॥\nया राजाकडून आत्तापर्यंत तुम्हां लोकांच्या सर्व कामना पूर्ण झाल्या आहेत. आपण सर्व लोक यांचे हितैषी सुहृद आहात. म्हणून जसे भयंकर बलशाली भूतांनी झपाटलेल्या पुरूषास त्याचे हितैषी आत्मीय जन त्याच्या प्रति जबरदस्ती करूनही त्याचे रक्षण करतात, त्या प्रकारे आपण सर्व लोक एकमत होऊन - आवश्यकता वाटली तर ह्याचे केस पकडूनही याला अनुचित मार्गावर जाण्यापासून रोखावे आणि सर्व प्रकारांनी याचे रक्षण करावे. ॥१९॥\nकाकुत्स्थपातालमुखे पतन् सः ॥ २० ॥\nउत्तम चारित्र्यरूपी जलाने परिपूर्ण राघवरूपी समुद्र याला बुडवून राहिला आहे अथवा असे समजा की हा काकुत्स्थ (राम) रूपी पाताळाच्या खोल गर्तेमध्ये पडत आहे. अशा दशेमध्ये तुम्ही सर्व लोक मिळून याचा उद्धार करावयास पाहिजे. ॥२०॥\nसम्यग्घि वाक्यं स्वमतं ब्रवीमि\nनरेंद्रपुत्राय ददातु मैथिलीम् ॥ २१ ॥\nमी तर राक्षसांसहित या सार्‍या नगराच्या आणि सुहृदांसहित स्वत: महाराजांच्या हितासाठी आपली ही उत्तम सम्मति देत आहे की या राजकुमार श्रीरामांच्या हाती मैथिली सीतेस सोपवून द्यावे. ॥२१॥\nपरस्य वीर्यं स्वबलं च बुद्ध्वा\nस्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिम् \nवदेत् क्षमं स्वामिहितं च मंत्री ॥ २२ ॥\nवास्तविक जो आपल्या आणि शत्रुपक्षाच्या बल पराक्रमाला समजून घेऊन तसेच दोन्ही पक्षांची स्थिती, हानि आणि वृद्धिचा आपल्या बुद्धिद्वारा विचार करून जो स्वामीसाठी हितकारक आणि उचित असलेलीच गोष्ट सांगतो तो खरा मंत्री असतो. ॥२२॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चौदावा सर्ग पूर्ण झाला. ॥१४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-sasu-bai-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T02:42:01Z", "digest": "sha1:ZLJACVD4TKR7AWNOQXI5KULG7J5ERXCP", "length": 10432, "nlines": 157, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} Birthday Wishes For Mother In Law In Marathi", "raw_content": "\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई, सुनबाई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा, सुनबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा \nमला आनंद आहे की तू नेहमीच मला सून नव्हे तर मुलीच्या डोळ्यांनी पाहिले आहेस\nमाझी सासूबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nलखलखते तारे, सळसळते वारे,\nफुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले\nतुझ्यासाठीच उभे आज सारे तारे\nमाझ्या सासूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,\nतू माझं आयुष्य खूप सोपं आणि खास केलंस\nदेव तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करील \nजर तुम्ही तिथे नसते तर माझे आयुष्य इतके आनंदी झाले नसते,\nमी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही \nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nसर्व प्रथम, आम्ही आपल्या आरोग्यासाठी\nआणि परिणामी आनंदी आणि दीर्घायुषी इच्छितो \nआयुष्यामुळे मला आनंदी राहण्याची अनेक कारणे दिली आहेत\nआपण या सर्व कारणांपैकी गोड आहात \nआजचा दिवस खूप खास आहे\nकारण आज माझ्या आयुष्यातील\nस्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे\nआणि ते आहेत माझी प्रिय सासू \nमाझ्या लग्नामुळे मला माझ्या पतीशिवाय आणखी एक सुंदर वस्तू मिळाली आहे\nआणि ती माझी दुसरी आई आहे\nबर्‍याच वर्षांपासून खूप प्रेम आणि समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद \nवाढदिवसाच्या शुभेच्छा सासू माँ\nContent Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई, सुनबाई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा, सुनबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा \nसासू झाल्यानंतरही मला मित्राप्रमाणे समजून घेतल्याबद्दल\nआणि आईसारखे प्रेम केल्याबद्दल मी त्याचे आभारी आहे \nतुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत\nतुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे\nईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो\nआपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो \nबहुतेक सासू माँ एक वाईट व्यक्तिरेखा म्हणून दाखविली जाते,\nपण माझं आयुष्य एक पात्र बनवण्यासाठी तू मला मदत केलीस\nमाझ्या सासूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपण संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवणारी एक व्यक्ती आहात \nमी तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंदाची शुभेच्छा देतो \nमला माहित आहे की मी अद्याप तुमचे आभार मानले नाही,\nपण आपल्या वाढदिवसाच्या अभिनंदन सोबत\nमी माझ्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद इच्छितो\nमी तुमच्याबरोबर चांगल्या सासू-सासूची कल्पनाही करू शकत नाही \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई\nमी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य\nआणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो \nतुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण\nतुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो\nआणि या दिवसाच्या अनमोल आठवणी\nतुमच्या हृदयात सतत तेवत राहो\nहीच मनस्वी शुभकामना. हैप्पी बर्थडे सासूबाई \nमी तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धीची इच्छा करतो \nवाढदिवसाच्या शुभेच्छा सासू माँ\nतू त्यांच्यापेक्षाही सुंदर आहेस,\nआम्ही तुमच्याशिवाय सर्व अपूर्ण आहोत \nवाढदिवसाच्या शुभेच्छा सासू माँ\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता\nभाई की पुण्यतिथि पर श्रद्धांजलि संदेश – भाई की प्रथम पुण्यतिथि पर संदेश\nभावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील – प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश बाबा\n{Top 2022} स्वर्गीय पिता के जन्मदिन पर शायरी – हैप्पी बर्थडे पापा स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_21.html", "date_download": "2022-05-25T03:01:30Z", "digest": "sha1:IDH22NNDABAGEUIGHJUMEIZMSVMYIT2U", "length": 24957, "nlines": 261, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ‘कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करत या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हिसीद्वारे उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पावणेदोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.\nत्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्��स्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nयावेळी ‘महारेल’च्या वतीने प्रकल्पाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज आहिरे यांनी विविध सूचना मांडल्या.\n235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग.\nरेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार.\nरेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 कि.मी. पर्यंत वाढविणार.\nपुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापणार.\nवेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प.\nपुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी.\n18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित.\nप्रवासी आणि मालवाहतूक चालणार.\nरेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.\nप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार.\nप्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा.\nकमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार.\nविद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/book-author/kumar-sohoni/", "date_download": "2022-05-25T04:57:00Z", "digest": "sha1:UX6MTXJQTLGMVJNB3KPVJDJRX3DGAC72", "length": 3716, "nlines": 62, "source_domain": "marathibooks.com", "title": "कुमार सोहोनी | Kumar Sohoni Archives - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nकुमार सोहोनी | Kumar Sohoni\nए/९, ओम मयुरेश को-ऑप सोसायटी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१\nभ्रमणध्वनी – ९८२०० २४५६०\nकुमार सोहोनी हे सुप्रसिद्ध नाट्य-चित्र दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार आहेत.\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nमधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. लेखक ...\nएकाच नाण्याच्या तीन बाजू\nशिक्षण सर्वार्थाने महत्त्वाचे असले तरी त्यासाठी आवश्यक आहे तो पाल्य, ...\nप्रकाश लेले एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nजागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/ahmednagar-mayor-babasaheb-wakale-request-peoples-to-contribute-swachch-survey.html", "date_download": "2022-05-25T03:50:49Z", "digest": "sha1:XRAU6XHXZPRCACFHPDAMTRD26VUBE33B", "length": 3995, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "स्‍वच्‍छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा : महापौर बाबासाहेब वाकळे", "raw_content": "\nस्‍वच्‍छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा : महापौर बाबासाहेब वाकळे\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : महानगरपालिकेच्‍या वतीने अहमदनगर शहरामध्‍ये स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत स्‍वच्‍छता मोहीम सुरू आहे. सर्व क्षेत्रातील नागरिकांना स्‍वच्‍छतेमध्‍ये भाग घेण्‍याबाबत जनजागृती करण्‍यात येत आहे. महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.\nअहमदनगर शहरातील बऱ्याच भागात रस्‍त्‍याच्‍या कडेने गवत वाढलेले आहे. तसेच साईड पट्ट्या खराब झालेल्‍या आहेत. या साईड पट्ट्यांचे स्‍क्रीपींग करणे, रस्‍त्‍याच्‍या कडेने वाढलेले गवत व काटेरी झाडे झुडपे काढावीत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कामे लवकरात लवकर मार्गी ��ावण्यासाठी कर्मचाऱ्यांची गॅग तयार करून मोहिम राबविणेत यावी, असे निर्देशही महापौर वाकळे यांनी आयुक्‍तांना पत्राद्वारे दिले आहेत.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh/chavadi-satire-article-on-maharashtra-politics-political-activities-in-maharashtra-zws-70-2775296/", "date_download": "2022-05-25T03:30:35Z", "digest": "sha1:UWNNBN3YRUOULF7B6LOTP44TBRUZWDDD", "length": 36071, "nlines": 275, "source_domain": "www.loksatta.com", "title": "satire article on maharashtra politics political activities in maharashtra zws 70 | चावडी : ‘तुझ्या गळा, माझ्या गळा.. | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nचावडी : ‘तुझ्या गळा, माझ्या गळा..\nजिल्हा बँकेच्या निवडणुकीत घाटगे यांनी मुश्रीफ – मंडलिक यांच्या मार्गात अडथळे आणायचे नाहीत अशी भूमिका घेतली\nWritten by लोकसत्ता टीम\n‘कागल तालुक्यातील राजकारण नेहमीच संघर्षशील राहिले आहे. येथील चार बडय़ा नेत्यांभोवती राजकारणाचे वारे फिरत असते. परस्परांना शह देत आपले अस्तित्व ठळक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या राजर्षी शाहू साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिसाद दिल्यानंतर घाटगे यांचे प्रतिस्पर्धी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सहकार्याचा हात पुढे केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घाटगे यांनी मुश्रीफ – मंडलिक यांच्या मार्गात अडथळे आणायचे नाहीत अशी भूमिका घेतली. मुश्रीफ यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड होत असताना शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरीश यांनी उपस्थिती लावून मदतीची भूमिका स्पष्ट केली. तर कागल येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा संकलन निधीच्या समारंभात हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी निवडणुकीसाठी केलेल्या मदतीबद्दल जाहीरपणे एकमेकाचे आभार मानले. कागलच्या नेत्यांची ‘तुझ्या गळा माझ्या गळा..’ ही भूमिका पाहून कार्यकर्ते मात्र आपणही नेत्यांच्या राजकारणापायी आपले डोके फोडून घेण्यापेक्षा डोके भानावर ठेवून चालले पाहि��े, अशा विचाराप्रत आले आहेत.\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nकलिंगड उत्पादन, विपणनाचे यशस्वी तंत्र\nशिक्षणाचा हक्क आहेच, हवे हक्काचे शिक्षण\nकरोना रुग्णसंख्या वाढल्यावर राज्य सरकारला निर्बंध कठोर करावे लागतात. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यावर निर्बंध उठवावे अशी मागणी जनतेतून होऊ लागते. हे निर्बंध उठविणार, ते सुरू करणार हे सांगण्यासाठी विविध मंत्र्यांमध्ये जणू काही स्पर्धा लागलेली असते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे अलीकडे माध्यमांमध्ये जास्तच चमकू लागले आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनाही भान आवरत नाही. मुंबईचे पालकमंत्री म्हणून आस्लम शेख यांनाही बोलण्याचा मोह आवरत नाही. शाळा आणि महाविद्यालयांबाबत वर्षां गायकवाड आणि उदय सामंत हे बोलत असतात. बरे, खात्याच्या मंत्र्यांनी बोलण्यात वावगे काहीच नाही. सारे बोलून झाल्यावर निर्बंध उठविण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे साऱ्यांचे पालुपद ठरलेले. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत तर मग मंत्री बोलतात कशाला \nनाशिक शहरातील मायको चौक आणि उंटवाडी येथे प्रस्तावित उड्डाणपूल महत्त्वाचा की प्राचीन वटवृक्षासह शेकडो झाडे, याचा निर्णय आता महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाला करावा लागणार आहे. करोना काळात महापालिकेचे उत्पन्न घटले असताना तब्बल २५० कोटी रुपये खर्चाच्या पुलांना मान्यता देण्याचे धाडस दाखविले गेले. या कामात विशाल वटवृक्ष आणि शेकडो झाडे तोडण्याची तयारी सुरू झाल्याने तीव्र पडसाद उमटले. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीस कडाडून विरोध करीत मोहीम सुरू केली. झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा महापालिकेने वटवृक्ष तोडला जाणार नसून केवळ त्याच्या काही फांद्या छाटल्या जाणार असल्याची सावध भूमिका घेतली. तत्पूर्वीच उड्डाण पुलावरून भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. पक्षाच्या एका नगरसेवकाने मूळ प्रकल्पातील अनियमिततेवरून उच्च न्यायालयात दाद मागितली. उड्डाण पुलांचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडकोत उड्डाण पुलांची गरज काय, असा प्रश्न करीत विरोध केल्याने घाईघाईत या कामाला चाल देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजप आणि मनपा प्रशासनाला धक्का बसला. पालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेना यांच्यात या कामावरून प्रारंभी झालेली खडाजंगी कालांतराने आश्चर्यकारकपणे शमली. नंतर उभयतांची जणू अघोषित युती झाली. पर्यावरणमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या भूमिकेने सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी झाल्याचे दिसत आहे.\nतशी ‘ती’ तरुण, अतिशय लाडात वाढलेली, उच्चभ्रू कुटुंबातली. पण गाडीतून बाहेर पडली नि आंबोलीच्या जंगलात हरवली. मग काय, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि वन खात्याचे कर्मचारीही तिच्या शोधात जंगल िपजू लागले. रात्र उलटली तरी तिचा तपास लागला नाही. कुटुंबीय तर पार हबकून गेले होते. अखेर सकाळी ‘ती’ सापडली नि सगळय़ांचाच जीव भांडय़ात पडला मुंबईच्या एका प्रसिद्ध फॅशन डिझायनर बाईंच्या घरची ही ‘बेला’. मालकिणीबरोबर बीएमडब्ल्यू कारमधून गोव्याला निघाली होती. गाडी संध्याकाळी आंबोली भागात पोचली तेव्हा अचानक ‘बेला’ने काही तरी गोंधळ घातला आणि मालकीणबाईंचा गाडीवरील ताबा सुटून ती कठडय़ावर धडकली. या प्रकारामुळे घाबरलेल्या ‘बेला’ने गाडीतून बाहेर उडी मारुन जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस दाखल झाले. मालकीणबाईंना अपघातापेक्षा बेपत्ता ‘बेला’ची काळजी लागली होती. तिला शोधण्यासाठी विनवत त्यांनी बक्षीसही जाहीर केलं. सगळेजण ‘बेला’ला शोधायला लागले. अगदी वन खात्याचे कर्मचारीसुध्दा सहभागी झाले. पण रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ‘बेला’ सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या जोमाने शोध मोहीम सुरू झाली. थोडय़ाच वेळात शेजारच्या घरात घाबरून बसलेलं एक कुत्रं मालकीणबाईंच्या हाकेला प्रतिसाद देत धावत बाहेर आलं; शेपूट हलवत त्यांच्याभोवती नाचू लागलं. मग महिलेने त्याला कुरवाळत घट्ट मिठी मारली आणि शोध मोहीम संपली. परंतु या महिलेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सहभागी तरुणांना बक्षीसही दिलं.\nराज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांची ही परिस्थिती आहे. सदस्यांची मुदत संपत आली आहे, मात्र निवडणुका वेळेवर होणार की प्रशासक नियुक्त होणार याची संदिग्धता आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूका चार ते पाच महिने पुढे ढकलल्या जातील, असे भाकीत केले आहे. स्थानिक ���्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेणे बंधनकारक असले तरी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ाने त्यात अडसर निर्माण झाला आहे. त्यातूनच निवडणूका लांबवण्यासाठी राज्य सरकारने सदस्य संख्या वाढवण्याचा खोडा घातल्याची सदस्यांचे भावना आहे. एकतर निवडणुका वेळेत घ्या किंवा प्रशासक नियुक्तऐवजी आम्हालाच मुदतवाढ द्या, अशी मागणी करत जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे. गट-गण रचना अद्याप झालेली नसल्याने निवडणुका वेळेत होण्याची शक्यता कमी दिसते. पदाविना निवडणुकीला सामोरे जाणेही काहीसे कमीपणाचे. म्हणूनच सरळ आम्हाला मुदतवाढ द्या, अशी मागणी विद्यमान सदस्य करू लागले आहेत.\nआपल्या गटाचे राजकारण सुलभ करण्यासाठी वेळोवेळी उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे, हा तर आमदार रवी राणांचा जुनाच ‘खेळ’. पण, या खेळात त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपची गोची होईल, याचा अंदाज कुणी बांधला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या निमित्ताने त्यांनी एकाचवेळी अनेक विरोधकांना डिवचलेय. दिल्ली, मुंबईत भाजपच्या नेत्यांसोबत मैत्रीपर्वाच्या नौकेत बसायचे आणि स्थानिक पातळीवरच्या शिलेदारांची कोंडी करायची, हा डाव अनेकांना पचनी पडलेला दिसत नाही. येत्या १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा राजापेठ पुलावर स्थापन करण्याचा निर्धार रवी राणांनी केलाय. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. दोन-तीन महिन्यांनी निवडणुकीला सामोरे जायचेय. भाजप कार्यकर्त्यांची सध्या मोठी पंचाईत झाली आहे. धरले तर चावते, सोडले तर पळते, अशी ही स्थिती आहे.\nसत्तार लोकसभेला तर दानवे विधानसभेला \nनिवडणुकीच्या रिंगणात ‘आदाब, सलाम, रामराम, जयभीम, जय महाराष्ट्र’ असं दमात म्हणणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलतात वेगळे पण राजकारण मात्र सर्वपक्षीय संबंधाचे. नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर त्यांनी खुमासदार भाषणाने खिल्ली उडवणाऱ्या रावसाहेब दानवे यांना सिल्लोड विधानसभेतून निवडणूक लढवाच, असे आव्हान दिले. रावसाहेब म्हणजे हरहुन्नरी. तेच एकदा म्हणाले होते मी म्हणजे बारा भोक्शाचा पाना. कुठेही फिट बसतो. हे खरेच की त्यांच्यात गाम्रीण बेरकीपणा ठासून भरलेला. आता निवडणूक लढविणे हे तसे १५ दिवसाचे काम असले तरी सामांन्य माणसात मिसळण्याचे रावसाहेबचं अजब तंत्र आहे. त्यांनी रविवारी मतदारसंघात कार्यकर्त्यांबरोबर डब्बा पार्टी केली. त्यात त्यांनी सत्तारांना डिवचले. आपापल्या भागात कोणीही गुरगुरतो. त्यांनी जालना लोकसभेत उतरावं, असे प्रतिआव्हानच दानवे यांनी सत्तारांना दिले. त्यावर भाजपचे कार्यकर्ते म्हणाले, ‘होऊनच जाऊ द्या’ पण राजकीय मैत्र जपत एकमेकांना आव्हान देण्याचा हा जुना खेळ नव्याने सुरू झाला आहे हे नक्की\nमोहिते-पाटील यांचे माळशिरस हे संस्थानच. मोहिते-पाटील बोले आणि सारे तसे घडायचे हे काँग्रेस व राष्ट्रवादीत खपवून घेतले जायचे. भाजपमध्ये मात्र तसे नसते. याचा अनुभव मोहिते-पाटील यांना विधानसभेच्या वेळी आला. आता पुन्हा नगरपंचायतीमध्ये तसेच घडले. अलीकडे मोहिते-पाटील यांचे तालेवार घराणे भाजपशी एकरूप झाले. पण त्यांचे विरोधक भाजपचे असूनही मोहिते-पाटील यांच्याशी एकरूप झाले नाहीत.\nनगरपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर की आघाडय़ांच्या माध्यमातून लढवायचा हा प्रश्न निर्माण झाला. महाळुंग-श्रीपूरच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा हट्ट होता. मोहिते-पाटील यांचा विरोध डावलून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली गेली. एका विशिष्ट गटाच्या कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली. त्यातून पक्षांतर्गत नाराजी वाढली. निवडणुकीत अपेक्षेनुसार मोहिते-पाटीलप्रणीत आघाडीला निर्विवाद यश मिळाले. भाजपच्या वाटय़ाला अवघी एक जागा आली. यात जिल्हाध्यक्ष तोंडघशी पडले. निवडणुकीत सामना भाजप विरुद्ध भाजप असाच सामना झाला.\n(संकलन – अनिकेत साठे, मोहनीराज लहाडे, अभिमन्यू लोंढे, मोहन अटाळकर, सुहास सरदेशमुख, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे )\nमराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकशिवार : ‘काळय़ा गव्हा’ चा प्रयोग\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो ��ोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nकलिंगड उत्पादन, विपणनाचे यशस्वी तंत्र\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nशिक्षणाचा हक्क आहेच, हवे हक्काचे शिक्षण\nमहिला पोलिसांची अडथळा शर्यत\nफळ संशोधन शेतीभिमुख हवे\nचावडी : सहावा कोण \nरायगडातील सुपारीवर चक्रीवादळांचा परिणाम\nकलिंगड उत्पादन, विपणनाचे यशस्वी तंत्र\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nशिक्षणाचा हक्क आहेच, हवे हक्काचे शिक्षण\nमहिला पोलिसांची अडथळा शर्यत\nफळ संशोधन शेतीभिमुख हवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/prastavik.htm", "date_download": "2022-05-25T05:04:16Z", "digest": "sha1:PVFFLT7VSU3ZUSYTJID7OK5STHEWSD6N", "length": 101612, "nlines": 2035, "source_domain": "satsangdhara.net", "title": "सत्संगधारा - श्रीवाल्मीकिरामायण", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\n॥ श्रीमद् वाल्मीकि रामायणम् ॥\nरामाय रामभद्राय रामचंद्राय वे��से \nरघुनाथाय नाथा सीतायाः पतये नमः ॥\nरामं रामानुजं सीतां भरतं भरतात्मजम् \nसुग्रीवं वायुसूनुंच प्रणमामि पुनः पुनः ॥\nवेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे \nवेदः प्राचेतसादासीत् साक्षात् रामायणात्मना ॥\nवेद ज्या परमात्माचे वर्णन करतात तेच श्रीमन्नारायणतत्त्व श्रीमद्‌रामायणात श्रीरामरूपाने निवेदित आहे. वेदवेद्य परमपुरुषोत्तमाचे दशरथनंदन श्रीरामाच्या रूपामध्ये अवतरण झाल्यवर साक्षात् वेदच श्रीवाल्मीकिंच्या मुखातून श्रीरामायणरूपात प्रकट झाले, अशी आस्तिकांची चिरकालापासून मान्यता आहे. म्हणून श्रीमद्‌वाल्मीकीय रामायणास वेदतुल्यच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तसेच महर्षि वाल्मीकि आदिकवि आहेत, म्हणून विश्वातील समस्त कवींचे गुरु आहेत. त्यांचे 'आदिकाव्य' श्रीमद्‌वाल्मीकीय रामायण भूतलावरील प्रथम काव्य आहे. ती सर्वांसाठी पूज्य वस्तू आहे. भारतासाठी तर ती परम गौरवाची गोष्ट आहे आणि देशाचा खराखुरा बहुमूल्य राष्ट्रीय निधि आहे. या नात्यानेही ती सर्वांसाठी संग्रह, पठण, मनन आणि श्रवण करण्याची वस्तु आहे. याचे एकेक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहे - एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् तसेच हे समस्त काव्यांचे बीज आहे - काव्यबीजं सनातनम् ( बृहद्धर्म १.३०.४७)\nपठं रामायणं व्यास काव्यबीजं सनातनम् यत्र रामचरितं स्यात् तदहं तत्र शक्तिमान् ॥ (बृहद्धर्म १.३०.४७,५१) या उक्तीनुसार श्रीव्यासदेवादि सर्व कवींनी श्रीवाल्मीकि रामायणाचे अध्ययन करून पुराणे, महाभारत आदिंची निर्मिती केली आहे. हेच बृहद्धर्म पुराणात विस्ताराने सांगितले आहे. श्रीव्यासांनी अनेक पुराणांतून रामायणाचे माहात्म्य वर्णन केले आहे. स्कंदपुराणातील रामायणमाहात्म्य तर या ग्रंथाच्या आरंभीच दिलेले आहे. इतरत्रही काही ठिकाणी माहात्म्य वर्णन आढळते. श्रीव्यासांनी युधिष्ठिराच्या विनंतीवरून वाल्मिकी रामायणावर 'रामायणतात्पर्य दीपिका' नामक एक टीका लिहिली होती आणि तिची हस्तलिखित प्रत आजही उपलब्ध आहे (असे श्री. के. एस्. रामशास्त्री त्यांच्या 'Riddles in Ramayana' या ग्रंथात म्हणतात).\nश्री वाल्मीकिंची आदिकवि म्हणून श्रद्धापूर्वक गौरवयुक्त वचने स्कंदपुराण, अध्यात्मरामायण, श्रीमद्‌भागवत, कालिदासांचे 'रघुवंश' इत्यादि अनेक ठिकाणी आढळतात. तसेच महाकवि भास, आचार्य शंकर, रामानुजाचार्य, र��जा भोज, गोस्वामी तुलसीदास यांच्या साहित्यातून वाल्मीकिंचे आदिकवि म्हणून वारंवार श्रद्धापूर्वक स्मरण व कृतज्ञता प्रकट केली आहे.\nमहर्षि वाल्मीकिंचे संक्षिप्त चरीत्र\nमहर्षि वाल्मीकिंना काही लोक निम्न जातिचे मानतात. पण वाल्मीकि रामायण तसेच अध्यात्मरामायण येथे त्यांना प्रचेताचे पुत्र मानले गेले आहे. मनुस्मृतिनुसार प्रचेतस यास वसिष्ठ, भृगु आदिंचा बंधु म्हाटले आहे. स्कंदपुराणातून त्यांना जन्मांतरातील व्याध असे सांगितले गेले आहे. व्याध जन्माच्या आधीही ते 'स्तम्भ' नामक श्रीवत्सगोत्रीय ब्राह्मण होते. व्याध जन्मात शंख ऋषिंच्या सत्संगाने रामनामाच्या जपाने ते दुसर्‍या जन्मात 'अग्निशर्मा' (मतभेदानुसार 'रत्‍नाकर') या नावाने होते. नंतर सप्तर्षिंच्या सत्संगाने मरा मराचा दीर्घकाळ जप, अंगावर वारूळ वाढेपर्यंत केल्याने ते पुढे वाल्मीकि नामाने प्रसिद्ध झाले आणि त्यांनी वाल्मीकि रामायणाची रचना केली. कृतिवास रामायण (बंगाली), रामचरितमानस, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, भविष्यपुराण येथेही थोड्याफार फरकाने अशाच आशयाचे वर्णन आढळते. यावरून त्यांना नीच जातिचे मानणे सर्वथा भ्रममूलक वाटते.\nवाल्मिकी रामायणावर अगणित प्राचीन टीका आहेत. जसे - १. कतक टीका - ह्या टीकेचा नागोजी भट्ट तथा गोविन्द राजा आदिंनी बराच उल्लेख केला आहे; २. नागोजी भट्टांची तिलक अथवा रामाभिमानी व्याख्या; ३. गोविन्द राजांची भूषण टीका; ४. शिवसहायांची रामायण शिरोमणि व्याख्या (पूर्वोक्त तिन्ही टीका गुजराती प्रिंटींग प्रेस, मुंबईहून एकत्रच छापल्या आहेत; ५. माहेश्वर तीर्थांची तीर्थ व्याख्या अथवा तत्त्वदीप; ६. कन्दाल रामानुजांची रामानुजीय व्याख्या (वेंकटेश्वर प्रेस, मुंबई); ७. वरदराजकृत विवेकतिलक; ८ त्र्यंबकराज मखानीची धर्माकूत व्याख्या (ही खंडशः मद्रास व श्रीरंगमध्ये छापली आहे); आणि ९. रामानंद तीर्थ यांची रामायणकूट व्याख्या. या व्यतिरिक्त चतुरर्थ दीपिका, रामायणविरोध परिहार, रामायण सेतु, तात्पर्य तरणि, श्रुंगार सुधाकर, रामायणसारबिंब, मनोरमा आदि अनेक टीका आहेत. 'Readings in Ramayana' च्या नुसार इतक्याच टीका आणखीही आहेत. १. अहोबलाची 'वाल्मिकी-हृदय', तीनश्लोकी व्याख्या, त्यांच्या शिष्याची विरोधभञ्जिनी टीका, मध्वाचार्य यांची रामायण तात्पर्यनिर्णय व्याख्या, श्री अप्पय दीक्षितेन्द्र यांचीही याच नावाची एक अन्य व्याख्या (यात त्यांनी रामायणाला शिवपर सिद्ध केले आहे); प्रबालमुकुन्दसूरिची रामायणभूषण व्याख्या एवं श्रीरामभद्राश्रमांची सुबोधिनी टीका. डॉ. एम्. कृष्णमारींनी आपले पुस्तक - History of Classical Sanskrit Literature' यात काही अशा टीकांचा उल्लेख केला आहे की ज्यांच्या लेखकांचा पत्ता नाही. उदाहरणार्थ - अमृतकतक, रामायणसार दीपिका, गुरुबाला चित्तरंजिनी, विद्वन्मनोरंजिनी आदि. त्यांनी वरदराजाचार्यांची रामायणसारसंग्रह, देवरामभट्टांनी विषयपदार्थव्याख्या, नृसिंहशास्त्रींची कल्पवल्लीका, वेंकटाचार्यांची रामायणार्थप्रकाशिका, वेंकटाचार्यांचीच रामायणकथाविमर्श आदि व्याख्या ग्रंथांचाही उल्लेख केला आहे. या व्यतिरिक्त काही टीका 'मध्वविलास' यांच्या प्रतिमध्ये संग्रहीत आहेत. या ज्ञात असलेल्या सर्व टीका (व्याख्या) असून अज्ञात संस्कृत व्याख्या, हिंदीतील अनेकानेक द्वैत, अद्वैत, शुद्धाद्वैत, विशिष्टाद्वैतादि मतांचे अवलंबल करणार्‍या, आर्यसमाजी टीका, बंगाली, मराठी, गुजराती आदि विभिन्न प्रांतीय भाषा तसेच फ्रेंच, इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांमधून केले गेलेले अनुवाद, टीका-टिप्पणी यांवर तर काही बोलणेही अवघड आहे. कारण त्याचा पार लागणे दुरापास्त आहे.\nरामायणाचे काव्य गुण आणि अन्य वैशिष्ट्ये -\nकाही विद्वानांनी येथपर्यंत म्हटले आहे की वाल्मिकी रामायणाच्या लक्षणांच्या आधारे दण्डी आदिंनी काव्यांची परिभाषा सांगितली आहे. त्र्यंबकराज मखानी यांनी सुंदरकाण्डाच्या व्याख्येमध्ये प्रायः सर्व श्लोकांतील अलंकार रसादियुक्त मानून काण्डाच्या नावाची सार्थकता दाखविली आहे. वास्तवही असेच आहे. सुंदरकाण्डाचा पाचवा सर्ग तर नितांत सुंदर आहेच. श्रीमखानींनी सर्वांची उदाहरणेही दिली आहेत. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आदिकवींनी कुठल्याही प्राचीन काव्यास न पाहतां (न अभ्यासतां) वा कोणत्याही ग्रंथाचा आधार न घेता सर्वोत्तम काव्याची निर्मिती केली. त्यातील प्राकृतिक चित्रण तर सुंदर आहेच, संवाद देखील सर्वाधिक सुंदर आहेत. हनुमंताचा वार्तालाप, कुशलता तर सर्वत्र पहात राहावी अशीच आहे. श्रीरामांची प्रतिपादनशैली, दशरथांची संभाषणपद्धति, (उदा - अयोध्याकाण्ड २ रा सर्ग); एवढेच नव्हे तर कोठे कोठे रावणाचे कथनही ((युद्धकाण्ड १६ वा सर्ग) अत्यंत सुंदर आहे. त्यांनी ज्योतिषशास्त्रालाही परम प्रमाण मानले आहे. त्रिजटेचे स्वप्न, श्रीरामांचा यात्राकालातील मुहूर्तविचार, विभीषणद्वारा लंकेतील अपशकुनांचे प्रतिपादन (युद्धकाण्ड १० वा सर्व) आदि ज्योतिर्विज्ञानाचे ्ञापक आणि समर्थक आहेत. श्रीराम ज्यावेळी अयोध्येतून निघतात, तेव्हा नऊ ग्रह एकत्रित होतात (पहा - 'दारुणाः सोममभ्येत्य ग्रहाः सर्वे व्यवस्थिताः - अयोध्या. ४१.११ यावर तिलक तथा शिरोमणि व्याख्या) यामुळे लंकायुद्ध होते. दशरथ श्रीरामास ज्योतिष्यांच्याकडून आपल्या अनिष्टाचा फलादेश कळल्याची गोष्ट सांगतात (अयोध्या ४.१८ - 'अवश्टब्धं च मे राम नक्षत्रं दारुणग्रहैः आवेदयन्तिं दैवज्ञाः सूर्याङ्‍कारकराहुभिः ॥) युद्धकाण्ड १०२.३२-३४ या श्लोकात रावणाच्या मरण समयीची ग्रहस्थितीही ध्येय आहे. युद्धकाण्डाच्या ९१ व्या सर्वात आयुर्वेदविज्ञानाचा उल्लेख मिळतो. युद्ध सर्ग १० वा तसेच सर्ग ६३ श्लोक २ ते २५ श्लोकापर्यंत राजनीतिमधील अत्यंत सारभूत अद्‍भुत गोष्टी आलेल्या आहेत. युद्धकाण्डा ७३.२४-२८ मध्ये तंत्रशास्त्राच्याही प्रक्रिया आहेत. यात रावण आणि मेघनाद यांना मोठे तांत्रिक असल्याचे दाखविले आहे. मेघनादाचे सर्व विजय तंत्रमूलक आहेत. ज्यावेळी तो जिवंत कृषमृग बळी देतो तेव्हा तप्त काञ्चनतुल्य अग्निच्या दक्षिणावर्त ज्वाला (शिखा) त्याला विजय सूचित करतात - प्रदक्षिणस्तप्तकाञ्चन सन्निभः आवेदयन्तिं दैवज्ञाः सूर्याङ्‍कारकराहुभिः ॥) युद्धकाण्ड १०२.३२-३४ या श्लोकात रावणाच्या मरण समयीची ग्रहस्थितीही ध्येय आहे. युद्धकाण्डाच्या ९१ व्या सर्वात आयुर्वेदविज्ञानाचा उल्लेख मिळतो. युद्ध सर्ग १० वा तसेच सर्ग ६३ श्लोक २ ते २५ श्लोकापर्यंत राजनीतिमधील अत्यंत सारभूत अद्‍भुत गोष्टी आलेल्या आहेत. युद्धकाण्डा ७३.२४-२८ मध्ये तंत्रशास्त्राच्याही प्रक्रिया आहेत. यात रावण आणि मेघनाद यांना मोठे तांत्रिक असल्याचे दाखविले आहे. मेघनादाचे सर्व विजय तंत्रमूलक आहेत. ज्यावेळी तो जिवंत कृषमृग बळी देतो तेव्हा तप्त काञ्चनतुल्य अग्निच्या दक्षिणावर्त ज्वाला (शिखा) त्याला विजय सूचित करतात - प्रदक्षिणस्तप्तकाञ्चन सन्निभः (६.७३.२३). रावणही तांत्रिक आहे. त्याच्या ध्वजेवर तांत्रिकाचे चिन्ह - नरशिरकपाल - मनुष्याच्या खोपडीचे चिन्ह होते (६.१००.१४). परंतु ऋषिगण त्याचा पराभव आदिद्वारा ��ाममार्गाच्या या बलि-मांस-सुरादि क्रियांची असमीचीनता प्रदर्शित करीत आहेत. (गोस्वामी तुलसीदासांनीही 'तजि श्रुति पंच बाम पथ चलहि (६.७३.२३). रावणही तांत्रिक आहे. त्याच्या ध्वजेवर तांत्रिकाचे चिन्ह - नरशिरकपाल - मनुष्याच्या खोपडीचे चिन्ह होते (६.१००.१४). परंतु ऋषिगण त्याचा पराभव आदिद्वारा वाममार्गाच्या या बलि-मांस-सुरादि क्रियांची असमीचीनता प्रदर्शित करीत आहेत. (गोस्वामी तुलसीदासांनीही 'तजि श्रुति पंच बाम पथ चलहि (अयोध्या १६८-७-८); ' कौल कामबस कृपन बिमूढा (लंका) आदिने याच गोष्टीचे समर्थन केले आहे). या प्रकारे आपल्याला महर्षिंच्या दृष्टीतून ज्योतिष, तंत्र, आयुर्वेद, शकुनादि शास्त्रांची प्राचीनता आणि समीचीनता ज्ञात होते. वस्तुतः हीच परम आस्तिक मनुष्याची दृष्टी असते. धर्मशास्त्रासाठी तर हा ग्रंथ परम प्रमाण आहेच, शिवाय अन्य ऐतिहासिक कथाही खूप आहेत. अर्थशास्त्राची देखील पर्याप्त सामग्री आहे. व्यवहार आणि आचारासंबंधीही गोष्टी आहेत. कुशल मार्गाचे देखील प्रदर्शन आहे.\nमहर्षि वाल्मिकींची अद्‍भुत कविता तसेच अन्यान्य महत्ता यांस त्यांची तपस्याच हेतु आहे. याबाबतीत वाल्मिकी रामायणच प्रमाण आहे. 'तपःस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्‍विदां वरम्' असा या काव्याचा 'तप' शब्दानेच आरंभ होत आहे. आणि प्रथम अर्धालीतच दोन वेळा 'तप' शब्द आला आणि तप शब्दाद्वारा महर्षिंनी एक प्रकारे आपले जीवन चरित्रच लिहिले आहे. तपद्वाराच त्यांना ब्रह्मदेवांचा साक्षात्कार झाला. रामायणाच्या दिव्य काव्यत्वाचा आशीर्वाद मिळाला आणि रामचरित्राचे दर्शनही झाले. नंतर विश्वामित्रांच्या विचित्र तपाचे वर्णन, गंगेच्या आगमनासाठी भगीरथाची अद्‍भुत तपस्या, चूलि ऋषिंची तपस्या, भृगुंची तपस्या आदिंचेही वर्णन आहे. त्यांच्या मताने स्वर्गादि सर्व सुखोपभोगांचा हेतु तप आहे. किमधिकं, रावणादिकांचे राज्य, सुख, शक्ति, आयु आदिंचे मूळही तप आहे. श्रीराम तर शुद्ध तपस्वी आहेत. ते तपस्व्यांच्या आश्रमात प्रवेश करतात, तेथे ते वैखानस, वालखिल्य, सम्प्रक्षाल, मरीचिप (केवळ चंद्रकिरणांचे पान करणारे), पत्राहारी, उन्मज्जक (सदा कंठापर्यंत पाण्यात बुडून राहून तपस्या करणारे), पञ्चाग्निसेवी, वायुभक्षी, जलभक्षी, स्थण्डिलशायी, आकाशविलयी एवं ऊर्ध्ववासी (पर्वत शिखर, वृक्ष, मचाण आदिंच्यावर निवास करणारे) तपस्व्यांना भेटतात. हे सर्वजण जपात लीन होते (अरण्यकाण्ड ६ वा सर्ग). त्यांचा जप संभवतः 'श्रीराम' मंत्र असावा कारण, त्यांतील अधिकांश लोकांनी श्रीरामांना पाहताच योगाग्निने शरीरत्याग केला. वस्तुतः काव्यविधि प्रमाणे कान्तासम्मित मधुर वाणीमध्ये वाल्मिकींचा हाच दार्शनिक उपदेश आहे. त्यांचे मूल तत्त्व याप्रकारे पवित्रतापूर्वक राहून तपोनुष्ठान करीत करीत ईश्वराची आराधना करावी आणि अधर्मापासून सदा दूर रहावे हीच आहे.\nकाही विद्वान रामायणात नरचरित्र आहे असे मानतात आणि श्रीरामांना ईश्वर असे प्रतिपादन करणारे श्लोक प्रक्षिप्त मानतात. उदाहरणार्थ - बालकाण्ड १५ ते १८ सर्ग; सर्ग ७६ श्लोक १७-१९; अयोध्या १.७; अरण्य ३.३७; सुंदर २५.२७-३१; ५१-३८; युद्ध ५९.११०, ९५.२५ पूर्ण १११ तथा ११७ वा सर्ग; ११९.१८ व ३२ - यात सुस्पष्ट 'ब्रह्म' शब्द आला आहे. उत्तरकाण्ड ८.२६; ५१.१२ ते २२, १०४.४ आदि. बंग आणि पश्चिमी शाखांमध्येही हे सर्व श्लोक आहेत. एवढेच नव्हे तर कोठे कोठे याहूनही अधिक उदाहरणे आहेत. या हजारो वचनांना प्रक्षिप्त मानतात. परंतु लक्षपूर्वक वाचले असता श्रीरामांची ईश्वरता सर्वत्र दिसून येते. गंभीर चिंतनानंतर तर प्रत्येक श्लोकच श्रीरामांची अचिंत्य शक्तिमत्ता, लोकोत्तर धर्मप्रियता, आश्रित वत्सलता वगैरे ईश्वरतत्त्व प्रतिपादक दिसून येतात. विभीषण शरणगतिचे समयी तर कुठलेही ऐश्वर्य प्रदर्शक वचन आलेले नाही, तरीही श्रीरामांचे अप्रतिम मार्दव, कपोताच्या आतिथ्य सत्काराचे उदाहरण देणे, परमर्षि कण्डुची गाथा सांगणे आणि आपल्याला शरण येणार्‍या समस्त प्राण्यांना इतर समस्त प्राण्यांपासून अभयदान देणाच्या स्वाभविक नियमाची घोषणा करणे (येथे सर्वभूतेभ्यः मध्ये प्रायः सर्व प्राचीन टीकाकारांनी चतुर्थी आणि पंचमी दोन्ही विभक्ति मानून या पदाचा दोन वेळा अर्थ केला आहे). आणि त्यानंतर प्रतिवादी सुग्रीवाला विवश होऊन असे म्हणावेच लागले की, 'धर्मज्ञ लोकनाथांचे शिरोमणि आपल्या या कथनात आश्चर्य करण्यासारखे काही नाही कारण, आपण महान् शक्तिशाली आणि सत्पथावर आरूढ आहात. 'किमत्र चित्रं धर्मज्ञ शिरोमणे यत् त्वमार्य प्रभाषेथाः सत्त्ववान् सत्पथे स्थितः ॥ (६.१८.३६).\nअशाच प्रकारे हनुमंताने सीतेसमोर तथा रावणासमोर जे श्रीरामांचे गुणवर्ण केले आहे त्यात त्यांना ईश्वर म्हटलेले नाही, परंतु 'श्रीरामांत ���े सामर्थ्य आहे की ते एकाच क्षणात समस्त स्थावर जंगमात्मक विश्वाचा संहार करून दुसर्‍याच क्षणी पुन्हा या संसारास जशाच्या तसा निर्माण करू शकतात. या कथनात काय ईश्वरतेचा भाव सुस्पष्ट होत नाही का किती स्पष्ट आहे -\nसत्यं राक्षसराजेंद्र शृणुश्व वचनं मम \nरामदासस्य दूतस्य वानरस्य विशेषतः ॥\nसर्वान् लोकान् सुसंहृत्य सभूतान् सचराचरान् \nपुनरेव तथा स्रष्टुं शक्तो रामो महायशाः ॥ (सुंदर ५१.३८-३९)\nखरी गोष्ट तर ही आहे की, तपस्वी वाल्मिकी 'राम'चाच जप करणारे (जापक) होते. त्यांच्या 'मरा, मरा' जपण्याची कथाही कित्येकांनी निर्मूल मानली आहे. परंतु अशी कथा अध्यात्मरामायण- अयोध्याकाण्ड, आनन्द रामायण रज्यकाण्ड १४ तथा स्कन्दपुराणातही आलेली आहे, तुलसीदास आदिंनी लिहिले आहे). यामुळेच त्यांना तसेच इतरांनाही सर्व सिद्धि प्राप्त झाल्या होत्या. म्हणून या ग्रंथात 'श्रीमन्नारायणा'चेच काव्यरूप वर्णन केले आहे अन्यथा तत्कालीन कन्द मुळे व फळे खाऊन राहणार्‍या वनवासी व सर्वथा निरपेक्ष तपस्व्याला कुणा राजाच्या चरित्र वर्णनाने काही लाभ मिळणार नव्हता. 'योगवासिष्ठ'मध्येही, जी महर्षिंची दुसरी विशाल रचना आहे, त्यांनी गुप्तरूपाने श्रीरामाचेच विस्तृत चरित्र गायले आहे. परंतु प्रथम अध्यायात तथा अन्यत्रही जागोजागी नारायणत्वाचे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. वस्तुतः प्रेमाची मधुरता त्याच्या गूढतेमध्ये आहे. देवतांसंबंधी तर हे प्रसिद्धही आहे की ते 'परोक्षप्रिय' असतात - 'परोक्षप्रिया इव हि देवाः, प्रत्यक्षद्विषः' (ऐतरेय उप. १.३.१४; बृहद् ४.२.२.). म्हणून महर्षिंची ही वर्णनशैली गूढ प्रेमाचीच आहे; परंतु साधकासाठी ती सर्वत्र स्पष्टच आहे, तिरोहित नाही. यावर प्रायः शेकडो संस्कृत व्याख्या याच्या साक्षी आहेत.\nवाल्मिकींचे वर्णन आधुनिक ऐतिहासिक शैलीने केलेले नाही, म्हणून लोक त्यांना ऐतिहासिक रूपात स्वीकारत नाहीत. परंतु वाल्मिकींचा संसार हजार, दोन हजार वर्षांचा नव्हता. मग भले अर्व (अब्ज) वर्षांचा इतिहास आजच्या विकासाच्या चष्म्याने वाचता येणे कसे शक्य आहे अशा स्थितीमध्ये केवळ उपयोगी व्यक्तिंचाच इतिहास लाभदायक ठरतो. म्हणून आपल्याकडे इतिहासाची परिभाषाच वेगळी केली गेली आहे -\nपूर्ववृत्तं कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते ॥ (विष्णुधर्म ३.१५.१)\nरामायणात भूगोलावरही बरेच अनुसंधान झाले आ��े. कल्याणचा 'रामायणाङ्क', Cunningham ची Ancient Dictionary व Dey यांची Geographical Dictionary यात यावर बरेच संशोधन आहे. कित्येक लोकांनी स्वतंत्र लेखही लिहिले आहेत. लंडनच्या Asiatic Society Journal मध्ये एक महत्त्वाचा लेख छापला होता. 'वेद धरातल' (पं. गिरिशचंद्र) यातही काही चांगली सामग्री आहे. केवळ 'लंके'वर अनेक प्रबंध आहेत. 'सर्वेश्वर' च्या एका लेखात मालद्विपला लंका सिद्ध केले आहे. काही लोक तिला ध्वस्त, मज्जित अथवा दुर्ज्ञेय मानतात. वा.रा. १.२२ मध्ये उल्लेखिलेली कौशाम्बी प्रयागपासून १४ मैल दक्षिण-पश्चिम दिशेस कोसम नामक गाव आहे. धर्मारण्य ही आजची गया आहे. कुशनाभाचे महोदयनगर त्याच्या कन्यांच्या कुब्ज होण्यामुळे पुढे कान्यकुब्ज व त्याचेच परत कनौज झाले. गिरिव्रज हे आजचे राजगिर (बिहार) आहे. १.२४ मधील मलद करुष आता आरा जिल्ह्याचा उत्तरी भाग आहे. केकयदेश काही लोक 'गजनी'ला तर काही झेलम एवं कीकनाला म्हणतात. बालकाण्ड २.३-४ मध्ये उल्लेखिलेली तमसा नदी, जिच्या काठी वाल्मिकींचा आश्रम होता; ही दुसरी एक तमसा नदी, जिचा उल्लेख गंगेच्या उत्तरेस व अयोध्येच्या दक्षिणेस असा मिळतो, त्याहून सर्वथा भिन्न आहे. वाल्मिकी आश्रमाचा उल्लेख २.५६.१६ मध्येही आला आहे. पश्चिमोत्तर शास्त्रीय रामायणाच्या २.११४ मध्ये देखील या आश्रमाचा उल्लेख आहे. बी. एच्. वडेर यांनी कल्याणचा रामायणाङ्कात (पृष्ठ ४९६) हा प्रयागपासून २० मैल दक्षिणेस आहे असे लिहिले आहे. सम्मेलनपत्रिका ४३/२ च्या पृष्ठ १३३ वर वाल्मिकी आश्रम प्रयाग - झांसीरोड व राजापुर - माणिकपुर रोडच्या संगमावर स्थित असल्याचे सांगितले आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या मताप्रमाणे वाल्मिकींचा आश्रम वारिपुर दिग्‌पुरच्या मध्ये (विलसतिभूमि) होता. मूल गोसाई चरित्रकार 'दिग्‌वारिपुरा मधील सीतामढी' ला वाल्मिकी आश्रम मानतात. २.५६.१६ च्या टीकेत कतक, तीर्थ, गोविन्दराज, शिरोमणिकार आदि याचे विवरण करताना लिहितात की महर्षि प्रायः हिंडत राहात असत. श्रीरामांच्या वनवासाच्या वेळी ते चित्रकूटाच्या समीप आणि राज्यारोहण काळात गंगातटावर बिठूर येथे राहात होते. वा.रा ७.६६.१ तथा ७.७१.१४ यावरूनही वाल्मिकाश्रम बिठूर येथेच सिद्ध होत आहे. अन्य विवरण प्रायः प्रस्तुत ग्रंथाच्या टिप्पणीमध्ये दिले गेले आहे.\nवाल्मिकी वर्णित राजनीति अत्यंत उच्च कोटीची आहे. तिच्यापुढे सर्व राजनैतिक विचार तुच्छ प्रतीत होत��त. हनुमंताचे ठिखाणी तर नीतिची मूर्तिच भासते. विभीषण आल्यावर श्रीराम सर्वांची सम्मती मागतात. सुग्रीव म्हणतात की हा शत्रूचाच बंधु आहे. कळत नाही की आता हा अकस्मात इथे येऊन आपल्या सैन्यात प्रवेश मिळण्याची इच्छा कां करीत आहे संभवतः संधि मिळताच घुबड जसे कावळ्यांचा वध करून टाकते तसा हा आपल्यालाही मारून टाकील. प्रकृतिने राक्षस आहे, त्याचा काय विश्वास संभवतः संधि मिळताच घुबड जसे कावळ्यांचा वध करून टाकते तसा हा आपल्यालाही मारून टाकील. प्रकृतिने राक्षस आहे, त्याचा काय विश्वास शिवाय या बरोबरच अशी नीति आहे की मित्राने धाडलेली, विकत घेतलेली अथवा जंगली जातिंची सहायता ही ग्राह्य आहे पण शत्रूची मदत तर सदा शंका घेण्याजोगी आहे. अंगदाने असेच मत मांडले. जाम्बवानानेही म्हटले की याला अवेळी आलेला पाहून मोठी शंका येत आहे. शरभाने सांगितले की याच्यावर गुप्त पहारा ठेवावा. अश्विनीकुमार मैन्द म्हणाला की प्रश्न - प्रतिप्रश्न केल्याने त्याच्या उत्तरांवरून त्याचा भाव जाणता येईल.\nपण हनुमंताने याचे असे काही खंडन केले आहे, जे आजही अभूतपूर्व आहे. ते म्हणाले, \"प्रभो आपल्या समक्ष तर बृहस्पतीचे भाषणही तुच्छ आहे. पण आपली आज्ञा शिरोधार्य आहे. मी विवाद, तर्क, स्पर्धा आदि कारणांमुळे नव्हे तर कार्याची गुप्तता (महत्त्व) पाहून काही निवेदन करू इच्छितो. 'आपल्या मंत्र्यांपैकी काहींनी विभीषणाच्या मागे गुप्तचर लावण्याचा सल्ला दिला आहे, पण गुप्तचर तर दूर राहणार्‍या आणि अदृष्ट अज्ञातवृत्त व्यक्तिंच्या मागे लावले जातात, आणि हा तर प्रत्यक्ष येथे समोरच आहे. आपले नाम, काम देखील स्वयं सांगत आहे. येथे गुप्तचराचा काय उपयोग आपल्या समक्ष तर बृहस्पतीचे भाषणही तुच्छ आहे. पण आपली आज्ञा शिरोधार्य आहे. मी विवाद, तर्क, स्पर्धा आदि कारणांमुळे नव्हे तर कार्याची गुप्तता (महत्त्व) पाहून काही निवेदन करू इच्छितो. 'आपल्या मंत्र्यांपैकी काहींनी विभीषणाच्या मागे गुप्तचर लावण्याचा सल्ला दिला आहे, पण गुप्तचर तर दूर राहणार्‍या आणि अदृष्ट अज्ञातवृत्त व्यक्तिंच्या मागे लावले जातात, आणि हा तर प्रत्यक्ष येथे समोरच आहे. आपले नाम, काम देखील स्वयं सांगत आहे. येथे गुप्तचराचा काय उपयोग कोणी म्हणतात 'अदेशकाळी आल आहे', पण मला तर वाटते की हाच याच्या येण्याचा योग्य देशकाल आहे. आपल्या द्वारे वालि मारल�� गेला आणि सुग्रीवाला अभिषेक झाला हे ऐकून आपला परम शत्रू आणि वालीचा मित्र रावण याच्या संहरासाठीच आला आहे. म्हणून त्याला प्रश्न करण्याची गोष्टही दोषयुक्त दिसते. कारण त्यामुळे त्याच्या मैत्रीभावास बाधा येईल, आणि ते मित्र दूषित करण्याचे कार्य होईल. तसेही आपण त्याच्याशी काहीही बोलताना त्याचा स्वरभेद, आकार, मुखविक्रिया आदिवरून त्याचे मन जाणून घ्यालच. म्हणून मी माझ्या तुच्छ बुद्धिला अनुसरून हे थोडेसे निवेदन केले आहे. प्रमाण तर आपण स्वतःच आहात.' याचप्रकारे त्यांच्या लंका प्रवेशानंतरचा १३ व्या सर्गातील विमर्श, सीतेशी बोलण्यापूर्वी 'कोणत्या भाषेत कशाप्रकारे बोलावे' इत्यादि परामर्श, तसेच सीतेशी बोलून परत फिरतेवेळी दूताचे कर्तव व लंकेच्या बलाबलाची माहिती मिळविण्यासाठी केलेला ऊहापोह, सुग्रीव भोगालिप्त झालेला पाहून त्याला दिलेला परामर्श, तसेच रावणाला जो उपदेश केला त्यामध्ये अपूर्व नीतिमत्ता, रामभक्ति, विचार प्रवणता, साधुता आणि अप्रतिम बुद्धिमत्ता प्रकट झाली आहे. या सर्व कारणांमुळेच त्यांना 'बुद्धिमतां वरिष्ठम्' म्हटले गेले आहे. स्वयं श्रीराम देखील त्याचे भाषणचातुर्य, बुद्धि कौशल्य यामुळे चकित होतात (किष्किंधा ४.२५-३५, युद्ध १). श्रीरामाची नीतिमत्ता, साधुता, सद्‍गुणसंपन्नता तर सर्वतोपरी वर्णन केलेली आहेच. श्रीलक्ष्मणही काही कमी नाहीत. ते मारीच राक्षस आहे असे पहिल्यापासून सांगून सावध करतात. सीतेला वारंवार सांगतात की 'श्रीरामावर काहीही संकट आलेले नाही, आपल्यावरच संकट आलेले दिसते आहे. ही सर्व राक्षसांची माया आहे' इत्यादि. या प्रकारे विभीएषण आदिंच्या गोष्टीही ठिकठिकाणी पाहण्यासारख्याच आहेत.\nआतापर्यंत विचार केलेल्या सर्व गुणांचे आगर असल्यामुळे हे काव्य सर्वाधिक लोकप्रिय, अजर, अमर, दिव्य आणि कल्याणकर आहे. संतांच्या शब्दात हे 'रामायण रामतनु' आहे. याचे पठण, मनन, अनुष्ठान साक्षात् प्रभु श्रीरामांचे सान्निध्य प्राप्त करविणारे आहे. हनुमंताच्या प्रसन्नतेसाठी श्रीरामचरिताच्या गानाहून अन्य उपाय नाही. यांतील हनुमान चरित्रही निरुपम उज्ज्वल तथा दिव्य आहे. म्हणून अनादि कालापासून याचे श्रवण - पठण, अनुष्ठान आदिची परंपरा आहे. रामलीलेचाही प्रथम हाच आधार होता. यदुवंशियांच्या द्वारे हरिवंशात रामायण नाटक खेळले गेल्याचे उल्लेख आहे. ���नुमाननाटक, प्रसन्नराघवनाटक, अनर्घराघवनाटक, महानाटक, बालरामायण नाटक असे अनेक रामलीला नाटक ग्रंथ लिहिले गेले आहेत. या सर्व नाटक ग्रंथांचा एकमात्र आधार वाल्मिकी रामायणच आहे. वाल्मिकी रामायण आणि रामकथांचा प्रचार, विस्तार जावा, बाली आदि द्विपांपर्यंत झाला. भारतात याचे चार पाठे प्रचलित आहेत. पश्चिमोत्तर शाखा - लाहोरचे १९३१ चे संस्करण, वंग शाखीय - गोरेशियाचे संस्करण (Gorresio's edition), दाक्षिणात्य संस्करण (कुम्भकोणम् संस्करण), आणि उत्तर भारताचे (काश्मिरी) संस्करण. यात दाक्षिणात्य तथा औदिच्य संस्करण एकजुळते असून अगदी नाममात्राचाही फरक नाही. पश्चिम पूर्व संस्करणामध्ये अध्यायांचे अंतर आहे पण त्यावर कोणतीही संस्कृत टीका मिळत नाही. वंग शाखेवर केवळ एकमात्र (लोकनाथ रचित मनोरमा) टीका मिळते. म्हणून दाक्षिणात्य संस्करणाचाच (म्हणजे औदिच्य) सर्वत्र प्रचार आणि प्रामाण्य आहे. गीताप्रेसकडे जनतेची मागणी होती म्हणून दाक्षिणात्य पाठाचे शुद्ध, सचित्र, सटीक व स्वस्त संस्करण हिंदी अनुवादासह गीताप्रेसने प्रकाशित केले आहे, तसेच केवळ हिंदीचेही एक संस्करण केले आहे. आता त्याच हिंदी संस्करणाचा हा मराठी अनुवाद उपलब्ध केला जात आहे. भाविक याचा यथायोग्य लाभ करून घेतीलच.\nया प्रास्ताविकासहित श्रीवाल्मीकि रामायणाचा मराठी अनुवाद सांगली निवासी श्रीमति कमलताई वैद्य यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/ghagar-fodo-morcha-of-congress-in-water-supply-department-of-warud-municipality-129527808.html", "date_download": "2022-05-25T04:35:25Z", "digest": "sha1:KVKXZ3VFD2TN5MEY76KVUUKXLVIXRTS7", "length": 8798, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वरुड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काँग्रेसचा घागर फोडो मोर्चा | Ghagar Fodo Morcha of Congress in Water Supply Department of Warud Municipality |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंदोलन:वरुड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काँग्रेसचा घागर फोडो मोर्चा\nनियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी वरुडवासीयांनी वेधले प्रशासनाचे लक्ष\nवरुड शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरु झाला आहे. नागरिक ओरडू नये म्हणून काही दिवस आधी दवंडी देण्यात आली होती, की फक्त मोजके दिवस पाणीपुरवठा अनियमित राहील. परंतु अनेक दिवसांपासून पाणीच मिळाले नाही. त्याचा निषेध करत नियमित पाणी पु��वठ्याच्या मागणीसाठी वरुडवासीयांनी न.प. प्रशासकांच्या कार्यालयावर धडक देत घागर मोर्चा काढला.\nमुख्याधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी यावेळी त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर उपमुख्याधिकारी गौरव गाडगे यांना निवेदन देऊन त्यांच्यासमक्ष घागरी फोडण्यात आल्या. दरम्यान, जोडणीचा खर्च नागरिकांनी आधीच दिला असल्याने नव्या जोडणीसाठी त्यांना ६०० रुपये मागू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली.\nवरुड नगरपालिका ही नेहमीच समस्येचे माहेरघर ठरली आहे. चुकीचे नियोजन आणि जनतेला वेठीस धरणारी फर्मानं अधून-मधून जारी केली जातात. बोगस मोटर पंप विकत घेऊन जनतेचा पैसा गिळंकृत करण्याचा विक्रम पालिकेने केला आहे. परंतु जनतेला पाणी देण्यासाठी मात्र कोणताही ठोस मुद्दा हातात घेतला नाही. नव्याने अस्तित्वात आलेली पाणीपुरवठा योजना सुरळीत कार्यान्वित व्हायला किमान दोन ते तीन वर्षे लागतील. पण योजना सुरु केली म्हणून पालिकेने जबाबदारी झटकून दिली आहे. सध्याचा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची माहिती घेतली असता कळले की जमालपुर पंप हाऊसचा विद्युत पुरवठा बंद होता. पण नागरिकांच्या मते विद्युत पुरवठा ८ ते १० दिवस बंद राहू शकत नाही. त्यामुळे हे निव्वळ नाटक असून नगरपालिका पळवाट काढत आहे. शिवाय बऱ्याच भागात नव्याने टाकण्यात आलेल्या मोठ्या गेजच्या पाइपलाइनमुळे जुनी पाइपलाइन रद्द करण्यात आली आहे.\nत्यामुळे नव्या जोडणीसाठी प्रत्येकाला ६०० रुपये मागितले जात आहे. जुन्या ग्राहकांनी पैसे भरुनच जोडणी केली आहे मग नवी पाइपलाइन टाकण्यासाठी पुन्हा पैसे का द्यायचे, असा नागरिकांचा सवाल आहे. ही जबाबदारी कोणाची का म्हणून जनतेने भुर्दंड भरावा का म्हणून जनतेने भुर्दंड भरावा दरवर्षी पाणीपुरवठा बिलात होणारी वाढ कोणआसाठी व कशासाठी असते दरवर्षी पाणीपुरवठा बिलात होणारी वाढ कोणआसाठी व कशासाठी असते आदी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय बोकडे, शहर अध्यक्ष राहुल चौधरी, युवक शहर अध्यक्ष बंटी रडके, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सविताताइ काळे, महिला सेवादल अध्यक्षा रंजना मस्की, तालुका महिला उपाध्यक्ष शैलजा वानखडे, दुर्गा हरले, वसंत निकम, तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मकसूद पठाण, सतीश धोटे, शकिल शहा, सर्वेश ताथोडे, गजानन पडोळे, गोलु पेठे, शैलश ठाकरे आदी उपस्थित होते.\nआठवडाभरात उपाययोजना केली जाणार\nपाणी पुरवठ्यासंबंधी ज्या काही अडचणी असेल त्यावर येत्या आठ दिवसांत उपाय योजना केल्या जाईल. मी सध्या कार्यालयीन कामकाजामुळे मुंबईत आहो. परतल्यानंतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली जाईल आणि समोरासमोर बसून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल. -रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, नगरपरिषद, वरुड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/budget-2022-experts-are-giving-advice-to-investors-to-be-careful-before-budget-know-why-mhpw-659558.html", "date_download": "2022-05-25T03:50:16Z", "digest": "sha1:I6XN74LY5KVRWXAYWXCLBGBUTPP2SFIU", "length": 10849, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BUDGET 2022 Experts are giving advice to investors to be careful before budget know why mhpw - Budget 2022 : अर्थसंकल्पाआधी गुंतवणूकदारांनी सावध राहावं, काय आहे तज्ज्ञांचं मत? – News18 लोकमत", "raw_content": "\nBudget 2022 : अर्थसंकल्पाआधी गुंतवणूकदारांनी सावध राहावं, काय आहे तज्ज्ञांचं मत\nBudget 2022 : अर्थसंकल्पाआधी गुंतवणूकदारांनी सावध राहावं, काय आहे तज्ज्ञांचं मत\nआठवड्याच्या घसरणीपूर्वी बाजाराने चांगली तेजी दाखवली होती. तेव्हा तज्ज्ञ याला प्री-बजेट रॅली म्हणत होते. या घसरणीनंतर, अनेक गुंतवणूकदारांनी विचार करायला सुरुवात केली आहे की बाजारातील प्री-बजेट रॅली संपली आहे. पण, या विचारामागे कोणताही ठोस आधार नाही.\nतुमचा महिन्याचा खर्च नेहमी बजेटपेक्षा जास्त होतो का महागाईत बचतीच्या खास टीप्स\nशेअर बाजारात आजही तेजी कायम राहण्याची शक्यता; कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे\nLIC च्या निराशाजनक लिस्टिंगने गुंतवणूकदार चिंतीत, शेअर विकावे की होल्ड करावे\nLIC IPO गुंतवणूकदारांना जोरदार झटका, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान\nमुंबई, 21 जानेवारी : शेअर बाजारात (Share Market Update) सुरु असलेल्या घसरगुंडीमुळे गुंतवणूकदार (Investors) काही प्रमाणात चिंतेत आहेत. शुक्रवारी (आज) या आठवड्याचा चौथा दिवस असताना बाजारात सातत्याने घसरण दिसून येत आहे. मंगळवार ते गुरुवारपर्यंत बाजारात मोठी घसरण दिसून आली. या तीन दिवसांत Sensex 1800 अंकांनी घसरला आहे. Nifty 50 च्या बाबतीतही हीच स्थिती आहे. शुक्रवारी बाजार उघडला तेव्हा मोठी घसरण झाली. 11:15 वाजता सेन्सेक्स 500 अंकांनी खाली आला होता. निफ्टी 50 देखील 150 अंकांनी कमजोर होता. स��्याच्या अस्थिरतेच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावलं याबाबत माहिती घेऊयात. तज्ज्ञ आता गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही किरकोळ गुंतवणूकदार असाल तर तुम्ही एकाच वेळी मोठी गुंतवणूक करणे टाळावे. तसेच, पॅनिक विक्री (Panic Sale) देखील टाळली पाहिजे. शेअर बाजारात दोन-तीन दिवस घसरण सुरू असताना अनेक किरकोळ गुंतवणूकदार घाबरतात. मग ते त्यांचे शेअर्स विकायला लागतात. तुम्ही बाजारात दीर्घ किंवा मध्यम मुदतीसाठी पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला पॅनिक सेलिंग करण्याची गरज नाही. ICICI बँकेने बदलले एफडीचे व्याजदर, कोणत्या योजनेचे व्याजदर किती या आठवड्याच्या घसरणीपूर्वी बाजाराने चांगली तेजी दाखवली होती. तेव्हा तज्ज्ञ याला प्री-बजेट रॅली म्हणत होते. या घसरणीनंतर, अनेक गुंतवणूकदारांनी विचार करायला सुरुवात केली आहे की बाजारातील प्री-बजेट रॅली संपली आहे. पण, या विचारामागे कोणताही ठोस आधार नाही. त्यामुळे अशा अनुमानाऐवजी तुम्ही तुमचा संयम ठेवावा. बजेटला अजून आठवडा बाकी आहे. फक्त 3-4 दिवसांच्या घसरणीने घाबरणे ठीक नाही. Tips2Trades चे सह-संस्थापक आणि ट्रेनर ए.आर. रामचंद्रन यांनी बिझनेस इनसाइडरला सांगितले, गुंतवणूकदारांना या वर्षीचे बजेट चांगले असण्याची अपेक्षा आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नायती यांनाही असेच वाटते. बाजाराला रिफॉर्मिस्ट आणि प्रो ग्रोथ बजेटची गरज आहे, असं त्यांनी मिंट या इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी;हे शुल्क देखील आहे माफ गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाले होते. वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शेअर बाजाराला खूप आवडला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स 2314 अंकांनी वर चढला आणि 48,600 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 देखील 646 अंकांच्या वाढीसह 14,281 अंकांवर बंद झाला. यावेळीही शेअर बाजाराला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/barack-obama-wishes-michelle-obama-on-her-58th-birthday-aj-658343.html", "date_download": "2022-05-25T03:26:34Z", "digest": "sha1:IFIIK4FM4KVAKWEJFLOU7HJRMDZGSVY5", "length": 8790, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Barack obama wishes michelle obama on her 58th birthday My Love, My Partner... बराक ओबामांकडून मिशेल यांना वाढदिवसाच्या बहारदार शुभेच्छा – News18 लोकमत", "raw_content": "\nMy Love, My Partner... बराक ओबामांकडून मिशेल यांना वाढदिवसाच्या बहारदार शुभेच्छा\nMy Love, My Partner... बराक ओबामांकडून मिशेल यांना वाढदिवसाच्या बहारदार शुभेच्छा\nमिशेल ओबामा यांच्या 58 व्या वाढदिवशी पती बराक ओबामा यांनी त्यांना हटके स्टाईलनं शुभेच्छा दिल्या आहेत.\nवडिलांच्या 60व्या वाढदिवशी अभिज्ञाने उडवली धम्माल, Instagram Reel व्हायरल\nयुक्रेनवरील हल्ल्याचा निषेध; पोलंडमधील लोकांनी रशियन राजदूतावर फेकला लाल रंग\nअदार पुनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला, Twitter खरेदी करण्यापेक्षा...\nTwitter वर लवकरच होणार मोठे बदल; नवे मालक Elon Musk यांनी केली घोषणा\nवॉशिंग्टन, 18 जानेवारी: अमेरिेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी त्यांची पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी (Ex First Lady) मिशेल ओबामा (Michelle Obama) यांना वाढदिवसाच्या एकदम हटके शुभेच्छा (Birthday Wishes) दिल्या आहेत. मिशेल ओबामा यांचा आज 58 वा वाढदिवस (58th Birthday) आहे. यानिमित्त बराक ओबामा यांनी ट्विटरवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जगातील अनेकांचा आदर्श असणारं हे जोडपं एकमेकांचे वाढदिवस कशा पद्धतीनं साजरं करतं, हे पाहणं अनेकांसाठी आनंददायी ठरलं. अशा दिल्या शुभेच्छा मिशेल ओबामा यांच्या 58 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बराक ओबामांनी ट्विटरची निवड केली. ट्विटरवर त्यांनी लिहिलं, ‘’हॅप्पी बर्थडे मिशेल. माझं प्रेम, माझी पार्टनर आणि माझी मैत्रिण…’’. या संदेशासोबतच त्यांनी मिशेल ओबामा यांच्यासोबत केक कापतानाचा फोटोदेखील ट्विट केला आहे. या मेसेजला आतापर्यंत लाखो चाहत्यांनी लाईक केलं असून शुभेच्छांचा ऑनलाईन वर्षाव सुरू आहे.\nमिशेलनी दिलं उत्तर टेक्स्ट, ईमेल, सोशल मीडिया यापैकी कुठल्याही माध्यमातून बराक यांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा या नेहमीच आपल्यासाठी खास असल्याचं मिशेल यांनी म्हटलं आहे. आगामी वर्षात काय नव्या गोष्टी समोर येतात, ते पाहण्यासाठ�� आपण उत्सुक आहोत, असंही मिशेल यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे वाचा -\nAbu Dhabi Airport Drone हल्ल्याचा सौदीने घेतला बदला, अशी केली परतफेड\nबराक-मिशेल केमिस्ट्री एक उत्तम राज्यकर्ता म्हणून आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे बराक ओबामा हे एक उत्तम पती असल्याचं आणि बराक-मिशेल ही जोडी एक आदर्श कपल असल्याचं यापूर्वी वारंवार दिसून आलं आहे. दोघंही शक्य तेवढा वेळ एकमेकांसोबत राहणं पसंत करतात आणि वेळोवेळी सोशल मीडियातून व्यक्त होत सामान्य नागरिकांना प्रेरणा देण्याचं काम करत असतात. यापूर्वीदेखील दोघांनी वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांसोबतचं ट्युनिंग दाखवून दिलं असून ते नेहमीच जनतेच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://machayengelyrics.com/top-12-varkari-dindichi-bhajan-superhit-marathi-vitthal-songs-bhakti-geet-marathi-bhajan.html", "date_download": "2022-05-25T04:05:48Z", "digest": "sha1:P7AL2EAYHSSPDGU54IUG64BFWDX5YQXR", "length": 14741, "nlines": 183, "source_domain": "machayengelyrics.com", "title": "Top 12 Varkari Dindichi Bhajan - Superhit Marathi Vitthal Songs - Bhakti Geet - Marathi Bhajan", "raw_content": "\n1.5 Dhanya Pandharinatha Bhajan Lyrics – धन्य ती पंढरी धन्य भीमातीर – सुप्रभात हुल्याळकर\n1.9 Chandra Bhagechya Tiri lyrics – चंद्रभागेच्यातीरी उभा – प्रह्लाद शिंदे\nतुम्ही शाळकरी आहात विठ्ठलाची भक्ती करत असाल आणि तुम्हाला वारकरी दिंडीची भजणे, भक्ती गीत, भजण वाचायला आणि ऐकायला आवडत असतील तर ह्या Latest-Lyrics website वर हे सगळी भजणे ऐकायला आणि त्याचे lyrics वाचायला पण भेटतील : Top 12 Varkari Dindichi Bhajan – Superhit Marathi Vitthal Songs – Bhakti Geet – Marathi Bhajan\nविठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे विठ्ठल कितीसे दूर\nइमानदारांच्या समीप अन बैमानापासून दूर\nउभा कसा राहिला विटेवरी\nपंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला\nउभा कसा राहिला विटेवरी\nअंगी शोभे पितांबर पिवळा\nचंदनाचा टीळा माथी शोभला -२\nउभा कसा राहिला विटेवरी\nपंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला\nउभा कसा राहिला विटेवरी\nचला चला पंढरीला जाऊ\nडोळे भरुनी विठू माउलीला पाहू\nभक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला -२\nउभा कसा राहिला विटेवरी\nपंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला\nउभा कसा राहिला विटेवरी\nठेवूनिया दोन्ही कर कटी\nउभा हा मुकुंद वाळवंटी\nहरिनामाचा झेंडा तिथे रोविला\nउभा कसा राहिला विटेवरी\nपंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला\nउभा कसा राह��ला विटेवरी\nबाळ श्रावण प्रार्थी आता\nनका दूर लोटू पंढरीनाथ\nतव चरणी हा देह सारा वाहिला\nउभा कसा राहिला विटेवरी\nपंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला\nउभा कसा राहिला विटेवरी\nअमृताची गोडी तुझ्या भजनात\nमनाचा विसावा दु:खी जीवनात\nभजनी रंगावे, जग विसरावे\nराम-नाम घ्यावे, चिपळ्यांची साथ\nमाझा पांडुरंग ऐकतो अभंग\nभक्तितरंगी दंग नाचे कीर्तनात\nनाव तुझे देवा, केशवा-माधवा\nकोणतेही ठेवा, गोडवा तयात\nDhanya Pandharinatha Bhajan Lyrics – धन्य ती पंढरी धन्य भीमातीर – सुप्रभात हुल्याळकर\nधन्य ती पंढरी धन्य भीमातीर \nआणिंयेलें सार पुंडलिकें ॥१॥\nधन्य तो हि लोक अवघा दैवांचा \nसुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥२॥\nधन्य ते ही भूमी धन्य तरुवर \nधन्य ते सुरवर तीर्थरूप ॥३॥\nधन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान \nआनंदे भुवन गर्जतसे ॥४॥\nअवघा नारायण अवतरला ॥५॥\nतुका ह्मणे धन्य संसारातें आलीं \nहरिरंगी रंगली सर्वभावें ॥६॥\nपदराला धरू नको मस्करी करू नको,\nरे कान्हा रे कृष्णा घनश्यामा— पदराला धरू नको सोड : धृ:\nमी राधा गोरी, तू कृष्ण काळा\nतुझी माझी जमेल कशी जोड\nरे कान्हा रे कृष्णा घनश्यामा — पदराला धरू नको सोड : १:\nरे कान्हा रे कृष्णा घनश्यामा — पदराला धरू नको सोड :२:\nऐका जनार्दनी पूर्ण कृपेने\nनाम तुझे बहू गोड\nरे कान्हा रे कृष्णा घनश्यामा —- पदराला धरू नको सोड :३:\nChandra Bhagechya Tiri lyrics – चंद्रभागेच्यातीरी उभा – प्रह्लाद शिंदे\nSong Writer दत्ता पाटील\nचंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी\nदुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी\nजगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी\nपाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी\nनामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला\nटाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी\nसंत जनाई ओवी गाई, तशी सखू अन्‌ बहिणाबाई\nरखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी\nविठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ\nविठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ\nविठू माउलीचे गुण चला गाऊ\nविठू माउलीचे गुण चला गाऊ\nनाम घेता विठ्ठलाचे उद्धार होई\nमनातील चिंता हारूनिया जाई\nअंतरात ज्योत श्रद्धेची लावू\nविठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ\nअमृताची गोडी तुझ्या भजनात\nउध्दारीती संत पहा बहू गुण गात\nचंद्रभागेत आपण चला सारे न्हाऊ\nविठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ\nमाऊलीच्या चरणी जेव्हा कर जुळती\nजन्मो जन्मीची पापे क्षणात जळती\nत्या मोहमायेला निरांजली देऊ\nविठ्ठ��ाच्या नामी रंगुनिया जाऊ\nकैवल्याचा पुतळा विठू लेकुरवाला\nपरब्रह्म ते याची डोळ्यांनी पाहू\nविठ्ठलाच्या नामी रंगुनिया जाऊ\nYeh Rishta Kya Kehlata Hai छोड़ने के बाद शिवांगी जोशी-मोहसिन खान को मिल रहे हैं कई बेहतरीन ऑफर\nक्या आप हिंदी बोल सकते हैं सामंथा के इस जवाब ने जीता सबका दिल, देखें वीडियो\n‘तेरी अदा’ पर रोमांटिक हुए मोहसिन खान और शिवांगी जोशी, दिल जीत रही लाजवाब केमिस्ट्री- देखें वीडियो\nरतन टाटा अब तक अविवाहित क्यों रहे जानिए इस फैसले के पीछे की वजह\nशिवांगी जोशी को ऐसे मिला था ‘नायरा’ का किरदार Shivangi Joshi ने दिखाया संस्कारी बहू वाला अवतार ये है शिवांगी जोशी उर्फ नायरा की ग्लोइंग स्किन का राज किसी अप्सरा से कम नहीं लग रही हैं मोहसिन खान की लवर शिवांगी जोशी खतरों के खिलाड़ी में एंट्री से पहले शिवांगी जोशी ने दिखाया देसी अवतार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/nagar-panchayat-election-result-2022-mla-mahesh-shinde-criticises-ncp-leader-shashikant-shinde-sml80", "date_download": "2022-05-25T03:34:48Z", "digest": "sha1:66NR5WFWVD2PNEFON2ICWLSFPQRATO5R", "length": 5569, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Koregoan Nagar Panchayat Election Result: शशिकांत शिंदे हे टेस्ट ट्यूब बेबी सारखं नेतृत्व : महेश शिंदे", "raw_content": "\nMLA Mahesh Shinde: शशिकांत शिंदे हे टेस्ट ट्यूब बेबी सारखं नेतृत्व : महेश शिंदे\nआता राज्यातील एकेक नगरपंचायतीचे निकाल हाती येऊ लागले आहेत.\nसातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुक लढवली आणि त्यास यश आले. स्थानिक उमेवादारच हवा हे काेरेगावच्या जनेतनं दाखवून दिले आहे. १० वर्षातील भ्रष्ट कारभारास जनता कंटाळली हाेती. खरतरं शशिकांत शिंदे (shashikant shinde) हे राज्यातील नेतृत्व आहे. त्यांनी राज्यातच थांबावे. टेस्ट ट्यूब बेबी सारखं हे नेतृत्व आहे अशी खाेचक टीका आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी काेरेगाव येथील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केली. ते म्हणाले मुंबईतून आलं आणि माेठ्या माेठ्या वल्गना केलं. आता माणसं गंडायला रिकामी नाहीत हे जनतेने दाखवून दिले आहे. (mla mahesh shinde proved once again in koregoan set back to ncp leader shashikant shinde)\n रोहित आर. आर. पाटील विजयी...\nकोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत (nagar panchayat election result 2022) १७ पैकी १३ जागा आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने मिळविल्या आहेत. के��ळ चार जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे (ncp) नेते शशिकांत शिंदे यांना हा धक्का मानला जात आहे.\nआज राज्यातील एकेक निकाल हाती (Maharashtra Nagar Panchayat Election Results Live Updates) येऊ लागले तसं तसं बहुतांश ठिकाणी शिवेसेनेची आघाडी असल्याचे दिसून आले. राज्यातील जाहीर झालेल्या ५४८ निकालांपैकी १३१ जागांवर सेनेने यश मिळविलं हाेते.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2022-05-25T03:28:44Z", "digest": "sha1:5IA2GLPTNCZWWJGAJFOZLPU4G7AWXEXB", "length": 6362, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मस्ती वेंकटेश अय्यंगार - विकिपीडिया", "raw_content": "\nमस्ती वेंकटेश अय्यंगार हे साहित्यकार आहेत.\nकेलवु सण्ण कतेगळु (१९२०)\nसण्ण कतेगळ (१५ संपुट १९३०-१९८४)\nविमर्शे (४ संपुट १९२८-१९३९)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १८९१ मधील जन्म\nइ.स. १९८६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g82014-txt-navimumbai-20220512094307", "date_download": "2022-05-25T04:45:06Z", "digest": "sha1:HZBH4JLWVQOUNWCI6UBNS2EMA5SEAAS7", "length": 5843, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "चुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू | Sakal", "raw_content": "\nचुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू\nचुकीने विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू\nपनवेल, ता. १२ (प्रतिनिधी) : खोकल्याचे औषध समजून विषारी औषध घेतल्याने पनवेल तालुक्यातील तुरमाळे येथील ४६ वर्षीय महिलेचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. तुरमाळे येथील सुवर्णा घनश्याम चोरघे या ७ मे रोजी खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्यायल्या होत्या. त्यांना पनवेल येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. १० मे रोजी त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेची पनवेल शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/congestion-belgaum-vengurla-road-rsn93", "date_download": "2022-05-25T04:18:48Z", "digest": "sha1:ZQP34F532KGS3JDP6KPGIW4GJ7JCMXXD", "length": 9280, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर प्रचंड कोंडी | Sakal", "raw_content": "\nबेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर प्रचंड कोंडी\nउचगाव: उचगाव मळेकरणी यात्रेला भाविकांच्या प्रचंड गर्दी झाल्यामुळे वाहनांची कोंडी झाली. मंगळवार व शुक्रवार आठवड्यातून दोन वेळा मळेकरणी यात्रा होत असते. यात्रेला बेळगाव तालुका व जिल्ह्यातील यात्रेकरू व भाविक दुचाकी आणि चारचाकीने येत असतात. त्यावेळी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली.\nयात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमुळे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहनांची गर्दी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगाव फाट्यापासून या रस्त्यावर ती चालत जाणे सुद्धा मुश्कील झाले आहे. या गर्दीमुळे शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना व विद्यार्थ्यांना वाहनचालक उचगाव फाट्यावरच सोडत आहेत. श्री मळेकरणी देवस्थान कमिटीने पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे, अशी मागणी आहे.\nमंगळवारी व शुक्रवारी असे दोन दिवस सहा महिने मोठी यात्रा भरते. मळेकरणीच्या आजूबाजूला असलेल्या घरमालकांना व नागरिकांना तसेच गावातील सर्व रहिवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होतो. यावर ताबडतोब तोडगा काढणे गरजेचे आहे. भाविक���ंच्या गाड्या रस्त्यावर पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झालेले आहे. मळेकरणी यात्रेच्या आजूबाजूला असलेळ्या मोकळ्यात जागेत बसून मद्यप्राशन करत आहेत. मंदिराचे पावित्र नष्ट करत आहेत. त्याचठिकाणी बाटल्या व साहित्य, ग्लास टाकून जात आहेत. जवळपासच्या सर्व शेतामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या मद्यपींचा महिलांनाही त्रास होत आहे.\nदिवसेंदिवस यात्रेचे स्वरूप वाढत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. आमराईच्या आजूबाजूला अनेक कार्यालय झाली आहेत. गर्दीमुळे तसेच कोणत्याही कार्यालयाला पार्किंग व्यवस्था नसल्याने त्याचाही त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.\nगावच्या बसलाही जागा नाही\nउचगाव बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहे. उचगावची बस गावामध्ये येण्याला सुद्धा जागा नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाहने पुढे-मागे घेणेही अवघड झाले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2021/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80-what-is-group-therapy/", "date_download": "2022-05-25T03:29:10Z", "digest": "sha1:DLROU67D7V3CBTCQU4JWCBA4AF5RO7P6", "length": 18282, "nlines": 103, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "थेरपी | ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा | मनोज अंबिके | Group Therapy: Theory of Power", "raw_content": "\nग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा\nक्षेत्र कुठलेही असो; सामाजिक असो की राजकीय, वैयक्तिक असो किंवा आध्यात्मिक, यश मिळवायचे असेल आणि ते टिकवायचे असेल, तर व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्याला व्यवस्थापनाचे शास्त्र समजले, त्याला यशप्राप्तीचे रहस्य सापडले. यासाठी ‘ग्रुप थेरपी’ म्हणजे काय त्यात शक्तीचा सिद्धांत कसा काम करतो त्यात शक्तीचा सिद्धांत कसा काम करतो आदी गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ‘ग्रुप थेरपी’चा वापर करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनालाही सहजतेने आकार देऊ शकता.\n���शक्ती, ऊर्जा ही कधीही नव्याने निर्माण होत नाही आणि ती संपवताही येत नाही. ती असतेच. फक्त तिचे रूप बदलते,’ हा नियम आपण जाणतो. क्षेत्र कुठलेही असले तरी शक्तीच्या योग्य व्यवस्थापनाने, नियोजनाने ते कसे पादाक्रांत करता येते हे आपण काही उदाहरणांनी समजून घेऊ. समजा तुमच्यासमोर एक कागद आहे, जो उन्हात ठेवलेला आहे. सूर्याची किरणे अनेक दिवस त्याच्यावर पडली तर काय परिणाम होईल फार फार तर त्याचा रंग थोडासा बदलेल. पण तो कागद व सूर्यकिरणांच्या मध्ये योग्य पद्धतीने भिंग धरल्यास सहजतेने अग्नी उत्पन्न होईल. सूर्याच्या किरणांची ऊर्जा तेवढीच होती, कागदही तोच होता. फक्त दोघांच्या मध्ये भिंग आल्यामुळे ऊर्जा एकत्रित झाली आणि परिणाम बदलला. हाच ‘शक्तीचा सिद्धांत’ ग्रुप थेरपी मध्ये काम करतो. शक्तीचे योग्य नियोजन झाल्याने होणाऱ्या परिणामात फरक पडला. सामाजिक, आध्यात्मिक किंवा कोणत्याही क्षेत्रात ज्यांनी मोठा ठसा उमटवला आहे, त्यांनी हा सिद्धांत जाणला आहे. सर्वसामान्य वाटणारी शक्ती फक्त एका दिशेला एकत्रित केली, तर परिणाम प्रचंड असतो.\nसर्वसामान्यांच्या शक्तीचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. पाण्यात किती शक्ती असते, असा प्रश्न विचारला तर अनेकांना काय उत्तर द्यावे हे कळणार नाही. परंतु हेच पाणी जर धरणात साठवले गेले तर संपूर्ण राज्याला पुरेल इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. इथे शक्ती धरणाच्या भिंतीत आहे की पाण्यात आहे भिंगात आहे की सूर्यकिरणांत आहे भिंगात आहे की सूर्यकिरणांत आहे शक्ती पाण्यात आणि सूर्यकिरणांतच आहे, पण भिंत आणि भिंग त्या शक्तीचे नियंत्रण करतात. ग्रुप थेरपीमध्ये हाच नियम काम करतो. जर शक्तीचे नियंत्रण करण्याचा गुण व्यवस्थापनात असेल, तर परिणाम अचंबित करणारा असतो. सरतेशेवटी योग्य व्यवस्थापनच कामी येते. अग्नी नियंत्रित असेल, तर त्याद्वारे एखादे यान अंतराळात पाठवता येऊ शकते. परंतु त्याच अग्नीचा नकारात्मक वापर विध्वंस घडवू शकतो.\nग्रुप थेरपीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘वारकरी संप्रदाय’. एखाद्याला देहू-आळंदीपासून एकटाच चालत पंढरपूरला जा म्हटले, तर त्याला ते खूपच कठीण जाईल. पण हाच माणूस जर भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाला, तर तो वारीचा आनंदही घेईल आणि स्वतःच्या जीवनात परिवर्तनही घडवेल. त���ी भक्ती प्रत्येकाकडे असते, पण वारीत आल्यावर समूहामध्ये (ग्रुप) ती प्रकट होते आणि तिचा सोहळा बनतो. त्या भक्तीत तो वारकरी नाचायला, डोलायला लागतो आणि त्याच्यासाठी तो अनुभव अविस्मरणीय असतो. आपल्या जीवनातही, कुटुंबातही आपल्याला ही ग्रुप थेरपी वापरता येऊ शकते. या बाबतीत रामदेवबाबांचे उदाहरण बोलके आहे. पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत असलेला योग आणि प्राणायाम त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. ग्रुप थेरपीचा सिद्धांत हेच सांगतो, की एकट्याने भक्ती, भजन, साधना करण्यासाठी मन खूप निश्चयी असावे लागते. सर्वसामान्य माणसाला सांसारिक कारणांमुळे ते जमेलच असे नाही. पण सगळ्यांनी मिळून या गोष्टी करताना प्रचंड ऊर्जा तयार होते आणि त्याचा उपयोग तिथल्या सर्वांना होतोच होतो. मात्र यात बऱ्याचदा धरणाची भिंत किंवा भिंगच स्वतःला महान कर्ता समजण्याचा धोका संभवतो. म्हणून वारकरी संप्रदायात समर्पणाचे महत्त्व आहे. तर काही संप्रदायात संन्यासाश्रमाचे महत्त्व आहे.\nशक्तीचा सिद्धांत हा नियमांच्या चौकटीत काम करतो. हे नियम पाळून जर हा सिद्धांत ग्रुप थेरपीत वापरला, तर त्याचे व्यवस्थापनही सोपे होते व त्याचा परिणामही साधला जातो. पुराणात श्रीकृष्णानेही सर्वसामान्यांसाठी ग्रुप थेरपीचा वापर करून दाखवला आहे. सर्वसामान्यांची शक्ती किती प्रचंड असते, याची जाणीव श्रीकृष्णाने सर्वसामान्यांना करून दिली. दहीहंडी हे त्याचे छोटेसे रूप आणि त्याचेच मोठे रूप म्हणजे सर्वांची शक्ती वापरून निसर्गाच्या रौद्ररूपावर केलेली मात. जेव्हा निसर्गाचा कोप झाला, ढगफुटीसारखी अवस्था झाली, तेव्हा सगळ्यांनी मिळून गोवर्धन पर्वत उचलण्याची प्रेरणा कृष्णाने दिली. त्याने स्वतः मात्र निमित्तमात्र म्हणून करंगळीचा वापर केला. वरकरणी काहीजणांना ही आख्यायिका वाटेल, की ‘डोंगर कसा उचलला जाईल’ परंतु ६०-७० जणांनी रेल्वेचा डबा एका बाजूने उचलून प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकलेल्या माणसाला ओढून सुरक्षित बाहेर काढल्याच्या घटनेचा व्हिडीओ आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल.\nग्रुप थेरपी हेच सांगते की, जर एकाच दिशेने, एकाच ध्येयाने सगळ्यांची शक्ती एकाच वेळी वापरली गेली तर चमत्कार घडतो. हा निसर्गाचाच नियम आहे, शक्तीचा सिद्धांत आहे. भारतातील १३० कोटी लोकांनी एकाच दिशेने शक्ती वापरली, ���र किती मोठा चमत्कार घडेल सर्व भारतीयांच्या फक्त शारीरिक शक्तीने हिमालयाचे वजनदेखील लीलया पेलता येईल. मग सर्वांची बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ती वापरली तर.. सर्व भारतीयांच्या फक्त शारीरिक शक्तीने हिमालयाचे वजनदेखील लीलया पेलता येईल. मग सर्वांची बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ती वापरली तर.. तर इतकी प्रचंड ऊर्जा तयार होईल, की संपूर्ण विश्व बदलेल..\nआता प्रश्न येतो, की आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग कसा करायचा जसे कोणतीही आध्यात्मिक क्रिया, साधना किंवा योगासने करताना एकत्रित परिणाम मोठा असतो. त्याचप्रमाणे एखाद्याने मनातील सर्व विचारांना एकाच दिशेने प्रवाहित केले, तरी ग्रुप थेरपीसारखाच परिणाम साधता येतो. इंग्रजीमध्ये याला ‘सिंगल माइंडेड’ होणे असे म्हणतात. म्हणजेच एकाच लक्ष्यावर मनाच्या सर्व विचारांची शक्ती केंद्रित करणे. याद्वारे हवे ते साध्य करता येते. यासाठी स्वतःला, स्वतःच्या मनाला प्रशिक्षण द्यायला हवे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली, तर मोठ्यात मोठे ध्येयही त्या कुटुंबाला सहज साध्य होईल. हीदेखील ग्रुप थेरपीच होय. गोवर्धन पर्वत उचलताना एकमेकांत वाद असणारे अनेक जण तिथे असतील, पण ते सर्व विसरून या सर्वांनी एकाच दिशेला शक्ती लावली तेव्हाच चमत्कार घडला, हे लक्षात घ्यायला हवे\nपरंतु जेव्हा माझाच गट मोठा, माझाच झेंडा उंच हा विचार बळावतो तेव्हा मात्र मोठमोठे किल्लेदेखील ढासळतात. इथे ती शक्ती स्वतःलाच छेद देते. म्हणून काळजी घ्यायला हवी. चांगली गोष्ट वाईट केव्हा बनते, जेव्हा ती स्वतःभोवती तटबंदी उभारून नवीन चांगल्या गोष्टींना आत यायला बंदी घालते आणि मीच श्रेष्ठ या भ्रमात जगते. अशा वेळी हा ग्रुप थेरपीला मिळालेला शाप तर नाही ना, असा प्रश्न मनात उभा राहतो. यावर जे मात करतात तेच चिरकाल टिकतात. यासाठी कुटुंबप्रमुख किंवा ग्रुपचा नेता, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, त्याची भूमिका महत्त्वाची असते. तो जेव्हा धरणाच्या भिंतीसारखे कार्य करतो तेव्हा मात्र लोकांच्या शक्तीचे अथांग क्षेत्र तयार होते.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n(लेखक प्रशिक्षित व्यवस्थापन सल्लागार आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/food-corner/%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2022-05-25T03:08:51Z", "digest": "sha1:5BR2DFTDY4PHDOOIYAAWDCQJWNLOQFWD", "length": 8627, "nlines": 154, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "खमंग कांद्याची फळे | वर्षा कार्णेकर | कालनिर्णय श्रावण खाद्ययात्रा २०१७", "raw_content": "\nपौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)\n४ लाल कांदे(बारीक चिरून)\n१ मोठा चमचा तेल\n३ चिमुठ हळद व हिंग\n२ (चहाचा)चमचा लाल मसाला\n१ (चहाचा)चमचा गरम मसाला\nपाव वाटी खसखस(बारीक वाटून)\nसुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून)\n१ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून)\nतीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे.\nराई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा.\nत्यात कांदे घालून छान गुलाबी परतून घ्या.\nत्यात खसखस व खोबरे घालून ५-७ मि. नंतर हळद,हिंग,मीठ,लाल व गरम मसाला घाला.\n१०मि. परतून गँस बंद करून कोथिंबीर घातली की कांद्याची भाजी तयार.\nटीप:ह्यात टोमॅटो व पाणी अजिबात वापरू नयेत.\nचिमुटभर हळद व हिंग\n१ (चहाचा)चमचा लाल मसाला व गरम मसाला\n१ (चहाचा) चमचा आले-लसूण -हिरवी मिर्ची भरडसर वाटून\n१.१५ मोठा ग्लास पाणी\nखसखस व भाजलेले सूके खोबरे(पाणी न वापरता बारीक वाटून)\n१ मोठा चमचा तेल\nतीव्र आचेवर भांड्यात तेल गरम करा.\nत्यात राई टाकून तडतडल्यावर भरडसर वाटलेली आले-लसूण-हिरवी मिर्ची परतून घ्या.\nत्यात हळद व हिंग,खसखस व सुक्या खोबऱ्याचे वाटण ५ मि. परतून त्यात लाल मसाला व गरम मसाला,मीठ व पाणी घालून २ उकळी आल्यावर गँस बंद करा.\nत्यात चिरलेली कोथंम्बीर घातली की चटकदार चमचमीत रस्सा तयार.\nटिप : रस्सात टोमॅटो घालू नये व रस्सा आटू नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.\n४ वाटी गव्हाचे पीठ(मीठ,तेल व पाणी घालून मळलेले\nतयार केलेली खमंग कांद्याची भाजी.\nमळलेल्या कणकेचे लिंबाइतके गोळे घ्या.\nत्याची वाटी तयार करून त्यात तयार कांद्याची भाजी भरा.\nकणकेचा गोळा बंद करून घेऊन तयार केलेले कणकेचे गोळे १५ मि. मोदक पात्रात वाफवून घेतले की सु्क्की कांद्याची फळे तयार\nटिप: १.कणकेचा गोळा नीट बंद झाला की नाही ह्याची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून गोळा वाफवल्यावर फूटणार नाही.\n२.तयार सु्क्की कांद्याची फळे वाफवून त्यावर साजूक तुपाची धार सोडून गरमागरम खाण्यास फार स्वादिष्ट लागतात.\n*पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे\nतयार केलेली सु्क्की कांद्याची फळे\nतयार चटकदार चमचमीत रशात तयार केलेली सु्क���की कांद्याची फळे सोडा.\n१/२-१ तास नंतर गरम करून गँस बंद करा.\nत्यावर चिरलेली कोथिंबीर घातली की पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे खाण्यास तयार.\nटिप्स: १.सु्क्की कांद्याची फळे रंस्यात घातली की चमच्यानी हलवण्याची गरज नाही किंवा पुन्हा पुन्हा चमच्यानी हलवू नयेत ती फूटण्याची शक्यता असते.\n२.तयार कांद्याची फळे जेवढे तास रंस्यात राहून मुरुन देऊन खाउ तेवढी जास्त स्वादिष्ट लागतात व ही नुसतीच खाण्याचा आस्वाद घ्यावा म्हणजेच रोजच्या चपाती व भाजी ला छान अपवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/killed-of-a-young-man-in-nanded-jap93", "date_download": "2022-05-25T03:59:07Z", "digest": "sha1:BHXTTY52LYR4PWDR42GOCIQ4R3CRZJW6", "length": 5507, "nlines": 61, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Nanded Latest CrimeNews: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद", "raw_content": "\nNanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैद\n20 हजार रुपयांसाठी तीन तरूणांनी मिळून मोटारसायकलवरुन पाठलाग करुन विशालचा खुन केल्याची संपुर्ण धक्काकायक घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.\nNanded Crime: 20 हजारांसाठी खंजीरने सपासप वार करत तरुणाची हत्या; घटना CCTV मध्ये कैदSaam TV\nसंतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड\nनांदेड : नांदेड (Nanded) मध्ये रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील शारदा नगर परिसरातील राज रेसेडन्सी परिसरात ही घटना घडल्याने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशाल धुमाळ असं खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तीन तरूणांनी मिळून मोटारसायकलवरुन पाठलाग करुन विशालचा खुन केल्याची संपुर्ण धक्काकायक घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.\n दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापला\n20 हजारासाठी हा खुन झाल्याची प्राथकमिक माहिती असून, विशालवर खंजीरने सपासप वार केल्याने स्थानिक नागरिकांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला, विशालनेही जिव वाचविण्यासाठी राज रेसेडन्सी कडे धावला मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत तो जागेवरच कोसळला आणि अतिरक्तस्त्रावामुळे विशालचा जागीच मृत्यू झाला.\nहे देखील पहा -\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी विशालच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्ह�� दाखल करण्यात आला. विशालवर हल्ला करणारे तिघांनाही पोलिसांनी 24 तासाच्या आत रात्री उशिरा अटक केली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/04/blog-post_118.html", "date_download": "2022-05-25T04:55:03Z", "digest": "sha1:7H6RWHWUCHUBM7XSP4ZGB6RKA376VKJC", "length": 18035, "nlines": 156, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "नितीन गडकरींचा 'तो' प्रश्न, शिवसेनेचा मोदी सरकारला थेट सवाल - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र नितीन गडकरींचा 'तो' प्रश्न, शिवसेनेचा मोदी सरकारला थेट सवाल\nनितीन गडकरींचा 'तो' प्रश्न, शिवसेनेचा मोदी सरकारला थेट सवाल\nमुंबई, 27 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडली आहे. या मजुरांना घरी जाण्याची घाई आहे, पण घरी जाऊन खाणार काय असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितीत केला होता. त्यांच्या या प्रश्नाची री ओढत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.\n पण जाऊन काय खाणार' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात आजही राजकारण करणाऱ्या नेत्यांनी फटकारून काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांचे आभार माणून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला होता. आजच्या 'सामना'मध्येही गडकरींच्या प्रश्नावरून परप्रांतीयांना गावी सोडण्याचा आग्रह करणाऱ्या भाजप नेत्यांनी खडेबोल सुनावण्यात आले आहे.\nपरप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही. गाड्या सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही. त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन चला, पण गडकरी म्हणतात त्या प्रश्नाचे उत्तरही शोधा. ‘भावांनो, गावी जाऊन खाणार काय” या प्रश्नाचे उत्तर आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा द्यायचे आहे.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यां���्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\n२ ला भिलेवाडा येथे महाप्रसादाचे आयोजन\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक ३१ मार्च:- श्री कालीकमली वाले महाराज, श्री दादाजी धुनिवाले देवस्थान भिलेवाडा (कारधा) य...\nपाकिस्तान की भारत के खिलाफ विश्व कप में पहली जीत पर क्या बोले उनके पीएम इमरान खान, यहां जानिए\nपाकिस्तान ने टी20 विश्व कप 2021 में रविवार को भारत के खिलाफ 10 विकेट से जीत हासिल की दुबई इंटरनेशनल स्टेडियम में खेले गए मैच में शाहीन अ...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nनूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा, दि. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पो...\nमुंबई की 60 मंजिला इमारत में लगी आग, दहशत में 19वीं मंजिल से कूदा युवक, मौत\nदेश की आर्थिक राजधानी मुंबई की एक 60 मंजिला इमारत में शुक्रवार को आग लग गई कर्री रोड पर स्थित अविघ्न पार्क इमारत में लगी आग को बुझाने के लि...\nग्रीनफ्रेंड्स तर्फे अनेक कार्यरत निसर्गमित्र- पक्षीमित्रांचा सत्कार\nउदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा'चे कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांना प्रदान विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक २८ जा...\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/without-bathing-for-67-years-eating-rotten-food-87-year-old-man-amou-haji-fit-and-healthy-mhpl-659255.html", "date_download": "2022-05-25T03:49:43Z", "digest": "sha1:XJ27Y6DPATII6LVJFEKG265JHND4353Z", "length": 8029, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Without bathing for 67 years eating rotten food 87 year old man amou haji fit and healthy mhpl - कसं शक्य आहे? 67 वर्षे अंघोळ नाही, कपडे धुतले नाहीत, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही – News18 लोकमत", "raw_content": "\n 67 वर्षे अंघोळ नाही, कपडे धुतले नाहीत, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही\n 67 वर्षे अंघोळ नाही, कपडे धुतले नाहीत, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही\nफुटपाथवर राहून अस्वच्छतेत जीवन जगणाऱ्या 87 वर्षीय व्यक्तीचं आरोग्य पाहून तज्ज्ञही हैराण झाले आहेत.\nमासिक पाळीवेळच्या रक्ताचा रंग देतो अनेक आजारांचे संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nVastu : कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी 1 रुपयाच्या नाण्याचा असा करतात उपयोग\nमंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात\nभ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मोठी कारवाई, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी\nतेहरान, 20 जानेवारी : कोणताही आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण स्वच्छतेची खूप काळजी घेतो. दररोज अंघोळ करतो, स्वच्छ धुतलेले कपडे घालतो, स्वच्छ पाणी पितो, स्वच्छ पद्धतीने बनवलेले पदार्थ खातो, घर आणि आजूबाजूचा परिसरही स्वच्छ होतो. इतकी काळजी घेऊनही आपल्याला काही ना काही आजार होतोच. पण एका व्यक्तीने मात्र गेली 67 वर्षे अंघोळ केली ना���ी (Man healthy without bathing for 67 years). इतकंच नव्हे तर कचरा खाऊन तो जगतो आहे, पण तरी त्याला एकही आजार झाला नाही. वयाच्या 87 मध्येही ही व्यक्ती एकदम ठणठणीत आहे . इराणमधील 87 वर्षांचे अमोउ हाजी (Amou Jaji) कित्येक वर्षे फुटपाथवर राहत आहेत. गेल्या 67 वर्षांपासून त्यांनी अंघोळ केली नाही. आपले कपडेही धुतले नाही. कचऱ्यात पडलेले खाद्यपदार्थ खाऊन ते आपलं पोट भरत आहे. अस्वच्छता यातच ते जगतात. पण तरी त्यांच्या आरोग्यावर काहीच दुष्परिणाम झाला नाही. अमोउ यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची पूर्ण स्कॅनिंग करण्यात आले आणि त्यांचं इतकं उत्तम आरोग्य पाहून तज्ज्ञही हैराण झाले आहेत. हे वाचा - रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षीय धडधाकट तरुणाचा अचानक जीव गेला अमोऊ हाजी सांगतात, \"गावाबाहेर एका खड्ड्यात ते राहतात. आजूबाजूचे लोक त्यांना कधीतरी खायला देतात. नाहीतर ते रस्त्यावर, कचऱ्यात फेकलेले पदार्थ खातात. नाहीतर मृत, सडलेले जनावरांचं मांस खाऊन पोट भरतात. रस्त्याच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या पाण्यावरच ते आपली तहान भागवात. तरी ते निरोगी आहेत. अस्वच्छतेनेच त्यांना मजबूत बनवलं आहे.\"\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.czengine.com/certificates/", "date_download": "2022-05-25T03:10:04Z", "digest": "sha1:EYU4MG7OMWT7ERJSBEFIEVQCZRNXOA4O", "length": 3075, "nlines": 159, "source_domain": "mr.czengine.com", "title": "प्रमाणपत्रे - चांगझोउ इंजिन रबर अँड प्लॅस्टिक कं, लि.", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचांगझोउ इंजिन रबर अँड प्लॅस्टिक कं, लि.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, कृपया\nतुमची संपर्क माहिती सोडा, आम्ही आहोत\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश आम्हाला पाठवा:\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/mumbai_69.html", "date_download": "2022-05-25T02:54:25Z", "digest": "sha1:57QG26OFD74FRXVWB56UIYEY7MGF6UKF", "length": 4636, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मुंबईतील उमेदवारांसाठी 24 ते 28 जून पर्यंत होमगार्ड भरती | मराठी १ नंबर बातम���या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमुंबईतील उमेदवारांसाठी 24 ते 28 जून पर्यंत होमगार्ड भरती\nमुंबई ( २१ जून २०१९ ) : बृहन्मुंबई जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुंबई होमगार्ड दलाच्या वतीने येत्या 24 ते 28 जून 2019 या कालावधीत नवीन सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. घाटकोपरमधील पंतनगर येथील पोलीस मुख्यालय, लोहमार्ग कवायत मैदानात सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत ही नोंदणी होणार आहे.\nइच्छुक उमेदवारांनी नोंदणीस येताना सर्व कागदपत्रांची मूळ व छायांकित प्रत, चार छायाचित्रे आणावीत. या नोंदणीसाठी उमेदवार बृहन्मुंबई जिल्ह्यातील रहिवासी असावा. दहावी उत्तीर्ण असावा, वय 20 ते 50 वर्षे, पुरुष उमेदवारांची उंची 162 से.मी., छाती न फुगवत कमीत कमी 76 से.मी. व 5 सेंमी. फुगली पाहिजे. तर महिला उमेदवारांची उंची 150 सें.मी. असावी. यावेळी धावण्याचा व गोळाफेक करण्याची मैदानी चाचणी देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या पात्र असावा. अधिक माहितीसाठी 22842423 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई होमगार्डचे समादेशक तथा पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/shidori-mazya-natya-chitra-pravasachi/", "date_download": "2022-05-25T04:31:18Z", "digest": "sha1:D6XR3D7MP7XMKQ57IHVC5EOW7SFDJLJM", "length": 7631, "nlines": 102, "source_domain": "marathibooks.com", "title": "शिदोरी - माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / आत्मचरित्र / शिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\n`शिदोरी’ हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण आहे. तर दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्राच्या नाट्य चित्रपट क्षेत्रातल्या एका कालखंडातल्या काही टप्प्यांचीही ती नोंद आहे.\nलेखक : कुमार सोहोनी | Kumar Sohoni\nप्रकाशक : ग्रंथाली | Granthali\nकिंमत : रु. ६००/-\nCategories: आत्मचरित्र, ललित लेखन\n— विजय कुवळेकर यांच्या प्रस्तावनेतून\n`शिदोरी’ हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण आहे. तर दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्राच्या नाट्य चित्रपट क्षेत्रातल्या एका कालखंडातल्या काही टप्प्यांचीही ती नोंद आहे.\nएका चतुरस्त्र नाट्यकर्मीचा हा प्रवास आहे, तसाच मराठी नाट्यसृष्टीच्या गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांमधल्या काही वाटा वळणांचा, टप्प्यांचा इतिहासही आहे. म्हणूनच व्यक्तिगत कथनाबरोबरच त्याला रंगभूमीच्या इतिहासाचं आणि नाट्यसंस्कृतीतल्या बदलांचा मागोवा घेणारं संदर्भसाधन असलेल्या दस्तऐवजाचं मोलही प्राप्त झालं आहे.\nलेखक : कुमार सोहोनी | Kumar Sohoni\nप्रकाशक : ग्रंथाली | Granthali\nकिंमत : रु. ६००/-\nपुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ७०० ग्रॅम\nआयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-214-9\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nबांधणी : पुठ्ठा बांधणी\nलेखक : कुमार सोहोनी | Kumar Sohoni\nए/९, ओम मयुरेश को-ऑप सोसायटी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१\nभ्रमणध्वनी - ९८२०० २४५६०\nकुमार सोहोनी हे सुप्रसिद्ध नाट्य-चित्र दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार आहेत.\n१०१, १/बी विंग, ` द नेस्ट'\nपिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी, स्टार सिटीसमोर,\nमनोरमा नगरकर मार्ग, माटुंगा (पश्चिम)\nफोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४\nBe the first to review “शिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची” Cancel reply\nतुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता\n`तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता' शोषणाची सर्व हिंस्र सत्ताकेंद्रे आणि त्यांची ...\nकविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं नेहा ...\n'मौज प्रकाशन गृहा'तर्फे प्रसिद्ध होणारा द भा धामणस्कर यांचा हा तिसरा कवितासंग्रह ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nश्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://tusharnatu2015.blogspot.com/2015/01/blog-post_16.html", "date_download": "2022-05-25T04:44:55Z", "digest": "sha1:RGYH35JTWFN5RJVFZHSBWZGXEL6SJ6DR", "length": 13814, "nlines": 32, "source_domain": "tusharnatu2015.blogspot.com", "title": "अभागी: विरक्त ? ? ( भाग दोन )", "raw_content": "\nजैसे ज्याचे कर्म तैसे ...\n ( भाग दोन )\nनारायणने पहिले चार दिवस आराम करून नंतर उपचारात सहभाग घेण्यास सुरवात केली ..एरवी नॉर्मल वाटणारा असला तरी व्यक्तिगत समुपदेशनाच्या वेळी आमच्या लक्षात आले की याचे रिफ्लेक्सेस कमी झाले आहेत ..म्हणजे आम्ही जे काही विचारतोय ..सांगतोय ..ते जसेच्या तसे आकलन करून ..त्याच प्रकारे त्याचे उत्तर देणे ..अथवा आम्ही जे सांगतोय ते त्याला समजतेय असे भाव चेहऱ्या दर्शवण्यात तो कमी पडत असे ..अनेकदा आम्ही बोलत असलो तर तो समजते आहे अशा आविर्भावाने नुसताच मान हलवीत राही मात्र नंतर परत आम्ही काय सांगितले ते सांग म्हंटल्यावर कोरा चेहरा करून आमच्याकडे पहात राही..हे दोन भावू ..नारायण लहान आणि दुसरा मोठा ..याने बी एस्सी केलेले ..पुढे देखील शिकायची इच्छा होती ..परंतु वडील गेल्यावर शिकणे कठीण झाले म्हणून ..वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली ...ती करावी लागली ...हातात पैसा येवू लागल्यावर मित्रांच्या नादाने व्यसने देखील सुरु झाली ..वडिलांच्याच रेल्वेत असलेल्या मित्राच्या मुलीशी लग्न ठरले ..पत्नी देखील रेल्वेतच नोकरी करणारी ...संसार व्यवस्थित सुरु झाला मात्र दारूचे ग्रहण हळू हळू लागत गेले ..त्याच काळात एक मुलगा झाला ..पुढे पुढे व्यसन वाढत गेले ..घरातले वागणे बिघडले ..एरवी नम्रपणे वागणारा नारायण दारू प्यायल्यावर घरात मुजोरी करू लागला ..पत्नी अशा वागण्याने कंटाळून काही बोलली की हा भांडणे करी ..शिवीगाळ करी .. घरात ..रोजच्या कटकटी वाढल्या ..याचा सगळा पगार व्यसनात खर्च होऊ लागला ..पत्नीची नोकरी असल्याने घर नीट चालले होते .. तरीही रोजच्या घरातल्या कटकटी ..नोकरी ..घरकाम वगैरे सगळे एकाच वेळी सांभाळणे पत्नीला दिवसेंदिवस कठीण होऊ लागले ..शेवटी तिने माहिती काढून आम्हाला फोन केला होता ..\nमानसोपचार तज्ञ डॉ. पानगावकर यांच्याकडे नारायणला दाखवले तेव्हा त्यांनी सांगितले ..दारूमुळे याच्या मेंदूतील न्युरॉन्सची हानी झालीय ..आपल्या मेंदूत कोट्यावधी न्युरॉन्स असतात जे ..वेगवेगळ्या प्रकारची हजारो बारीक सारीक आणि महत्वाचे कामे करत करतात .. आकलन ..स्मरण ..प्रतिक्रिया देणे ..ज्ञानेंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या संवेदना जतन करून त्यांचे विश्लेषण करणे ..वगैरे प्रकारची तसेच ..स्वता:च्या शरीरात निर्माण होणा-या संवेदना अनुभवणे ..थकवा ..आराम ..दमणूक ..तहान -भूक ..वेदना ..या सारख्या संवेदना अनुभवण्याचे तसेच त्या बाबत योग्य प्रतिक्रिया देण्याचे काम हे न्युरोंस अगदी सहजपणे आपल्या नकळत करत असतात ..तसेच आत्मिक भान ..समाजिक भान ..कौटुंबिक भान... या बाबत देखील हे न्युरॉन्स संस्कारा नुसार.. व्यक्तीच्या मुळच्या प्रवृत्ती नुसार ..अथवा अनुभवानुसार वर्तन करण्याची प्रेरणा ��ेत असतात ..दारू अथवा मादक द्रव्यांच्या सेवनामुळे या मज्जातंतूंची हानी होत असते..मुख्य म्हणजे एकदा हानी झालेले मज्जातंतू पुन्हा निर्माण होत नाहीत त्यामुळे अनेक प्रकारची बारीक सारीक ..मात्र महत्वाची कामे मेंदू सहजगत्या करू शकत नाही ...नेमकी कोणाची किती आणि कोणत्या प्रमाणात दारू प्यायले तर ही हानी होईल याचे काही नक्की गणित नसते..काही लोकांच्या बाबतीत अगदी कमी प्रमाणात दारू प्यायल्याने देखील अशी हानी होऊ शकते..नारायणचे देखील तसेच झालेय ..याला गोळ्या देवून आपण काही प्रमाणात मदत करू शकतो ..ज्या योगे त्याचे रिफ्लेक्सेस योग्य होतील ..तरीही सगळे नुकसान भरून काढता येणे सायन्सच्या आवाक्या बाहेरचे आहे ..याने जर नंतर नियमित योगाभ्यास ..प्राणायाम ..ध्यान या सारखे व्यायाम केले तर कदाचित तो पुन्हा पूर्वीसारखा सर्वसाधारण होऊ शकेल ..जरी नुकसान झालेले न्युरॉन्स पुन्हा निर्माण होत नसले तरी ..जे शिल्लक आहेत त्या न्यूरॉन्सना या वाढीव कामाची जवाबदारी देण्याची प्रेरणा प्राणायाम आणि योगाभ्यासा द्वारे शक्य होऊ शकेल ..डॉ.शैलेश पानगावकर यांचे कडे गेल्यावर आम्हाला नेहमी मानसिकते बद्दल अथवा मेंदुंच्या कार्यप्रणाली बाबत काहीतरी नवीन माहिती मिळत असते ..नारायणला डॉक्टरांनी दोन प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या ..त्याला तीन महिने ठेवावे असे आम्ही पत्नीला सुचवले होते ,,मात्र पूर्वी याने अनेक दांड्या मारल्यामुळे याला एका महिन्यापेक्षा जास्त सुट्टी मिळणे कठीण होते..आधीच कामचुकार पणा केल्याने त्याचे डीमोशन झालेले होते नोकरीत ..नोकरीत हा सिनियर असून देखील याला फारसे जवब्दारीचे काम दिले जात नसे ...\nएक महिना उपचार घेवून हा बाहेर पडला तेव्हा ..मानसोपचार तज्ञांची औषधे ते सांगेपर्यंत नियमित घेणे ..फॉलोअप ठेवणे ..व्यसनी मित्रांना भेटणे टाळणे वगैरे प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या त्याला ..याने मान जोरजोराने होकारही दिला ..मात्र नव्वद टक्के लोक आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत या अनुभवानुसार घडले ..नारायणने नंतर अजिबात संपर्क केला नाही आमच्याशी ..साधारण पंधरा दिवसात त्याच्या पत्नीचा पुन्हा फोन आला ..\" वो बहोत पिकर घरके आसपास घूम रहे है..मै आपको फोन करूंगी इस डरसे घरमे नही आ रहे..आप गाडी लेकर आ जावो ..घरके आसपास वो मिल जायेंगे आपको ..उन्हे फिरसे मैत्री में अॅडमिट कर दो \" त्���ा नुसार आम्ही तो राहत होता त्या भागात गेलो ..आसपासच्या दुकानदारांकडे नारायण दिसला का चौकशी केली ..तो जवळच असलेल्या एका दारूच्या दुकानात बसलाय हे समजले ...आम्ही तेथे जावून त्याला दुकानातून उचलून आणले ..आम्ही त्याला घराच्या बाहेर देखील पकडू शकतो याचा त्याला अंदाज नव्हता..त्याला सेंटरला आणल्यावर त्याची झडती घेतली तेव्हा दोन हजार रुपये सापडले त्याच्या .खिशात ..आम्ही पत्नीला ते कळवले तर तिला धक्काच बसला ..म्हणाली दोन नाही जास्त पैसे असायला हवेत त्याच्याकडे ..त्याचा नुकताच पगार झालाय ..तसेच दिवाळीचा बोनस देखील मिळालाय त्याला ..त्याच्या खिश्यात किमान पंचवीस हजार रुपये असायला हवेत ...हे ऐकून आम्ही बुचकळ्यात पडलो ..इतके पैसे याने कोणाला दिले ..की नशेत कोणी काढून घेतले हे समजेना ..त्याला विचारले तर मला आठवत नाही असे उत्तर दिले त्याने ..\n( बाकी पुढील भागात )\n ( भाग तिसरा )\n ( भाग दोन )\n ( भाग पहिला )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/prime-minister-modi-inaugurates-the-first-international-petrol-pipeline.html", "date_download": "2022-05-25T04:37:49Z", "digest": "sha1:T7MQZRJM2NCTMVLG6TRJNSYF7GRGRHIY", "length": 4047, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन", "raw_content": "\nपहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nदक्षिण आशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईनचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले आहे. भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय पेट्रोल पाईपलाईन आहे. मोतीहारी ते अमलेखगंज या दोन्ही शहरांमधील ही पाईपलाईन भारत आणि नेपाळच्या मैत्रीचे प्रतीक ठरेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.\nनरेंद्र मोदी म्हणाले, दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय स्वरूपाची पाईपलाईन विक्रमी वेळेत पूर्ण झाली हा आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. नियोजित वेळेपेक्षा आधीच ही पाईपलाईन पूर्ण झाली आहे.\n१९९६ मध्ये पहिल्यांदा या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलसाठी पाईपलाईनचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या नेपाळ भेटीमध्ये या पाईपलाईनच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नवी दिल्लीमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण���यात आली.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/3-girls-pass-away-in-their-sleep-when-a-container-fell-on-their-hut-jap93", "date_download": "2022-05-25T04:00:25Z", "digest": "sha1:ZCFEXFQWQZDVIJY4NZPZATNR2JT5PEKI", "length": 7385, "nlines": 63, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Accidental News In Bhivandi: दुर्दैवी : कोळसा उतरवताना कंटनेर झोपडीवरती कोसळल्याने 3 मुलींचा झोपेतच मृत्यू", "raw_content": "\nदुर्दैवी : कोळसा उतरवताना कंटनेर झोपडीवरती कोसळल्याने 3 मुलींचा झोपेतच मृत्यू\nवीटभट्टीवर लागणारा कोळसा ट्रकमधून खाली करत असतांना ट्रकचा सोकप अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुरांच्या झोपडीवरती कोसळला आणि संपुर्ण कोळसा घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले.\nदुर्दैवी : कोळसा उतरवताना कंटनेर झोपडीवरती कोसळल्याने 3 मुलींचा झोपेतच मृत्यूSaam TV\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nभिवंडी : भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनरमधून खाली करत असतांना कंटेनरचा सोकप अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुरांच्या झोपडीवरती कोसळला आणि संपुर्ण कोळसा (Coal) घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले. घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना लागताच स्थानिकांनी कोळश्याच्या ढिगा-याखालुन सर्वांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.\nशिवसेना आमदाराला ED ची नोटीस नोटीस सोशल मीडियावर व्हायरल\nबालाराम वळवी हे आपल्या गवताच्या घरात (झोपडीत) आपल्या कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराशेजारी वीट भट्टीसाठी लागणारा कोळसा खाली केला जात होता. मात्र यासाठी वळवी यांनी अनेक वेळा विरोध केला होता परंतु विरोध करूनही हा कोळसा घराशेजारीच उतरवला जात होता आणि अचानक ह्या कंटेनर चा सोकप तुटल्याने अपघात होऊन कोळसा थेट घरावर पडला आणि या दुर्घटनेत वळवी कुटुंब अक्षरशः कोळशाखाली गाडले गेले.\nहे देखील पहा -\nया दुर्घटनेत वळवी व त्यांची पत्नी व एक लहान चिमुकल्या बाहेर काढण्यात स्थानिकांना यश परंतु इतर तीन मुली कोळशाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने कोळसा हटवत त्��ांना बाहेर काढले प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरता भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital Bhiwandi) पाठवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दुर्घटनेमध्ये वळवी यांची तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . तर दुसरीकडे संतप्त जमावाने कंटेनर (ट्रकची) ची तोडफोड केली आहे सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला सध्या पोलिसांनी अटक केली आहे तर वीटभट्टी मालक ,ट्रक मालक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे व पुढील तपास भिवंडी तालुका पोलिस करीत आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/book-author/d-b-dhamanaskar/", "date_download": "2022-05-25T03:37:55Z", "digest": "sha1:HQEMEDIMBUFK6MJKXRN74DBFJH5ES2U5", "length": 3097, "nlines": 57, "source_domain": "marathibooks.com", "title": "द. भा. धामणस्कर | D B Dhmanaskar Archives - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nइस्त्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा मूळ लेखक : रविकुमार अनुवाद : वर्षा अनिल ...\nसकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी ...\nमहिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या ...\nतुका म्हणे – भाग १\nसंत तुकारामांच्या निवडक अभंगांचे निरुपण ज्ञानेश्वर ते तुकाराम या परंपरेतला एखादा ...\nजागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8,_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A7_(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2022-05-25T03:46:42Z", "digest": "sha1:SD2VMPP2WRNL4MBPNQOIYLWOCAIYN4DF", "length": 12371, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) - विकिपीडिया", "raw_content": "बेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग\nशिर्षक बेसिक्स, भाग १\nप्रक्षेपण दिनांक २० मे १९९६ (1996-05-20)\nस्टारडेट माहिती नाही (२३७२)\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nपुढील भाग बेसिक्स, भाग २\nबेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २० मे १९९६ (1996-05-20) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. बेसिक्स, भाग १, हा भाग दुसऱ्या पर्वाचा, सहविसावा व शेवटचा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील बेचाळीसवा भाग आहे. दुसरा भाग, बेसिक्स, भाग २ ४ सप्टेंबर १९९६ (1996-09-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व त्या भागाने तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली.\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nकॅथरीन जेनवे • चकोटे • बिलाना टोरेस • केस • टॉम पॅरिस • निल्कीस • द डॉक्टर • टुवाक • सेव्हेन ऑफ नाईन • हॅरी किम\nकेट मुलग्रु • रॉबर्ट बेल्ट्रॅन • रोक्झॅन डॉसन • जेनिफर लिन • रॉबर्ट डंकन मॅकनिल • ईथान फिलिप्स • रॉबर्ट पिकार्डो • टिम रस • जेरी रायन • गॅरेट वाँग\nभागांची यादी • पात्रांची यादी • इ.स. २३५१ • इ.स. २३७१ • इ.स. २३७२ • इ.स. २३७३ • इ.स. २३७४ • इ.स. २३७८\nकेअरटेकर, भाग १ • केअरटेकर, भाग २ • पॅरॅलॅक्स • टाईम अँड अगेन • फेज • द क्लाऊड • आय ओफ द निडल • एक्स पोस्ट फॅक्टो • एमॅनेशन्स • प्राईम फॅक्टर्स • स्टेट ओफ फ्लक्स • हीरोझ अँड डीमन्स • कॅथ्केझीस • फेसेस • जेटरेल • लर्निंग कर्व्ह\nद ३७'स • इनिशियेशन्स • प्रोजेक्शंस • एलोजीयम • नॉन सीक्विटर • ट्वीस्टेड • पारटुईशीयन • परसीसटंस ऑफ विझन • टॅटू • कोल्ड फायर • मॅनीयरस • रेझिस्टन्स • प्रोटोटाईप • अलायंसेस • थ्रेशोल्ड • मेल्ड • ड्रेडनॉट • डेथ विश • लाईफसाइन्स • इन्व्हेस्टिगेशन्स • डेडलॉक • इनोसन्स • द थॉ • टुविक्स • रिझोल्युशन्स • बेसिक्स, भाग १\nबेसिक्स, भाग २ • फ्लॅशबॅक • द शुट • द स्वॉर्म • फॉल्स प्रॉफिट्स • रिमेंबर • सेक्रेड ग्राउंड • फ्यूचर्स एंड, भाग १ • फ्यूचर्स एंड, भाग २ • वॉरलॉर्ड • द क्यू अँड द ग्रे • मॅक्रोकॉझम • फेयर ट्रेड • आल्टर इगो • कोडा • ब्लड फीवर • युनिटी • डार्कलिंग • राइझ • फेवोरेट सन • बिफोर अँड आफ्टर • रीयल लाइफ • डिस्टंट ऑरीजिन • डिस्प्लेस्ड • वर्स्ट केस सिनारिओ • स्कॉर्पियन भाग १\nस्कॉर्पियन भाग २ • द गिफ्ट • डे ऑफ ऑनर • नेमेसिस • रिव्हल्झन • द रेव्हन • सायंटिफिक मेथड • ईयर ऑफ हेल, भाग १ • ईयर ऑफ हेल, भाग २ • रँडम थॉट्स • कन्सर्निंग फ्लाइट • मॉर्टल कॉइल • वेकिंग मोमेंट्स • मेसेज इन अ बॉटल • हंटर्स • प्रे • रेट्रोस्पेक्ट • द किलिंग गेम, भाग १ • द किलिंग गेम, भाग २ • व्हिझ अ व्ही • द ओमेगा डायरेक्टिव्ह • अनफरगेटेबल • लिविंग विटनेस • डिमन • वन • होप अँड फियर\nनाइट • ड्रोन • एक्स्ट्रीम रिस्क • इन द फ्लेश • वन्स अपॉन अ टाइम • टाइमलेस • इनफायनाइट रिग्रेस • नथिंग ह्यूमन • थर्टी डेझ • काउंटरपॉइंट • लेटंट इमेज • ब्राइड ऑफ केओटिका • ग्रॅव्हिटी • ब्लिस • डार्क फ्रंटियर, भाग १ • डार्क फ्रंटियर, भाग २ • द डिसीझ • कोर्स:ऑब्लिव्हियन • द फाइट • थिंक टँक • जगरनॉट • समवन टु वॉच ओव्हर मी • ११:५९ • रिलेटिव्हिटी • वॉरहेड • इक्विनॉक्स, भाग १\nइक्विनॉक्स, भाग २ • सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट • बार्ज ऑफ द डेड • टिंकर, टेनर, डॉक्टर, स्पाय • ऍलिस • रिडल्स • ड्रॅगन्स टीथ • वन स्मॉल स्टेप • द व्हॉयेजर कॉन्स्पिरसी • पाथफाइंडर • फेयर हेवन • ब्लिंक ऑफ ऍन आय • व्हर्च्युओसो • मेमोरियल • सूनकातसी • कलेक्टिव्ह • स्पिरिट फोक • ऍशेस टु ऍशेस • चाइल्ड्स प्ले • गुड शेफर्ड • लिव फास्ट अँड प्रॉस्पर • म्यूझ • फ्युरी • लाइफ लाइन • द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्व • युनिमॅट्रिक्स झीरो, भाग १\nइ.स. १९९६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०२२ रोजी १६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/monthly-horoscope-mar-august-2018/", "date_download": "2022-05-25T04:20:57Z", "digest": "sha1:6TIFVE753ZOKB57Z4XS3LKGXKW7MKY54", "length": 8816, "nlines": 133, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Horoscope (Marathi)- August 2018 - Kalnirnay", "raw_content": "\nराशीभविष्य - ऑगस्ट २०१८\nकार्यक्षेत्रात कोणत्याही दडपणाविना काम करा. वरिष्ठांशी केलेली सल्लामसलत उपयुक्त ठरेल. आर्थिक काटकसरीने केलेला एखादा व्यवहार अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रमंडळीं��डून अधिक अपेक्षा नकोत.\nकामाचा व्याप व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनस्ताप टाळण्यासाठी कौटुंबिक वाद लवकरात लवकर कसे मिटतील, हे पाहा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.\nमहिन्याच्या पूर्वार्धात आर्थिक व्यवहारात अधिक सावध राहावे लागेल. उत्तरार्धात ग्रहमानाची साथ लाभत आहे. तुमच्या शब्दाला किंमत प्राप्त होईल. जमीन-जुमल्याच्या कामात प्रगती संभवते.\nनोकरी-व्यवसायात अपेक्षित संधी चालून आल्याने कामाचा उत्साह वाढेल. आपल्या योजना, निर्णय याबाबत गुप्तता बाळगा. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. ओळखीत देवघेवीचे व्यवहार टाळा.\nआत्मविश्वासपूर्वक केलेली कामे यशस्वी होतातच. कामानिमित्त घरापासून लांब जावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष हवे. मित्रपरिवारात वादविवाद टाळावेत.\nलोभापायी कुठल्याही मोहात अडकू नका. तुमचे कर्तृत्व आणि जिद्द यांच्या जोरावर सरशी तुमचीच होईल. ग्रहमान अनुकूल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा वेग चांगला असेल. आर्थिक पातळी उंचावेल.\n‘तुमचे निर्णय तुम्हीच घ्या’ असे ह्या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला वेळीच आवर घालणे तुमच्या हिताचे ठरेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात कार्य मनाजोगते होईल. कोर्टकचेरीतील प्रकरणे तडजोडीने मिटवा.\nबऱ्याच महिन्यांपासून अपेक्षित असलेली गोष्ट ह्या महिन्यात घडून येईल. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल, मात्र वरिष्ठांशी वा तज्ज्ञांशी सल्लामसलत न करता निर्णय घेणे घातक ठरेल. विरोधकांवर मात करणे कठीण जाणार नाही.\nह्या महिन्यात छोट्याशा कामालाही मोठी शक्ती लावावी लागेल. थोड्याशा प्रतिकूलतेने अजिबात नाराज होऊ नका. कठोर बोलणे टाळलेत तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. कौटुंबिक जीवनात गैरसमजाला थारा देऊ नका.\nअति आत्मविश्वास हा कधीही घातकच असतो. सध्या, थोड्या सावधगिरीने वागण्याचा काळ आहे. आपले म्हणणे खरे करण्यात आग्रही राहिलात तर नाहक नुकसान होण्याची शक्यता जाणवते.\nह्या महिन्यात ध्येयपूर्तीचा आनंद तुम्हाला उपभोगता येणार आहे. मिळणारे यश आणि विरोधकांचा पाडाव यामुळे तुमची घोडदौड जोरात होणार आहे. मैत्रीतील मतभेदास खतपाणी घालू नका.\nमहिन्याच्या पूर्वार्धातील एखादी अप्रिय घटना वगळता महिना चांगला जाईल. उत्तरार्धात मनाजोगती कार्यसिद्धी होईल. विविध मार्गांनी आर्थिक लाभ संभवतो. कायद्याचे उल्लंघन मात्र करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2022/02/Maharashtra_02084565063.html", "date_download": "2022-05-25T04:16:32Z", "digest": "sha1:JM3WZ6HCTDU3HNTUGJTZ5WMD7P6LPQCR", "length": 12475, "nlines": 117, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nभारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना\nमुंबई, दि.12: राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.\nराहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.\nराहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.\nज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण र��हुल बजाज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली\nसामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला\nबजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nगती देणारे व्यक्तिमत्व हरपले\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली\nबजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या आहेत.\nश्री. पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, भारतीय औद्योगिक विश्वाला विशेषतः ऑटो उद्योगाला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद येथील उद्योग विश्वाची भरभराट करण्यात आणि या शहरांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विकसित केलेल्या अनेक वाहनांमुळे सामान्य माणसांच्या आशा आकांक्षां पूर्णत्वास गेल्या.\nभारताला स्वयंच���ित दुचाकी वाहन उद्योग क्षेत्राला नव्वदच्या दशकात स्वतंत्र ओळख मिळाली. यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कंपनीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा जपला. त्यांनी समाजातील दुर्बल वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जोपासले, असे श्री. पाटील यांनी संदेशात नमूद केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/506/", "date_download": "2022-05-25T03:00:29Z", "digest": "sha1:EFPUKKY4ZQEV2LIPDJ6N36KW5QA6EIKD", "length": 6063, "nlines": 103, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "नाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome खान्देश नाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन\nनाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन\nनाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन\nपाचोरा भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अहिराणी कवी, लेखक, सुरेश कदम सर यांच्या नवनिर्मित नाईन्टी वाला भाऊ या अहिराणी गाण्यासाठी मतदारसंघातील तमाम जनतेला आवाहन केले असून हे गाणे जास्तीत जास्त रसिकांनी ऐकावे आणि लाईक करावे आणि सुरेश कदम हे युट्युब चॅनेलवर subscribe 🔔करावे असे आवाहन केले असून तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nनाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन\nPrevious articleसैन्यदलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केली\nNext articleपाचोर्‍यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी रथोत्सव साजरा\nजवखेडेसिम प्र उत्राण विकास सोसायटी मध्ये, एतेहासिक परिवर्तन . दिनेशबापू आमले ,वासुदेव पाटील यांच्या पॅनल ला एकतर्फी सत्ता तर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर...\nसिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ३ रा वर्धापन दिन\nपाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद न���र्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2021/03/blog-post_24.html", "date_download": "2022-05-25T03:21:32Z", "digest": "sha1:BZ654GRZARZ7QPIQWDD2HBFSEVMYWJWL", "length": 11138, "nlines": 130, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: कलावंतांसाठी वसतिगृह उभारा", "raw_content": "\nधूमधडाका चित्रपटात आपल्या सहज सुंदर अदाकारीने तात्कालीन मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या तर भटक भवानी चित्रपटात नायिकेचे काम करून आपल्या अभिनयाने लोकप्रिय ठरलेल्या किंबहुना ज्यांच्यावर चित्रित झालेले प्रियतमा हे गीत आजही ताजेतवाने वाटते. या गीताच्या नायिका ऐश्वर्या राणे मात्र वयाच्या ६७ व्या वर्षी जगण्यासाठी जीवनाच्या उत्तरायणात रस्त्यावर हात पसरून मदतीची याचना करत आहे. ही बातमी शोचनीय आहे. कलावंत मग तो लहान असो वा मोठा की देशाची, राज्याची श्रीमंती असते, वैभव असते, शान असते. समाज त्यांचा देणेकरी असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच अशा कलावंतांना दुर्दैवाने आलेले दिवस भोगावे लागू नयेत, आपले उरलेले ज्येष्ठत्वाचे जीवन समाधानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने अशा कलावंतांचा शोध घेऊन त्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ पेन्शन दिले की कर्तव्य संपत नाही. किंबहुना वार्धक्यात एकाकी जगणाऱ्यांचे जीवन अतिशय कष्टदायक आणि भीषण स्वरूपाचे होते. शासनाने अशा कलावंतांसाठी कलावंत वसतिगृह उभरावीत. जेणेकरून, जीवनसंध्या शाप ठरलेल्या जिवांना ते वरदान ठरावे. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:२२ PM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कलाकार, कलावंत, बातम्या, वसतिगृह, सामाजिक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी प���शांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/video-of-poisonous-blue-snake-goes-viral-on-social-media-mhkp-653532.html", "date_download": "2022-05-25T04:11:21Z", "digest": "sha1:6O2QND2NXA5GD53AKJWHLSYY5745FT4U", "length": 8889, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Video of poisonous blue snake goes viral on social media mhkp - निळ्या रंगाचा साप कधी पाहिलाय का? VIRAL VIDEO पाहून अवाक झाले नेटकरी – News18 लोकमत", "raw_content": "\nनिळ्या रंगाचा साप कधी पाहिलाय का VIRAL VIDEO पाहून अवाक झाले नेटकरी\nनिळ्या रंगाचा साप कधी पाहिलाय का VIRAL VIDEO पाहून अवाक झाले नेटकरी\nव्हिडिओमध्ये दिसणारा साप निळ्या (Blue Snake Video) रंगाचा आणि अतिशय सुंदर आहे. मात्र तो दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच घातकही आहे\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nViral Video:मुलीच्या कृत्यानं संतापला हत्ती,थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार\nआनंद, समाधान कशात असतं हा 15 सेकंदाचा Video तुम्हाला जीवनाचं मूल्य सांगून जाईल\nपॅरासेलिंगदरम्यान हवेत असताना दोरी निसटली अन्...; तिघे गंभीर, थरकाप उडवणार Video\nनवी दिल्ली 06 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा हैराण करणारे तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सापाबद्दल बोलायचं झाल्यास सापाचं नाव ऐकताच बहुतेकांची अवस्था वाईट होते. सापाला पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. अनेक साप हे विषारी आणि धोकादायक असतात त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर राहाणंच योग्य समजतात. सध्या सापाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video of Blue Snake) होत आहे. या व्हिडिओबद्दलची विशेष बाब म्हणजे यातील सापाचा रंग निळा आहे. जिराफासोबत मस्ती करत होती महिला; प्राण्याने चेहऱ्यावर केला हल्ला, Shocking Video या दुर्मिळ सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Snake) होत आहे. यात दिसणारा साप निळ्या रंगाचा आणि अतिशय सुंदर आहे. मात्र तो दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच घातकही आहे. हा व्हिडिओ आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. लोक या व्हिडिओवर भरपूर कमेंट करत असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की लोक सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही तो शेअर करत आहेत आणि सोबतच याला निरनिराळे कॅप्शनही देत आहेत.\nहा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे. Jamie Gnuman197 नावाच्या अकाऊंटवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओमध्ये हा निळ्या रंगाचा साप कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतो. यात केवळ एक साप नसून दोन साप आहेत. यातील एक लहान तर एक मोठा आहे. यातील मोठा साप कॅमेऱ्यात अशा पद्धतीने सरकतो, जणू तो आता त्यावर हल्ला करणार आहे.\nरस्त्यावरु��� जाणाऱ्या तरुणीला शेळीने शिंगावर उचललं अन्...; हैराण करणारा VIDEO\nहा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं की निळ्या रंगाचे साप विषारी असतात. दुसऱ्या एकाने लिहिलं, हा निळ्या रंगाचा साप दिसायला अतिशय सुंदर आहे, मात्र प्रत्येक सुंदर गोष्ट प्रेमळ असेलच असं नाही. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, माणसांनी सापांपासून नेहमी दूर राहायला हवं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/04/136-36.html", "date_download": "2022-05-25T03:18:31Z", "digest": "sha1:JXYILKZ5JNXMGE6EFFG5GFTL4ZNL2VFL", "length": 20180, "nlines": 157, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "'निझामुद्दिन रिटर्न'पैकी तब्बल 136 जण महाराष्ट्रातले, 36 जणांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र 'निझामुद्दिन रिटर्न'पैकी तब्बल 136 जण महाराष्ट्रातले, 36 जणांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश\n'निझामुद्दिन रिटर्न'पैकी तब्बल 136 जण महाराष्ट्रातले, 36 जणांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश\nपुणे, 1 एप्रिल: 'कोरोना व्हायरस' आणि दिल्लीतील 'निझामुद्दीन' कनेक्शनमुळे आता पुणे प्रशासन हादरलं आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी गेले होते. निझामुद्दिन रिटर्नपैकी 36 जण हे पुणे जिल्ह्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या 40 पथकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. परिणामी निझामुद्दीनच्या कार्यक्रमातून देशभर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. निझामुद्दीन येथून परतलेल्या 136 पैकी 36 जण पुण्यातील आहेत. 36 पैकी 30 जण पुणे शहराच्या विविध भागात राहतात तर 3 जण पिंपरी आणि 3 जण हे पुणे ग्रामीण भागात राहतात. दरम्यान, महाराष्ट्रातील 136 पैकी 116 कोरोना संशयितांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.\n18 मार्चनंतर हे वेगवेगळ्या तारखेला 136 प्रवासी पुण्यात परतले होते. त्यापैकी अनेक जणांनी फोन बंद करून ठेवले आहेत. सर्व निझामुद्दीनहून परत आलेल्या प्रवाशांची कोरोना लक्षणे ��पासली जाणार आहे. पुण्यातील 36 पैकी 5 जणांनी आधीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.\nदरम्यान, देशभरात सध्या दिल्लीच्या निझामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) भीतीचं वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. त्यांनी निझामुद्दीनमधील तब्लिगी मारकझला भेट दिली. दरम्यान, येथे जमलेल्या बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.\nया परिषदेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये तेलंगणातील 6 तर कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मीर आणि मुंबईतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तामिळनाडूत 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यापैकी 45 जणांचा निझामुद्दीनशी संबंध असल्याचं दिसून आलं आहे. तर 441 जणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. यानंतर तब्बल 2,100 पेक्षा अधिक रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.\n1,746 जण या परिषदेत सहभागी झाले होते. त्यापैकी 216 परदेशी आणि 1,530 भारतीय नागरिक तिथं राहत होते. जवळपास 824 विदेशी नागरिकांनी देशातील विविध भागातील कार्यक्रमात सहभाग घेतला होतो. सर्व राज्यांच्या पोलिसांना 21 मार्चला या 824 विदेशी नागरिकांची माहिती पाठवण्यात आली आहे. शिवाय भारतीय तब्लीक जमातीच्या कर्मचाऱ्यांची नावं मिळवण्याच्या सूचना देण्यात 28 मार्चला आल्यात, जेणेकरून या सर्वांची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यांना क्वारंटाइन केलं जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\n२ ला भिलेवाडा येथे महाप्रसादाचे आयोजन\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक ३१ मार्च:- श्री कालीकमली वाले महाराज, श्री दादाजी धुनिवाले देवस्थान भिलेवाडा (कारधा) य...\nपाकिस्तान की भारत के खिलाफ विश्व कप में पहली जीत पर क्या बोले उनके पीएम इमरान खान, यहां जानिए\nपाकिस्तान ने टी20 विश्व कप 2021 में रविवार को भारत के खिलाफ 10 विकेट से जीत हासिल की दुबई इंटरनेशनल स्टेडियम में खेले गए मैच में शाहीन अ...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nनूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा, दि. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पो...\nमुंबई की 60 मंजिला इमारत में लगी आग, दहशत में 19वीं मंजिल से कूदा युवक, मौत\nदेश की आर्थिक राजधानी मुंबई की एक 60 मंजिला इमारत में शुक्रवार को आग लग गई कर्री रोड पर स्थित अविघ्न पार्क इमारत में लगी आग को बुझाने के लि...\nग्रीनफ्रेंड्स तर्फे अनेक कार्यरत निसर्गमित्र- पक्षीमित्रांचा सत्कार\nउदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा'चे कोमल परतेकी व श्रुती गाडेगोने यांना प्रदान विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा. भंडारा,दिनांक २८ जा...\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nचितळ प्रकरणात दोन आरोपींना अटक उमरझरी वन परिक्षेत्रातील घटना, वन विभागाला यश\nविलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा भंडारा:- वनविभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र उमरझरी नियतक्षेत्र उमर...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://parksitesarvajanikganeshotsavmandal.com/gallery/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD/", "date_download": "2022-05-25T04:55:53Z", "digest": "sha1:4ABGNHEP7MKT3GRSDNOOIKCVSPQGKVJM", "length": 4728, "nlines": 103, "source_domain": "parksitesarvajanikganeshotsavmandal.com", "title": "दिवाळी पहाट – २०१७ – पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट", "raw_content": "\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nपार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१७\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nदिवाळी पहाट – २०१५\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१९\nPreviousदिवाळी पहाट – २०१५\nNextदिवाळी पहाट – २०१८\n©२०२१ - पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट | Visitors: 669\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/navya-junya-kathavarti/", "date_download": "2022-05-25T04:29:54Z", "digest": "sha1:EYJYUXXAZ3KAQCM5BOY75OD3C3G4BVO2", "length": 6166, "nlines": 80, "source_domain": "marathibooks.com", "title": "नव्या-जुन्याच्या काठावरती - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / ललित लेखन / नव्या-जुन्याच्या काठावरती\nवर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते.\nप्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan\nकिंमत : रु. १५०/-\nआपल्या भोवतालच्या जगात नित्य नव्या घडामोडी होत असतात. साहित्याच्या, संस्कृतीच्या क्षेत्रांत जे जे घडते, त्याचे संदर्भ समाजाच्या सर्वदूर जगण्यात गुंतलेले असतात; पुढच्या-मागच्या काळांत गुंतलेले असतात.\nयाची जाणीव ठेवून वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन.\nप्रासंगिक सदरांधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते.\nप्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan\nकिंमत : रु. १५०/-\nआवृत्ती : दुसरी आवृत्ती (२००९)\n`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९\nफोन : (०२०) २४२२९२८०\n१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८\nसर्व स्तरांवरील शोषणव्यवस्थेला आव्हान देणारी, तीव्र भावनात्मक आणि वैचारिक अस्वस्थता ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nतुका म्हणे – भाग १\nसंत तुकारामांच्या निवडक अभंगांचे निरुपण ज्ञानेश्वर ते तुकाराम या परंपरेतला एखादा ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nमूळ संस्कृत स्तोत्र…. सम-लय मराठी भाषांतर…. आणि सरल मराठी पद्यरूपांतर…. लेखक : ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/blue-heeler-poodle-mix", "date_download": "2022-05-25T03:44:27Z", "digest": "sha1:FU3U3U2VTOLXQEJDRMR6GSVPLVEQPQ37", "length": 25549, "nlines": 94, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " ब्लू हीलर पूडल मिक्स - - कुत्री", "raw_content": "\nब्लू हीलर पूडल मिक्स -\nब्लू हीलर पूडल मिक्स हा मिश्र जातीचा कुत्रा आहे ज्याचा परिणाम ब्लू हीलर आणि पूडलच्या प्रजननामुळे होतो. हे स्पष्टपणे एक अद्वितीय मिश्रण आहे जे कदाचित आपल्यासभोवती घरभर प्रयत्न करु शकेल. हे मिश्रण एक अतिशय मैत्रीपूर्ण कुत्रा बनवते जे अत्यंत हुशार असेल कारण हे सुमारे दोन हुशार कुत्रे आहेत. हे अधिक ब्लू हीलर किंवा पुडलसारखे आहे खाली असलेल्या ब्लू हिलर पूडलच्या भिन्न मिश्रणाबद्दल आम्ही काही सामान्य प्रश्नांची तपासणी करू. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर ब्लू हीलर पूडल मिक्सबद्दल अधिक जाणून घ्या. लक्षात घ्या की या संकरित ब्रिंडल किंवा इतर पुनरावृत्त्या असू शकतात. आम्ही शिफारस करतो की आपण बचावाच्या माध्यमातून सर्व प्राणी मिळवा, आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांचे ब्लू हीलर पुडल मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी कोणतीही ब्लू हीलर पूडल मिक्स पिल्ले असल्यास. आपल्या��ा पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nब्लू हीलर पूडल मिक्स हा मिश्र जातीचा कुत्रा आहे ज्याचा परिणाम ब्लू हीलर आणि पूडलच्या प्रजननामुळे होतो. हे स्पष्टपणे एक अद्वितीय मिश्रण आहे जे कदाचित आपल्यासभोवती घरभर प्रयत्न करु शकेल. हे मिश्रण एक अतिशय मैत्रीपूर्ण कुत्रा बनवते जे अत्यंत हुशार असेल कारण हे सुमारे दोन हुशार कुत्रे आहेत. हे अधिक ब्लू हीलर किंवा पुडलसारखे आहे खाली असलेल्या ब्लू हिलर पूडलच्या भिन्न मिश्रणाबद्दल आम्ही काही सामान्य प्रश्नांची तपासणी करू. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर ब्लू हीलर पूडल मिक्सबद्दल अधिक जाणून घ्या. लक्षात घ्या की या संकरित ब्रिंडल किंवा इतर पुनरावृत्ती असू शकतात.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव ,आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांचे ब्लू हीलर पुडल मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी कोणतीही ब्लू हीलर पूडल मिक्स पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nयेथे ब्लू हीलर पुडल मिक्सची काही छायाचित्रे आहेत -\nनिळा हीलर पूडल मिक्स - इतिहास\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत.कृपया आमची स्वाक्षरी करा याचिकापिल्ला गिरण्या बंद करण्यासाठी\nपूडल मूळतः जर्मनीहून आले होते, अगदी रोट्टवेलरप्रमाणे. तर, हा एक जर्मन शोषक आहे. सुरुवातीला शिकारींसाठी पाण्याचे पक्षी गोळा करण्यासाठी त्यांची पैदास केली गेली. ते अत्यंत हुशार तसेच उत्तम जलतरणपटू म्हणून ओळखले जातात. त्यांचे मजेदार धाटणी त्यांना पाण्यामध्ये अधिक आनंदी बनवण्याबद्दल बनली. तीन आकाराचे पुडल असताना ते स्वतंत्र ब्लू हीलर पुडल्स मिळविण्यासाठी लहान जातीच्या पूडल्स नसल्या आहेत. ते हायपो-एलर्जेनिक आहेत जे familiesलर्जी असलेल्या कुटुंबांसाठी चांगले आहेत आणि अत्यंत हुशार आहेत आणि कृपया ते संतुष्ट करण्यासाठी उत्सुक आहेत म्हणजेच ते प्रशिक्षण आणि शिकण्यात चांगले आहेत. ते निष्ठावान आणि चांगले स्वभाव असलेले कुत्री आहेत परंतु अत्यंत उत्साही आहेत म्हणून त्यांना बर्‍याच उत्तेजना आणि व्यायामाची आवश्यकता आहे.\nऑस्ट्रेलियन कॅटल डॉग किंवा ब्लू हीलरच्या विकासात गुंतलेल्या सर्व व्यक्तींवर ऑस्ट्रेलियाचे मोठे कर्ज आहे. त्यांच्याशिवाय खरोखरच गोमांस उद्योगाने संघर्ष केला असता. 1815 मध्ये क्वीन्सलँडमधील जॉर्ज इलियट डिंगो-ब्लू मर्ले कोली क्रॉसचा प्रयोग करीत होता अशी आख्यायिका आहे. हे कुत्री उत्कृष्ट कामगार होते. गुरांच्या माणसांनी त्यांची कुत्री त्यांच्या कामाच्या क्षमतेने प्रभावित झाल्यामुळे हे कुत्री खरेदी करण्यास सुरवात केली. जॅक आणि हॅरी बागस्ट या दोन भावांनी या कुत्र्यांपैकी काही जणांवर हात मिळविला आणि त्यांना सुधारण्यास सुरवात केली. दंडमॅटीयनच्या सूक्ष्म कुत्राने कुत्रा पार करणे ही त्यांची पहिली पायरी होती. या क्रॉसने मेरेलला लाल किंवा निळ्या रंगात बदलले.\nते अत्यंत सावध, कष्टकरी आणि हुशार आहेत. हा एक अत्यंत उच्च उर्जा कुत्रा आहे आणि त्याला व्यायामाची खूप आवश्यकता आहे. ते खूप हट्टी असू शकतात आणि जर तेथे कळपासाठी काही नसले तर मुले, मांजरी किंवा इतर कशासाठीही ते कळपाला सुरुवात करतील. सर्व तरुण कुत्र्यांप्रमाणेच तोही तरूण झाल्यावर त्याला समाजीकरण करणे आवश्यक आहे किंवा तो लज्जास्पद आणि भीतीदायक होऊ शकतो.\nब्लू हीलर पूडल मिक्सचे उत्कृष्ट व्हिडिओ - पिल्ले\nब्लू हीलर पूडल मिक्स - आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 18-24 इंच\nअलास्कन मालामुट ऑस्ट्रेलियन मेंढपाळ मिश्रण\nआयुष्य: 8 -15 वर्षे\nउंची: खांद्यावर 17 - 20 इंच\nआयुष्य: 13 - 15 वर्षे\nब्लू हीलर पूडल मिक्स - व्यक्तिमत्व\nहे मिश्रण अत्यंत मैत्रीपूर्ण कुत्रा बनवते ���े अत्यंत हुशार असेल कारण ही सुमारे दोन हुशार कुत्री आहेत. ते कदाचित एक सामूहिक स्पर्धा जिंकतील. ते खूप समृद्ध आणि प्रेमळ असतात. कामावर बराच दिवस लोटल्यानंतर घरी यायचे हे कुत्र्याचा प्रकार आहे. त्यांच्याकडे उर्जा पातळी उच्च असेल जेणेकरून आपण त्यांना हाताळू शकणार्या सक्रिय व्यक्ती आहात हे सुनिश्चित करा. उच्च उर्जा पातळीसह उत्सुक असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे आपण त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास, जवळपास असणारी ही उत्तम पाळीव प्राणी आहेत. लवकर समाजीकरण विकसित होऊ शकणार्‍या कोणत्याही वाईट सवयीची काळजी घेण्यात मदत करते. सर्व कुत्र्यांप्रमाणेच ती सकारात्मक अंमलबजावणीला चांगला प्रतिसाद देते. ती त्याऐवजी प्रेमळ असावी आणि आपल्याबरोबर बर्‍यापैकी वेळ घालवून आनंद घ्यावा. त्याने तिला एकट्याने चांगले केले नाही म्हणून तिला जास्त काळ एकटे सोडण्याची योजना करू नका. तिला पॅकसह रहायचे आहे.\nब्लू हीलर पूडल मिक्स - आरोग्य\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींकडे संवेदनाक्षम असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्यांविषयी आणि त्यांच्याबरोबर होणा .्या घटनेविषयी प्रामाणिक व उघड असेल. आरोग्य परवानगीवरून हे सिद्ध होते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nब्लू हीलर पूडल मिश्रित होण्याची शक्यता असू शकते:हिप डिसप्लेसीया, अपस्मार, प्रोग्रेसिव्ह रेटिनल ropट्रोफी, अ‍ॅडिसन रोग, थायरॉईड इश्युज, ब्लोट, हायपोग्लाइसीमिया\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nनिळा हीलर पूडल मिक्स - काळजी\nगरजू गरजा काय आहेत\nजर ब्लू हीलर चमकत असेल तर हे अधिक आक्रमक शेडर असू शकते. आठवड्यातून काही वेळा ब्रश करण्यास तयार रहा. एकतर मार्ग, आपण आपले मजले स्वच्छ ठेऊ इच्छित असल्यास चांगल्या व्हॅक्यूममध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हा त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nसर्व कुत्र्यांप्रमाणेच त्यांनाही भरपूर व्यायाम मिळाल्यास ते अधिक चांगले करतील. या मिश्रणाला बहुधा व्यायामाची आवश्यकता असेल. त्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी दररोज व्यायामाची योजना करा. तो भिंती बंद उडी मारत असेल म्हणून तयार व्हा. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nजरी हुशार असले तरी ते कदाचित हट्टी आणि मागणी करणारे असू शकतात. यासाठी एक मजबूत, टणक हँडलर आवश्यक आहे जे सुसंगत असेल आणि या कुत्र्याने त्यांचा गैरफायदा घेऊ देणार नाही. सर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक आणि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याबाबत खात्री करा.\nब्लू हीलर पूडल मिक्स - फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्याला जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेशियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nलुइसियाना कॅटाहौला बिबट्या कुत्र्याची पिल्ले\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मि���्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nऑस्ट्रेलियन मेंढपाळ सीमा कोली मिक्स विक्रीसाठी\nऑस्ट्रेलियन मेंढपाळ ब्लू हीलर मिक्स विक्रीसाठी\nकॉकर स्पॅनियल स्केनॉझर मिक्स\nहस्की बर्नीज माउंटन डॉग मिक्स\nगोल्डन रिट्रीव्हर ग्रेट डेन मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/swach-bharat-univercity-vardha-vinod-tavade.html", "date_download": "2022-05-25T03:55:49Z", "digest": "sha1:63G2BSDRFXXY4ZVTPP44TYZS26YARM5Z", "length": 4452, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापण्यासाठी अभ्यास समिती", "raw_content": "\nस्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापण्यासाठी अभ्यास समिती\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीस स्वच्छ भारत ही आदरांजली ठरावी यादृष्टीने वर्ध्यातील सेवाग्राम या ठिकाणी स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.\nया समितीमध्ये ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त निपुण विनायक, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छता विभागाचे उपसचिव, आयआयटीचे प्राध्यापक विरेंद्र शेट्टी, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, डॉ. अश्विनी कुमार शर्मा, प्राध्यापक अमोल देशमुख हे सदस्य आहेत तर विद्यापीठ शिक्षणचे उपसचिव हे या समितीमध्ये समन्वय अधिकारी असणार आहेत.\nया समितीमध्ये आवश्यकतेनुसार निमंत्रित सदस्य म्हणून अन्य सदस्यांचा समावेश करता येणार आहे. ही समिती स्वच्छ भारत विद्यापीठासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालये याबरोबरच या विश्वविद्यापीठाचा अभ्यासक्रम, मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर ज��ल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/apple-airpods-siri-save-women-life-help-in-mejor-emergency-know-what-happened-mhkb-660651.html", "date_download": "2022-05-25T02:52:19Z", "digest": "sha1:HIVG4APXT34VL46RNNJ2D3CSC7HOMPWY", "length": 9765, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Apple airpods siri save women life help in mejor emergency know what happened mhkb - खांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव; काही मिनिटांत पोहोचली Ambulance – News18 लोकमत", "raw_content": "\nखांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव; काही मिनिटांत पोहोचली Ambulance\nखांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव; काही मिनिटांत पोहोचली Ambulance\nआता एयरपॉड्स (AirPods) महिलेसाठी अधिक मूल्यवान ठरले आहेत. AirPods मुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.\nLive: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nलायगरच्या शूटिंग दरम्यान असं काय झालं की अनन्या पांडेला आवरलं नाही रडू\nयुवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम; समजताच पत्नीने केलं भयंकर कृत्य\nनवी दिल्ली, 24 जानेवारी : अ‍ॅपल (Apple) चे अनेक प्रोडक्ट्स अनेकदा युजर्ससाठी जीवन रक्षक ठरले आहेत. अ‍ॅपल वॉच (Apple Watch) ला मोठ्या प्रमाणात एखाद्या दुर्घटनेवेळी जीव वाचवल्याचं श्रेय देण्यात आलं आहे. पण आता एयरपॉड्स (AirPods) महिलेसाठी अधिक मूल्यवान ठरले आहेत. AirPods मुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. न्यू जर्सीतील एक महिला सुसान पुटमॅन हिच्या कानात नेहमी एयरपॉड्स (AirPods) असायचे. ती फुलांच्या दुकानात काम करते. एकदिवस अचानक ती जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्यातून रक्तही वाहू लागलं. या घटनेवेळी तिच्या आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हतं. पुढे लगेच तिने आपल्या AirPods वर सिरीचा (Siri) उपयोग करुन एक अ‍ॅम्बुलेन्स बोलवली. पीपलच्या एका रिपोर्टनुसार, सुसान पुटमॅनने एका खांबाला धडकून पडल्यानंतर तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर अ‍ॅम्बुलेन्स बोलवण्यासाठी तिने एयरपॉड्सचा वापर केला. तिने म्हटंल, मी एक हार बनवत असताना अचानक 8 फूट खाली पडले आणि एक खांब माझ्या डोक्याला लागला.\nहे वाचा - बाजारात आला Smart Bed; Anti-Snoring Mode,ऑटोमेटिक मसाजसह मिळतील थक्क करणारे फीचर\nया दुर्घटनेव��ळी ती दुकानात एकटी होती. खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तिच्या आजू-बाजूला असं कोणीही नव्हतं, ज्याच्याकडे ती मदत मागू शकेल. पण तिच्या कानात एयरपॉड्स होते आणि तिने 911 वर कॉल करण्यासाठी सिरीचा (AirPods Siri) उपयोग केला. पीपलला दिलेल्या माहितीत तिने सांगितलं, की खाली कोसळल्यानंतर मी माझ्या डोक्याला हात लावला, तर रक्त आल्याचं माझ्या लक्षात आलं. त्याचवेळी माझ्या कानाला एयरपॉड्स असल्याचंही मला लक्षात आलं. रक्त आल्याने मी घाबरले आणि जोरात 'Hey Siri Cal 911 ' असं मी ओरडले. सिरीने 911 डायल केलं आणि काही वेळातच पोलीस आणि पॅरामेडिक्स घटनास्थळी पोहोचले.\nहे वाचा - VIDEO: रिक्षा आहे की लक्झरी कार,ऑटोच्या भन्नाट मोडिफिकेशने Anand Mahindraही चकित\nAirPods वर असं अ‍ॅक्टिव्ह करा Siri - AirPods केवळ गाणी ऐकण्यासाठीच नाही, तर इतर कामांसाठीही वापरता येतो. Siri AirPods Pro, AirPods 2, AirPods 3 आणि AirPods Max वर उपलब्ध आहे. जर ही सुविधा तुमच्या iPhone वर अ‍ॅक्टिव्ह असेल, तर AirPods वरही अ‍ॅक्टिव्ह होईल. AirPods वर Siri अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सेटिंगमध्ये Siri and Serch वर जा. इतर पर्यायांमध्ये Listen for Hey Siri वर क्लिक करा. AirPods Pro आणि AirPods 3 वर Force Sensor दाबूनही Siri अ‍ॅक्टिव्ह करता येतं. AirPods आणि AirPods 2 वर Hey Siri अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी AirPods च्या कडेला डबल टॅप करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/former-home-minister-anil-deshmukh-ed-arrested-for-financial-misconduct-akp-94-2-2772000/lite/", "date_download": "2022-05-25T03:10:02Z", "digest": "sha1:3Z5J6OL6X3ZRYZYO64VQYEXYBNX6KHPZ", "length": 19210, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former Home Minister Anil Deshmukh Ed Arrested for financial misconduct akp 94 | अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करणे बेकायदा नसल्याचा निर्वाळा | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nअनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करणे बेकायदा नसल्याचा निर्वाळा\nआरोपपत्र दाखल केल्यानंतर गुन्ह्याची दखल घेणे ही फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत न्यायिक अधिकार वापरण्यासाठी आवश्यक अट नसल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nमुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत केलेली वाढ बेकायदेशीर नसल्याचे आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात कायद्याने घालून दिलेल्या ६० दिवसांच्या आतच आरोपपत्र दाखल केल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. आरोपपत्राची दखल घेण्यात न आल्याचा दावा करून देशमुखांनी जामिनाची मागणी केली होती. ती फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.\nआरोपपत्र दाखल केल्यानंतर गुन्ह्याची दखल घेणे ही फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत न्यायिक अधिकार वापरण्यासाठी आवश्यक अट नसल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\nविशेष न्यायालयाने १८ जानेवारीला देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तो का फेटाळण्यात आला याची कारणमीमांसा करणारा तपशीलवार आदेश शुक्रवारी उपलब्ध झाला. देशमुख यांना २ नोव्हेंबरला ईडीने अटक केली होती व सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची आपल्याला न्यायालयीन कोठडी सुनावताना विशेष न्यायालयाने दखल घेतलेली नाही, असा दावा देशमुख यांनी केला होता. तर आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली नसल्याचा आधार घेऊन देशमुख जामिनाची मागणी करू शकत नाहीत, असा दावा करून ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबईचा रुग्ण आलेख घटता…; राज्यातील बाधितांच्या संख्येत मात्र वाढ\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: १८ वर्षीय हल्लेखोराने आधी आजीला घातली गोळी, नंतर शाळेत जाऊन अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2649/", "date_download": "2022-05-25T04:08:27Z", "digest": "sha1:DLXZQ5KNOCOY46BKOLVPEVL2NGMWJLZJ", "length": 11795, "nlines": 111, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त. | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई एक...\nनाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त.\nनाशिक विभागीय भरारी पथकाची\nपरराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई\nएक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त\nजळगाव – निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दिनांक 11 जुलै, 2021 रोजी एस.एस.चौधरी ढाब्याच्या बाजुला चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर, बोढरे फाटयाजवळ, सांगवी शिवार, च���ळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी वाहन तपासणी कामी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले तसेच गोवा राज्यनिर्मित व विक्रीकरिता असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक यांनी दिली आहे.\nत्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2021, दिनांक 11 जुलै, 2021 रोजी परराज्यातील विदेशी मद्य – रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 60480 बाटल्या (1260 बॉक्स). इतर साहित्य- मद्यसाठा ठेवण्याकरिता बनवलेले 6 प्लायवुडचे बॉक्स. एक सॅमसंग कंपनीचा एन्ड्रॉइड मोबाइल व एक सॅमसंग कंपनीचा साधा मोबाइल गुन्हयाकामी वापरण्यात आलेला आहे. 2 ताडपत्री. वाहन – टाटा मोटर्स लिमीटेट कंपनी निर्मित मॉडेल क्रमांक एलपीटी 3118 टीसी 8X2 बी.एस.3 बारा चाकी ट्रक जिचा प्रादेशिक परिवहन क्रमांक MP-09-HG-9354. जप्त मुद्येमालाची किंमत 1 कोटी 3 लाख 1 हजार 200 इतकी एवढी आहे. आरोपीचे नांव- अजय कन्हैयालाल यादव, वय-41 वर्षे, राहणार 45/8 जवाहर मार्ग, प्रेमसुख सिनेमाजवळ, इंदौर, मध्य प्रदेश-452007 असे आहे.\nया पथक मोहिमेत कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्रीमती उषा वर्मा, संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य, मुंबई. अर्जुन ओहोळ, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक. श्रीमती सिमा झांबरे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक मोहिम राबविण्यात आली.\nही कायर्वाही विभागीय भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस.रावते, ए.डी.पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कार्यवाहीकरिता चाळीसगाव येथील निरिक्षक के.डी.पाटील, अमळनेर येथील दुय्यक निरिक्षक आर.पी.दांगट, मालेगाव येथील दुय्यक निरिक्षक आर.टी.खैरे, जवान महेंद्र बोरसे, अण्णा बाहिरम, संजय सोनवणे, शशिकांत पाटील यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सी.एच.पाटील, निरिक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहे.\nअवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18008333333 व व्हॉटस् ॲप क्रमांक 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 0253-2319744 वर संपर्क साधावा. असे आवाहन निरिक्षक, र���ज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.\nPrevious articleपाळधी गावाजवळ भीषण अपघात. ३ जण ठार.\nNext articleपाचोरा- ट्रेन लाइव्ह न्युज पोर्टलचे झाले आजपासुन वेब मिडिया असोसिएशन पदाधिकारी शुभहस्ते शुभारंभ वेब मिडीया असोसिएशन पाचोरा’ पदाधिकारी व सदस्य यांची पहिली बैठक संपन्न – विविध ठराव सर्वानुमते मंजुर \nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-05-25T03:53:41Z", "digest": "sha1:G4AYCTRY4BQSRCEADOJMGKQTRZSIE5RY", "length": 12958, "nlines": 113, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "कल्याणकारी शासन योजनांची माहिती देणारे उपयुक्त प्रदर्शन – पालकमंत्री सुभाष देसाई | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nकल्याणकारी शासन योजनांची माहिती देणारे उपयुक्त प्रदर्शन – पालकमंत्री सुभाष देसाई\nकल्याणकारी शासन योजनांची माहिती देणारे उपयुक्त प्रदर्शन – पालकमंत्री सुभाष देसाई\nप्रकाशन दिनांक : 02/05/2022\nशासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन.\nऔरंगाबाद, दि.01 मे, (विमाका) :- ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहचविणारे उपयुक्त प्रदर्शन असून उस्फुर्तपणे प्रदर्शनात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय संचालक कार्यालय औरंगाबादच्या वतीने आयोजित शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त शासन योजनांची माहिती देणाऱ्या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन सिमंत मंगल कार्यालय, औरंगपूरा, औरंगाबाद येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमास आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.\nशाहीर यशवंत सुरेश जाधव यांच्या पोवाडा गायनाने निर्माण झालेल्या जल्लोषपूर्ण वातावरणात पालकमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन फित कापून, दिप प्रज्वलनाने करण्यात आले.\nराज्यशासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध विभागांनी राबविलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात विविध योजनांची सचित्र माहिती जनतेला उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे विविध घटकांसाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्यापक स्वरुपात थेट जनतेपर्यंत उपलब्ध होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागीय माहिती कार्यालय औरंगाबाद या कार्यालयाने राबविलेला हा अभिनंदनीय उपक्रम असल्याचे श्री.देसाई यावेळ��� म्हणाले.\nकोरोना काळात शासनाने केलेल्या विकासकामांसह विविध जनकल्याणार्थ योजनांची माहिती एकाच ठिकाणी चित्रमय प्रदर्शनातून उपलब्ध होणार असून जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केले.\nराज्यभरातील विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती त्यासोबतच औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतील उल्लेखनिय कामांची माहिती चित्रमय स्वरुपात या प्रदर्शनात नागरिकांना बघावयास मिळणार आहे. तरी नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले.\nकृषि, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, क्रिडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार व पणन, गृहनिर्माण, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, नगर विकास, मत्स्यव्यवसाय, नगर विकास, आदी विभागांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती सचित्र मजकूराच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली आहे.\nहे राज्यस्तरीय प्रदर्शन नागरिकांसाठी 1 ते 5 मे 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2022-05-25T04:46:47Z", "digest": "sha1:JUI5A6UIDZ3NUGAHZMNQ7BRW6X4OBYFK", "length": 8887, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्राचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा भूगोल हा भारताच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याचा भूगोल होय.महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे.महाराष्ट्रास पश्चिमेस 720 कि. मि. लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्र किनारा आहे.प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यामध्ये विभागणी केली आहे.\n२.१ पश्चिम वाहिनी नद्या\n२.२ पूर्व वाहिनी नद्या\n३.१ महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक\n१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश\n२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा\n४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा\n१. तापी-पूर्णा नदी प्रणाली\n२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.\n१. प्राणहिता नदी प्रणाली\n२. गोदावरी नदी प्रणाली\n३. कृष्णा नदी प्रणाली\n४. भीमा नदी प्रणाली\nमहाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. (१) नैऋत्य मोसमी हवामान (२) ईशान्य मोसमी हवामान\nमहाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक[संपादन]\n१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)\n२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)\n३. खोल काळी मृदा\n४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा\n५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा\n६. पिवळसर तपकिरी मृदा\n७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा\n८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन\nमहाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.\nमहाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:\n१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती\n२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती\n३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती\n५. शुष्क पानझडी वनस्पती\n६. रूक्ष काटेरी वनस्पती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०२२ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-न��ा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_43.html", "date_download": "2022-05-25T03:31:31Z", "digest": "sha1:WPX7JVZUPOVLQXBHPJ3KGZ4JWWWIFIR2", "length": 4033, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); ‘झोपु’च्या नवीन संकेतस्थळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n‘झोपु’च्या नवीन संकेतस्थळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nमुंबई ( २१ नोव्हेंबर ) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.\nयावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, सचिव संदिप देशमुख उपस्थित होते.\nया नव्याने आकर्षक केलेल्या संकेतस्थळाचे वैषिष्ट्य म्हणजे झोपडपट्टी धारकांना वेळोवेळी उपयुक्त माहिती मिळेल. त्यांना ऑनलाईन तक्रार करता येईल. तसेच संपूर्ण शासन निर्णय, निविदा, झोपुच्या कामांची सद्यस्थिती, अधिकाऱ्यांचे ई-मेल, दूरध्वनी क्रमांक या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_76.html", "date_download": "2022-05-25T04:12:38Z", "digest": "sha1:ZVQ3PJZ45DDBL3XFZXWNJXCNPNZSZZKZ", "length": 5246, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); 734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान\nमुंबई ( १८ नोव्हेंबर ) : राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.\nजानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिस���ंबर 2017 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2017 असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी 3 पर्यंत असेल. 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.\nनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 31, पालघर- 39, रायगड- 11, रत्नागिरी- 10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 2, जळगाव- 100, नंदुरबार- 13, अहमदनगर- 67, पुणे- 99, सोलापूर- 64, सातारा- 19, सांगली- 5, कोल्हापूर- 12, औरंगाबाद- 2, बीड- 162, नांदेड- 4, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर- 5, अमरावती- 13, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 43, वर्धा- 3, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 734.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/corgi-great-dane-mix", "date_download": "2022-05-25T03:51:59Z", "digest": "sha1:ANQFNQGRMDM4HJQV2QVYXG6MJUD3VQLV", "length": 22582, "nlines": 96, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " कोर्गी ग्रेट डेन मिक्स - कुत्री", "raw_content": "\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स\nग्रेट डेन कोर्गी मिक्स हा मिश्र जातीचा कुत्रा आहे जो ग्रेट डेन आणि कोर्गीच्या प्रजननामुळे उत्पन्न होतो. हे पाहताना स्पष्ट प्रश्न, ही जात खरोखर अस्तित्वात असू शकते का हे बहुधा सर्वात वास्तववादी किंवा व्यावहारिक किंवा मानवी गोष्ट नाही. हे आयव्हीएफ मार्गे साध्य करावे लागेल आणि स्पष्ट कारणास्तव सी-सेक्शनद्वारे वितरित करावे लागेल. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर ग्रेट डेन कोर्गी मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या. लक्षात घ्या की या संकरित पातळ पातळ तुकडे किंवा इतर पुनरावृत्त्या असू शकतात. आम्ही खरोखर शिफारस करतो की आपण बचावद्वारे सर्व प्राणी मिळवा, आम्ही समजतो की काही लोक ब्रीडरद्वारे त्यांच्या ग्रेट डेन कोर्गी मिक्स पिल्लासाठी मिळवू शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी कोणतेही ग्रेट डेन कोर्गी मिक्स पिल्ले असल्यास. आपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nग्रेट डेन कोर्गी मिक्स हा मिश्र जातीचा कुत्रा आहे जो ग्रेट डेन आणि कोर्गीच्या प्रजननामुळे उत्पन्न होतो. हे पाहता��ा स्पष्ट प्रश्न, ही जात खरोखर अस्तित्वात असू शकते का हे बहुधा सर्वात वास्तववादी किंवा व्यावहारिक किंवा मानवी गोष्ट नाही. हे आयव्हीएफ मार्गे साध्य करावे लागेल आणि स्पष्ट कारणास्तव सी-सेक्शनद्वारे वितरित करावे लागेल. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर ग्रेट डेन कोर्गी मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या. लक्षात घ्या की या संकरित ब्रिंडल किंवा इतर पुनरावृत्ती असू शकतात.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव ,आम्हाला समजले आहे की काही लोक ब्रीडरद्वारे त्यांचे ग्रेट डेन कोर्गी मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी येऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी कोणतेही ग्रेट डेन कोर्गी मिक्स पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nग्रेट डेन डचशुंड मिक्स\nकॉर्गी ग्रेट डेन मिक्सची काही छायाचित्रे येथे आहेत\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स इतिहास\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत.कृपया आमची स्वाक्षरी करा याचिकापिल्ला गिरण्या बंद करण्यासाठी\nइ.स.पूर्व 14 व्या ते 13 व्या शतकाच्या सुरूवातीस, कोर्गीसारखे मोठे मोठे जहाजे आहेतग्रीसपासून फ्रेस्को मध्येटिरिन्स. बर्‍याच शतकानुशतके हे संपूर्ण मोठे ग्रीस प्राचीन ग्रीसमध्ये दिसून येत आहेत. मोरोसियन हाउंड, सुलियट कुत्रा आणि ग्रीसमधील विशिष्ट आयात 18 व्या शतकात बोराउंडसचे विस्तार वाढविण्यासाठी वापरल्या गेल्याऑस्ट्रियाआणिजर्मनीआणि तेलांडगामध्येआयर्लंड. मोठे कुत्रे असंख्य वर चित्रित आहेतरनस्टोन्समध्येस्कॅ���्डिनेव्हियाएडी पाचव्या शतकापासून डेन्मार्कमधील नाण्यावर आणि संग्रहातजुना नॉर्सकविता. दकोपनहेगन प्राणीशास्त्र संग्रहालय विद्यापीठपाचव्या शतकातील इ.स.पू. पाचव्या शतकापासून ते 1000 एडी दरम्यान, मोठ्या शिकारी कुत्र्यांचे किमान सात सांगाडे आहेत. अर्थातच बरीच मोठी कुत्री हजारो वर्षांपूर्वी देखील आपल्या इतिहासाचा एक भाग होती. 1500 च्या मध्यभागी मध्य युरोपीय खानदानी इंग्लंडमधून मजबूत, लांब पायांचे कुत्री आयात केले. हे इंग्रजी कुत्रे क्रॉस ब्रीड मधून खाली आले होतेइंग्रजी मास्टिफ्सआणिआयरिश वुल्फहॉन्ड्स. 1600 च्या सुरूवातीपासूनच, या कुत्र्यांचे प्रजनन न्यायालयात होतेजर्मन खानदानी, पूर्णपणे इंग्लंड बाहेर.\nया अत्यंत मोठ्या कुत्र्यांचा हेतू म्हणजे शिकार करणेअस्वल,डुक्कर, आणिहरिण. आवडत्या कुत्र्यांना त्यांच्या सरदारांच्या शयनगृहात रात्री मुक्काम करावा लागला. हे तथाकथितराजकन्या झोपलेल्या असताना त्यांचे संरक्षण करण्यासाठी चेंबरचे कुत्री तेथे होतेमारेकरी पासून.\nपेमब्रोक वेल्श कोर्गी -वेल्शकारण 'बटू कुत्रा' एक आहेगाई - गुरे हेरिंगउत्पत्ती ज्या जातीच्यापेम्ब्रोकशायर,वेल्स. हे दोन जातींपैकी एक आहे ज्याला ए म्हणून ओळखले जातेवेल्श कोर्गी. इतर आहेकार्डिगन वेल्श कोर्गी, आणि दोन्ही उत्तरी स्पिट्झ-प्रकार कुत्रा असलेल्या ओळीवरून खाली उतरतात. स्पिट्झ जातीचे उदाहरण म्हणजे सायबेरियन हस्की. आणखी एक सिद्धांत असा आहे की पेम्ब्रोक्स स्वीडिश वल्हंड्सचे वंशज आहेत, जे स्थानिक वेल्श हेरिंग कुत्र्यांसह पार झाले. पेंब्रोक वेल्श कोर्गी ही दोन कोर्गी जातींपैकी सर्वात लहान आहे आणि ती कार्डिगनपासून वेगळी आणि वेगळी जात आहे. कॉर्गी सर्वात लहान जातींपैकी एक आहेकुत्रीमध्येहर्डींग गट. असं म्हणलं जातं कीराणी एलिझाबेथ दुसरातिच्या कारकिर्दीत 30 पेक्षा जास्त मालकीचे असून ती आहेतप्राधान्य दिलेली जात. या कुत्र्यांना सत्तर वर्षांहून अधिक काळ ब्रिटीश रॉयल्टीने अनुकूलता दर्शविली आहे, परंतु ब्रिटीश सामान्य लोकांमध्ये अलीकडेच लोकप्रियता आणि मागणीच्या बाबतीत घट झाली आहे.\nपेंब्रोक वेल्श कोर्गी 1107 एडी पर्यंत शोधला जाऊ शकतो. कथा अशी आहे की वेल्समध्ये स्थायिक होण्यासाठी प्रवास करताना वाइकिंग्ज आणि फ्लेमिश विणकरांनी कुत्री आपल्याबरोबर आणले. दह���व्या शतकापर्यंत परत जाताना, कॉर्गिस मेंढ्या, गुसचे अ.व. रूप, बदके, घोडे आणि गुरेढोरे पाळत असत. ते कुत्र्यांच्या सर्वात जुन्या कळप प्रजाती म्हणून ओळखले जातात.\nपेमब्रोक वेल्श कोर्गीस दसंयुक्त राष्ट्रआणि 20 व्या क्रमांकावर (24 वा)अमेरिकन कुत्र्यासाठी घर क्लब२०१ist पर्यंत नोंदणी. तथापि, कॉर्गिस आता युनायटेड किंगडममध्ये एक 'असुरक्षित' जात म्हणून सूचीबद्ध आहेत; 2007 मध्ये यू.के. मध्ये शेपूट-डॉकिंग (जनावरांची शेपूट कापून टाकण्याची प्रथा) तसेच यू.के. मध्ये ब्रीडर नसल्यामुळे ही घट झाल्याचे म्हटले गेले आहे.\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स आकार आणि वजन\nपग आणि पिटबुल मिक्स\nउंची: खांद्यावर 28 - 34 इंच\nउंची: खांद्यावर 10-12 इंच\nआयुष्य: 12 - 14 वर्षे\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स पर्सनालिटी\nया दोन्ही प्रत्यक्षात ऐवजी मैत्रीपूर्ण कुत्री आहेत जरी कोर्गी एक ऐवजी एक लहान मुलगा असू शकतो.\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींकडे संवेदनाक्षम असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्यांविषयी आणि त्यांच्याबरोबर होणा .्या घटनेविषयी प्रामाणिक व उघड असेल. आरोग्य परवानगीवरून हे सिद्ध होते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nकोर्गीमध्ये मिसळलेल्या डालमॅटियनचा धोका संभवतो: सर्वसाधारणपणे पैदास करणे हे हे चांगले पिल्लू नाही, म्हणून कृपया हे मिश्रण स्पष्टपणे सांगा.\nअमेरिकन बुलडॉग चिहुआहुआ मिक्स\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स केअर\nगरजू गरजा काय आहेत\nहे दोन्ही कुत्री अत्यंत सौम्य शेडर्स आहेत.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nया संकरित व्यायाम कमीतकमी होईल.\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nपुन्हा एकदा, कृपया सर्व खर्चात हे मिश्रण टाळा.\nकोर्गी ग्रेट डेन मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्य��कजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्याला जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेशियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nइंग्रजी कॉकर स्पॅनियल पूडल मिक्स\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nइंग्रजी बुलडॉग पग मिक्स पिल्ले विक्रीसाठी\nजर्मन शेपर्ड अकिता कॉर्गी मिक्स\nकाळा आणि पांढरा उंदीर टेरियर\nग्रेट डेन बॉर्डर कोली मिक्स\nजॅक रसेल टेरियर लॅब मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/cameroon/eid-al-fitr?year=2024&language=mr", "date_download": "2022-05-25T04:04:02Z", "digest": "sha1:HCDXTDMKANGJIOL3LRASJYPLYAZRNIXG", "length": 2312, "nlines": 53, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Eid al-Fitr 2024 in Cameroon", "raw_content": "\n2019 मंगळ 4 जून Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\n2020 रवि 24 मे Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\n2021 गुरु 13 मे Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\n2022 मंगळ 3 मे Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\n2023 शनि 22 एप्रिल Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\n2024 बुध 10 एप्रिल Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\n2025 सोम 31 मार्च Eid al-Fitr सार्वजनिक सुट्टी\nबुध, 10 एप्रिल 2024\nसोम, 31 मार्च 2025\nशनि, 22 एप्रिल 2023\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/mp-bjp-girish-bapat-criticize-mahavikas-aghadi-government-after-shiv-sena-abdul-sattar-resignation.html", "date_download": "2022-05-25T04:59:22Z", "digest": "sha1:WOCG62J3STPZGMLDJTWSL4LWNNSXBAR3", "length": 3811, "nlines": 54, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "'लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआध��च नवरा पळाला'", "raw_content": "\n'लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला'\nएएमसी मिरर वेब टीम\nमुंबई : मी स्वत: कोणतीही बातमी ऐकली नाही. मी ऐकीव बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही. परंतु असं घडू शकतं हे नाकारता येत नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे, असं म्हणत खासदार गिरीष बापट यांनी शिवसेनेला चिमटा काढला.\nमी अशी बातमी ऐकली नाही. सरकारनं अद्यापही खातेवाटप केलं नाही. सत्तार यांनी का राजीनामा दिला हे माहित नाही. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती उद्भवली आहे. तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. सरकारमध्ये काय चलबिचल सुरू आहे हे यातून दिसून येतं, असं बापट यावेळी म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं हा संदेश आजवर सरकारच्या माध्यमातून गेला आहे. परंतु भविष्यात काय होईल याची चुणूक यातून दिसते. तीन पक्षांचं सरकार आपल्या तत्त्वांशी तडजोड करून सत्तेवर आलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/uddhav-thackeray-in-kolhapur-for-loksabha-2019-election-rally539923-2/", "date_download": "2022-05-25T03:04:36Z", "digest": "sha1:2AMZMIZL6337YS52F2XFFJ7FPZDJI3LV", "length": 13584, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Video : उद्धव ठाकरे पण म्हणतात.. होय आमचं पण ठरलंय.. पण करुन दाखवा – Dainik Prabhat", "raw_content": "\n#Video : उद्धव ठाकरे पण म्हणतात.. होय आमचं पण ठरलंय.. पण करुन दाखवा\nकोल्हापूर – जो या देशाशी इमान राखतो. तो आमचा आहे. होय आमचं आहे. या देशावर ज्याचं प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे. जो कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. ते तुम्हाला मान्य आहे का. असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.\nशिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे आयोजित सभेत ते बोलत होते.\nयावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर बांधणारच, अस��� मोदी आणि अमित शहा यांनी शब्द दिला आहे. त्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत. सैनिकांना हिम्मत देणारं सरकार नसेल तर कशाला त्या सैनिकांनी देशासाठी जीव द्यायचा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते मान्य आहे का तुम्हाला. आघाडीच्या सर्वांना कासावीस झाल्यासारखे होत आहे. कारण त्यांना माहीत आहे आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर अर्ध्यांना तुरुंगात जावे लागणार आहे. युती करण्याचा निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केला.\nते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे विचारतात, 5 वर्षांत तुम्ही एकमेकांवर टीका करत राहिला आणि मग का मिठी मारायला पुन्हा गेला मला विचारताय मग तुम्ही मिठी मारा असा टोलाही ठाकरें राष्ट्रवादीला लगावला. कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा तरीही तो निवडणूक लढवतोय देशद्रोह बाबत कलम काढलेल काँग्रेस ncp कार्यकर्त्यांना चालणार याबाबत पवार राहुल गांधी यांना का विचारत नाहीत याबाबत पवार राहुल गांधी यांना का विचारत नाहीत MIM आज सर्वत्र पसरते. औवेसी ने संभाजीनगर येथे जाऊन औरंगजेब च्या थडग्यावर डोकं टेकले ही त्यांची देशभक्ती. पण आमच्या देशात कित्तिके मुस्लिम जवान शहीद झाले आहेत. मी त्यांच्या कबरीवर येऊन डोकं ठेवणार कारण ते खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत. त्यांनी आमच्या देशासाठी प्राण दिले आहेत.\nगर्दी जमवायला आम्हाला चित्रपट ताऱ्यांची गरज नाही पडत. पण ममता बॅनर्जींच्या सभेला बांगलादेशच्या कलाकाराला आणावे लागले. ज्यांचा आमच्या देशाशी काहिही संबंध नाही अशा लोकांना बोलवून मत मागणार होय आमचं ठरलं आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याच सरकार असेल. आमचं ठरलं आहे फक्त म्हणू नका ; करून दाखवा आणि संजय मंडलिकांना खासदार करून संसदेत पाठवा असे आवाहनही यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना केले.\nउद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप (व्हिडिओ)\nराज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची नाराजी; म्हणाले,“मला जाणूनबुजून बाजूला…\nराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस; संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने तर्क-विर्तक\nकोविडविरुद्ध लढ्यासाठी “मुंबई मॉडेल’ची यशोगाथा जगासमोर – उद्धव ठाकरे\n13 मजली इमारतीचे महापा���िका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-girlfriend-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T04:06:59Z", "digest": "sha1:C2QFFFD3TF4BU57IG7ID6437W2CEGOLT", "length": 14556, "nlines": 201, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} Birthday Wishes For Girlfriend In Marathi", "raw_content": "\nगर्लफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nहा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार\nमी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार\nमाझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमाझी अशी प्रार्थना आहे की,\nतुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.\nजे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो \nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nतुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,\nपण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव \nतू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,\nतू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,\nतू माझ्या ओठांवरील गीत आहेस,\nतू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू\nतू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं \nतू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला\nआणि खासकरून तू माझ्या जगात आलास…\nयाचा मला खूपच आनंद होत आहे.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव \nतू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,\nमाझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस \nआजचा दिवस खास आहे,\nज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.\nकारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे \nजेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा मी खूप आनंदी असतो\nनेहमी माझ्या सोबत रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभ��च्छा \nअसा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,\nअशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही \nहे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,\nदरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस \nआपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली\nत्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.\nतू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल\nतुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर \nसजू दे अशीच आनंदाची मैफील\nप्रत्येक क्षण असाच असावा सुखद\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा \nदिवसाची सुरुवात आणि शेवटही\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा \nतुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे\nमी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही \nमाझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तु साथ दिलीस,\nजेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा तू माझा हात पकडला,\nतू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा मी एकटा आणि उदास होतो \nचेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…\nअसाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना \nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nमाझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू,\nदेवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू \nहे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,\nदरवर्षी असाच साजरा होऊ दे\nहा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस \n“Girlfriend नसली तरी चालेल…\nआयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी…\nगर्लफ्रेंड चा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा\nसर्वात सोपा मार्ग म्हणजे तो एकदा विसरणे \nसूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,\nपक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि\nतुझ्या हास्याने सुंदर होईल\nआजची ही वाढदिवसाची संध्याकाळ \nफुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.\nसूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,\nतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nहीच आहे मनापासून मी केलेली इच्छा \nतुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस,\nआणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च\nनाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव \nतुझ्या आठवणीत नाही तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला,\nतुझा बॉयफ्रेंड नाही तर नवरा व्हायचय मला. हॅप्पी बर्थडे डार्लिंग \nअंतर काहीच नसत, जेव्हा कोणीतरी खास असत,\nवाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nमाझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…\nसर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे, लव यू \nमाझ्या मैत्रीणीचा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा \nतू मला माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि प्रकाश दिला.\nमला आशा आहे की,\nतुझा वाढदिवस हा सर्वात आनंददायक जाईल \nतू सोबत नसलीस तरी\nतुझी प्रत्येक आठवण माझ्या सोबत आहे \nचेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…\nअसाच राहो तो कायम\nमी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना \nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nसूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,\nपक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि\nतुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ \nमाझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर\nपरीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी\nजी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते,\nआणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते \nचंद्र चांदण्या घेऊन आला आहे,\nपक्षी गाणी गात आहेत.\nफुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत\nकारण आज तुझा वाढदिवस आहे \nमैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/smoking-affect-the-next-few-generations-research-revealed-shocking-fact-pvp-97-2776416/lite/", "date_download": "2022-05-25T04:24:39Z", "digest": "sha1:NDQAJHBJDXB6BSO5QDZCU3A5P2ZPHZCE", "length": 20970, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Does smoking affect the next few generations? The research revealed a shocking fact | धुम्रपानामुळे मुलांसह पुढच्या काही पिढ्यांवरही होतो परिणाम? संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nधुम्रपानामुळे मुलांसह पुढच्या काही पिढ्यांवरही होतो परिणाम संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब\nधूम्रपान केल्याने केवळ फुप्फुसे खराब होत नाहीत तर ही सवय कँसरसारख्या जीवघेण्या आजाराचेही कारण ठरू शकते.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nतुम्ही धूम्रपान करत असाल तर या सवयीचा वाईट प्रभाव फक्त तुमच्या मुलांवरच नाही तर पुढच्या पिढ्यांवर���ी पडू शकतो. (Photo : Freepik)\nधूम्रपानाचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो ही गोष्ट सगळेच जाणतात. शेकडो वर्षांपासून धुम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर अगणित संशोधने करण्यात आली आहेत. धूम्रपान केल्याने केवळ फुप्फुसे खराब होत नाहीत तर ही सवय कँसरसारख्या जीवघेण्या आजाराचेही कारण ठरू शकते. परंतु तुम्हाला माहित आहे का, धूम्रपान केल्याने फक्त आपल्याच शरीरावर प्रभाव होत नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढयांवरही त्याचा वाईट परिणाम होतो.\nधूम्रपानाच्या सवयीमुळे येणाऱ्या पिढ्यांवर कशाप्रकारे होऊ शकतो परिणाम \nब्रिटनमध्ये ब्रिस्टल विद्यापीठाच्या (University of Bristol) संशोधकांनुसार जर तुम्ही धूम्रपान करत नसाल परंतु तुमचे आजोबा-पणजोबा यांना धूम्रपानाची सवय होती तर त्यांच्या सवयीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. संशोधनानुसार, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर या सवयीचा वाईट प्रभाव फक्त तुमच्या मुलांवरच नाही तर पुढच्या पिढ्यांवरही पडू शकतो.\nतुमच्या मुलांचा हट्टी स्वभाव वाढू लागलाय पालकांनो आजपासूनच फॉलो करा ‘या’ टिप्स\n‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश\nमुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी ‘या’ चुका कधीही करू नयेत\nWeight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करा\nतरुणांमध्ये वाढू लागलंय Love Addiction; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर आताच सावध व्हा\nसंशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती\nसायन्टिफिक रिपोर्ट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचा उद्देश जनुकीय आणि पर्यावरणाचा लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळवणे हा होता. या अभ्यासात संशोधकांनी मागील ३० वर्षात विविध लोकांचे रक्त, लघवी, प्लेसेंटा, दात, केस आणि नखे यांचे १५ लाख नमुने जमा केले. यातून संशोधकांना असे आढळून आले की धूम्रपानाच्या सवयीमुळे लोकांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या पुढील पिढ्यांवरही दिसून येतात.\nआजोबा-पणजोबांच्या धूम्रपानाच्या सवयीचा येणाऱ्या पिढ्यांवरही होतो परिणाम\nअभ्यासात असे आढळून आले की ज्या महिलांचे आजोबा आणि पणजोबा त्यांच्या तारुण्यात धूम्रपान करू लागले त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक होते. तर ज्या महिलांचे आजोबा किंवा पणजोबांनी वयाच्या १३ वर्षाच्या आधी धूम्रपान करण्यास सुरुवात करतात त्यांना आनुवंशिक लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. तथापि, या अभ्यासानंतर इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या पिढीमध्ये येणाऱ्या काळात एकसामान परिणाम का दिसत नाहीत परंतु, अभ्यासातून हे स्पष्टपणे दिसून आले आहे की धूम्रपानाचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या भावी पिढ्यांवरही होतो.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nRepublic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nआरोग्यवार्ता : उन्हाळय़ात केस गळतीत वाढ : कारणे व उपाय\nSkin Care Tip: तिशीनंतर सुरकुत्यापासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा\nFashion Tips: बांगड्या घालायला त्रास होतोय मग या पद्धतींचा अवलंब करा\nHealth Tips : उन्हाळ्यात मधुमेह आणि डिहायड्रेशनचा सामना कसा करावा; वाचा डॉक्टरांनी दिलेल्या खास टिप्स\nआरोग्यवार्ता : खंडित निद्रा विकाराने स्मृतीवर दुष्परिणाम\nFashion Tips: अशा पद्धतीने साडीसोबत बेल्ट कॅरी करू नका, त्यामुळे लूक खराब होऊ शकतो\nहवामान बदलामुळे लोकांची झोप कमी होत आहेत, जाणून घ्या सविस्तर\n‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश\nआरोग्यवार्ता : आहारात मीठ-साखरेचे प्रमाण योग्य हवे\nमुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी ‘या’ चुका कधीही करू नयेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=235%3A2009-09-14-09-37-24&id=233261%3A2012-06-19-08-15-08&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=417", "date_download": "2022-05-25T04:25:31Z", "digest": "sha1:GUGXLFTMVFFFYIEOMLPQRGTKPD34KVAR", "length": 6788, "nlines": 27, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "महाराष्ट्र बालमजुर मुक्त होणे आपलीही ���बाबदारी", "raw_content": "महाराष्ट्र बालमजुर मुक्त होणे आपलीही जबाबदारी\nयुनिसेफ प्रतिनिधी, मंगळवार, १९ जून २०१२\nबाल मजुरी बाबत जेव्हा जेव्हा विचारणा केली जाते तेव्हा तेव्हा काही मुद्द्यांवर येऊन आपण सर्वच मोठी माणस पुढील काही गोष्टीवर येउन थांबतो;\n- बालमजूर १४ वर्ष कि १८ वर्ष \n- बालमजूर कुणाला म्हणता येईल \n- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला काय करता येईल \nआजघडीला आपल्याला सर्वाना माहित असायला हवं कि बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०००/२००६ नुसार मुलांच वय १८ वर्ष आहे अस म्हटलंय. त्यासोबतच हे सुद्धा नमूद करण्यात आलंय कि काम करणारी मुल यांना सुद्धा काळजी आणि संरक्षणाची मुले असे मानलं गेलंय. त्यामुळे आजघडीला कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील मुले काम करू शकत नाही असे शासन मानते.\nशहरी भागात जेंव्हा आपल्याला मुले काम करताना कुठे आढळून आली तर काय करता येईल\nशहरी भागात मुले जर आढळून आली तर सर्वप्रथम आपण त्या मुलांसोबत बोलणे आवश्यक आहे,\nबऱ्याच वेळा मुलांशी बोलणे शक्य होत नाही त्या वेळेस त्यांच्या मालाकांसोबत संवाद करता येईल का हे पाहावं.\nअसा संवाद जर शक्य नसेल तर अशा वेळेस मुलांच्या हिताच्या दृष्टीने आपण सर्व निर्णय घ्यावेत..\nया सर्व प्रक्रियेत सर्व शासकीय यंत्रणांची मदत घेता येण शक्य आहे.\n· मुलांसोबत आणि त्यांच्या मालाकांसोबत संवाद करावा\n· संवादानंतर त्या बालमजूर मुलाबाबत आपण काय करू शकतो म्हणजे (त्याच्या घरी संवाद साधनं. त्याच्या आई वडिलांसोबत संवाद साधून त्याच्या शाळेची काय व्यवस्था करता येईल...........)यावर विचार करता येईल\n· एखादा मालक आपल्यासोबातच्या संवादामुळे जर मुलाला मदत करायला तयार झाला तर उत्तमच.\n· पण एखादा मालक उद्दाम असेल तर मात्र त्याला कायद्यचा बडगा हा दाखवून द्यावा.\n· कायद्याचा बडगा म्हणजे\n१) आपण पोलिसांना १०३ या क्रमांकावर फोन करून मालाकाबाबत तक्रार करू शकतो\n२) आपल्यला जर पोलीसंकडे जाणे शक्य नसेल तर आपण चाईल्ड लाईन ला १०९८ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवू शकतो\n३) आपल्याला शक्य असेल तर आपण मालाकाविरोधात पोलिसात आपण बाल न्याय अधिनियम कलम २३ आणि २६ कलमाचा आधार घेत एफ.आय.आर. नोंदवू शकतो.\n४) लक्षात ठेवा गुन्हा मालाकाविरोधात नोंदविला जातो बाल मजूर मुलाच्या विरोधात न्हवे.\n५) बालमजूर मुलाची आपल्यामुळे सुट��ा झाल्यावर त्याला योग्य पुनर्वसनासाठी बाल कल्याण समिती कडे घेऊन जाणे आवश्यक असते.( बाल कल्याण समिती हि बाल न्याय अधिनियमानुसार बाल संरक्षणाची सर्वोच्च जिल्हा पातळीवरील न्याय व्यवस्था आहे.)\n६) मालाकाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७४ आणि बाल न्याय अधिनियम आणि बाल मजुरी विरोधी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे कि नाही याचा पाठपुरावा करता येतो.\n· लक्षात असू द्यात आपल्या एका संवेदनशील पुढाकारामुळे एखद्या मुलाचे आयुष्य घडू शकते.\n· आपण पुढाकार घेतल्यास आपण नक्कीच महाराष्ट्र बाल मजूर मुक्त करू शकतो.\n· बालमजूर मुक्त महाराष्ट्र हि केवळ शासनाची जबाबदारी नाही.. आपणही खुल्यादिलाने त्यात सहभागी होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/3406/", "date_download": "2022-05-25T04:37:52Z", "digest": "sha1:A64TXW3URXLULWRZJ6IQWTZD4ACEBM7H", "length": 20324, "nlines": 114, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत...\nजिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे\nजिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत\nजिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे\nजळगाव- जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जुंतुकीकरण करणे या नियमांचे व सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर गुरुवार, 7 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे.\nप्रतिबंधात्मक उपाय :- 65 वर्षे वयावरील नागरिक, को-मार्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षे वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे, धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती/संस्था/संघटना यांनी याठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणारे कामगार यांनी कोविड-19 ची लागण होऊ नये अथवा प्रसार हो��� नये याकरीता पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.\nयाठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता कमीत कमी 6 फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, प्रत्येक नागरिक, भेट देणारे व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील, त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, साबणाने वारंवार हात धुवावेत (कमीत कमी 40-60 सेंकद पर्यंत) अथवा हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा, (कमीत कमी 20 सेंकद), श्वसनाबाबत शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्यात यावे, खोकतांना व शिंकतांना तोंड व नाक झाकणे, शिंकतांना टीश्यु पेपर/हातरुमाल/ हाताच्या कोपऱ्याचा वापर करावा व टीश्यु पेपरची विल्हेवाट योग्यरित्या करावी, आरोग्याबाबत निरीक्षण करावे व आजाराबाबत राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, याठिकाणी थुंकण्यास बंदी राहील, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, आरेाग्य सेतू ॲप चे इन्स्टॉलेशन करुन त्याचा वापर करण्यात यावा.\nसर्व धार्मिक स्थळे खालीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात यावीत\nप्रवेशाव्दारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे, Asymptomatic (लक्षणे नसलेल्या) व्यक्तीनाच प्रवेश देण्यात यावा, ज्या नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले आहे, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा, कोविड-19 विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक/भित्तीपत्रिका ठळक अक्षरात दिसतील अशाठिकाणी लावण्यात यावेत, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत श्रवणीय किंवा चित्रफीतव्दारे दररोज प्रसारण करण्यात यावे, अभ्यांगतांना प्रवेश टप्याटप्प्याने देण्यात यावा, धार्मिक स्थळांचा आकार, Ventilation याबाबी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत अध्यक्ष ट्रस्ट/बोर्ड यांनी धार्मिक स्थळात एका वेळी किंती व्यक्ती किती वेळेसाठी थांबवता येतील याचा विचार करुन Time Slot ठरवून द्यावेत.\nपादत्राणे हे स्वत:च्या वाहनांमध्ये ठेवण्यात यावेत. आवश्यकतेनुसार पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्ररित्या व्यवस्था करण्यात यावी, वाहनतळांच्या ठिकाणी व आवारात गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन व्यवस्थापन करण्यात यावे, बाहेरील आवारात असलेले शॉप्स, स्टॉल्स, Cafetaria च्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन व क��विड नियमावलीचे पालन करुन गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.\nदर्शन घेण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन रागेत उभे राहण्यासाठी मार्किग करुन, 6 फुट अंतर ठेवण्यात यावे, अभ्यांगतांसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाबाबत व्यवस्था करण्यात यावी, रांगेमध्ये उभे राहतांना दोन भाविकांमध्ये 6 फुट अंतर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील, नागरिकांना बसण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन बैठक व्यवस्था करण्यात यावी, वातानुकुलीत/Ventilation Premises करीता CPWD विभागाकडील सूचनांचे पालन करण्यात यावे, वातानुकुलीत आवारात तापमान हे 24-30 अंश से. सेट करण्यात यावे व सापेक्ष आर्द्रता 40-70% व intake of fresh air शक्य तेवढे असावे व Ventilation पुरेसे असावे, मुर्ती/पुतळा/पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध राहील, मोठया प्रमाणात गर्दी होणारे मेळावे/एकत्र येण्यास प्रतिबंध राहील, कोविड-19 पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता रेकॉर्डींग केलेले भक्तीपर गाणे/संगीत वाजवण्यात यावे, परंतु वादक किंवा गायक गटास प्रतिबंध राहील, शारिरीक संपर्क टाळण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा देणे/अभिवेदन करण्यास प्रतिबंध राहील, Commonon prayer mats शक्यतो टाळावे, भक्तांनी स्वत:चे prayer mats किंवा कापडाचे तुकडे घरुन आणावे व परत जातांना सोबत घेऊन जावे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणतेही अर्पण उदा. प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी बाबी प्रतिबंधीत राहतील, धार्मिक स्थळाच्या परिसरात प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, आवारात असलेले शौचालये व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा, धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित ट्रस्ट/संस्था/संघटना यांची राहील, परिसरातील Floor Area वारंवार स्वच्छ करण्यात यावा, अभ्यांगतांनी सोडून/फेकून दिलेले फेस कव्हर/मास्क/ग्लोव्हज इत्यादीचे योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात यावी, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार/कर्मचारी यांना कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य असणे आवश्यक आहे. तसेच कर्मचारी/कामगार यांची कामावर हजर होण्यापूर्वी तसेच आठवडयातून कोविड-19 चाचणी करणे आवश्यक राहील, शौचालये तसेच खाणावळी परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जागा, अंतर व संख्या याबाबतचे व्य��स्थापन कोविड नियमावलींचे पालन करुन करण्यात येईल याबाबतचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक राहील, धार्मिक स्थळांच्या परिसरात कोविड संशयीत रुग्ण अथवा बाधित रुग्ण आढळून आल्यास करावयाची कार्यवाही, अशा व्यक्तीस एका स्वतंत्र खोलीमध्ये किंवा परिसरात इतर लोकांपासून विलगीकरण (Isolated) करावे, अशा व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी यांचेकडून पडताळणी होईपावेतो चेहऱ्यावर मास्क परिधान करणे आवश्यक राहील, अशा रुग्णाची माहिती तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर/रुग्णालयास कळविण्यात यावे.\nअशा रुग्णांचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत परिक्षण करण्यात येईल व सदरची केस हाताळण्याबाबत आवश्यक ते व्यवस्थापन करुन अशा व्यक्तीचे संपर्कात असलेल्या व्यक्तीचे Tracing करुन तो राहत असलेला परिसर निर्जतूकीकरण करण्यात येईल, बाधित रुग्ण आढळून आल्यास सदरचा परिसर तात्काळ निर्जतुकीकरण करण्यात यावा.\nया आदेशाचे उल्लघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.\nPrevious articleजळगावात दंगल, पोलिसांवर दगडफेक दोन्ही गटांतील २९ जणांवर गुन्हा दाखल, ६ अटकेत.\nNext articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर[जिल्हाधिकऱ्यांचे आवाहन]\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आ���ोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/4748/", "date_download": "2022-05-25T03:43:07Z", "digest": "sha1:XDEUOUS33T3MJTMCFRI6UWI4IEKV3YBK", "length": 9287, "nlines": 107, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोऱ्यात आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ ; ग्रामस्थांना मिळणार दुरोगामी लाभ | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized पाचोऱ्यात आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ ;...\nपाचोऱ्यात आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ ; ग्रामस्थांना मिळणार दुरोगामी लाभ\nपाचोऱ्यात आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ ; ग्रामस्थांना मिळणार दुरोगामी लाभ\nराज्य शासनाच्या स्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण मधील जमिनींच्या ड्रोन मोजणी अभियानास पाचोरा तालुक्यात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.\nस्वामीत्व योजनेअंतर्गत राज्यातील गावठाण भागातील आठ अ ला ग्रामपंचायत उताऱ्यावर लावलेल्या जमिनींची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून त्याच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून यामुळे गावागावातील वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटण्यासाठी मदत मिळणार असुन या मोजणीचा आगामी १००वर्षे फायदा मिळणार आहे तसेच मिळकत धारकांचे नावे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याने त्यांना शासनाच्या घरकुलासह तारण, गृहकर्ज आदी लाभ मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून या योजनेचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.\nदरम्यान पाचोरा तालुक्यातील आ.किशोर अप्पा पाटील यांचे मुळगाव अंतुर्ली येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भूमीअभिलेख अधिकारी राजू घेटे, यशवंत बिऱ्हाडे,मोजणी अधिकारी उगल मुगले चौधरी ,सरपंच तुळसाबाई पाटील,उपसरपंच प्रदीप लक्ष्मण पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.\nयावेळी बोलतांना आ. किशोर अप्पा पाटील यांनी राज्य शासनाच्या या योजनेच्या या योजनेचे कौतुक करत यामुळे आपसातील तंटे सुटण्यास मदत मिळणार असल्याने गावा गावात सलोखा निर्माण होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन करून ग्रामस्थांनी या ड्रोन मोजणी अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील,प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.\nPrevious articleसावधान एजंट मार्फत पत्नी आणाल तर तुम्हाला जिवे मारू शकते पाचोऱ्यात घडली रक्तरंजित घटना\nNext articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पाचोरा येथे गरीब आमदारांना घर घेण्यासाठी भिक मांगो आंदोलन\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/corona-antigen-test-icmr/", "date_download": "2022-05-25T03:14:23Z", "digest": "sha1:ZDLBCY7QY4BESOPT3RULXJW5QYE4L3HC", "length": 10762, "nlines": 89, "source_domain": "yogatips.in", "title": "आता आपण कोरोना टेस्ट करु शकणार घरीच Corona Antigen Test - ICMR - Yoga Tips", "raw_content": "\nआता आपण कोरोना टेस्ट करु शकणार घरीच Corona Antigen Test – ICMR\nआता आपण कोरोना टेस्ट करु शकणार घरीच Corona Antigen Test – ICMR\nकोरोनामुळे हाहाकार माजला असून अशा परिस्थितीमध्ये आपणास करुणा ची लक्षणे जर असतील तर आपण कोरुना टेस्ट करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. टेस्ट (Corona test) करण्याच्या सध्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid antigen test). आरटी-पीसीआर टेस्ट ही लॅबमध्ये केली जाते. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) ही विविध ठिकाणी जाऊन केली जाते. ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. पण आता तुम्हीसुद्धा स्वतःची कोरोना टेस्ट करू शकता.\nलोक घरीच अँटिजेन आता क���ु शकणार आहेत.\n1)होम टेस्टिंग केवळ लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठीच आहे, तसेच जे लोक प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.\n2)होम टेस्टिंग कंपनीने दिलेल्या मॅन्युअलनुसार होईल\n3)होम टेस्टिंगसाठी मोबाईल अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल.\n4)मोबाइल अॅपद्वारे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवाल प्राप्त होतील.\n5)जे होम टेस्टिंग करतात त्यांना टेस्ट स्ट्रिप पिक्चर घ्यावा लागेल आणि त्याच फोनवरून फोटो घ्यावा ज्यावर मोबाईल अॅप डाऊनलोड केलं आहे.\n6)मोबाइल फोन डेटा आयसीएमआर टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल\n7)रुग्णांची गोपनीयता राखली जाईल\n8)या चाचणीच्या माध्यमातून कोणाचा पॉझिटिव्ह येईल, त्यांना पॉझिटिव्ह मानले जाईल आणि कोणत्याही टेस्टची आवश्यकता भासणार नाही.\n9)जे पॉझिटिव्ह असतील त्यांना होम आयसोलेशन संदर्भात आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागतील.\n10लक्षणे असणाऱ्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर करावी लागेल.\n11)सर्व रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह लक्षणे असणाऱ्यांना संशयित केस समजले जाईल आणि जोपर्यंत आरटीपीसीआरचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.\n12)होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी MY LAB DISCOVERY SOLUTION LTD ही पुण्यातील कंपनी अधिकृत करण्यात आली आहे.\n13)या किटचे नाव COVISELF (पॅथोकॅच) आहे\n14)या किटच्या माध्यमातून लोकांना नाकातून स्वॅब घ्यावा लागेल\nघरीच चाचणी करणाऱ्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटो काढावा लागणार आहे आणि ज्या फोनवर होम टेस्टिंग मोबाईल अॅप डाउनलोड केलेला आहे. त्याच फोनवर फोटो हा टाकवा लागणार आहे. तुम्ही टाकलेला डेटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाणार आहे. त्या डेटा बद्दल गोपनियता ठेवण्यात येईल असं आश्वासन देखील देण्यात आलं आहे. यासंदर्भात आयसीएमआर आणखी विस्तृत माहिती देणार आहे. या संदर्भात आयसीएमआरने एक लिंक देखील शेअर केली आहे. www.icmr.gov.in/chromecare.html. अशी ही लिंक आहे.\nया टेस्टमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानलं जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही. असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करावं लागेल. तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटी-��ीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानलं जाईल आणि आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.\nCorona Virus कोरोना काळात तुमच्या फुफुसाची क्षमता घरीच तपासा\nआता व्हाट्सअप वर कळेल कोठे उपलब्ध आहे कोरोना लस Corona Vaccin Center\nकोरोना लसीची नोंदणी करा आता व्हॉट्सॲपवरुन ..........\nआता करा झोपेत वजन कमी ...... नक्की वाचा \nकोरोनाची लागण झालेल्या रुग्णानी आहारात काय समाविष्ट करावे\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांकडे कसे लक्ष द्यावे\nतुळशीचे पान चावून का खाऊ नये\nआता व्हाट्सअप वर कळेल कोठे उपलब्ध आहे कोरोना लस Corona Vaccin Center\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1112104", "date_download": "2022-05-25T03:05:11Z", "digest": "sha1:SF7USQCAS3FMOKGOJNXO2KOV6YBYZO32", "length": 1932, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ९७३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ९७३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३०, २३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: lv:973. gads\n११:४०, ७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: se:973)\n१७:३०, २३ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lv:973. gads)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1941/", "date_download": "2022-05-25T03:18:28Z", "digest": "sha1:G5NGJTGXBUJVDECDNZEPM2IRTQSMMI5N", "length": 12867, "nlines": 104, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा:- भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी क���मी १ कोटी रुपायांच्या निधीची- तरतूद | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी पाचोरा:- भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक...\nपाचोरा:- भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची- तरतूद\nपाचोरा:- भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची- तरतूद\nजिल्ह्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे कोरोना रुग्णांची व भविष्यातील दुरोगामी आरोग्य उपाययोजना म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची तरतूद केली असून आगामी १५ दिवसात हे प्रकल्प (प्लांट) कार्यान्वित होतील अशी आशा व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रकल्प उभारणी करीता अधिकाऱ्यांसमवेत आ.किशोर पाटील यांनी पाचोरा येथील गोराडखेडा रोड लगत नियोजित ट्रामा केअर सेंटर व पाचोरा रुग्णालया शेजारील जागेची पाहणी त्यांनी केली आहे.या नियोजित प्रकल्पात दिवसाला पाचोरा तालुक्यात ७८ व भडगाव प्रकल्पात ७८ सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून पाचोरा तालुक्यासाठीचा हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालया शेजारील जागेवर करण्याचे निश्चित करण्यात आले तर भडगाव तालुक्यासाठी हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालया लगत उभारण्यात येणार आहे.\nपाचोरा व भडगाव ला रस्ते वाहतूक मार्गे जळगाव वा इतर ठिकाणाहून ऑक्सिजन पोहचतो यात अनेकदा अडचणी येतात म्हणून मतदार संघातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोऱ्यासाठी ५० लक्ष व भडगाव साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लक्ष रुपयांची मागणी केली आहे.वाढत्या रुग्णसंख्ये मुळे ऑक्सिजनची सर्वत्र मागणी वाढली आहे त्य���मुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.याबाबीची गंभीर दखल आमदार किशोर अप्पा पाटील यांनी सुरुवाती पासून घेत अनेक उपाय योजना केल्या आहेत. पाचोरा शहरात भडगाव सह शेजारील जामनेर, सोयगाव, शेंदूरणी,पहूर, तिडके, आदी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे आरोग्य सेवा अधिक ताण पडत असतो.\nदरम्यान जागेची पाहणी प्रसंगी नागराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय आधीकरी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे,अबूलेस शेख ,शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल, यांची उपस्थिती होती. .पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकरिता ४०० रेमेडिसिव्हर ,भडगाव ग्रामीण रुग्णालयासाठी २५० इंजेक्शन व पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यकी ५० इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.\nPrevious articleपाचोरा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा:आशी कॉग्रेसची मागणी.\nNext articleपाचोरा:- कोरोनासारख्या भयंकर परिस्थिती मध्ये जनतेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून भर उन्हात रस्त्यावर उभे आपले कर्तव्य पार पाडणारे आमचे पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / आरोग्य अधिकारी / आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे फळ / पाणी / कोल्ड्रिंक्स यांचे उद्या रविवार रोजीवाटप करण्यात येणार आहे.\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विवि�� योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2337/", "date_download": "2022-05-25T03:52:38Z", "digest": "sha1:Z5OD5W32Z27VUUSXQ6W73FUMCENYYFE5", "length": 7126, "nlines": 111, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे ताला ठोको आंदोलन (आमदार किशोर आप्पा पाटील) | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome Uncategorized पाचोरा- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे...\nपाचोरा- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे ताला ठोको आंदोलन (आमदार किशोर आप्पा पाटील)\nएन एस भुरे (संपादक)\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे ताला ठोको आंदोलन (आमदार किशोर आप्पा पाटील)\nपेरणी कालावधीत शेतकऱ्यांकडील कृषी विज पंपांच्या सक्तीने वीज बिल वसुली व मनमानी कारभाराच्या विरोधात महावितरणच्या पाचोरा भडगाव मधील कार्यालयांना\nबळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे\nआमदार किशोर आप्पा पाटील\nदि. 7 जून 2021 वेळ- सकाळी 11 वाजता\nश्री. किशोर आप्पा पाटील\nआमदार पाचोरा भडगांव विधानसभा\nआंदोलक – शिवसेना- युवासेना पाचोरा-भडगांव\nPrevious articleपाचोऱ्याचा चहा विक्रेता झाला, मुंबईचा फौजदार, पाचोरा येथे माळी समाजा तर्फे भव्य सत्कार,\nNext articleआमदार – किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यातील २५ कार्यालयात एकाच वेळी सकाळी ११ वाजता कुलुप ठोकण्यात आले. कार्यालयांना टाळे लावल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचेसह २५ ते ३० कार्यकर्त्यांना अटक करुन पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आले. ६८ कलमानुसार गुन्हे दाखल करुन ६९ कलमानुसार सोडण्यात आले.\nगुरुगोविंद सोसायटीत नम्रता पॅनल चा दणदणीत विजय\nपाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान\nपाचोरा येथे भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी ट���वर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant/readiness-future-technology-prosperity-systems-international-limited-it-company-akp-94-2763507/", "date_download": "2022-05-25T04:47:31Z", "digest": "sha1:CVWPCVPRMMI5TGRURGJASASWDEAPMRXO", "length": 24735, "nlines": 288, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Readiness future technology prosperity Systems International Limited IT company akp 94 | माझा पोर्टफोलियो : भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि समृद्धीचीही सज्जता! | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nमाझा पोर्टफोलियो : भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि समृद्धीचीही सज्जता\nस्थापना १९९३ मध्ये झालेल्या आर सिस्टीम्स इंटरनॅशनलची १५ वर्षांपूर्वी २४० रुपये अधिमूल्याने (१० रुपये दर्शनी किंमत) प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) पार पडली होता\nWritten by अजय वाळिंबे\nवर्ष १९९३ मध्ये स्थापन झालेली आर सिस्टीम्स इंटरनॅशनल लिमिटेड ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आऊटसोर्स उत्पादन विकास आणि कस्टमर सपोर्ट सव्‍‌र्हिसेसच्या अग्रगण्य प्रदात्यांपैकी एक लहान पण महत्त्वाची कंपनी आहे. कंपनी माहिती-तंत्रज्ञान उपाययोजना आणि बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिग (बीपीओ) सेवा पुरवणारी एक आघाडीची कंपनी आहे. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वतंत्र सॉफ्टवेअर विक्रेते (आयएसव्ही) म्हणून बँक, वित्तीय सेवा कंपन्या, दूरसंचार, रिटेल, विमा आणि आरोग्य सेवा इ. क्षेत्रांत आर सिस्टीम्स संपूर्ण सॉफ्टवेअर अभियांत्रिकी सेवा, तांत्रिक ग्राहक सेवा, डाटा मॅनेजमेंट आणि इतर आयटी सेवा प्रदान करते. तसेच वाढत्या मागणीनुसार कंपनी ई कॉमर्स/ रिटेल कर्ज क्षेत्रासाठी इंडसह्ण या ब्रँडने अ‍ॅप्लिकेशन्सचा एक संच विकसित आणि मार्केटिंग करते. बँकिंग आणि वित्तीय सेवा विभागामध्ये ‘टर्न की सॉफ्टवे��र’ प्रकल्प हाती घेते. यांत मुख्यत्वे ‘आयपीएलएम’ सव्‍‌र्हिसेस इंडस सोल्युशन्स ईजिनेट सोल्युशन्सचा समावेश आहे. या खेरीज कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), अँडव्हान्स्ड अनॅलिटिक्स, व्हच्र्युअल डिझाइन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रात सेवा पुरविते. कंपनीची भारत, अमेरिका, युरोप आणि सिंगापूरमध्ये आठ जागतिक केंद्रे असून ती सहा खंडांमधील ४० पेक्षा जास्त देशांमध्ये सुमारे १२५ कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनीची जगभरात २५ हून अधिक कार्यालये/ सेवा केंद्र आहेत.\nमाझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष\n‘करूया अर्थनिग्रह’ : भय इथले संपत नाही\nबाजाराचा तंत्र-कल : अखेर बाजार सावरला\nजाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी\nस्थापना १९९३ मध्ये झालेल्या आर सिस्टीम्स इंटरनॅशनलची १५ वर्षांपूर्वी २४० रुपये अधिमूल्याने (१० रुपये दर्शनी किंमत) प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) पार पडली होता. कंपनी लाभांश देत नसली तरीही ज्या भागधारकांनी हे शेअर्स अजून ठेवले असतील त्यांचे २५,००० रुपयांचे आता विभाजनानंतर (१ रुपया दर्शनी मूल्य) रु. ३२५,००० झाले आहेत. गेल्या वर्षभरात शेअरच्या भावात जवळपास ९० टक्के वाढ झाली आहे. मात्र कंपनीचा आतापर्यंतचा प्रगतीचा आलेख पाहता अजूनही ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटते. यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीने पहिल्या नऊ महिन्यांत ८२७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०९ कोटी रूपयांचा नक्त नफा (गेल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक) कमावून उत्तम कामगिरी केली आहे. तर सप्टेंबर २०२१ साठी संपलेल्या तिसऱ्या तिमाही करता कंपनीने ३०६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३७.६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ३९ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे डिसेंबर २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल लवकरच जाहीर होतील. कुठलेही कर्ज नसलेली आणि केवळ ०.५ बिटा असलेली आर सिस्टीम्स ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध आधुनिक सेवा पुरवणारी कंपनी एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याची ठरू शकेल.\nआर सिस्टीम्स इंटरनॅशनल लिमिटेड\n(बीएसई कोड – ५३२७३५)\nशुक्रवारचा बंद भाव : रु. ३२४/-\nवर्षभरातील उच्चांक/ नीचांक :\nभरणा झालेले भागभांडवल : रु. ११.८३ कोटी\nशेअर होल्डिंग पॅटर्न (%)\nबँक/ म्यु. फंड/ सरकार –.–\nशेअर गट : स्मॉल कॅप\nप्रवर्तक : सितदर सिंह रेखी\nव्यवसाय क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान\nपुस्तकी मूल्य : रु. ४२.५\nदर्शनी मूल्य : रु. १/-\nगतवर्षीचा लाभांश : – %\nप्रति समभाग उत्पन्न : रु. ११.५३\nपी/ई गुणोत्तर : २७.५\nसमग्र पी/ई गुणोत्तर : ३८.६\nडेट इक्विटी गुणोत्तर : ०.००\nइंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ३३.९\nरिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २६.२\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nमराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरपेट बाजाराची : निकाल पर्वाची दमदार सुरुवात\nMaharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच��� आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nPhotos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n‘करूया अर्थनिग्रह’ : भय इथले संपत नाही\n‘अर्था’मागील अर्थभान : विक्रेता किंवा पुरवठादार व्यवस्थापन (व्हेंडर मॅनेजमेन्ट)- भाग १\nजाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी\nमाझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष\nकरावे कर-समाधान : विवरणपत्र भरणाऱ्यांच्या व्याप्तीत वाढ – कशासाठी आणि कशी\nरपेट बाजाराची : तेजी-मंदीचा लपंडाव\nबाजाराचा तंत्र-कल : अखेर बाजार सावरला\nक..कमॉडिटीचा : खरिपावरील खतसंकट\n‘अर्था’मागील अर्थभान : योजना व वेळापत्रक (प्लॅनिंग अँड शेडय़ूलिंग) – भाग २\nमाझा पोर्टफोलियो : संकटाला धावून येई सत्वरी\n‘करूया अर्थनिग्रह’ : भय इ���ले संपत नाही\n‘अर्था’मागील अर्थभान : विक्रेता किंवा पुरवठादार व्यवस्थापन (व्हेंडर मॅनेजमेन्ट)- भाग १\nजाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी\nमाझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष\nकरावे कर-समाधान : विवरणपत्र भरणाऱ्यांच्या व्याप्तीत वाढ – कशासाठी आणि कशी\nरपेट बाजाराची : तेजी-मंदीचा लपंडाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1401/", "date_download": "2022-05-25T04:39:52Z", "digest": "sha1:EHOGRFKTNV7PO57I54M2MO3HKS54TSMJ", "length": 8604, "nlines": 104, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "गोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी गोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती\nगोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती\nगोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती\nगोंदेगाव बाळूमामाच्या मेंढ्या व रथ बघण्यासाठी सचिन मधुकर माहलपुरे यांच्या शेतात दिनांक 10/2/2021ते 11/2/2021 रोजी यात्रेचे स्वरूप आलेले होते सचिन मालपुरे यांच्या शेतात पंधराशे महिला व बाराशे पुरुष असे रात्री सात वाजेपासून महाआरती व मेंढ्यांना प्रदक्षणा असे लोक 2500 ते 2700 लोक बाळुमामा च्या दर्शनासाठी आलेले होते सचिन माहलपुरे समाधान निकम व त्यांचे मित्र मंडळ यांच्याकडून येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आले होते.गोंदेगाव, बनोटी, हनुमंत खेडा, गलवाडा, तितुर, निंबोरा, घोरकुंंड, वलठाण, वाकडी येथील पोलीस पाटील व सरपंच अशा लोकांनी येथे येऊन बाळुमामांच्या बघण्यासाठी बोरकुंड गलवाडा गोंदेगाव येथील लोकांनी महाप्रसाद सर्व लोकांना शांततेने वाटप करण्यात आले. त्यासाठी बनोटी येथील प्रतीक जैन, मनीषा जैन, जयश्री जैन, पारस जैन, गोंदेगाव येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संकेत पवार, समाधान सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, गौरव बिदवाल, राहुल बिदवाल, धनराज सोनवणे, कल्पेश निकम, सतिष पाखले, गोरख मोरे, किरण मोरे, राजू धनगर, आणि असे अनेक लोकांनी असे सांगितले की इतक्या सर्व जणांचे परसादा चे नियोजन व्यवस्थितपणे लावले. कोणती अनौपचारीक प्रकार न करता कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडले त्यासाठी प्रतिक जैन व पारस जैन यांनी गावकऱ्यांचे व सचिन माहलपुर समाधान निकम यांचे फार फार आभार व्यक्त केले\nगोंदेगाव येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी मेंढ्या व रथ बघण्यासाठी यात्राच भरली होती\nPrevious articleशेतमजुरी करणार्‍या आईबापाचा मुलगा व चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार\nNext articleता.उदगीर जि.लातुर हेर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाडीने घाव घालून सख्या भावाचा व भावाच्या जावयाचा खुन\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://balasutar.wordpress.com/2020/02/13/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9A/", "date_download": "2022-05-25T04:00:38Z", "digest": "sha1:7KXAELB7FMVUUF3G6GJBHFVG4MA3WGDY", "length": 28928, "nlines": 90, "source_domain": "balasutar.wordpress.com", "title": "सोशल मिडीया वाचक व अभिरुची – लिहिन्यातून", "raw_content": "\nओले मुळ भेदी खडकाचे अंग\nसोशल मिडीया वाचक व अभिरुची\nमागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. हे लक्षात घेतले तरच वाचन संस्कृती वाढावयास मदत होईल. टीव्हीचा वाढता प्रभाव, सोशल मीडिया साइट्स, इंटरनेट, या माध्यमामुळे तरुणाईबद्दल वाचनाविषयी फारच काळजीचे वातावरण आहे. आता तर इंटरनेटचा वापर मोबाइलसारख्या सोप्या माध्यमाद्वारे करू लागले आहेत. इंटेरनेटच्या पाठीवरून आलेल्या व त्यांनी दिलेल्या व्यक्त व्हायची संधीतून सोशल नेटवर्किंग वाढत गेले. जगाच्या कानाकोपऱ्यातील मंडळी एकमेकांशी संवाद साधू लागली. वेगवेगळ्या आवडी, छंद आणि इतर औत्सुकतेच्या विषयांनुरूप हे ग्रुप,गट वाढत जात आहेत.\nएकविसाव्या शतकात जन्मलेल्या जवळपास प्रत्येकाला मोबाइल तंत्रज्ञानासोबत इंटरनेट उपलब्ध असणे ही फारच क्रांतिकारक सोय निर्माण झाली आहे. प्रत्येक मोबाइलधारक हा शब्दशः महाभारतातील संजयाइतका पारंगत होत आहे. “इंटरनेट आणि ‘ई-बुक’ यांनी आज वाचनालयांची जागा घेतलेली दिसते. विविध विषयांमधील पुस्तके ऑनलाईन साईट्समुळे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत आहे. तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा किंडलवर वाचते. या वाचकांची संख्या वाढलेली दिसते.”१ सर्व मोबाईल धारक या नव्या सोशल मिडीयाचा वापर करताना दिसतो. या माध्यमातून अनेक लोकांचे विचार मते केलेल्या कॉमेंट याचे वाचन करताना दिसतो. पुस्तकातील वाचनाची जागा हळूहळू माध्यमातील सोशल साईट घेतात की काय असे चिन्ह आसपास दिसते आहे. या माध्यमावर लिहिणारे हे विविध स्तरांतले व्यक्ती आहेत. लेखेकच या माध्यमावर लिहिणारे असतीलच असे नसून लहानापासून मोठ्याव्यक्ती फेसबुक, व्हॉट्सअॅप माध्यमात लिहताना दिसतात. या माध्यमात दादही थेट व लगेच मिळते. अट्टल वाचणारे मात्र मुद्रित पुस्तके वाचणे सोडत नाहीत. आजच्या तरुणाईला अनुवाद वाचायला आवडतात. त्यातून मराठी माध्यमातून शिकलेल्या पिढीला इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी अनुवाद म्हणजे जगाची उघडलेली खिडकी वाटते. माध्यमातून लेखक वैचारिक, चटपटीत, सोपे लिहितात, ते तरुणाईला आवडते. सोशल मीडियामुळे समाजातले बरेच भेद नष्ट झाले. हे सपाटीकरण लेखनाच्या बाबतीत आनंददाई आहे.\nया पिढीला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्याधुनिक संवाद साधने उपलब्ध झाली आहेत. माध्यमे बदलली, तरी ही पिढी वाचत आहे. त्या त्या काळातील माध्यमावर तरुण स्वार होत असतात. आजच्या आयटीमधील तरुणांना फँटसीची ओढ आहे. कविता, कथा, वैचारिक, सामाजिक प्रश्न व अनुवादित साहित्याकडेही त्यांचा कल दिसून येतो. अनेक तरुण धाडसाने आपले म्हणणे मांडताना दिसतात. या लेखणात जोरकसपणा दिसून येतो. आजची पिढी सकस लिहिते आणि तेच तिचे सामर्थ्य आहे. त्यांची भाषा संकरीत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील व व्यवसायातील अनेक लिहिते साहित्यिक नेटवर वाचत वाचतच त्यांचा परिचय होऊन ओळख वाढते. हे सर्वजण लक्षणीय अनेक फॉर्म्समध्ये लिहीत आहेत. एकूणच साहित्याची त्यांची जाण प्रगल्भ आहे.\nफेसबुकवरील वाचक व लेखक\nफेसबुक कवितांसाठीही एक उत्कृष्ट व्यासपीठ झाले आहे लेखक, प्राध्यापक, इंजिनियर, अशा अनेक साहित्याची आवड असणाऱ्या लोकांचे साहित्य परिचय समाजिक प्रश्न, चालू घडामोडी फेसबुकच्या माध्यमातून लिहताना दिसतात.फेसबुकच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण कवितांचे लेखन व त्या संबंधी कवितेचे आस्वादन ही होताना दिसते. कवी अजय कांडर, प्रवीण बांदेकर, बाळासाहेब लबडे, पांडुरंग सुतार, विनोद कुलकर्णी, लवकुमार मुळे, भाऊसाहेब मिस्त्री, डि.के. शेख, सुनील पाटील, रेणुका खोत, ऐश्वर्य पाटेकर, संतोष पद्माकर, अशोक कोतवाल, हरीभाऊ हिरडे, खलील मौमीन,सुशील शिंदे अशा अनेक दर्जेदार कवींच्या कविता फेसबुकच्या माध्यमातून वाचक वाचताना दितात. व या कविताना भरभरून दाद देताना दिसतात या सोबतच या कवितेतील भल्या बुऱ्या गोष्टींची चर्चाही होताना दिसते. याबरोबरच कादंबरी क्षेत्रातील नामवंत “आनंद विंगकर, कविता महाजन , प्रवीण बांदेकर, रंगनाथ पठारे, मकरंद साठे, राजन खान, कैलास दौंड, बाबुराव मुसळे, ऋषिकेश गुप्ते, संजय भास्कर जोशी, वर्जेश सोळंकी, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, प्रमोद कोपर्डे, लक्ष्मीकांत देशमुख, अरुण शेवते, किशोर पाठक, राजीव तांबे, यशवंत मनोहर, श्रीकांत देशमुख”६ अशा कादंबरीच्या जाणकारांची ही वैचारिक देवान-घेवाण फेसबुकच्या माध्यमातून होत असते.\nअशा या कादंबरीकारांच्या सोबतच सतीश वाघमारे, अरुण शिंदे, पृथ्वीराज तौर, सतीश तांबे, बालाजी सुतार, सतीश वाघमारे , तारा भवाळकर, देवानंद सोनटक्के इत्यादी लेखक फेसबूकच्या माध्यमातून आपले वैचारिक लेखन करताना दिसतात. यासोबतच चं. प्र. देशपांडे, हिमांशू स्मार्त, मकरंद साठे असे आजच्या पिढीतील नाटककार आपली मते फेसबुकच्या माध्यमातून मांडताना दिसतात. या सोबतच अमोल उदगीकर,समीर गायकवाड,किरण माने आपली चित्रपट समीक्षा करताना दिसतात. या सर्व साहित्यीकाच्या मतांचा या विचारासी सहमत अ��हमत असाही विचार होताना दिसतो.\nव्हाटसॲपवरील वाचक व लेखक\nव्हाटसॲप वरील समूहामुळे, अनेक प्रकारच्या गटांची, ग्रुपची निर्मिती झाली आहे. शिक्षक, वकील, इंजिनिअर, कामगार, उद्योजक, दुकानदार, अश्या विविध प्रांतातील लोकांनी व्हाटसॲप ग्रुप गट तयार केले गेले आहेत. वाचनाच्या अंगाने त्याकडे पहिले तर यावरील काही ग्रुपचे सोडले तर काही निर्माण झालेल्या ग्रुपवर अभ्यास-चिंतनपूर्ण लेखनाचा परिचय होताना दिसतो. “अभिरुची, मराठी प्राध्यापक, शिविम, सा.फु. मराठी विभाग”५ अश्या अनेक ग्रुप मध्ये साहित्यविषयक नव्या जुन्या साहित्याचा गंभीरपणे विचार होताना दिसतात.\nकविता, कथा, ललित, अश्या समान अभिरुचीच्या लोकांनी एकत्र येऊन व्हाटसॲप माध्यमातून ग्रुपची स्थापनाही केली गेलेली दिसते. पृथ्वीराज तौर, रणधीर शिंदे, अरुण शिंदे, नंदकुमार मोरे, प्रभाकर देसाई, उदय रोटे, गजानन अपीने, प्रवीण बांदेकर यांच्यासारख्या समकालीन महत्वाचे लिहिते लेखक स्तंभ-ब्लॉग-वर लिहिताना दिसतात. तर बाळासाहेब लबडे, सुनील पाटील, संतोष पद्माकर, खलील मौमीन यासारख्या कवी लेखकाकडून प्रचलित आणि त्यांनी स्वत:च जुन्या व नवीनही लिहिलेली विचारप्रवण कविता व्हाटसॲप ग्रुपवर वाचायला मिळते आहे. व वाचक त्याना दाद देताना दिसतात. अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने चालवलेल्या या-ग्रूपमध्ये अनेक थीम्स घेऊन गंभीर साहित्यिक चर्चा होत असतात त्यांमध्ये जाणकार वाचक सहभागी होताना दिसतात.\nया साहित्यिक वाचनात खूप लोकांची यादी करता येईल. माझ्या आवतीभोवतीची ग्रुपवरील व फेसबुक वरील इतकी नावं आलीत. कित्येक राहिली ही. यातले कोण कुठे ,कोण कुठे. देशभरात, जगभरात. सोशल मीडियाने भावविश्व आणि साहित्यविश्वही आज व्यापलेलं आहे. यातून कवितेला किती नव्या मिती मिळाल्या, किती विचारांचं आदानप्रदान होत आहे. हे प्रश्नही समोर येतात. कधी वैचारिक शीणही येतो. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी जिज्ञासू वाचक सोशल मिडीयाचा वापर वा नव्या सकस लिहणाऱ्या लेखकाना आपल्याशी जोडून घेताना दिसतात व या जोडून घेण्यातून वाचनाची भूक व जीज्ञासा भागवताना दिसतात.\n“संस्कृती (राजेंद्र थोरात), साहित्य आ���ि समाज (प्रशांत देशमुख), माय मराठी (शे. दे. पसारकर), बालमित्र (प्रशांत गौतम), , काव्यचावडी (भगवान निळे, कल्पेश महाजन, योगिनी राऊळ), साहित्य संगिती (कपूर वासनिक), झिमाड (वृषाली विनायक), खान्देश साहित्य मंच(नामदेव कोळी), टीका आणि टीकाकार (गणेश मोहिते), सत्यशोधक (वंदना महाजन), अक्षरवाङ्मय (नानासाहेब सूर्यवंशी), पुरोगामी (हनुमान बोबडे, गजानन वाघ), जय साहित्य प्रतिष्ठान(जय घाटनांद्रेकर), शब्दसह्याद्री (बाळू बुधवंत)”२ अशा निखळ वाङ्मयीन गटातून साहित्यिक वाचणाची आवड निर्माण करत आहेत.\nया माध्यमाबरोबर इंटरनेटवर ई मासिके मिळणेही सुलभ झाले आहे.विविध सीमकार्ड कपन्यांनी आपल्या ॲपव्दारे मासिके वाचनासाठी उपलब्ध केली आहेत. जिओ, ॲपवर हजारो मासिके उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील साधना, अनुभव, किशोर अशी दर्जेदार मासिकेही वाचक वाचताना दिसतात. मराठी साहित्य प्रेमींसाठी सद्यकाळात ई संमेलन ही ठीक ठिकाणी होताना दिसतात. युनिक फिचर ने आत्तापर्यंत ४ते५ ई संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाना वाचकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळताना दिसतो.\nडिजिटल माध्यमे व वाचक अभिरुची\nलहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय होय. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय असे. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. ई-बुक ही वाचनातील सहज साध्य व हवे ते पुस्तक तत्काळ मिळवून देणारे महत्वाचे माध्यम होय. जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. वाचनाची बदलती माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेत आहेत. छापील माध्यमांचा डिजिटल माध्यमांच्या दिशेने प्रवास सुरू आहे. येणारे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे काळानुसार बदलणाऱ्या या वाचन माध्यमांना आपण स्वीकारताना दिसतो. आपल्या वेळेनुसार वाचक सद्या आपल्याला हवे ते पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र, नियतकालिक डाउनलोड वा तत्काळ वाचताना दिसतो. लेखकांपर्यंत पोहोचणे, संपर्क साधणे आता अधिक जलदसोपं झालं आहे. लेखक वाचक ह्यांच्यात होणाऱ्या संवादातून लेखक वाचक परस्परांतले अंतर सूक्ष्म झाले आहे.\nहे सर्व वाचनाचे प्रयोग पाहतां आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो. समाजमाध्यमांनी काय केले तर केवळ प्रकाशन माध्यमाचीच नव्हे तर अभिव्यक्तीची दारे सर्व जनांना खुली केली आहेत. नवोदित लेखकांचा वाचकांशी संपर्क होतो. लेखक आणि वाचकाचं नातं जुळून येते. त्या दोघांनाही लिखाणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीबाबत चौकश्या नसतात. काही घेणेदेणे नसते. मात्र लिखाण वाचल्यावर त्याशी आपलं जग किती जवळून जोडल्यासारखं वाटते. कवी लेखकांची संख्या फेसबुक, व्हाटसॲप आणि इतर समाजमाध्यमांमुळे वाढली आहे.डॉ. पृथ्वीराज तौर व्हॉट्सअॅप साहित्य समेलन अध्यक्षपदी भाषणात म्हणतात “समाजमाध्यम आज नवे लेखक घडवत आहे आणि त्याचवेळी हे लेखक समाजमाध्यमांची आचारसंहिताही घडवत जात आहेत. स्वतःला विकसित करणे, जाणीवा समृद्ध करणे, समानधर्मी मित्र मिळवणे, आपल्या लेखनासाठी अपेक्षित स्पेस आणि वाचक निवडणे अशा अनेक गोष्टी समाजमाध्यमांमुळे शक्य झाल्या आहेत. समाजमाध्यमांनी जगाची दारे खुली केली आहेत.”३ व्हाटसॲप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमातील आपले लेखन अगदी असेच आहे. सदसदविवेकाचा वापर करुनच ते झाले पाहिजे, कारण त्यावरुनच तुमचे मुल्यमापन होणार आहे.\nअसे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे दोन व्यक्तींमधल्या संवादातील सहजता वाढविण्यासाठी तयार झालेले माहिती तंत्रज्ञान ह्या पिढीचे भान वाढविते आहे. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. हे लक्षात घेता तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियांवर वृत्तपत्रातील लिखाण जेवढी खळबळ माजवतं तेवढी पुस्तकातील लिखाण माजवताना आढळत नाही. या मुळे ई –बुक आणि सोशल मीडियावर दमदार अभिव्यक्तीचे कोंब फुटताना दिसत आहेत लिहित्या लेखकांनी ही माध्यमे आपलीशी केली आहेत.\n१.भारतातील प्रसारमाध्यमे काळ आणि आज,अनुवाद जयमती दळवी, डायमंड पब्लिकेशन पुणे प्रथमावृत्ती २००८.पृ १३६.\n२.दिव्य मराठी रविवार ‘संवाद’ पुरवणी ११ सप्टेंबर २०१६,डॉ समाजमाध्यमे आणि लेखकाची जबाबदारी पृथ्वीराज तौर\n३.दिव्य मराठी रविवार ‘संवाद’ पुरवणी ११ सप्टेंबर २०१६,डॉ समाजमाध्यमे आणि लेखकाची जबाबदारी पृथ्वीराज तौर\n४.फेसबुक, मला जोडून असणाऱ्या व्यक्ती व मी फोलो करत असणाऱ्या व्यक्ती.\n५.व्हाटसॲप, मला जोडून असणारे ग्��ुप\nPrevious Post कोकणातील लोककला : जाखडी नृत्य\nOne thought on “सोशल मिडीया वाचक व अभिरुची”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ben-stokes-horoscope-2018.asp", "date_download": "2022-05-25T02:53:20Z", "digest": "sha1:CXDYMZI3ZITQDNKJ6J6DKRRSNNOYEL73", "length": 24249, "nlines": 315, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "बेन स्टोक्स 2022 जन्मपत्रिका | बेन स्टोक्स 2022 जन्मपत्रिका Ben Stokes, Cricketer, England", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » बेन स्टोक्स जन्मपत्रिका\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nबेन स्टोक्स 2022 जन्मपत्रिका\nबेन स्टोक्स प्रेम जन्मपत्रिका\nबेन स्टोक्स व्यवसाय जन्मपत्रिका\nबेन स्टोक्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nबेन स्टोक्स 2022 जन्मपत्रिका\nबेन स्टोक्स ज्योतिष अहवाल\nबेन स्टोक्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nवर्ष 2022 कुंडलीचा सारांश\nजवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्���णजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nस्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.\nमाणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nशारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.\nआर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्��ू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.\nजबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/marathi-actor-prasad-khandekar-write-post-for-pune-police-on-swarnav-chavan-kidnapping-sp-659203.html", "date_download": "2022-05-25T04:12:03Z", "digest": "sha1:OO42OVJXE4GOAIMXKBHH6FKJIQKFD2P7", "length": 9360, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathi actor prasad khandekar write post for pune police on swarnav chavan kidnapping sp - पुण्याचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर मराठी अभिनेत्याची पुणे पोलिसांसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला... – News18 लोकमत", "raw_content": "\nपुण्याचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर मराठी अभिनेत्याची पुणे पोलिसांसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...\nपुण्याचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर मराठी अभिनेत्याची पुणे पोलिसांसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...\nपुण्यातून अपहरण झालेला चार वर्षांचा मुलगा स्वर्णल चव्हाण बुधवारी सापडला आहे. यानंतर हस्यजत्रा फेम मराठी अभिनेत्याने (prasad khandekar ) यासाठी पुणे पोलिसांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले आहे.\nकरण जोहरच्या 50व्या वाढदिवसाचं होणार ग्रॅन्ड सेलिब्रेशन;शेफ ते गेस्ट सर्व डिटेल्\n'तारक मेहता'मध्ये दिशा वकानीची जागा घेणार नवी अभिनेत्री\nदयाबेनचा नवरा ठरतोय तिच्या परत येण्यात अडथळा, दिशाचा तारक मेहताला कायमचा रामराम\nमुंबई, 20 जानेवारी - मागील नऊ दिवसांपासून सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा पुण्यातून (Pune) अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर काल , 19 जानेवारीला स्वर्णव चव्हाण (Swarnav satish chavhan) हा चिमुरडा आपल्या आईच्या खुशीत सामावला आहे. तब्बल 9 दिवसांनंतर या चिमुरड्याला अपहरणकर्त्याने सोडून दिले, या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. आता हस्यजत्रा फेम मराठी अभिनेत्याने (prasad khandekar ) देखील यासाठी पुणे पोलिसांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले आहे. पुण्याचा चार वर्षाचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेता प्रसाद खांडेकर याने एक इन्स्टा पोस्ट केली आहे. प्रसादने या पोस्टच्या माध्यामातून पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. सोबतच त्याने स्वर्णवचा त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु) पूनावळे येथे सुखरूप सापडला. अपहरण झालेला स्वर्णव आज आपल्या आईवडिलांसोबत आहे. पुणे पोलिसांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि त्रिवार वंदन. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी पुणे पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहेत.\nपिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात स्वर्णव सापडला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या या मुलाला पुणे पोलिसांनी शोधून काढलं ��हे. घटनेचा बोभाटा झाल्यानंतर घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी स्वत:च त्याची सुटका करून पळ काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. स्वर्णवचं अपहरण कुणी केलं आणि 9 दिवस तो कुठे होता आणि 9 दिवस तो कुठे होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. वाचा-VIDEO पुष्पा नाव ऐकून गुलाबाच फुल वाटलो काय...Pushpa चा मराठमोळं व्हर्जन पुणे पोलिसांकडून चिमुकल्याची चौकशी केल्यानंतर या अपहरण नाट्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.तब्बल नऊ दिवसांनी स्वर्णव सुखरुप सापडल्याने कुटुंबाच्या जीवात जीव आला आहे. पोलिसांनी स्वर्णवची त्याच्या आई वडिलांशी भेट घडवून दिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2020/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F-hotpot-recipe/", "date_download": "2022-05-25T04:22:21Z", "digest": "sha1:3BPWNX76I5MIIQ5UHDLLEW3MWLT7ENTK", "length": 6626, "nlines": 98, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "चीन हॉटपॉट | हॉटपॉट | शेफ निलेश लिमये | Hotpot | Chinese | Hotpot Recipe", "raw_content": "\nहॉटपॉट | शेफ निलेश लिमये | Hotpot Recipe\nचीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये चिकन, भाज्या मिक्स करतो. पाणी उकळत राहते. त्यात हे मटण, भाज्या शिजतात. त्या पाण्याचा अप्रतिम चवीचा स्टॉक तयार होत असतो. मग लोक आपल्या आवडीप्रमाणे हा स्टॉक घेतात. आपण घातलेल्या भाज्या, चिकन, मटण आणि नूडल्स सूप बोलमध्ये घेतात, त्यात सॉसेस घातले जातात. गप्पा मारता मारता या हॉटपॉट पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. एक चविष्ट पदार्थ आपणच शिजवायचा आणि आपणच त्याचा आनंद घ्यायचा. ही अशी खास रेस्तराँ चीन मध्ये पाहायला मिळतात.\nसाहित्य : ६ कप व्हेज स्टॉक, ४१/४ इंच आले (जाडसर सोलून घेतलेले), २-३ लसूण पाकळ्या, २ छोटा चमचा तेल, ११/२ कप मशरूम (साफ केलेले), १/४ छोटा चमचा रेड पेपर, १ पोक चोय लहान आकाराचे, १०० ग्रॅम व्हीट नूडल्स, ५० ग्रॅम टोफू, १ कप गाजर किसलेला, २ ���ोटा चमचा सोया सॉस, २-४ छोटे चमचे व्हिनेगर, १ छोटा चमचा तिळाचे तेल, मीठ चवीनुसार.\nसजावटीकरिता : १/४ पांढरा पातीचा कांदा.\nकृती : एका भांड्यात व्हेज स्टॉक, आले व लसूण घालून दहा-पंधरा मिनिटांकरिता मध्यम आचेवर उकळवून घ्या. मिश्रणातून आले व लसूण नंतर काढून टाका. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात मशरूम व रेड पेपर घालून शिजवून घ्या. आता पोक चोयच्या काड्या घाला. मशरूमचे मिश्रण तयार स्टॉकमध्ये घालून एकत्र करा. त्यात व्हीट नूडल्स घालून मध्यम आचेवर चार-पाच मिनिटांकरिता शिजवून घ्या. त्यात पोक चोयचा हिरवा भाग व टोफू घालून शिजवून घ्या. गाजर,चवीनुसार मीठ, व्हिनेगर, सोया सॉस व तिळाचे तेल वरील मिश्रणात घाला. पातीचा पांढरा कांदा घालून गरम सर्व्ह करा.\nअजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n– शेफ निलेश लिमये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/author/vaidehii-kaannekr-maadhv-saavrgaave-saam-ttiivhii", "date_download": "2022-05-25T03:01:36Z", "digest": "sha1:HPPWKIND4EZA457TPE7QQQYIPNRXONTM", "length": 2009, "nlines": 57, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही", "raw_content": "\nवैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही\nछत्रपतींच नाव घेण्याची भाजपची लायकी आहे का शिवसेना नेत्यांचा सवाल (पहा Video)\nवैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही\nMumbai : लालबागमध्ये 60 मजली इमारतीला भीषण आग; खाली पडून एकाचा मृत्यू\nवैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही\nVIDEO | 'मशिदीवरील भोंग्यांचा आजच त्रास झाला का\nवैदेही काणेकर,माधव सावरगावे, साम टीव्ही\nSaam TV | साम टीव्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/revised-timetable-of-10th-and-12th-examinations-announced-released-on-official-website-414883.html", "date_download": "2022-05-25T04:15:12Z", "digest": "sha1:RVPHEM4OXTUKM74DFLQMYL5IW5OWS7OR", "length": 7802, "nlines": 93, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Education » Revised timetable of 10th and 12th examinations announced released on official website", "raw_content": "ICSE, ISC Board Exam 2021 : दहावी व बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, अधिकृत वेबसाईटवर जारी\nआयसीएसई आणि आयएससी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर\nबारावीची परीक्षा आता एप्रिल, 2021 ते 18 जून, 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा 4 मे ते 7 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार. (Revised timetable of 10th and 12th examinations announced, released on official website)\nनवी दिल्ली : काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आयसीएसई (इयत्ता 10) व आयएससी (इयत्ता 12) परीक्षा 2021 चे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक अधिकृत वेबसाईट cisce.org वर उपलब्ध आहे. जे विद्यार्थी या परीक्षा देत आहेत त्यांनी वेबसाईटवर जाऊन सुधारीत वेळापत्रक तपासू शकता. वेबसाईटवर जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा आता एप्रिल, 2021 ते 18 जून, 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा 4 मे ते 7 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तारखांनुसार वेळ तपासू शकतात. (Revised timetable of 10th and 12th examinations announced, released on official website)\nया स्टेपने तपासा सुधारीत वेळापत्रक\nदहावी व बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनचे अधिकृत संकेतस्थळ cisce.org ला तपासावे. आयसीएसई आणि आयएससी परीक्षांच्या सुधारीत वेळापत्रकाचे दोन वेगवेगळ्या लिंक मुख्यपृष्ठावरील नोटिस बोर्ड विभागात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे. आता एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवार आपापल्या वर्ग परीक्षा 2021 चे तपशील वेळापत्रक तपासू शकतात. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक डाऊनलोड करावे पाहिजे आणि हार्ड कॉपी प्रिंट काढावी.\nप्रॅक्टिकल परीक्षेचे वेळापत्रक शाळांकडून जाहीर होणार\nवेळापत्रकासोबतच विद्यार्थ्यांसाठी सूचनाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. त्याचबरोबर, प्रॅक्टिकल परीक्षेचे वेळापत्रक संबंधित शाळांकडून जाहीर केले जाईल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन सूचना तपासू शकता. विशेष म्हणजे आयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा सामान्यत: फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येतात. परंतु, कोरोना महामारीमुळे या वेळी परीक्षा उशीरा होत आहेत. (Revised timetable of 10th and 12th examinations announced, released on official website)\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2022-05-25T03:37:48Z", "digest": "sha1:52TBA3VV4H3KCQ3HXGTIFN7LAWYA7ORC", "length": 13901, "nlines": 313, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना - विकिपीडिया", "raw_content": "२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना\n२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना\n१ अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास\n३ संदर्भ व नोंदी\nअंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास[संपादन]\nया स्पर्धेत येण्याआधी स्पेनने युएफा २००८ जिंकून युरोपीय विजेतेपद मिळवले होते तसेच २००७ ते २००९ पर्यंत ३५पैकी एकही सामना न हारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. नेदरलँड्सने या स्पर्धेत येण्यासाठी पात्रताफेरीतील आठच्या आठ सामने जिंकले होते.\nविरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल\nडेन्मार्क २-० सामना १ स्वित्झर्लंड ०-१\nजपान १-० सामना २ [[Image:|22x20px|border|होन्डुरासचा ध्वज]] होन्डुरास २-०\nकामेरून २-१ सामना ३ चिली २-१\nनेदरलँड्स ३ ३ ० ० ५ १ +४ ९\nजपान ३ २ ० १ ४ २ +२ ६\nडेन्मार्क ३ १ ० २ ३ ६ −३ ३\nकामेरून ३ ० ० ३ २ ५ −३ ०\nस्पेन ३ २ ० १ ४ २ +२ ६\nचिली ३ २ ० १ ३ २ +१ ६\nस्वित्झर्लंड ३ १ १ १ १ १ ० ४\n[[Image:|22x20px|border|होन्डुरासचा ध्वज]] होन्डुरास ३ ० १ २ ० ३ −३ १\nविरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल\nस्लोव्हाकिया २-१ १६ संघांची फेरी पोर्तुगाल १-०\nब्राझील २-१ उपांत्य पूर्व पेराग्वे १-०\nउरुग्वे ३-२ उपांत्य जर्मनी १-०\nपंच: हॉवर्ड वेब (इंग्लंड)[१]\nगोर. १ मार्टीन स्टेकेलेंबर्ग\nडिफे. २ ग्रेगोरी व्हान डेर वील १११'\nडिफे. ३ जॉन हैतिंगा 57', 109'\nडिफे. ४ जोरीस मथियसेन ११७'\nडिफे. ५ जियोव्हानी व्हान ब्रोंखोर्स्ट (c) ५४' १०५'\nमिड. ६ मार्क व्हान ब्रॉमेल २२'\nमिड. ८ नायजेल डी जाँग २८' ९९'\nफॉर. ११ आर्जेन रॉबेन ८४'\nAM १० वेस्ली स्नायडर\nLW ७ डर्क कुइट ७१'\nफॉर. ९ रॉबिन व्हान पेर्सी १५'\nमिड. १७ एल्जेरो इलिया ७१'\nमिड. २३ राफेल व्हान डेर वार्ट ९९'\nडिफे. १५ एड्सन ब्राफ्हीड १०५'\nगोर. १ एकर कासियास (c)\nडिफे. १५ सेर्गियो रामोस २३'\nडिफे. ३ गेरार्ड पिके\nडिफे. ५ कार्लेस पूयोल १६'\nडिफे. ११ जोन कॅपदेविला ६७'\nDM १६ सेर्गियो बुस्कुट्स\nDM १४ झाबी अलोंसो ८७'\nमिड. ८ झावी १२०+१'\nफॉर. ६ आंद्रेस इनिएस्ता ११८'\nLW १८ पेड्रो रॉड्रिग्स लेडेस्मा ६०'\nफॉर. ७ डेव्हिड व्हिया १०६'\nमिड. २२ हेसुस नवास ६०'\nमिड. १० सेक फाब्रेगास ८७'\nफॉर. ९ फर्नंडो टॉरेस १०६'\n२ पिवळे → लाल\n^ a b c d e f \"पंच: सामना ६३-६४\". FIFA.com. ८ जुलै २०१०. ८ जुलै २०१० रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध tag; नाव \"referee\" वेग��ेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे\nगट अ · गट ब · गट क · गट ड · गट इ · गट फ · गट ग · गट ह · बाद फेरी · अंतिम सामना\nपात्रता · सीडींग · संघ · कार्यक्रम · शिस्तभंग · अधिकारी · विक्रम · Broadcasting · प्रायोजक\n२०१० फिफा विश्वचषक संघ\nब्राझील · घाना · आर्जेन्टिना · पेराग्वे\n१६ संघांची फेरीतुन बाद\nइंग्लंड · दक्षिण कोरिया · मेक्सिको · अमेरिका · स्लोव्हाकिया · चिली · जपान · पोर्तुगाल\nअल्जीरिया · ऑस्ट्रेलिया · कामेरून · कोत द'ईवोआर · डेन्मार्क · फ्रान्स · ग्रीस · होन्डुरास · इटली · उत्तर कोरिया · न्यूझीलंड · नायजेरिया · सर्बिया · स्लोव्हेनिया · दक्षिण आफ्रिका · स्वित्झर्लंड\nफ्रान्स · मेक्सिको · दक्षिण आफ्रिका · उरुग्वे\nअल्जीरिया · इंग्लंड · स्लोव्हेनिया · अमेरिका\nकामेरून · डेन्मार्क · जपान · नेदरलँड्स\nब्राझील · कोत द'ईवोआर · उत्तर कोरिया · पोर्तुगाल\nआर्जेन्टिना · ग्रीस · दक्षिण कोरिया · नायजेरिया\nऑस्ट्रेलिया · जर्मनी · घाना · सर्बिया\nइटली · न्यूझीलंड · पेराग्वे · स्लोव्हाकिया\nचिली · होन्डुरास · स्पेन · स्वित्झर्लंड\nसंदर्भ चुका असणारी पाने\n२०१० फिफा विश्वचषक सामने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०२२ रोजी १६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-referendum-in-egypt-to-increase-the-presidential-term-of-sisi/", "date_download": "2022-05-25T03:13:51Z", "digest": "sha1:GER2Z7JK676IOZ6FFRQQ4GTIRCPTMS2Y", "length": 10723, "nlines": 207, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिसी यांची अध्यक्षीय मुदत वाढवण्यासाठी इजिप्तमध्ये सार्वमत – Dainik Prabhat", "raw_content": "\nसिसी यांची अध्यक्षीय मुदत वाढवण्यासाठी इजिप्तमध्ये सार्वमत\nकैरो, (इजिप्त) – इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्तह अल सिसी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी आज देशभरात सार्वमत घेण्यात आले. इजिप्तमध्ये राजकीय स्थिरता आणण्यासाठी एका अध्यक्षाला अधिक कार्यकाळ मिळण्याची गरज आहे, असे कारण देऊन सिस��� यांनी हे सार्वमत घेतले आहे. सिसी यांच्या सार्वमताद्वारे स्वतःचे अधिकार समर्थ करण्याच्या या निर्णयाविरोधात इजिप्तमध्ये तीन दिवसांसाठी हे मतदान चालणार आहे. यातून राज्यघटनेत मोठे फेरबदल केले जाणार होऊन सिसी यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवला जाणार आहे.\nयाशिवाय इजिप्तमधील राजकारणात सिसी यांना विशेषाधिकार प्राप्त होनार आहेत. देशातील न्यायपालिका आणि लष्करी अधिकारही सिसी यांना मिळणार आहेत. सिसी यांनी लष्करावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी या सार्वमताचा आधार घेतला आहे.\nइजिप्तमधील लहानमोठ्या अरबविरोधी गटांच्या कारवायांना नेस्तनाबुत करण्यासाठी सिसी यांनी आपले अधिकार वाढवण्याचे ठरवले आहे. 2011 साली तत्कालिन अध्यक्ष होस्नी मुबारक यांची सत्ता उलटवणाऱ्या “अरब स्प्रिंग’ आंदोलनानंतर सिसी यांनी देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. इस्लामी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्यानंतर सिसी यांनी देशाचे अध्यक्षपद मिळवले आहे.\nसिसी यांनी 2013 च्या निवडणूकीत मोर्सी यांची सत्ता उलथवून टाकली आणि पहिल्यांदा अध्यक्ष बनले. 2018 साली देशाच्या अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाली. त्यावेळी त्यांना 97 टक्के मतदान झाल्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाली होती. सिसी यांच्या सरकारकडून दडपशाही केली जात असल्याची टीका आंतरराष्ट्रीय निरीक्षकांकडून केली जात आहे. या सार्वमतातून सिसी यांची एकाधिकारशाही वाढीस लागेल, असेही निरीक्षकांचे मत आहे.\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE+%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2022-05-25T05:11:14Z", "digest": "sha1:JWZGOIU5YEH7FB2E7FWJYKSU3VE33UW2", "length": 40414, "nlines": 224, "source_domain": "www.kolaj.in", "title": "���ोलाज : सर्च", "raw_content": "\nभटशाहीची गुलामगिरी झटकणारा वारसा महात्मा फुलेंचाच\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nअमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे.\nभटशाहीची गुलामगिरी झटकणारा वारसा महात्मा फुलेंचाच\nअमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे......\nसत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे : परिवर्तनाचा इतिहास मांडणारे साक्षीदार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.\nसत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे : परिवर्तनाचा इतिहास मांडणारे साक्षीदार\n‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल......\nकेशवराव जेधे: शेतकरी-कामगारांचा बुलंद आवाज\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजक���रण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.\nकेशवराव जेधे: शेतकरी-कामगारांचा बुलंद आवाज\nदेशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे......\nफुले आणि आंबेडकर : मुक्तिदायी राजकारण उभारणारी आधुनिक गुरुशिष्याची जोडी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध.\nफुले आणि आंबेडकर : मुक्तिदायी राजकारण उभारणारी आधुनिक गुरुशिष्याची जोडी\nमहात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध......\nटिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nआज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आ���ा विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.\nटिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा\nआज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......\nमहात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.\nमहात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली......\nखरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश.\nखरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा जोतीराव फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानलं. पण बाबासाहेबांना १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहाआधी फुल्यांची ओळखच नव्हती, असं नरहर कुरुंदर यांचं म्हणणं आहे. पण यात तथ्य नाही. कारण खुद्द बाबासाहेबांनीच याविषयी बहिष्कृत भारतमधे सविस्तर लिहून ठेवलंय. आज महाड सत्याग्रह दिनानिमित्त या सत्याग्रहाचं महत्त्व आणि फुले-आंबेडकर संबंधावर टाकलेला हा प्रकाश......\nरानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती\nवाचन वेळ : १० मिनिटं\nआज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे.\nरानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती\nआज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे. .....\nभाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.\nभाई माधवराव बागलांनी कोल्हापुरात उभारला बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा\nआज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nराज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार\nराज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे......\nमहात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nप्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख.\nमहात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख\nप्रबोधनकार ठाकरे यांनी जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात खूप लेखन केलं. त्यांचं लिखाण हे अर्थातच महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधकी वारसा होता. त्यामुळे ते जोतीरावांविषयी लिहून त्यांचा गौरव करणार, हे स्वाभाविकच. त्यातला हा अत्यंत दुर्मीळ असलेला लेख......\nग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nमहात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही.\nग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच\nमहात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही......\nमहात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहात्मा जोतीराव फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होतेच. आजच्या जागतिकीकरणाच्या कॉर्पोरेट जगण्यात आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे का नक्कीच. कारण ते एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांच्या या फारशा माहीत नसलेल्या कर्तृत्वावर हरी नरके यांच्या ब्लॉगवरच्या लेखांच्या आधारे टाकलेला हा झोत.\nमहात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही\nमहात्मा जोतीराव फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होतेच. आजच्या जागतिकीकरणाच्या कॉर्पोरेट जगण्यात आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे का नक्कीच. कारण ते एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांच्या या फारशा माहीत नसलेल्या कर्तृत्वावर हरी नरके यांच्या ब्लॉगवरच्या लेखांच्या आधारे टाकलेला हा झोत. .....\nमहाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेकांना घडवलं. सढळहस्ते मदत करुन महत्त्वाच्या नेत्यांना उभं केलं. त्यांच कार्यकर्तृत्व ओळखून त्यांच्या मागे आर्थिक पाठबळही उभारलं. चांगल्या कामाच्या मागे मदत उभी करुन त्यांनी खऱ्याअर्थाने भारताच्या आधुनिक जडणघडणीचा पाया रचला. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष.\nमहाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष\nसयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेकांना घडवलं. सढळहस्ते मदत करुन महत्त्वाच्या नेत्यांना उभं केलं. त्यांच कार्यकर्तृत्व ओळखून त्यांच्या मागे आर्थिक पाठबळही उभारलं. चांगल्या कामाच्या मागे मदत उभी करुन त्यांनी खऱ्याअर्थाने भारताच्या आधुनिक जडणघडणीचा पाया रचला. सयाजीराव गायकवाड महाराज जयंती विशेष......\nशिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय.\nशिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी\nभारताला प्रतिकं आणि त्यांचं राजकारण ही गोष्ट काही नवी नाही. आपल्या राजकीय पक्षांची वाटचालं ही याच प्रतिकांच्या आधाराने सुरू आहे. महाराष्ट्रात तर प्रतिकं एखाद्या चलनी नाण्यासारखी वापरली जातात. शाहू, फुले, आंबेडकर हे या प्रतिकांचे केंद्रबिंदू. गेल्या काही काळात या सगळ्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न झालाय. मग त्यातून शिवरायही सुटले नाहीत. पण या सगळ्यांतून आपण वारसदारांनी एक महत्त्वाची संधी गमावलीय......\n'हरी नरकेंच्या भाषणांवर बंदी आणा'\nहरि नरके (मुलाखतकारः आनंद अवधानी)\nवाचन वेळ : ११ मिनिटं\nहरी नरके यांना महाराष्ट्र विचारवंत, संशोधक आणि वक्ता म्हणून ओळखतो. त्यांनी हयातभर केलेल्या प्रबोधनाचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुण्यात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाईल. त्यानिमित्त नरके यांची आनंद अवधानी यांनी घेतलेली ही मुलाखत.\n'हरी नरकेंच्या भाषणांवर बंदी आणा'\nहरि नरके (मुलाखतकारः आनंद अवधानी)\nहरी नरके यांना महाराष्ट्र विचारवंत, संशोधक आणि वक्ता म्हणून ओळखतो. त्यांनी हयातभर केलेल्या प्रबोधनाचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुण्यात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाईल. त्यानिमित्त नरके यांची आनंद अवधानी यांनी घेतलेली ही मुलाखत......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/crocodile-information-in-marathi/", "date_download": "2022-05-25T04:38:42Z", "digest": "sha1:Z4QQD7KO2LDUKF5TZYKPVLBIOTISNCQS", "length": 19813, "nlines": 105, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "मगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi – विकीमित्र", "raw_content": "\nमगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi\nCrocodile Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण मगर या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण मगर या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, मगर कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत\nमगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi\nमगर या प्राण्याचा विधीचा हंगाम आणि सवयी\nमगरी विषयी काही वैशिष्ट्ये\nमगर प्राण्याविषयी काही तथ्य\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi\nमगर हा प्राणी पाणी आणि जमीन दोन्ही वरही राहू शकतो म्हणून त्याला उभयचर प्राणी म्हणतात .या प्राण्याला आपण मराठीमध्ये “मगर” हिंदीमध्ये “मगरमच” आणि इंग्रजीमध्ये “क्रोकोडाइल” असे म्हणतात .हा प्राणी खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही प्रकारच्या पाण्यात राहतो.\nगाय प्राण्याची संपूर्ण माहिती\nमगर ही आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मधील उष्ण कटिबंधात पाहायला मिळतात. काही प्रजाती विशेषतः ऑस्ट्रेलिया ,आग्नेय आशिया आणि पॅसिफिक बेटांच्या जवळ आढळतात.खारट पाण्यातील मगर बहुतेक वेळा किनारपट्टीच्या भागात आढळतात.मगर एक प्राचीन वंश असून तो डायनासोर च्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे असे मानले जाते.\nचित्ता प्राण्याची संपूर्ण माहिती\nत्यांना चांगले शिकारी बनवतात. मगरीच्या एकूण 13 प्रजाती आहेत. मगरीचे सामान्य नाव मगर असून, तिचे वैज्ञानिक नाव Crocodylinae असे आहे.\nकोल्हा प्राण्याची संपूर्ण माहिती\nमगरीला दोन डोळे, चार पाय व एक लांब शेपूट असते. शेपटीला लहान लहान काटे असतात. शेपटीची लांबी 10 फुटांपर्यंत असते. मगरीची शेपूट लांब, सपाट आणि मजबूत असते. त्याच्या शेपटीत भरपूर शक्ती असते. शेपूट हे त्यांचे एक प्रकारचे हत्यार आहे ज्याने ते किनाऱ्यावरील प्राण्यांना ओघाने पाण्यात ओढतात.\nया प्राण्याचा जबडा मोठा असतो. हा प्राणी जीभेने आपले पक्ष पकडून खातो. मगरीचे डोके त्रिकोणी व चपटे असते. तोंडाच्या वरच्या बाजूस दोन नाकपुड्या असतात. या प्राण्याच्या तोंडात दात असतात व वरच्या बाजूस दोन मोठे दात असतात. या प्राण्याची लांब��� शेपटीपासून डोक्यापर्यंत 7 ते 8 फूट असून,या प्राण्याची त्वचा जाड असते.\nघोरपड प्राण्याची संपूर्ण माहिती\nमगरीचा रंग राखाडी काळपट असतो. सर्वात लहान मगर म्हणजे बौने मगर त्याची लांबी सुमारे 5.7 फूट म्हणजेच 1.7 मीटर असते. आणि वजन 13 ते 15 पौंड म्हणजेच 6 ते 7 किलो ग्रॅम असते. सर्वात मोठी मगर म्हणजे खाऱ्या पाण्यातील मगर या मगरीची लांबी 20 फूट म्हणजे 6.17 मीटर लांब आहे. त्यांचे वजन 2000 पौंड म्हणजेच 907 किलो पर्यंत असू शकते.\nमगरि या साधारणपणे सरोवरे, नद्या ,आद्रभूमि ,तलाव आणि अगदी काही खाऱ्या पाण्याच्या प्रदेशांत जवळ देखील राहतात. मगर हा प्राणी शक्यतो उष्णकटिबंधीय प्रदेशात मध्ये राहतो.कारण ते थंड रक्ताचे आहेत .\nशेळी प्राण्याची संपूर्ण माहिती\nते स्वतःची उष्णता निर्माण करू शकत नाही. थंड महिन्यांमध्ये ते हायबरनेट करतात किंवा सुप्त होतात. आणि हायबरनेट करण्यासाठी ते नदीच्या काठावर किंवा तलावाच्या बाजूला एक खड्डा खोदतात आणि दीर्घ झोपेसाठी तेथे स्थायिक होतात.\nमगर हा प्राणी एक मांसाहारी प्राणी आहे .मगर फक्त मांस खाते.मगर मासे, पक्षी ,बेडूक, उंदीर या प्रकारचे अन्न खाते. जंगलातील मगर जेव्हा शिकार करते तेव्हा शिकार आपल्या जवळ यामध्ये पकडते. मगर एक हिंसक प्राणी आहे .ती कधी कधी माणसावरही जीवघेणा हल्ला करते. ती एखाद्या माणसाला ही आपल्या जबड्यात पकडू शकते.\nमगरीला आपला जबडा लवकर उघडता येत नाही म्हणून मगर आपले भक्ष समोर दिसताच हळूहळू आपला जबडा उघडून ठेवते आणि भक्षाजवळ जाऊन चटकन आपले भक्ष तोंडात घेते. स्वतःच्या रक्षणासाठी मगर आपल्या शेपटीचा उपयोग करते.\nमगर या प्राण्याचा विधीचा हंगाम आणि सवयी\nमगरीचा प्रजनन हंगाम जानेवारी ते मे दरम्यान असतो नवीन हंगामात नर मादी ना घुंगरू पाण्यात थाप मारून नाकातून पाणी उडवून आणि विविध प्रकारचे आवाज करून मादी मगरीला आकर्षित करतात. मगर तलाव तळे यांच्या काठावरील झुडपात घरटी बांधून सुमारे 20 ते 40 अंडी घालते ते घरटे पाणी आणि इतर वनस्पती ती झाकून ठेवते पडणारी वनस्पती आणि उबदार आणि घरटे ओलसर ठेवते मादी घरटे जवळ राहून घरट्याचे रक्षण करते एका वेळेला मगर खूप अंडे देते पण त्यापैकी खूप कमी जिवंत राहतात. इतर प्राणी त्या अंड्यांना खाऊन घेतात. जेव्हा त्या अंड्यातून आवाज येतो तेव्हा त्या अंड्यांना मगर बाहेर काढते व मगरीच्या पिल्लांचा जन्म होत��.\nमगरी विषयी काही वैशिष्ट्ये\nमगरीचे शरीर खूप कठीण असते. याचे शरीर हे बुलेटप्रूफ प्रमाणे म्हणजेच यांना बंदुकीच्या गोळीने सुद्धा काही होणार नाही असे असते .त्यांच्या शरीराची चामडी खूप कठीण असते. त्यांच्या शरीरावर बाकी प्राण्यांसारख्या घामाच्या ग्रंथी नसतात. मगरीचा आयुष्य काळ हा 70 ते 100 वर्षापर्यंत असतो.\nमगर हा प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात सुद्धा राहतो. पण पाण्यात असताना त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर यावे लागते पण आवश्यकता पडली तर तो 5 ते 6 तास सुद्धा पाण्यामध्ये राहू शकतो. मगर ही जर जंगलात राहत असेल तर तिचा जीवन काळ हा 30 ते 50 वर्षापर्यंत असतो.\nपण तेच मगर जर पाण्यामध्ये राहत असेल तर ती सहा 70 ते 80 वर्ष जगते.मगरीची आणखी एक विशेषता म्हणजे ती आपले डोळे उघडे ठेवून सुद्धा झोप घेऊ शकते. तसेच मगर स्वतःचे तोंड सुद्धा उघडे ठेवून झोपते कारण तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या घामाच्या ग्रंथी नसल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकत नाही म्हणून ती आपले तोंड उघडे ठेवून झोपते.\nज्याच्या माध्यमाने ती आपल्या शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकेल. मगरीची आणखी एक विशेषता म्हणजे ते कोल्ड ब्लडेड प्राण्यांमध्ये वर्गीकृत होतात. त्यांच्या शरीरात चयापचय क्रिया खूप हळू हळू होत असते म्हणून हे प्राणी खूप दिवस उपाशी सुद्धा राहू शकतात. एक महिना काहीही न खाता मगर जिवंत राहू शकतात.\nजनावरांच्या कातड्याचा वापर माणूस बऱ्याच ठिकाणी करायला लागला आहे. त्याच प्रमाणे मगरीच्या कातड्यापासून कमरेचे बेल्ट, पर्स ,जॅकेट, पिशव्या यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे मागील काही वर्षात मगरीच्या शिकारीत वाढ झालेली पाहायला मिळते.\nमगर प्राण्याविषयी काही तथ्य\nजगातील सर्वात मोठी मगर प्रजाती भारत फिजी आणि ऑस्ट्रेलियाच्या खाऱ्या पाण्यात आढळते. ही प्रजाती क्रोकोडायलस पोरोसु म्हणून ओळखली जाते. त्यांची लांबी 123 फूट आणि वजन 100 किलो पर्यंत असू शकते.\nसर्वात लहान मगर म्हणजे बटू मगर त्याची लांबी पाच फूट पर्यंत असते आणि वजन 32 किलोपर्यंत आहे.\nमाचीमोसॉरस जगातील सर्वात मोठी मगर होती त्याचा आकार तितकाच मोठा होता. त्याची लांबी 30 फूट आणि वजन 3 टन होते.त्याची कवटी 5 फूट लांब होती.\nउष्ण कटिबंधीय प्रदेशात मगरी आढळण्याचे मुख्य कारण म्हणजे ते थंड रक्ताचे प्राणी आहे त्यामुळे ते स्वतःची उष्ण��ा निर्माण करू शकत नाहीत.\nएस्टीव्हेशन च्या वेळी मगरी प्रत्येक 2 मिनिटात फक्त एक किंवा दोन वेळा श्वास घेतात. त्यांच्या शरीराचे तापमान देखील 15 अंशांनी कमी होते .जे त्यांचा चयापचय व दर देखील कमी करते.\nमगरीच्या तोंडात 24 दात असतात जे अतिशय तीक्ष्ण असतात. त्यांचा जबडा देखील खूप मजबूत असल्यामुळे ते त्यांची शिकार चघळण्याऐवजी गीळणे पसंत करतात.\nमगरीची एक अनोखी गोष्ट अशी आहे की शिकार गिळल्यानंतर हे दगडाचे तुकडे ही गिळतात. दगडाचे तुकडे पोटात जातात आणि अन्न तोडून पावडर करतात. या प्रक्रियेमुळे अन्न पचन होण्यास मदत होते.\nमगरीचे डोळे तीक्ष्ण असतात. रात्री त्यांची दृष्टी दिवसापेक्षा चांगली असते. रात्रीच्या वेळी मगरीचे डोळे चमकलेले दिसतात. हे त्यात सापडलेल्या चमकदार पदार्थामुळे आहे जे रात्री चमकतात .रात्री मगरी पाण्याखाली दिसतात तेव्हा त्यांचे डोळे लाल ठिपक्या सारखे दिसतात.\nमगर सुमारे 25 मैल प्रति तास वेगाने पाण्यात पोहू शकतात. त्यांच्या मजबूत शेपटी मुळे ते शक्य होते.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nहत्ती विषयी संपूर्ण माहिती\nम्हैस बद्दल संपूर्ण माहिती\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/women-were-raped-on-the-streets-in-the-valley-children-were-shot-in-the-eye-129519925.html", "date_download": "2022-05-25T03:06:38Z", "digest": "sha1:BB2K7NNFU45Z5XFZHJWM7S2N2A5II6TC", "length": 18832, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भर रस्त्यात महिलांवर बलात्कार झाले, चिमुकल्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या; जे घडले त्यातील 5% चित्रपटात दाखवू शकलो! | Women Were Raped On The Streets In The Valley, Children Were Shot In The Eye - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'द कश्मीर फाइल्स'चे लेखक सौरभ पांडे यांच्याशी बातचीत:भर रस्त्यात महिलांवर बलात्कार झाले, चिमुकल्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या; जे घडले त्यातील 5% चित्रपटात दाखवू शकलो\n11 मार्च रोजी रिलीज झालेला 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने मोठे रेकॉर्ड बनवत आहे. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने कठोर परिश्रम आणि आणि अ��ेक तासांच्या सखोल संशोधनातून तथ्य समोर आणले आहेत. चित्रपटाचे लेखक आणि संशोधक सौरभ पांडे यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमधअये चित्रपटाशी संबंधित काही खास माहिती सांगितली आहे...\nलोकांच्या हृदयद्रावक कथा ऐकून असे वाटले की, माझ्यासमोरच त्या घटना घडत आहेत\nदीड-दोन वर्षाच्या चिमुरडीची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भर रस्त्यांवर महिलांवर बलात्कार करण्यात आले, त्यांना नदीत फेकून दिले गेले, अनेकांना घर सोडून जाण्यास भाग पाडले गेले. तिथल्या लोकांमध्ये दहशत पसरली होती आणि त्या दहशतीत भीतीने ते लोक कोणत्या अवस्थेत जम्मू कॅम्पमध्ये पोहोचले असतील, याचा अंदाज बांधता येतो. मात्र, त्यांच्यासाठी कोणीही काही केले नाही.\nलोकांकडून हे सर्व ऐकून असे वाटले की, जणू माझ्या डोळ्यांसमोर हे घडत आहे. आता चित्रपट तयार आहे. तेव्हा असे वाटते की हे एक अतिशय लहान योगदान आहेते. कदाचित त्या गोष्टीचे ज्ञान होईल, लोकांना ती गोष्ट समजेल आणि असे काही पुन्हा घडणार नाही. असे पुन्हा कधीही घडू नये, हीच मी देवाला प्रार्थना करतो.\nकथा लिहायला बसलो, मग स्वर्गाची प्रतिमा वाईट दिसू लागली\nमी लहानपणी वाचले होते की, काश्मीर हे पृथ्वीवरचे स्वर्ग आहे. मग ही संपूर्ण संकल्पनाच चुकीची असल्याचे मला दिसले. हा स्वर्ग नरकापेक्षा घाणेरडा आहे. हत्याकांड घडत आहे, लोक मारले जात आहेत. कथा लिहायला बसलो तेव्हा काश्मीर या स्वर्गाबद्दल माझ्या मनात जी प्रतिमा होती, ती खराब झाली.एका वेगळ्याच भ्रमात जगतोय असं वाटलं. तिथला जो समाज सर्वात सुशिक्षित वर्ग होता, जो सर्वात शांत समाज होता, त्याचा अतोनात छळ झाला आणि त्यांना तेथून हाकलून लावण्यात आले आणि आपण गप्प बसलो. लोकांच्या मुलाखती घेत असताना त्यांच्या आणि मुलांच्या वेदना ऐकणे खूप कठीण होते.\nचित्रपटात एक संवाद आहे - 'टूटे हुए लोग बोलते नहीं, उन्हें सुनना पड़ता है' अशी त्यांची अवस्था होती. छावणीत राहणाऱ्या लोकांच्या अंगावर फोड आले होते. मुलांना रस्त्यावर झोपावे लागले. जेवण मिळत नव्हते. हे सगळं लिहिताना असं वाटत होतं की मी त्यांच्यासोबत आयुष्य जगत आहे. आतून आवाज यायचा की देवा कृपा करुन असे कुणासोबतही घडू देऊ नकोस.\nसगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत आणि दाखवताही येत नाहीत\nचित्रपटाला कालमर्यादा असते. त्यातच सर्व काही दाखवायचे असते. मी जितके वाचले, जितके संशोधन केले, त्यानुसार आम्ही केवळ 5-10%च गोष्टी दाखवल्या आहेत. 5% म्हणायचा अर्थ म्हणजे फक्त 4-5 लोकांच्या कथा दाखवू शकतो, तिथे तर पीडित लाखो लोक आहेत.\nसंशोधन आणि स्क्रिप्टिंगमध्ये साडेतीन वर्षे घालवली\nसौरभ म्हणाले, या चित्रपटाची कल्पना विवेक अग्निहोत्रींची होती. मी विवेक सरांसोबत ताश्कंद फाइल्समध्येही काम केले आहे. त्यांच्याकडे संशोधक आणि स्क्रिप्ट सुपरवाइजर होते. त्यांना माझे काम आवडले, मग त्यांनी काश्मीर फाइल्सवर काम करण्यास सांगितले. आम्ही संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा जवळपास दोन वर्षे संशोधन चालले.\nयाकाळात आम्ही 700 मुलाखती घेतल्या. जमेल तेवढी पुस्तके वाचली. साधारण 15 ते 20 पुस्तके वाचली असतील. बातम्या आणि लेख शोधून माहिती गोळा केली. काश्मिरी लोकांचे काय झाले ते शोधले. यानंतर स्क्रिप्टिंगच्या प्रक्रियेला सुरुवात केली. संशोधन आणि स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आम्हाला साडेतीन वर्षे लागली. मग आम्ही शूटिंगसाठी तयार झालो.\nसंशोधनासाठी एक पुस्तक पुन्हा वाचावे लागले\nसंशोधनाचा एक पॅटर्न असतो, जी आपली रचना आहे, आधी आपण पुस्तक वाचतो. मग त्या पुस्तकाचा सारांश तयार केला जातो. प्रत्येक पुस्तकासाठी एक पॉइंटर बनतो. पॉइंटर नंतर, तथ्य तपासले जाते की ते किती बरोबर आहे. काय वापरावे आणि काय करू नये. त्यानंतर एक योग्य बायबल बनवले जाते, ज्यामध्ये पॉइंट टू पॉइंट लिहिले जाते. जेव्हा जेव्हा त्या मुद्द्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असते तेव्हा ते पुन्हा पुन्हा वाचावे लागते. मूलभूत संशोधनानंतर कथेची रचना उभी राहते. त्यानंतर स्क्रीन प्ले तयार केला जातो. या सगळ्यासाठी दीड वर्ष लागले, अनेक आराखडे तयार झाले. यात कथाच हीरो होती.\nदिल्ली, मुंबईहून कॅनडा, अमेरिका आणि जर्मनीला मुलाखतीसाठी गेले\nज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबियांशी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यासाठी बोलण्यासाठी दिल्ली, मुंबई, जम्मू, कॅनडा, यूएसएस, जर्मनीसह जगभरात जिथे जिथे काश्मिर लोक गेले आहेत, तिथे आमची टीम गेली. आणि त्यांच्या मुलाखत घेतल्या. त्यांच्यासोबत काय झाले होते ते सविस्तर जाणून घेतले.\nसगळ्यात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे मी लेखक म्हणून सामील झालो, तेव्हा मला ती गोष्ट जाणवू लागली, मग ती सततची वेदना झाली. हळुहळू हा चित्रपट माझ्यासाठी चित्रपट नव्हे तर वास्तव बनला. मी त्याच्याशी मनापासून जोडला गेलो होतो, मग कुठेतरी मला खूप वाईट वाटले की जे काही झाले, ते होऊ नये. तसे झाले नसते तर मला हे सर्व वाचावे लागले नसते.\nसंशोधनासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या, 99% व्हिडिओ मुलाखती घेतल्या\nसंशोधनासाठी आमच्याकडे दोन टीम होत्या. एका टीमसोबत मी आणि दुस-या टीमसोबत विवेक सरांनी काम केले. एका टीममध्ये चार-पाच जण होते. एक कॅमेरा पर्सन, एक असिस्टंट, एक प्रश्न विचारणारा, एक साउंड रेकॉर्डर आणि एक रिसर्चर होता.\nमी माझ्या टीमसोबत मुंबई, दिल्ली, जम्मू इत्यादी ठिकाणी संशोधनासाठी गेलो, तर विवेक सरांच्या टीमने परदेशात जाऊन कव्हर केले. 99% व्हिडिओ मुलाखती घेण्यात आल्या आणि जिथे व्हिडिओ शक्य नाही असे वाटले तेथे ऑडिओ मुलाखती घेण्यात आल्या.\nकाश्मिरी हिंदूशिवाय काश्मीर अपूर्ण आहे\nआज समाजाचा समतोल बिघडत चालला आहे. माणूस म्हणून विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता तुमच्यात असेल तर त्याचा वापर करा. मी म्हणेन की तुम्हाला शिकायचे असेल तर काश्मिरी हिंदूंकडून शिकले पाहिजे. त्यांच्यासोबत एवढे चुकीचे घडले पण कधी त्यांनी बंदूक उचलली नाही. यासाठी सर्व समाजाचा आदर राखला पाहिजे. काश्मिरी हिंदूशिवाय काश्मीर अपूर्ण आहे.\nडोळ्यांसमोर तेच चित्र उभ राहायचे, असे का झाले\nचित्रपटात नाडरमरचा एक हृद्यद्रावाक प्रसंग आहे. तो वाचून मला धक्काच बसला होता. आम्ही नाडरमर येथे मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला एका कुटुंबातील बचावलेली एकमेव व्यक्ती भेटली. ती व्यक्ती लहान असताना हे सगळे घडले होते. झाले असे की त्यांचे आजोबा जम्मूला जाणार होते, पण आजोबांच्या जागी ते निघून गेले, त्यामुळे नरसंहारातून ते बचावले होते. आज जरी त्यांच्याकडे बघितले तर ते अजूनही त्या धक्क्यातून स्वतःला सावरु शकलेले नाहीत. ती व्यथा आणि वेदना त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. माझ्या डोळ्यासमोर एक पीडित व्यक्ती बसली होती. त्याच्या कुटुंबासह आजूबाजुच्या 20-21 लोकांना एकत्र उभे करुन ठार मारण्यात आले होते. डोळ्यासमोर एकच चित्र येत होते, असे का झाले झालं तर कोणाला का कळले नाही झालं तर कोणाला का कळले नाही मग वाटले आपण हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.\nमी माणुसकी मरु देणार नाही\nप्रत्येक कथा मनावर काही ना काही प्रभाव टाकते. या चि��्रपटाचा माझ्यावर असा परिणाम झाला की, मी माझ्यातील माणुसकी कधीही मरू देणार नाही. मला आशा आहे की अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत. असे कुठेही घडले, तर माझ्या क्षमतेनुसार जे शक्य असेल ते मी करेन. एक म्हणजे गाजावाजा करणे, आणि दुसरे योगदान देणे. माझ्याकडून होईल तेवढे योगदान मी देईन. मला दररोज एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण एकमेकांचा कायम आदर करायला हवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/saint-bernard-husky-mix", "date_download": "2022-05-25T04:15:22Z", "digest": "sha1:B2KRDO3BKU5RHACTAWGXBTRXN2RRIWJS", "length": 26673, "nlines": 83, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " सेंट बर्नार्ड हस्की मिक्स - कुत्री", "raw_content": "\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स हा एक हायब्रीड मिक्स जातीच्या कुत्रा आहे जो सेंट बर्नार्ड आणि सायबेरियन हस्कीच्या प्रजननाने तयार केला आहे. हा दोन मोठ्या, आर्क्टिक जातीच्या कुत्र्यांमधील क्रॉस आहे. हे बहुधा लांब केस असलेल्या केसांमुळे आणि अधिक शेडपेक्षा अधिक अनुकूल असेल. तथापि, मिश्र जातीच्या कुत्रा कसा असेल हे सांगणे नेहमीच अवघड आहे, परंतु आपण खाली वाचत राहिल्यास आम्ही या संकरीत खोलवर जाऊ. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचणे सुरू ठेवा आणि सुंदर सेंट बर्नार्ड हस्की मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या. आपण खरोखर शिफारस केली आहे की आपण बचावद्वारे सर्व प्राणी मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या हस्की सेंट बर्नार्ड पिल्लासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही असल्यास. आपण शक्य तितक्या उच्च दर्जाचे कुत्रा मिळवत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या ब्रीडरना नेहमी शक्य तितक्या स्क्रिन करा. आपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स हा एक हायब्रीड मिक्स जातीच्या कुत्रा आहे जो सेंट बर्नार्ड आणि सायबेरियन हस्कीच्या प्रजननाने तयार केला आहे. हा दोन मोठ्या, आर्क्टिक जातीच्या कुत्र्यांमधील क्रॉस आहे. हे बहुधा लांब केस असलेल्या केसांमुळे आणि अधिक शेडपेक्षा अधिक अनुकूल असेल. तथापि, मिश्र जातीच्या कुत्रा कसा असेल हे सांगणे नेहमीच अवघड आहे, परंतु आप�� खाली वाचत राहिल्यास आम्ही या संकरीत खोलवर जाऊ. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचणे सुरू ठेवा आणि सुंदर सेंट बर्नार्ड हस्की मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव, आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या हस्की सेंट बर्नार्ड पिल्लासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी काही असल्यास. आपण शक्य तितक्या उच्च दर्जाचे कुत्रा मिळवत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या ब्रीडरना नेहमी शक्य तितक्या स्क्रिन करा.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nयेथे सेंट बर्नार्ड हस्की मिक्सची काही छायाचित्रे आहेत\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स हिस्ट्री\nवर नमूद केल्याप्रमाणे, सर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. याप्रमाणे विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य गोष्ट आहे. यासारख्या दोन कुत्र्यांचे प्रजनन हे अगदी काहीतरी अनन्य करण्यासाठी आणि द्रुत रूपात तयार करण्यासाठी केले जाते, संतती कशा असू शकते किंवा किती सहन करावे लागेल याची पर्वा न करता. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्स आणि पैशासाठी कुत्री पैदा करणारे ज्यांच्यापासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत. कृपया पिल्ला गिरण्या थांबविण्यासाठी आमच्या याचिकेवर सही करा. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू.\nसायबेरियन हस्की हा मध्यम आकाराचा कार्यरत कुत्रा जात आहे जो मूळ रशियाच्या पूर्वोत्तर सायबेरियात झाला आहे. प्रजाती स्पिट्झ अनुवंशिक कुटूंबाची आहे आणि मूळतः लांब अंतरावरील स्लेज त्याऐवजी त्वरीत खेचण्यासाठी प्रजनन केले जाते. ते एस्केप कलाकार म्हणून ओळखले जातात जे स्वतःला सर्वात मजबूत कुंपणापासून खोदतील. त्यांना अशा गोष्टी खेचण्यासाठी प्रजनन केले गेले होते की आपण कल्पना करू शकता की चालणे हे सर्वात सोपा कुत्री नाही.\nसेंट बर्नार्ड कुत्र��� ही एक फार जुनी जाती आहे जी प्रामुख्याने फ्रेंच आल्प्समधून येते. सेंट बर्नार्डच्या पूर्वजांचा सेनेनहंड्सबरोबर समान इतिहास आणि पार्श्वभूमी आहे. सेंट बर्नार्डला अल्पाइन माउंटन डॉग किंवा अल्पाइन कॅटल डॉग असेही म्हटले जाते, हे फ्रेंच आल्प्स, पशुधन पालक, हेरिंग कुत्री, तसेच मसुद्याचे कुत्री तसेच शिकार करणारे कुत्री, शेतकरी आणि दुग्धशाळेचे मोठे कुत्री होते. , शोध आणि बचावासाठी कुत्री आणि वॉचडॉग्ज. प्राचीन रोमकरांनी आल्प्समध्ये आणलेल्या मोठ्या जातीच्या कुत्र्यांचे वंशज असल्याचे समजले जाते.\nसेंट बर्नार्ड जातीच्या सर्वात लेखी नोंदी, १ 170०7 मध्ये ग्रेट सेंट बर्नार्ड पास येथे राहणा at्या आणि धर्मशाळेच्या ठिकाणी कार्यरत असणा mon्या भिक्षूंकडून आली आहेत. तथापि, कुत्राची चित्रे आणि रेखाचित्र त्यापूर्वीच्या काळापासून आहे. तेथे बॅरी नावाचे एक प्रसिद्ध सेंट बर्नार्ड होते (कधीकधी बेरीचे स्पेलिंग केलेले) होते, ज्यांनी शोध आणि बचाव कुत्रा म्हणून 40 ते 100 च्या दरम्यान जीव वाचविला. सिमेटिअर देस चियन्स येथे बॅरीचे स्मारक आहे आणि त्याचा मृतदेह बर्नमधील नॅचरल हिस्ट्री म्यूझियममध्ये ठेवण्यात आला आहे. आणखी एक प्रसिद्ध कुत्रा रुटर होता, पुरोहिताचा विश्वासू सहकारी - लिटल सेंट बर्नार्ड खिंडीच्या वरच्या टेक ड्यू राऊटरच्या शिखरावर असलेले पियरे चानॉक्स. क्रॉस-ब्रीडिंगमुळे क्लासिक सेंट बर्नार्ड आजच्या सेंट बर्नार्डपेक्षा खूपच वेगळी दिसत होता. १16१ to ते १18१ from पर्यंत झालेल्या थंडीमुळे हिमस्खलन वाढले आणि प्रजननासाठी वापरण्यात येणा of्या अनेक कुत्र्यांचा बचाव सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची घटती संख्या नंतर जातीचे जतन करण्याचा प्रयत्न केला गेला, उर्वरित सेंट बर्नार्ड्स 1850 च्या दशकात न्यूफाउंडलंडच्या कॉलनीमधून आणलेल्या न्यूफाउंडलँड्ससह ओलांडले गेले. प्रखर शोध आणि बचाव कार्यासाठी न्यूफाउंडलँड कुत्राची उत्तम जाती नव्हती कारण त्यांचे लांब केस गोठतील आणि त्यांचे वजन कमी होईल.\nभिक्षूंनी लहान कुत्र्यांना जुन्या कुत्र्यांकडे पाहू आणि शिकू देऊन शोध आणि बचाव कार्यासाठी प्रशिक्षण दिले. स्विस सेंट बर्नार्ड क्लबची स्थापना १ March मार्च १848484 रोजी बासेल येथे झाली. सेंट बर्नार्ड ही पहिली जात होती जी १848484 मध्ये स्विस स्टड बुकमध्ये दाखल झाली आणि श���वटी १888888 मध्ये या जातीचे प्रमाण मंजूर झाले. एक स्विस राष्ट्रीय कुत्रा. सेंट बर्नार्ड धर्मशाळेतील कुत्री काम करणारे कुत्री होते आणि आजच्या शो सेंट बर्नार्डच्या कुत्र्यांपेक्षा लहान होते. मूलतः जर्मन शेफर्ड डॉगच्या आकाराबद्दल. याचा अर्थ असा होतो की लहान कुत्रा मोठा असलेल्यापेक्षा चांगला कार्य करेल. सेंट बर्नार्ड आजच्या कुत्राच्या आकारात वाढू लागला कारण कुत्र्यासाठी घरातील क्लब आणि कुत्रा शो कुत्राच्या कार्यक्षमतेवर देखावा यावर जोर देतात.\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स पिल्लांचे अप्रतिम व्हिडिओ\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 28 - 35 इंच\nउंची: खांद्यावर 20 - 23 इंच\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स पर्सनालिटी\nसंकरित कुत्राच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न करणे नेहमीच इतके सोपे नसते. कधीकधी मिश्रण एका पालकांच्या इतर जातींपेक्षा जास्त घेते. तथापि, सेंट बर्नार्ड हस्की मिश्रण कार्य करण्याच्या दृष्टिकोनासह बरेच मैत्रीपूर्ण, प्रेमळ असेल. हा एक सौम्य उर्जा देणारा कुत्रा असेल जो थंड हवामानात उत्कृष्ट वाढेल. कोणत्याही कुत्र्याच्या पिल्लांसाठी किंवा लहान कुत्रीसाठी आपण जितकी चांगली गोष्ट करू शकता तितकी शक्य तितकी त्याचे समाजीकरण करणे देखील आहे. हे पुरेसे सांगू शकत नाही कारण समाजीकरण अत्यंत महत्वाचे आहे.\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींसाठी संवेदनशील असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्येविषयी आणि त्यांच्याबरोबर होणार्‍या घटनेविषयी प्रामाणिक आणि खुला असेल. आरोग्य परवानगी हे सिद्ध करते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nएका ब्रीडरकडून कुत्र्याचे पिल्लू खरेदी करु नका जो आपल्याला पालकांना जातीवर परिणाम करणा health्या आरोग्यविषयक समस्येपासून मुक्त झाला आहे असे लेखी दस्���ऐवजीकरण प्रदान करू शकत नाही. एक सावध ब्रीडर आणि ज्याला स्वत: जातीच्या भागाची खरोखरच काळजी असते, ते त्यांच्या प्रजनन कुत्र्यांना अनुवांशिक रोगासाठी स्क्रीनिंग करतात आणि केवळ आरोग्यदायी आणि उत्कृष्ट दिसणार्‍या नमुन्यांची पैदास करतात. कुत्र्यांमधील सर्वात सामान्य आरोग्य समस्या म्हणजे लठ्ठपणा. यावर नियंत्रण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स केअर\nजसे मी दोनवेळा सांगितले आहे की, या मिश्रणामध्ये उर्जा पातळी जास्त असेल आणि कोचेचा बटाटा नसलेल्या व्यक्तीबरोबर असण्याची गरज आहे आणि त्या कुत्रीला चालत जाऊन व्यायाम करायला आवडेल. आपण आपले मजले स्वच्छ ठेऊ इच्छित असल्यास चांगल्या व्हॅक्यूममध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हा त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही. हस्की हा एक चांगला बचाव कलाकार असू शकतो म्हणून जर घरामागील अंगणात सोडले तर (तात्पुरते नक्कीच) त्यांना ठेवणे कठीण होईल. कुंपण अत्यंत सुरक्षित आहे याची आपल्याला खात्री करुन घ्यावी लागेल आणि दोन पाय जमिनीवर दफन केले पाहिजेत. त्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी त्यांना अत्यंत लांब पल्ल्याच्या आणि वेतनवाढ्यावर नेण्याची योजना करा. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे.\nसेंट बर्नार्ड हस्की मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे. कोणत्याही कुत्र्यावर जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेसियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nगोल्डन रिट्रीव्हर आणि वीनर डॉग मिक्स\nशाही शिझू पूर्ण वाढलेला\nजर्मन आणि ऑस्ट्रेलियन मेंढपाळ यांचे मिश्रण\nजुने इंग्रजी बुलडॉग बॉक्सर मिक्स\nपग आणि ग्रेट डेन मिक्स\nकाळ्या तोंडाचा क्यू आणि लॅब मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2022-05-25T03:08:57Z", "digest": "sha1:2QLN4ZVO3ZPZIZUTECLJE54HU6YZ3QFH", "length": 18687, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीगोंदा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख श्रीगोंदा शहराविषयी आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या माहितीसाठी पहा, श्रीगोंदा तालुका\nवाहन संकेतांक MH 16\nश्रीगोंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील एक शहर आहे. श्रीगोंदा शहर सरस्वती नदीच्या काठी वसले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nश्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक व पौराणिक सुवर्णसंपन्न वारसा लाभलेले नगर होय. श्रीगोंदा नगरीला प्राचीनकाळी ‘ श्रीपूर ‘ असे नाव होते. या श्रीपुरचे ‘ मध्ययुगात चाम्भारगोंदे’ झाले हे आजचे श्रीगोंदे होय. श्रीगोंदा या नगरीला दक्षिण काशी म्हटले जाते कारण या ठिकाणी प्राचीन असंख्य मंदिरे आहेत.या ठिकाणची प्राचीन,पूर्वयादव,यादवकालीन,मराठाकालीन मंदिरे पहिली कि श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष पटते. मंदिरांबरोबरच शिंद्यांच्या राजवटीतील ऐतिहासिक व भव्य वाडे हेही श्रीगोंद्याचे एक वैषीष्ट्यच. अनेक मंदिरे वाडे व त्यासोबतच विविध साधू संतांच्या वास्तव्याने ही नगरी पुनीत झाली आहे.\nश्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे . पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्री विष्णूंनीही या ठिकाणी बालरूपात अवतार घेतला म्हणून त्यांची श्री लक्ष्मी व श्री पांडुरंगाची स्वत���त्र मंदिरे येथे पहावयास मिळतात. पंढरपुरचे श्री विठ्ठल व श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग ही दोन स्वतंत्र दैवते असल्याचेही या ग्रंथात दिले असून. सदर श्रीपूर नगरीचे वर्णन ‘ स्कंद पुराणात ‘ सापडते. श्री लक्ष्मी पांडुरंगाशिवायही अनेक देवतांची मंदिरेही शहरात जागोजागी आहेत. १२ महादेव( ३ अन्य ), अष्टविनायक ( अन्य ३) , अष्टभैरव,नवदुर्गा, ११ मारुती याशिवाय श्री बालाजी, लक्ष्मी नारायण, एकमुखी दत्त, विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम, श्रीकृष्ण, शनी महाराज, श्री भगवान कार्तिकेय, खंडोबा अशी अन्य मंदिरेही आहेत.\nयाशिवाय भारतात अत्यंत थोड्या ठिकाणी असणारे सूर्य मंदिरही होते पण सध्या ते अस्तित्वात नाही. त्याच बरोबर श्रीगोंदा नगरीत होऊन गेलेल्या विविध संताची मंदिरेही आहेत त्यात श्री संत शेख महम्मद महाराज, संत प्रल्हाद महाराज, संत गोधडे महाराज, संत राउळ महाराज, संत गोविंद महाराज चांभार, संत वामनराव पै यांचे गुरू संत नानामहाराज श्रीगोंदेकर, संत मोदोबा महाराज तेली अलीकडील काळातील संत तात्या महाराज महापुरुष असे विविध जाती- धर्मातील संत या भूमीत होऊन गेले त्या सर्वांची मंदिरेही शहरात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्शही येथे झाला असून दांडेकर मळा येथे त्यांचे मंदिर आहे. श्रीगोंदा हे प्रामुख्याने ज्या संताच्या नावाने ओळखले जाते ते संत शेख मह्म्मद महाराज यांची संजीवन समाधी हेही या नगरीचे आणखी एक विशीष्टय म्हणता येईल.\nश्री शेख महम्मद महाराजांच्या जन्म बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे झाला त्यांचे मुळ गाव बीड जिल्ह्यातीलच आष्टी तालुक्यातील पुंडीवाहिरे हे होते. त्यांचे घराण्याचा खाटकाचा व्यवसाय होता. पण त्यांना ईश्वरभक्तीची ओढ लागली व वारकरी संप्रदायाचा त्यांनी पुरस्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी महारांना गुरू मानले होते त्यांनीच श्रीगोंदा येथे मकरंद पेठ वसवून तेथे महाराजांना मठ बांधून दिला.महम्मद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते त्यांनी तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू असताना आग लागली त्यांनी हाताने येथूनच देहूचा मंडप विझविल्याची आख्यायिका सांगितली जाते.\nसंत शेख महम्मद महाराज यांनी विपुल लेखन केले असून ‘ योगसंग्राम व पवन विजय ‘ हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेख महम्मद अविंध / त्या���े हृदयी गोविंद // असे ते एका अभंगात म्हणतात. सर्वभूती ईश्वर एक असल्याची शिकवण संत शेख महम्मद महाराज यांनी दिली.शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचा या शहराशी ऋणानुबंध होता.मालोजी राजेंनी या ठिकाणी मकरंदपूर नावाची पेठ निर्माण करून शेख महम्मद महाराजांसाठी मठ बांधला.त्या ठिकाणी भव्यवाडा निर्माण करून देऊळगाव राजे वरून मालोजी श्रीगोंद्यास वास्तव्यास आल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. श्रीगोंदा नगरीत मोठ्या सराफी व व्यापारी पेठा होत्या वेरुळच्या घ्रुश्नेश्वरचे बांधकामासाठी येथीलच शेशाप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीतून रक्कम नेत असल्याचीही नोंद सापडते.\nथोर मराठा सेनानी महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे,राणोजी शिंदे यांच्या वास्तव्याच्या व शिन्देकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही भग्नावस्थेत का होईना उभ्या आहेत. शिंदे घराण्यातील सती गेलेल्य स्त्रियांच्या छत्र्या मैनाबाईचा माळावर पहावयास मिळतात तसेच महादजी शिंदे यांच्या पादुकाही पहावयास मिळतात.खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव भगवा झेंडा फडकावून केला होता त्या स्थानाला “विजय चौक झेंडा” असे नाव दिले आहे.ज्या वेशीतून शिंदे घराण्यातील वीरपुरुष बाहेर पडले व परत आलेच नाहीत त्या “दिल्ली वेशीला” आजही अपशकुनी समजले जाते लोक चांगल्या कामासाठी व गावाबाहेर जाण्यासाठी या वेशीचा वापर आजही करीत नाहीत.\nसांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले श्रीगोंदा हे तालुक्याचे शहर पूर्वी दुष्काळी म्हणून ओळखले जायचे. शिवाजीबाप्पू नागवडे यांच्या नैतृत्वाखाली १९५२-५३ मध्ये कुकडी पाणी प्रश्नासाठी मोठा संघर्ष केला .घोडसाठी लोकचळवळ निर्माण करून या संघर्षातून श्रीगोंद्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी लढा दिला.आज कुकडी घोडच्या पाण्यामुळे या शहराची समृद्धतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.\nमहादजी शिंदे विद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे श्रीगोंदा शहरातील एक माध्यमिक विद्यालय आहे.\nश्रीगोंदा.इन संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर-दिनांक २८/१०/२०१० रोजी तपासले.)\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2021/12/06/mumbai-ejaz-patel-new-zealand-history/", "date_download": "2022-05-25T04:48:45Z", "digest": "sha1:5OBGESOQPYRCWUK3GBA4RIBHEUZD2A5C", "length": 12925, "nlines": 114, "source_domain": "surajyadigital.com", "title": "भारताचा मुंबई कसोटीत शानदार विजय; न्यूझीलंडच्या एजाज पटेलने इतिहास रचला - Surajya Digital", "raw_content": "\nभारताचा मुंबई कसोटीत शानदार विजय; न्यूझीलंडच्या एजाज पटेलने इतिहास रचला\nमुंबई : भारताने न्यूझीलंडविरुद्धची मुंबई कसोटी जिंकली आहे. भारताने या सामन्यात 372 धावांनी विजय मिळवला. सोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकली. मुंबई कसोटीत 540 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव 167 धावांवर आटोपला. तर पहिल्या डावात न्यूझीलंडने 67 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. तसेच दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला.\nमुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. 540 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 167 धावांत आटोपला.\nटीम इंडियानं या 5 विकेट्स फक्त 45 मिनिटांमध्ये मिळवत न्यूझीलंडचा 372 रनने मोठा पराभव केला. टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 540 रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम 167 ��नवर ऑल आऊट झाली.\nटीम इंडियात 4 वर्षांनी परतलेला मुंबई इंडियन्सचा स्पिनर जयंत यादव चौथ्या दिवसाचा हिरो ठरला. त्यानं झटपट विकेट्स घेत भारतीय टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाबरोबरच टीम इंडियाने ही टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विन आणि जयंत यादवने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. जयंत यादवने सोमवारी सकाळी झटपट 3 विकेट्स घेत न्यूझीलंडचा पराभव जवळ आणला.\nतुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध\nन्यूझीलंडच्या एजाज पटेलनं या टेस्टमधील एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पण या कामगिरीनंतरही न्यूझीलंडची नामुश्की त्याला टाळता आली नाही. एजाजने पहिल्या इनिंगमध्ये 10 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या.\nमुंबई टेस्टमध्ये विक्रमी 14 विकेट्स घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंनी साथ दिली नाही. खराब अंपायरिंगवर विराट कोहली संतापला, भर मैदानात म्हणाला… टीम इंडियाच्या 325 रनला उत्तर देताना न्यूझीलंडची पहिली इनिंग फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. कोणत्याही टीमचा टेस्ट क्रिकेटमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 276 रनवर इनिंग घोषित केली. त्यानंतर भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडला स्थिराऊ दिले नाही. पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन काढणाऱ्या मयंक अग्रवालनं देखील टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.\nमुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनला आहे. त्यांनी न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. किवी संघाने जून 2021 मध्ये भारताकडून हा दर्जा हिरावून घेतला होता आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने वळण घेतले आहे. आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. आयसीसी दर बुधवारी आपली क्रमवारी अपडेट करते. त्यानंतरच क्रमवारीतील बदल दिसून येतो. भारताने कानपूर कसोटी जिंकली असती, तरी त्यांनी पहिला क्रमांक पटकावला असता.\n एजाज पटेलने इतिहास रचला\nमुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने 10 विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात एजाजने भारताचे 4 फलंदाज बाद केले. 225 धावा देऊन एकूण 14 विकेट्स घेणारा एजाज टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात भारताविरोधात एका टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी 41 वर्षांआधी इंग्लंडच्या इयॉन बॉथमने भारताविरोधात एकूण 13 विकेट्स घेतल्या होत्या.\nनगरसेवक नागेश दुधाळ यांच्या गोळीबाराबाबत साशंकता\nबार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात\nबार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/02/10/army-commit-suicide-pune-crime-wife/", "date_download": "2022-05-25T03:18:34Z", "digest": "sha1:7UCUQMECGP73Y2YKOLOT3MGUV4MGLNJE", "length": 8366, "nlines": 87, "source_domain": "surajyadigital.com", "title": "पुण्यात सैन्य दलातील जवानाची आत्महत्या; पत्नीसह पाचजणांवर गुन्हा - Surajya Digital", "raw_content": "\nपुण्यात सैन्य दलातील जवानाची आत्महत्या; पत्नीसह पाचजणांवर गुन्हा\nin Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र\nपुणे : पुणे शहरात Pune city सैन्य दलातील 24 वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरख शेलार gorakh shelar असे आत्महत्या suicide केलेल्या जवानाचे नाव आहे. पत्नीला आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी जवानाच्या पत्नीसह एकूण 5 जणांवर गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोरख हा सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट narsing assistant पदावर एएफएमसीमध्ये तो कार्यरत होता.\nगोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. शेलार यांनी रविवारी (ता. ६) वानवडी येथील एएफएमसी सैनिक अवासात आत्महत्या केली. या प्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगीता युवराज पाटील, योगेश युवराज पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याब��बत केशव नानाभाऊ पाटील (शेलार) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बंधू गोरख शेलार हे भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्याचा अश्विनी पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत खटके उडू लागले. अश्विनी ही शेलार यांना वारंवार मानसिक त्रास देत. तसेच त्यांना नोकरी घालविण्याची धमकी देत होती.\nगर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याची धमकी देऊन तुझ्यासह आणि तुझ्या परिवारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पत्नीने शेलार यांना वारंवार दिली होती. तसेच पत्नीला सोडचिठ्ठी देण्यासाठी व पंधरा लाख रुपये देण्याची मागणी करीत शेलार यांना छळण्यात आले. याच जाचाला कंटाळून शेलार यांनी आत्महत्या केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत.\nमोहोळ : पोलिसाची गच्ची धरून दमदाटी, महिलेसह तिघावर गुन्हा दाखल\nशाईफेक – आमदार रवी राणांसह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशाईफेक - आमदार रवी राणांसह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/01/blog-post_95.html", "date_download": "2022-05-25T03:06:01Z", "digest": "sha1:AQTMOGI4UCY2SWLLR4NHXO7SSHASXHRZ", "length": 24456, "nlines": 232, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "हज सबसिडी बंद; सरकारचे धन्यवाद! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-स��निल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nहज सबसिडी बंद; सरकारचे धन्यवाद\nकाँग्रेसकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जाते या आरोपा एवढा विनोद गेल्या शंभर वर्षात झालेला नाही. या लांगुलचालनामुळे मुस्लिमांची काय अवस्था झाली हे काँग्रेसनेच नेमलेल्या न्या. सच्चर समितीच्या अहवालात नमूद आहेच. सच्चर समितीचा अहवाल नव्हे तो काँग्रेसचा प्रोग्रेस कार्ड आहे. ज्यात नमूद आहे की, त्यांनी मुस्लिमांची किती प्रगती आपल्या स्वर्णयुगामध्ये घडवून आणली. अनेक लांगुलचालनापैकी एक लांगुलचालन हज सब्सिडी होते. जे 16 जानेवारी 2018 रोजी संपविण्याचे पुण्यकर्म केंद्र सरकारने केले. शेवटी हज सब्सिडी बंद झाली. समस्त भारतीय मुस्लिमांकडून केंद्र सरकारला अक्षरशः धन्यवाद त्यांनी नकळत का होईना सरकारी पिळवणुकीतून हज यात्रेकरूंची सुटका केली. हज सब्सिडी मुस्लिमांना मिळत होती, हे वाक्य इतकेच खोटे आहे जितके रात्री सूर्य निघतो. मात्र इस्लामोफोबियाने ग्रस्त माध्यमांनी सामान्य हिंदू बांधवांच्या मनामध्ये खोलपर्यंत हा विचार रूजविला होता की, काँग्रेसचे सरकार हे मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी लाखो रूपयांचे अनुदान देते.\n1982 सालापूर्वी हजयात्रा ही समुद्रमार्गे होत होती. त्यासाठी सरकारच्या मालकीचे अनेक जहाज या कामासाठी वापरले जात. हज यात्रे व्यतिरिक्त हे जहाज वर्षभर इतर प्रवासी वाहतुकीचे सुद्धा काम करत. 1982 साली तज्ज्ञांनी सदरची जहाजे ही मानवी वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचा निर्वाळा दिला. म्हणून सरकारसमोर नवीन जहाज खरेदीचा प्रस्ताव भुपृष्ठ मंत्रालयाकडून ठेवण्यात आला. सरकारची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नवीन जहाज खरेदी करणे शक्य नव्हते. म्हणून हज यात्रींना विमानाने जेद्दापर्यंत नेआण करावी, असा एक विचार पुढे आला. मात्र जहाजाचे भाडे आणि विमानाचे भाडे याच्यामध्ये प्रचंड अंतर होते. जहाजाच्या भाड्यामध्ये जेद्दापर्यंत हज यात्रेकरूंची नेआण करण्यासाठी एअर इंडियाने नकार दिला. तेव्हा वाढीव रक्कम सरकारनी एअर इंडियाला द्यावी, असे ठरले. येणेप्रमाणे हज सबसीडिचा जन्म झाला.\nप्रत्येक बाबतीत बेईमानी करण्यात तरबेज सरकारी विभागांपैकी एक एअर इंडियालासुद्धा यामध्ये बेई��ानी करण्याची संधी असल्याचा साक्षात्कार झाला. जन्मापासून कुपोषित असलेल्या एअर इंडियाचे कुपोषण या माध्यमातून दूर करता येईल, हे लक्षात आल्यामुळे एअर इंडियाचे अधिकारी कामाला लागले आणि त्यांनी एरव्ही जेद्दाला जाण्यासाठी जेवढे विमानभाडे लागते. हजच्या काळामध्ये ते भाडे दुपटीने तर कधी-कधी तिपटीने वाढविले. वाढीव भाड्याची पावती हज यात्रेकरूंच्या नावाने फाडून सारा पैसा एअर इंडियाने स्वतः गिळंकृत केला. यात आत्तापर्यंत एकाही हाजीला एकाही रूपयाची सबसिडी मिळालेली नाही. विशेष म्हणजे हजला जाण्यासाठी एअर इंडियानेच जाणे बंधनकारक होते. दुसर्या विमान कंपनीने हाजींना जाण्याची परवानगी नव्हती.\nसबसिडी त्याला म्हणतात जी सरळ लाभार्थ्याच्या हातात पडते. या ठिकाणी उलट परिस्थिती होती. हजच्या काळात यात्रेकरूंकडून नॉर्मल भाडे घ्यायचे. शिवाय मुद्दाम भाडे वाढवून सरकारकडून सबसिडीच्या नावाखाली प्रचंड रक्कम उकळायची असा खेळ आजतागायत चालू होता. ही सबसिडी बंद करा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः मुस्लिमांनी मागणी केली होती. खासदार ओवीसींनी तर संसदेमध्ये ही मागणी केली होती. अनेक लोक कोर्टामध्ये गेले होते. 2012 साली न्या.आफताब आलम यांच्या खंडपीठाने दहा वर्षात सबसिडी टप्या-टप्प्याने बंद करावी व सबसिडीची रक्कम अल्पसंख्यांकांच्या कल्याणाच्या योजनेमध्ये वापरावी, असा सरकारला आदेशच दिला होता. केंद्र सरकारने त्या आदेशाची अंमलबजावणी केली. हे बरे झाले. सरकारच्या या निर्णयानंतर चार वर्षे एव्हीयेशन मिनिस्टर राहिलेले गुलाम नबी आझाद यांनी स्वतः कॅमेर्यासमोर कबुल केले की, एअर इंडियाचे जेद्दाला जाण्याचे सर्वसाधारण भाडे 30 ते 40 हजार रूपयापर्यंत असते. मात्र हजच्या काळामध्ये तेच भाडे 70 ते 75 हजार रूपये केले जाते व वाढीव रक्कम सबसिडीच्या नावाखाली एअर इंडियाला दिली जाते.\nवाचकांच्या लक्षात सरकारची ही चालाखी आलीच असेल. दरवर्षी भारतातून एक लाखापेक्षा जास्त लोक हजला जातात. प्रत्येकाचे 40 हजार म्हणजे किती प्रचंड रक्कम एअर इंडियाला मिळत होती, याचा अंदाज कोणालाही सहज येवू शकतो. त्यामुळे हज सबसिडी बंद झाल्याचे दुःख झालेच असेल तर ते एअर इंडियाला झाले असेल मुस्लिमांना नव्हे. एवढ्या प्रचंड संख्येने यात्रेकरू मिळत असतील तर कोणतीही हवाई कंपनी प्रवाशांना डिस्क��ऊंट देऊ शकते. खरे तर हज यात्रेकरूंची नेआण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय टेंडर कॉल करण्यात यावे. यात सर्व कंपन्या चढाओढीने भाग घेतील व ज्यांचे भाडे सर्वात कमी असेल त्यांना कंत्राट देण्यात यावे. यात नक्कीच चार-दोन हजार रूपये प्रत्येक हज यात्रेकरूचे वाचतील, यात शंका नाही. हज यात्रेसाठी दरवर्षी सरकारच्या विदेश मंत्रालयाकडून शेकडो लोक फुकटात जेद्दाची सफर करून येतात. हे अगोदर बंद व्हायला पाहिजे. अशा फुकट्यांवर होणारा खर्चसुद्धा हज सबसिडीच्या नावावरच केला जातो. फुकट्यांची सवलत बंद केल्यास सरकारचा तो ही खर्च वाचेल. हज सबसिडी बंद करत असल्याची घोषणा करीत असतांना सबसिडीची रक्कम अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण () मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलेली आहे. त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे सगळ्यांनाच माहित आहे. एकदाची सबसिडी बंद झाली हे बरे झाले त्यामुळे मुस्लिमांवर होणारा लांगुनचालनाचा एक आरोप कमी झाला. सरकारचे धन्यवाद\nहज सबसिडी बंद; सरकारचे धन्यवाद\nशांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग समजणे आवश्यक : बी...\nइस्लाममध्ये मस्जिदला अनन्यसाधारण महत्व\nसंवादाच्या माध्यमातूनच शांती, प्रगती व मुक्ती मिळू...\nन्यायाधिशांकडे नव्हे तर त्यांच्या मुद्यांकडे लक्ष ...\nमनात पावित्र्य आणि उच्च चारित्र्य हाच मुक्तीमार्ग\nगृहिणी हेच पद श्रेष्ठ\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nमुस्लिमांचे महामानवांसाठी योगदान (उत्तरार्ध)\nइस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग\nइस्लाम समस्त मानवकल्याणाचा उद्धारक\nसमाजात शांती प्रस्थापनेकरिता सामाजिक विवेक आवश्यक\nअल्लाह संपूर्ण विश्वाचा मालक\nचला मनं जिंकू या\nइस्लामची शिकवण समस्त मानवजातीसाठी\nयशस्वी जीवनाचा एकमेव मार्ग इस्लाम\nमानवी समस्यांवर उपाय... इस्लाम\nइस्लाम आणि मानवाची वास्तविकता\nइस्लामचा सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता\nमोक्ष प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य\nइस्लाम शांती आणि विकासासाठी\nआज मानवजातीला शांततेची गरज\nतुटणारी नाती, विखुरलेले कुटुंब हाच का स्त्री सन्मान \nआदर्श समाजाची निर्मिती का व कशी\nराजसमन्द : भयंकर अपराध आणि भितीदायक घृणा\nजेरुसलेम : नेत्यान्याहू विरूद���ध ट्रम्प\nचौकशी यंत्रणेची ‘टूजी’ फजिती\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nइंटरपोलने डॉ. जाकीर नाईक यांच्याविरूद्धची रेड कॉर्...\nमहाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nमुस्लिम बंधुत्वाची नाळ जगातील मानवतेशी\nमेरा देश बदल रहा है\nअहमदनगर येथील एक आदर्श इस्लामी लग्नसोहळा\nपत्रकारांवरील हल्ल्यात जगात भारताचा 136 वा नंबर\nविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उर्दूचा प्रश्‍न निका...\nमोहम्मद अली गार्ड : समर्पित कार्यकर्त्याचे संघर्षश...\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_91.html", "date_download": "2022-05-25T03:28:07Z", "digest": "sha1:HGHLWV4Z2ZQAKLPH6SBGVNGMC2QYNGVQ", "length": 10324, "nlines": 107, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर ब���तम्या\nबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई ( १७ नोव्हेंबर ) : दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वांसाठी स्फूर्ती देणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वाटचालीमध्ये त्यांनी ठसा उमटवला. सर्वांना प्रेरणा मिळेल, असे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सर्व त्या मान्यता दिल्या असून पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाच्या निर्मितीमध्ये शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले\nमहापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार संजय राऊत,चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, आनंदराव अडसूळ, पुनम महाजन, आमदार सुनील राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.\nदिवंगत बाळासाहेबांनी समाजातील तळागाळातल्या माणसाला जागृत करुन त्याला नेतृत्व दिले, मोठे केले,असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांनंतरही त्यांचे विचार कायम रुजावेत, यासाठी त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाची संकल्पना उभी राहिली. त्यांचे यथोचित असे स्मारक मुंबईत व्हावे अशी राज्यातील सर्व घटकांची इच्छा होती. त्यानुसार महापौर बंगला येथे हे स्मारक उभे राहण्यासाठी सर्व प्रकारची मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक तेथे कायद्यात बदल करण्यात आले. पर्यावरणाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. समाजाला प्रेरणा देणारे सुंदर असे त्यांचे स्मारक येथे उभारले जाणार आहे. स्मारकाची निर्मिती ट्रस्टच्या माध्यमातून होणार असली तरी र���ज्य शासन या स्मारकाच्या निर्मितीमध्ये आवश्यक ती सर्व मदत करेल, असेही ते म्हणाले.\nआजच्या डिजिटल युगात बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात आणि त्यांच्या जीवनपटासंदर्भात सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी चांगले संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि ऊर्जा जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.\nशिवसेनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी रुपये\nयावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे स्वत: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधिंनी मानधनातून एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश ‘मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी’साठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वजण आहोत असा संदेश या माध्यमातून जाईल, असेही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.\nबाळासाहेबांच्या मनात शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड संवेदना होती. हीच संवेदना जिवंत ठेऊन राज्य शासन शेतकऱ्याला संपूर्ण संकटातून बाहेर काढून शाश्वत शेतीकडे नेण्याचा संकल्प करत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2020/02/", "date_download": "2022-05-25T04:55:03Z", "digest": "sha1:BSQQTXMF7WBFFACPUJJFD2WAIXSZXNSO", "length": 9572, "nlines": 137, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: फेब्रुवारी 2020", "raw_content": "\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पत्रकार, पोलीस तपास, बातम्या\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:४३ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पोलीस तपास, बातम्या, विनयभंग\nरिक्षात विसरलेले दागिने केले परत\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:५८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पोलीस तपास, बातम्या, रिक्षात विसरलेले दा���िने\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंब�� तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/sawan-somvar-shubhechha-marathi-wishes/", "date_download": "2022-05-25T04:55:37Z", "digest": "sha1:HSLC2QPQNCQOXOXCKJ4UFDAUO6NJ453S", "length": 15276, "nlines": 250, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "सावन सोमवार हार्दिक शुभेच्छा – Sawan Somvar Shubhechha Marathi Wishes", "raw_content": "\n1 सावन सोमवार शुभेच्छापत्रे\n2 सावन सोमवार हार्दिक शुभेच्छा\n3 सावन सोमवार शुभेच्छा संदेश\n5 सावन सोमवार शुभेच्छा संदेश\n7 सावन सोमवार शुभकामना पत्र\n10 सावन सोमवार शुभेच्छा मराठी\n11 सावन सोमवार पाडव्याच्या शुभेच्छा\nSawan somvar 2020: हिंदू कैलेंडर में श्रावण मास भगवान शिव को समर्पित है भगवान शिव का आशीर्वाद पाने के लिए पूरे महीने को शुभ माना जाता है भगवान शिव का आशीर्वाद पाने के लिए पूरे महीने को शुभ माना जाता है भगवान शिव को प्रसन्न करने के लिए भक्त श्रावण मास के दौरान विभिन्न व्रत रखते हैं भगवान शिव को प्रसन्न करने के लिए भक्त श्रावण मास के दौरान विभिन्न व्रत रखते हैं श्रावण मास को उत्तर भारतीय राज्यों में सावन माह के रूप में भी जाना जाता है श्रावण मास को उत्तर भारतीय राज्यों में सावन माह के रूप में भी जाना जाता है श्रावण मास के दौरान पड़ने वाले सभी सोमवार या सोमवार व्रत के लिए बहुत शुभ माने जाते हैं और श्रवण सोमवार या सावन सोमवार व्रत के रूप में जाने जाते हैं श्रावण मास के दौरान पड़ने वाले सभी सोमवार या सोमवार व्रत के लिए बहुत शुभ माने जाते हैं और श्रवण सोमवार या सावन सोमवार व्रत के रूप में जाने जाते हैं कई भक्त सावन महीने के पहले सोमवर से सोलह सोमवार या सोलह सोमवारी उपवास करते हैं\nशक्ती बंधू भक्तीमध्ये आहे, जगात सामर्थ्य आहे, त्रिलोकमध्ये आहे,\nज्याची आज त्या शिवाजींनी चर्चा केली आहे .. पावसाळ्याच्या दुसर्‍या सोमवारी अभिनंदन.\nशिवाच्या निरुपयोगी नावाची काळजी करू नका,\nशिव आपले कार्य करतील, शिव, शिव तू तुझे काम करशील\nसावन सोमवार हार्दिक शुभेच्छा\nमाझी स्थिती लहान आहे, परंतु मन ही माझी शिवाला आहे,\nमी असे करीन कारण मी मद्यपी आहे. ओम नमः शिवाय\nजेव्हा अध्यात्म तीव्रतेत असते, प्रेमाची शुद्धता आपल्या सभोवताल\n तुम्हाला भगवान शिव वरदान नक्कीच मिळेल\nहृदय जीवन लवकरच मिळेल श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा\nसावन सोमवार शुभेच्छा संदेश\nभगवान भगवान भोलेनाथ, मी तुम्हाला या जगातील सर्व\nलोकांसाठी प्रार्थना करतो. कृपया प्रत्येकास आनंद, शांती\nआणि बर्‍याच स्मित द्या. ओम नमः शिवाय\nभगवान शिव आपल्याला आणि आपल्या परिवारास\nश्रावण महिन्याच्या शुभ महिन्यात आशीर्वाद देवो \nशिवची शक्ती, भोळ्याभावांची भक्ती, आनंद द्या, तुमच्या जीवनाच्या\nप्रत्येक चरणात महादेवाच्या कृपेने तुम्हाला आशीर्वाद देवो. वसंत शुभेच्छा\nशक्ती बंधू भक्तीत आहे, जगात शक्ती आहे, त्रिलोकमध्ये आहे,\nहा शिव महिना आहे. ओम नामा शिवाय जय भोले नाथ\nसावन सोमवार शुभेच्छा संदेश\nबेसन की रोटी, नेमू लोणचे, मित्रांनो, शुभेच्छा, प्रियजनांचा,\nसावनचा पाऊस, कुणाची वाट पहात, शुभेच्छा, शिव सावन सोमवार\nमंदिराची घंटा, आरती थाळी, नदीकाठी सूर्याची लाली,\nजीवनासाठी बाहेरचा आनंद, सोमवारी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.\nशिवशक्ती, भोळ्याभावांची भक्ती, आनंदाचे आशीर्वाद, आपल्या जीवनाच्या\nप्रत्येक चरणात महादेवाच्या कृपेने तुम्हाला आशीर्वाद देवो.\nपी के भंग जमा लो रंग जिंदगी बाटे खुशीयो के संग लेकर नाम शिव\nभोले का दिल में भर लो शिवरात्र की उमंग.\nआपके साभि प्रियजोन को शुभ महादेव सावन पर्व\nसावन सोमवार शुभकामना पत्र\nश्रावण महिन्याच्या या पवित्र वेळी भगवान शिव आणि माता\nशक्ती यांचे हे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो हीच शुभेच्छा.\nभगवान भगवान भोलेनाथ, मी तुम्हाला या जगातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो.\nकृपया प्रत्येकास आनंद, शांती आणि बर्‍याच स्मित द्या. ओम नमः शिवाय\nजेव्हा अध्यात्म तीव्रतेत असते, प्रेमाची शुद्धता आपल्या सभोवताल असते\nतुम्हाला भगवान शिव वरदान नक्कीच मिळेल आपले हृदय जीवन लवकरच मिळेल\nजेव्हा अध्यात्म तीव्रतेत असते, प्रेमाची शुद्धता आपल्या सभोवताल असते\nतुम्हाला भगवान शिव वरदान नक्कीच मिळेल आपले हृदय जीवन लवकरच मिळेल\nआपण एकटे आहात याचा विचार कधीच केला नाही, जरी कुणीही\nआपला हात धरला नाही तरी भगवान शिव तुम्हाला तेज देतील,\nतुझ्या नावाने चंद्र प्रकाशेल. श्रावण सोमवार हार्दिक शुभेच्छा\nहे सात सावन, शिवांचे आशीर्वाद, शिवभक्ती, शिवाचे धैर्य, शिवांचा त्याग,\nशिवची संगती, शिवची शक्ती, शिवांचा अभिमान, जय शिवचा शंभू\nसावन सोमवार शुभेच्छा मराठी\nशिव की महिमा अपरामपर शिव करते सब उधार,\nउन्की कृपा हम सब सदा बानी रहे, और भोले शंकर\nहमारे जीवन मुझे खुशी ही खुशी भर दे. ओम नमः शिवाय\n7 वर विश्वास, 7 वर विश्वास, कृपया तुम्ही सर्वांनी, ��गवान भोलेनाथ\nपवित्र मान्सूनच्या पहिल्या सोमवारी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nसावन सोमवार पाडव्याच्या शुभेच्छा\nओम नमः शिवाय: शिव श्रावण महिन्याच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेव भोले नाथ आपले जीवन आनंदाने भरू दे\nफिकरच्या मृत्यूनंतर करुंना जागा का शोधावी \nजिथे माझ्या महादेवाचे भाग्य असेल तिथे माझा आत्मा मिळेल.\nसावन के दूसरा सोमवार की शुभकामनाएं – Sawan Second Somwar Wishes in Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2021/10/04/solapur-district-first-day-school/", "date_download": "2022-05-25T03:05:04Z", "digest": "sha1:JDJ2R7CPH6EWBNXZG3I2YZJCPPY5ZRRT", "length": 16136, "nlines": 150, "source_domain": "surajyadigital.com", "title": "शाळेच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील 2500 शाळा सुरू - Surajya Digital", "raw_content": "\nशाळेच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील 2500 शाळा सुरू\nसोलापूर : राज्य शासनाने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल अठरा महिन्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.\nसीईओंनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. स्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, गटविकास अधिकारी राहुल देसाई, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शाळेचे मुख्याध्यापक कौलगी व शिक्षक वृंद उपस्थित होते.\nशाळेच्या आवारात सीईओ स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वामी यांनी सांगितले की, कोरोनाची रूग्णसंख्या असल्याने पंढरपूर, माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यातील 50 गावातील शाळा सुरू नाहीत. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व खाजगी माध्यमिक व प्राथमिक (शहरी, ग्रामीण आणि नागरी) अशा 2549 शाळा आहेत. त्यापैकी 2500 शाळा सुरू झाल्या आहेत. उर्वरित शाळा 10 ऑक्टोबरपासून सुरू होतील. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग आज सुरू झाले. शाळा परिसरात हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असून आजचा दिवस हा शिक्षण उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. व���द्यार्थी, पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला.\nसोलापूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 58 हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 48 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासनाच्या निर्देशानुसार एका बेंचवर एक अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवसाआड विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. सुरू झालेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती होती. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम शाळा बंद असताना लोकसहभागातून राबविल्याने सव्वा दोन हजार शाळा स्वच्छ झाल्या आहेत.\nतुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध\nसीईओ स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यांनी वर्गात कोविडविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी व उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी शाळेला स्वामी यांनी भेटी देऊन आढावा घेतला.\nयावेळी होटगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हत्याळीकर, उपशिक्षक पतंगे, सय्यद,ठाकूर, उपशिक्षिका कुलकर्णी, ढंगे, वनस्कर, जगताप, मजरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सुरवसे, पदवीधर शिक्षक शकीला इनामदार, प्रकाश राज शेट्टी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, केंद्रप्रमुख सी.रा. वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी आदी उपस्थित होते.\nमोहोळ तालुक्यातील एकुरके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्साहात सुरू झाली आहे. पाचवी ते आठवी एकूण पट 105 तर एकूण उपस्थिती 99 होती. शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने मुलांचे गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत केले. यावेळी मुलांची थर्मामीटरने तपासणी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत कोल्हाळ, उपसरपंच पृथ्वीराज ढवण, अण्णासाहेब साठे, रमेश ढवण, बापू कारंडे, मुख्याध्यापक सुधाकर काशीद, उपशिक्षक नंदकुमार भडकवाड, प्रफुल्ल शेटे, राजेंद्र मोटे, भागवत वाघ, सुभाष कल्याणी आदी उपस्थित होते.\n– एकूण शाळा 2549 सुरू शाळा 2500 पैकी 1923 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी ग्रामीण.\n– 305 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शहरी.\n– 272 प्राथमिक, माध्यमिक व खाजगी नागरी. एवढ्या शाळा सुरू झाल्या आहेत.\nमाढ्यात लिपिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; बार्शीत सास-याने सुनेला कात्रीने भोसकली\nदेशामध्ये पहिल्यांदाचा ड्रोनद्वारे कोरोना लसीचे केले वितरण\nदेशामध्ये पहिल्यांदाचा ड्रोनद्वारे कोरोना लसीचे केले वितरण\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1045/", "date_download": "2022-05-25T03:28:01Z", "digest": "sha1:7ZVE2LKOU6BD6Y3H5ITNMNLXXX23U3A6", "length": 7842, "nlines": 105, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "नुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे सामनेर ग्रामपंचायत सदस्य विजय झालेले मुकेश सोनं कुळ यांचा सह समाज बांधव सत्कार करताना | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome खान्देश नुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे सामनेर...\nनुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे सामनेर ग्रामपंचायत सदस्य विजय झालेले मुकेश सोनं कुळ यांचा सह समाज बांधव सत्कार करताना\nनुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे यांचा सत्कार करताना पाचोरा येथील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस माननीय श्री आबा साहेब भागवत महाल पुरे पाचोरा नगरपालिका उपनगराध्यक्ष माननीय श्री शरद भाऊ पाटे सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले सेक्रेटरी अशोक आप्पा बागड व सचिन येवले\nनुकत्याच सामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य पदी निवडणुकीत विजय झालेले मुकेश सोनं कुळ यांचा सत्कार करताना समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री आबासाहेब भागवत महाल पुरे पाचोरा नगरपालिका उपनगराध्यक्ष श्री शरद भाऊ पाटे सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले सेक्रेटरी अशोक आप्पा बागड व सचिन येवले\nनुकतेच लोहटार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सौ मनीषाताई संजय मालपुरे सामनेर ग्रामपंचायत सदस्य ��िजय झालेले मुकेश सोनं कुळ यांचा सह समाज बांधव सत्कार करताना\nPrevious articleता.जामनेर- पहुर पासून जवळ पाच किलोमीटरवर औरंगाबाद रस्त्यावर हिवरी फाट्यावर मोटारसायकलला समोरून येणाऱ्या कारने धडक तीनजन गंभीर\nNext articleजय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गोंदेगाव शाखेतर्फे विमा पॉलिसी व केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/lecture-at-rana-college-on-the-harmful-effects-of-chemical-dyes-amravati-marathi-news-129533014.html", "date_download": "2022-05-25T03:35:05Z", "digest": "sha1:FCB5SVYZRUBOH3OZXD6THMBFFJF3YT6V", "length": 4819, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रासायनिक रंगांच्या दुष्परिणामावर राणा महाविद्यालयामध्ये व्याख्यान | Lecture at Rana College on the harmful effects of chemical dyes | amravati marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्याख्यान:रासायनिक रंगांच्या दुष्परिणामावर राणा महाविद्यालयामध्ये व्याख्यान\nबडनेरा येथील नारायणराव राणा महाविद्यालयाच्या भूगोल विभागाद्वारे धूलिवंदनानिमित्त ‘रासायनिक रंग व त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर जनजागृती करण्यात आली. भूगोल विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी रासायनिक रंग व त्याचे दुष्परिणाम तसेच नैसर्गिक रंगाचा वापर व नैसर्गिक रंगाचे स्त्रोत याविषयी माहिती देवून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय न करता होळी साजरी करण्याचे आवाहन केले. रासायनिक रंग व त्याचे दुष्परिणाम तसेच नैसर्गिक रंगाचा वापर व त्यांचे स्त्रोत याविषयी लहान मुले व नागरिकांमध्ये जनजागृती केली.\nत्यासाठी एक विशेष पत्रक तयार करून ते वितरणाची जबाबदारी विद्यार्थांना देण्यात आली. प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थांना पत्रकाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिल चाळ, बस स्थानक, नवीवस्ती, जुनी वस्ती, बडनेरा पेट्रोल पंप, नांदुरा खुर्द, लोणी टाकळी, जळू, जनुना, जावरा, अंजनगाव बारी अशा अनेक ठिकाणी पत्रकांचे वाटप केले. या प्रसंगी डॉ. खुशाल अळसपुरे, डॉ. कल्पना मेहरे, डॉ. संगीता भांगडिया- मालानी, डॉ. संतोष बनसोड, डॉ. अंजली चेपे, डॉ. सचिन होले, डॉ. हर्षल निंभोरकर, प्रा. सतीश खोडे, प्रा. मनीष भडांगे, प्रा. हेमंत बेलोकार, प्रा. माधुरी म्हस्के, प्रशांत कठाळे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/hurry-to-finish-the-road-work-to-balance-the-expenses-marathi-news-129538000.html", "date_download": "2022-05-25T03:47:14Z", "digest": "sha1:3UPLI5GKQUNJYQEWQ2RHLJHWVRTH5SJQ", "length": 7800, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "खर्चाचा ताळेबंद साधण्यासाठी रस्तेकाम संपवण्याचीच घाई ... | Hurry to finish the road work to balance the expenses ... |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमार्चअखेर:खर्चाचा ताळेबंद साधण्यासाठी रस्तेकाम संपवण्याचीच घाई ...\n‘प्रशासकराज’मध्ये कामे उरकण्यावर भर, दर्जाचे काय\nआर्थिक वर्षाअखेरच्या आधी खर्चाचे ताळेबंद साधण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. रस्तेकाम ३१ मार्चअखेर संपण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. या गडबडीत कामाचा दर्जा खालावत असून त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.\nमहापालिकेच्या प्रत्येक झोनच्या माध्यमातून रस्त्याचे कामे केली जात आहेत. रस्त्याची कामे करत असताना जेव्हा खडी अंथरण्यात आली त्यावर मुरुम टाकला जातो. मुरुम टाकल्यानंतर त्यावर पाणी मारून रोलर फिरवणे महत्त्वाचे आहे. पाणी व्यवस्थित मारले जात नाही आणि रोलर नावाला फिरवले जात आहे. त्यामुळे त्यामध्ये मजबुतीकरण येत नाही. रोलर झाल्यानंतर त्यावर डांबर आणि त्यावर खडी आणि नंतर डांबर मिश्रीत खडी टाकली जाते. प्रत्येक खडीनंतर रोलर फिरवणे आवश्यक आहे. यानंतर पांढरी भुकटी टाकली जाते. जर रस्ता कॉँक्रिट करायचे असेल तर जेव्हा मुरुम टाकला जातो त्यावर रोलर फिरवून नंतर कॉँक्रिटीकरण केले जाते. अक्कलकोट रोड विनायक नगर, जुने विडी घरकुल, जुळे साेलापूर, विजापूर रोड आदी ठिकाणी अशा प्रकारे दर्जा सांभाळला जात नसल्याचे दिसत आहे. झोनकडून कामाची पाहणी नाही\nरस्त्याचे काम करत असताना महापालिका झोनचे कनिष्ठ अभियंता यांनी येऊन पाहणी करणे गरजेचे आहे. परंतु रस्त्याचे पूर्ण काम होईपर्यंत कोणीही फिरकत नाही. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. नंतर बिल अदा करताना रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दर्जा चांगला असल्याचे प्रमाण झोन मार्फत दिलेल जाते.\nडांबरी रस्त्यावर पाणी मारू नये\nडांबरी रस्त्याचे काम झाल्यानंतर त्यावर निदान आठ ते दहा दिवस पाणी मारू नये. परंतु हे तांत्रिक कारण कोणालाही माहीत नसल्यामुळे रस्त्याचे काम होताच नागरिक नेहमीप्रमाणे दरराेज सकाळी पाण्याचा सडा मारतात. त्यामुळे ते पाणी झिरपले जाते आणि रस्त्याच्या कामाचे नुकसान होते. त्यासाठी ज्या ठिकाणी काम केले जाते त्याठिकाणी मनपा किंवा मक्तेदारांनी नागरिकांना माहिती देणे आवशयक आहे.\nजाते. जर रस्ता कॉँक्रिट करायचे असेल तर जेव्हा मुरुम टाकला जातो त्यावर रोलर फिरवून नंतर कॉँक्रिटीकरण केले जाते. अक्कलकोट रोड विनायक नगर, जुने विडी घरकुल, जुळे सोलापूर, विजापूर राेड आदी ठिकाणी अशा प्रकारे दर्जा सांभाळला जात नसल्याचे दिसत आहे.\nप्रत्येक विकासकामाचा दर्जा हा राखलाच पाहिजे आणि सर्व कामे शास्त्रीय पद्धतीने होणे खूप गरजेचे आहे. याबाबत उद्याच सर्व झोन अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांची बैठक बोलावून त्यांना सूचना करू. तसेच डांबरीकरण रस्त्याचे काम झाल्यानंतर नागरिकांनी त्या रस्त्यावर किमान पंधरा दिवस पाण्याचा सडा मारू नये. दररोजची वाहतूक सुरू ठेवावी. पाणी मारल्यामुळे रस्त्याचा दर्जा टिकणार नाही.’’ संदीप कारंजे, नगरअभियंता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/wealth-of-up-mlas-up-assembly-elections-9-rich-candidates-lose-366-crorepati-mla-joining-house-129519313.html", "date_download": "2022-05-25T03:08:05Z", "digest": "sha1:7CO7XLA5RFYZW42HJY25Y4YLG4G5RWRT", "length": 12460, "nlines": 216, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "टॉप 10 पैकी 9 श्रीमंत उमेदवार पराभूत, 366 कोट्यधीश सभागृहात जाणार, 30 आमदारांवर 3 कोटीं��ून जास्तीचे कर्ज | Wealth Of UP MLAs । UP Assembly Elections । 9 Rich Candidates Lose । 366 Crorepati Candidates Joining House - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nUP विधानसभेत धनाढ्यांचा बोलबाला:टॉप 10 पैकी 9 श्रीमंत उमेदवार पराभूत, 366 कोट्यधीश सभागृहात जाणार, 30 आमदारांवर 3 कोटींहून जास्तीचे कर्ज\nलेखक: राजेश साहू2 महिन्यांपूर्वी\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर हे स्पष्ट झाले आहे की, यावेळी 403 आमदारांपैकी 366 आमदार कोट्यधीश आहेत. यामध्ये सपाचे 111 आमदार आणि भाजपचे 233 आमदार कोट्यधीश आहेत. 37 आमदार असे आहेत ज्यांची संपत्ती 1 कोटींपेक्षा कमी आहे. यामध्ये 23 आमदार तर असे आहेत, ज्यांची संपत्ती 50 लाख ते 1 कोटींच्या दरम्यान आहे. फक्त दोनच आमदार असे आहेत ज्यांची संपत्ती 10 लाखांपेक्षा कमी आहे. सर्वच कोट्यधीश उमेदवार विजयी झालेत असे नाही. निवडणुकीत 1734 कोट्यधीश उमेदवार होते, मात्र केवळ 366 उमेदवारांना विजय मिळाला.\nटॉप 10 श्रीमंत उमेदवारांपैकी 9 उमेदवार पराभूत झाले. असे 30 आमदार आहेत ज्यांच्यावर 3 कोटींहून अधिकचे कर्ज आहे. आज समजून घेऊयात आमदारांच्या पैशांचा गुणाकार...\nसर्वप्रथम जिंकलेल्या 10 श्रीमंत आमदारांची नावे\nमेरठ कॅंटमधील भाजप उमेदवार अमित अग्रवाल यांची एकूण संपत्ती 148 कोटी आहे. मुरादाबाद ग्रामीण मतदारसंघातून मोहम्मद नासीर सपाच्या तिकिटावर विजयी झाले. नासिर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 60 कोटी असल्याचे जाहीर केले आहे. बसपचे एकमेव विजयी आमदार उमाशंकर सिंह यांच्याकडे ५४ कोटींची संपत्ती आहे. खालील टेबलवरून टॉप 10 श्रीमंत आमदारांची संपत्ती जाणून घ्या.\nसर्वाधिक पैसे घेऊन निवडणुकीत उतरलेल्या 10 पैकी 9 जणांचा पराभव\nनवाब काजील अली खान हे या विधानसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांची एकूण संपत्ती 269 कोटी रुपये आहे. याशिवाय ओवैसी यांच्या AIMIM पक्षाचे उमेदवार शाह आलम ऊर्फ ​​गुड्डू जमाली यांच्याकडे 195 कोटींची संपत्ती आहे. सुप्रिया आरोन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 147 कोटी आहे. हे सर्व उमेदवार पराभूत झाले.\nनवाब काजिल अली खान\nशाह आलम ऊर्फ गुड्डु जमाली\nसपा आमदारावर 23, तर बसपा आणि भाजप आमदारावर 13-13 कोटींचे कर्ज\nजलालपूर मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर विजयी झालेल्या राकेश पांडे यांच्यावर 23.22 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मथुरा कॅन्टमधून आमदार झालेल��� अमित अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर 13.29 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि बसपचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांच्यावरही 13.02 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एकूण 30 आमदारांवर 3 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. सर्वात मोठ्या 10 कर्जबाजारी आमदारांचे कर्ज पाहा.\n114 आमदारांवर एक रुपयाचेही कर्ज नाही\nनिवडणुकीत विजयी झालेल्यांमध्ये 114 आमदार असे आहेत ज्यांच्यावर एका रुपयाचेही कर्ज नाही. यामध्ये आझम खान, सपा आघाडीच्या नाहिद हसन यांच्यासह 35 नावांचा समावेश आहे. भाजप आघाडीच्या 76 नावांमध्ये ब्रिजेश पाठक, आशुतोष टंडन, असीम अरुण यांचा समावेश आहे. बाहुबली आमदार रघुराज प्रताप सिंह ऊर्फ ​​राजा भैय्या कुंडा आणि काँग्रेस आमदार आराधना मिश्रा ऊर्फ ​​मोना आणि वीरेंद्र चौधरी यांच्यावरही कर्ज नाही.\nटॉप 10 खटले असलेले सर्व उमेदवार सपाचे, 6 जणांवर कोणतेही कर्ज नाही\nरामपूरमधून आमदार निवडून आलेले आझम खान यांच्यावर 87 गुन्हे दाखल आहेत. त्यांची संपत्ती 6 कोटी आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझमवर 43 गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. सरधानातून आमदार निवडून आलेले अतुल प्रधान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच्यावर 38 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरही कर्ज नाही. अनिल कुमार त्रिपाठी यांनी 11व्या क्रमांकावर असलेल्या भाजप आघाडीच्या निषाद पक्षाकडून मेहदवालची जागा जिंकली. त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर 3.48 कोटी रुपयांचे कर्ज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s070.htm", "date_download": "2022-05-25T04:31:19Z", "digest": "sha1:VGJPG2MA5L3HVY7YYRZSKDWE7YZEL2YX", "length": 78741, "nlines": 1577, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड - ॥ सप्ततितमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ सप्ततितमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nहनुमता देवान्तक त्रिशिरसोर्वधो, नीलेन महोदरस्य, ऋषभेण महापार्श्वस्य च वधः -\nहनुमानाद्वारा देवांतक आणि त्रिशिराचा, नील द्वारा महोदराचा तसेच ऋषभ द्वारा महापार्श्वाचा वध -\nनरान्तकं हतं दृष्ट्‍वा चुक्रुशुर्नैर्ऋतर्षभाः \nदेवान्तकस्त्रिमूर्धा च पौलस्त्यश्च महोदरः ॥ १ ॥\nनरांतक मारला गेलेला पाहून देवांतक, पुलस्यनंदन त्रिशिरा आणि महोदर - हे श्रेष्ठ राक्षस हाहाकार करु लागले. ॥१॥\nआरूढो मेघसंकाशं वारणेन्द्रं महोदरः \nवालिपुत्रं महावीर्यं अभिदुद्राव वीर्यवान् ॥ २ ॥\nमहोदराने मेघासमान गजराजावर बसून महापराक्रमी अंगदावर मोठ्या वेगाने हल्ला चढवला. ॥२॥\nभ्रातृव्यसनसन्तप्तः तदा देवान्तको बली \nआदाय परिघं दीप्तं अङ्‌गदं समभिद्रवत् ॥ ३ ॥\nभाऊ मारला गेल्याने संतप्त झालेल्या बलवान् देवांतकाने भयानक परिघ हातात घेऊन अंगदावर आक्रमण केले. ॥३॥\nआस्थाय त्रिशिरा वीरो वालिपुत्रमथाभ्ययात् ॥ ४ ॥\nयाप्रकारे वीर त्रिशिरा उत्तम घोडे जुंपलेल्या सूर्यतुल्य तेजस्वी रथावर बसून वालिकुमाराचा सामना करण्यासाठी आला. ॥४॥\nवृक्षमुत्पाटयामास महाविटपमङ्‌गदः ॥ ५ ॥\nदेवान्तकाय तं वीरः चिक्षेप सहसाऽङ्‌गदः \nमहावृक्षं महाशाखं शक्रो दीप्तमिवाशनिम् ॥ ६ ॥\nदेवतांचा दर्प दलन करणार्‍या त्या तीन्ही निशाचरपतिंनी आक्रमण करूनही वीर अंगदाने विशाल शाखांनी युक्त एक वृक्ष उपटला आणि जसा इंद्र प्रज्वलित वज्राचा प्���हार करतात त्याप्रकारे वालिकुमारांनी मोठ मोठ्या शाखांनी युक्त असलेला तो वृक्ष एकाएकी देवांतकावर फेकून मारला. ॥५-६॥\nस वृक्षं कृत्तमालोक्य उत्पपात तदाऽङ्‌गदः ॥ ७ ॥\nस ववर्ष ततो वृक्षान् शैलांश्च कपिकुञ्जरः \nतान् प्रचिच्छेद संक्रुद्धः त्रिशिरा निशितैः शरैः ॥ ८ ॥\nपरंतु त्रिशिराने विषधर सर्पांसमान भयंकर बाण मारून त्या वृक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले. वृक्ष खण्डित झालेला पाहून कपिकुंजर अंगदांनी तात्काळ आकाशात उडी मारली आणि त्रिशिरावर वृक्षांची आणि शिलांची वृष्टि करू लागले. परंतु क्रोधाविष्ट त्रिशिराने तीक्ष्ण बाणांच्या द्वारे त्यांनाही तोडून टाकले. ॥७-८॥\nपरिघाग्रेण तान् वृक्षान् बभञ्ज च महोदरः \nत्रिशिराश्चाङ्‌गदं वीरं अभिदुद्राव सायकैः ॥ ९ ॥\nमहोदराने आपल्या परिघाच्या अग्रभागाने त्या वृक्षांना मोडून-तोडून टाकले. त्यानंतर सायकांची वृष्टि करत त्रिशिराने वीर अंगदावर हल्ला केला. ॥९॥\nगजेन समभिद्रुत्य वालिपुत्रं महोदरः \nजघानोरसि संक्रुद्धः तोमरैर्वज्रसंनिभैः ॥ १० ॥\nत्याच बरोबर कुपित झालेल्या महोदराने हत्तीच्या द्वारा आक्रमण करून वालिकुमाराच्या छातीवर वज्रतुल्य तोमरांचा प्रहार केला. ॥१०॥\nदेवान्तकश्च संक्रुद्धः परिघेण तदाऽङ्‌गदम् \nउपगम्याभिहत्याशु व्यपचक्राम वेगवान् ॥ ११ ॥\nयाप्रकारेच देवांतकही अंगदाच्या निकट येऊन अत्यंत क्रोधपूर्वक परिघाच्या द्वारा त्याच्यावर आघात करून तात्काळ वेगाने तेथून दूर निघून गेला. ॥११॥\nस त्रिभिर्नैर्ऋतश्रेष्ठैः युगपत् समभिद्रुतः \nन विव्यथे महातेजा वालिपुत्रः प्रतापवान् ॥ १२ ॥\nत्या तीन्ही प्रमुख निशाचरांनी एकाच वेळी हल्ला केला होता तरीही महातेजस्वी आणि प्रतापी वालिकुमार अंगदांच्या मनात जराही व्यथा झाली नाही. ॥१२॥\nस वेगवान् महावेगं कृत्वा परमदुर्जयः \nतलेन समभिद्रुत्य जघानास्य महागजम् ॥ १३ ॥\nते अत्यंत दुर्जय आणि फार वेगशाली होते. त्यांनी महान् वेग प्रकट करून महोदराच्या महान् गजराजावर आक्रमण केले आणि त्याच्या मस्तकावर जोराने थप्पड मारली. ॥१३॥\nतस्य तेन प्रहारेण नागराजस्य संयुगे \nपेततुर्नयने तस्य विननाद स कुंजरः ॥ १४ ॥\nयुद्धस्थळी त्यांच्या त्या प्रहाराने गजराजाचे दोन्ही डोळे निघून पृथ्वीवर पडले आणि तो तात्काळ मरून पडला. ॥१४॥\nविषाणं चास्य निष्कृष्य वालिपुत्रो महाबलः \nदेवान्तकमभिद्रुत्य ताडयामास संयुगे ॥ १५ ॥\nनंतर महाबली वालिकुमारांनी त्या हत्तीचा एक दात उपटला आणि युद्धस्थळी धावत जाऊन त्याचे द्वारा देवांतकावर प्रहार केला. ॥१५॥\nस विह्वलस्तु तेजस्वी वातोद्‌धूत इव द्रुमः \nलाक्षारससवर्णं च सुस्राव रुधिरं महत् ॥ १६ ॥\nतेजस्वी देवांतक त्या प्रहाराने व्याकुळ झाला आणि वार्‍याने हलणार्‍या वृक्षाप्रमाणे कापू लागला. त्याच्या शरीरांतून लाक्षारसाप्रमाणे रक्ताचा महान् प्रवाह वाहू लागला. ॥१६॥\nअथाश्वास्य महातेजाः कृच्छ्राद् देवान्तको बली \nआविध्य परिघं वेगाद् आजघान तदाऽङ्‌गदम् ॥ १७ ॥\nत्यानंतर महातेजस्वी बलवान् देवांतकाने मोठ्या कष्टाने स्वतःला संभाळून परिघ उचलला आणि तो वेगपूर्वक फिरवून अंगदावर फेकून मारला. ॥१७॥\nजानुभ्यां पतितो भूमौ पुनरेवोत्पपात ह ॥ १८ ॥\nत्या परिघाचा आघात खाऊन वानर राजकुमार अंगदांनी भूमीवर गुडघे टेकले. पण तात्काळच उठून ते वरच्या बाजूस उडाले. ॥१८॥\nघोरैर्हरिपतेः पुत्रं ललाटेऽभिजघान ह ॥ १९ ॥\nते वर उडी मारत असता त्रिशिराने तीन सरळ जाणारे भयंकर बाण मारून त्यांचे द्वारा वानर राजकुमाराच्या ललाटावर प्रहार केला. ॥१९॥\nहनुमानपि विज्ञाय नीलश्चापि प्रतस्थतुः ॥ २० ॥\nत्यानंतर अंगदांना तीन प्रमुख निशाचरांनी घेरले आहे असे जाणून हनुमान् आणि नीलही त्यांच्या सहाय्याकरिता पुढे सरसावले. ॥२०॥\nततश्चिक्षेप शेलाग्रं नीलस्त्रिशिरसे तदा \nतद् रावणसुतो धीमान् बिभेद निशितैः शरैः ॥ २१ ॥\nत्यासमयी नीलाने त्रिशिरावर एक पर्वतशिखर फेकले, परंतु त्या बुद्धिमान् रावणपुत्राने तीक्ष्ण बाण मारून त्याला फोडून टाकले. ॥२१॥\nसविस्फुलिङ्‌गं सज्वालं निपपात गिरेः शिरः ॥ २२ ॥\nत्याच्या शेकडो बाणांनी विदीर्ण होऊन त्याची एक एक शिला विखरून गेली आणि ते पर्वतशिखर आगीच्या ठिणग्या आणि ज्वाळांसह पृथ्वीवर पडले. ॥२२॥\nस विजृम्भितमालोक्य हर्षाद् देवान्तको बली \nपरिघेणाभिदुद्राव मारुतात्मजमाहवे ॥ २३ ॥\nआपल्या भावाचा वाढता पराक्रम पाहून बलवान् देवांतकाला फार हर्ष झाला आणि त्याने परिघ घेऊन युद्धस्थळी हनुमानावर हल्ला केला. ॥२३॥\nआजघान तदा मूर्ध्नि वज्रकल्पेन मुष्टिना ॥ २४ ॥\nत्याला येताना पाहून कपिकुंजर हनुमानांनी उडी मारुन आपल्या वज्रासारख्या मूठीने त्याच्या डोक्यावर मारले. ॥२४॥\nशिरसि प्राहरनद् वीरः तदा वायुसुतो बली \nनादेनाकम्पयच्चैव राक्षसान् स महाकपिः ॥ २५ ॥\nबलवान् वायुकुमार महाकपि हनुमानाने त्यासमयी देवांतकाच्या मस्तकावर प्रहार केला आणि आपल्या भीषण गर्जनेने राक्षसांना कंपित करून टाकले. ॥२५॥\nगतासुरुर्व्यां सहसा पपात ॥ २६ ॥\nत्यांच्या मुष्टिप्रहाराने देवांतकाचे मस्तक फुटून गेले आणि त्याचे पीठ झाले. दात, डोळे आणि लांब जीभ बाहेर निघाली, तसेच तो राक्षस राजकुमार प्राण-शून्य होऊन एकाएकी पृथ्वीवर कोसळला. ॥२६॥\nववर्ष नीलोरसि बाणवर्षम् ॥ २७ ॥\nराक्षस-योद्धांमधील प्रमुख महाबली देवद्रोही देवांतक युद्धात मारला गेल्यानंतर त्रिशिराला फार क्रोध आला आणि त्याने नीलाच्या छातीवर तीक्ष्ण बाणांची भयंकर वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥२७॥\nमहोदरस्तु संक्रुद्धः कुञ्जरं पर्वतोपमम् \nभूयः समधिरुह्याशु मन्दरं रश्मिमानिव ॥ २८ ॥\nतदनंतर अत्यंत क्रोधाविष्ट झालेला महोदर पुन्हा लवकरच एका पर्वताकार हत्तीवर स्वार झाला, जणु सूर्यदेवच मंदराचलावर आरूढ झाला आहे. ॥२८॥\nततो बाणमयं वर्षं नीलस्योपर्यपातयत् \nगिरौ वर्षं तडिच्चक्र चापवानिव तोयदः ॥ २९ ॥\nहत्तीवर चढून त्याने नीलावर बाणांची विकट वृष्टि केली जणु इंद्रनुष्य तसेच विद्युतमण्डलानी युक्त मेघच एखाद्या पर्वताकार जलाची वृष्टि करत असावा. ॥२९॥\nविष्टम्भितस्तेन महाबलेन ॥ ३० ॥\nबाण-समूहांच्या निरंतर वृष्टिमुळे वानर सेनापति नीलाचे सारे अंग क्षत-विक्षत झाले. त्याचे शरीर शिथिल झाले. याप्रकारे महाबली महोदराने त्यांना मूर्च्छित करून त्यांच्या बल-विक्रमाला कुण्ठित करुन टाकले. ॥३०॥\nमहोदरं तेन जघान मूर्ध्नि ॥ ३१ ॥\nत्यानंतर शुद्धिवर आल्यावर नीलाने वृक्षसमूहांनी युक्त एका शैलशिखराला उपटले. त्याचा वेग फार भयंकर होता. त्याने उडी मारून त्या शैलाला महोदराच्या मस्तकावर फेकून मारले. ॥३१॥\nपपात वज्राभिहतो यथाद्रिः ॥ ३२ ॥\nत्या पर्वत शिखराच्या आघाताने महोदर त्या महान् गजराजासह चूर्ण झाला आणि मूर्च्छित तसेच प्राणशून्य होऊन वज्राने मारलेल्या पर्वताप्रमाणे पृथ्वीवर कोसळला. ॥३२॥\nपितृव्यं निहतं दृष्ट्‍वा त्रिशिराश्चापमाददे \nहनुमन्तं च संक्रुद्धो विव्याध निशितैः शरैः ॥ ३३ ॥\nपित्याचा भाऊ मारला गेलेला पाहून त्रिशिराच्या क्रोधाला मर्यादा राहिली नाही. त्याने धनुष्य हातात घेतले आणि हनुमंतांना तीक्ष्ण बाणांनी विंधण्यास आरंभ केला. ॥३३॥\nस वायुसूनुः कुपितः चिक्षेप शिखरं गिरेः \nत्रिशिरास्तच्छरैस्तीक्ष्णैः बिभेद बहुधा बली ॥ ३४ ॥\nतेव्हा वायुसुताने कुपित होऊन त्या राक्षसावर पर्वताचे शिखर फेकले, परंतु बलवान् त्रिशिराने आपल्या तीक्ष्ण सायकांनी त्याचे कित्येक तुकडे करून टाकले. ॥३४॥\nतद्व्यर्थं शिखरं दृष्ट्‍वा द्रुमवर्षं तदा कपिः \nविससर्ज रणे तस्मिन् रावणस्य सुतं प्रति ॥ ३५ ॥\nत्या पर्वतशिखराचा प्रहार व्यर्थ झाल्याचे पाहून कपिवर हनुमानांनी त्या रणभूमीमध्ये रावणपुत्र त्रिशिरावर वृक्षांचा वर्षाव करण्यास आरंभ केला. ॥३५॥\nत्रिशिरा निसितैर्बाणैः चिच्छेद च ननाद च ॥ ३६ ॥\nपरंतु प्रतापी त्रिशिराने आकाशातून होणार्‍या वृक्षांच्या त्या वृष्टिला आपल्या तीक्ष्ण बाणांनी छिन्न-भिन्न करून टाकले आणि मोठ्या जोराने गर्जना केली. ॥३६॥\nहनूमांस्तु समुत्पत्य हयं त्रिशिरसस्तदा \nविददार नखैः क्रुद्धो गजेन्द्रं मृगराडिव ॥ ३७ ॥\nतेव्हा हनुमान उडी मारून त्रिशिराच्या जवळ पोहोचले आणि जसा कुपित सिंह गजराजाला आपल्या पंजांनी चिरून टाकतो त्याचप्रकारे क्रोधाविष्ट त्या पवनकुमारांनी त्रिशिराच्या घोड्याला आपल्या नखांनी विदीर्ण करून टाकले. ॥३७॥\nअथ शक्तिं समादाद्य कालरात्रिमिवान्तकः \nचिक्षेपानिलपुत्राय त्रिशिरा रावणात्मजः ॥ ३८ ॥\nहे पाहून रावणकुमार त्रिशिराने शक्ती हातात घेतली. जणु यमराजाने कालरात्रीला बरोबर घेतली असावी, आणि ती शक्ति घेऊन त्याने ती पवनकुमार हनुमानावर फेकली. ॥३८॥\nदिवः क्षिप्तामिवोल्कां तां शक्तिं क्षिप्तामसङ्‌गताम् \nगृहीत्वा हरिशार्दूलो बभञ्ज च ननाद च ॥ ३९ ॥\nआकाशात उल्कापात झाला असावा त्याप्रमाणे ती शक्ती, जिची गति कुठे कुण्ठित होत नव्हती, निघाली, परंतु वानरश्रेष्ठ हनुमानाने ती आपल्या शरीरावर आदळण्या पूर्वीच हातांनी तिला पकडली आणि तोडून टाकली. तोडल्यानंतर त्यांनी भयंकर गर्जना केली. ॥३९॥\nतां दृष्ट्‍वा घोरसंकाशां शक्तिं भग्नां हनूमता \nप्रहृष्टा वानरगणा विनेदुर्जलदा यथा ॥ ४० ॥\nहनुमानांनी ती भयानक शक्ती तोडली हे पाहून वानरवृंद अत्यंत हर्षाने उल्हासित होऊन मेघांच्या समान गंभीर गर्जना करू लागले. ॥४०॥\nततः खड्गं समुद्यम्य त्रिशिरा राक्षसोत्तमः \nनिचखान तदा खड्गं वानरेन्द्रस्य वक्षसि ॥ ४१ ॥\nतेव्ह�� राक्षसोत्तम त्रिशिराने तलवार उचलली आणि कपिश्रेष्ठ हनुमानाच्या छातीवर तिचा भरपूर आघात केला. ॥४१॥\nआजघान त्रिमूर्धानं तलेनोरसि वीर्यवान् ॥ ४२ ॥\nतलवारीच्या वाराने घायाळ होऊन पराक्रमी पवनकुमार हनुमानांनी त्रिशिराच्या छातीवर एक चपराक मारली. ॥४२॥\nस तलाभिहतस्तेन स्रस्तहस्तायुधो भुवि \nनिपपात महातेजाः त्रिशिरास्त्यक्तचेतनः ॥ ४३ ॥\nत्यांची थप्पड लागताच महातेजस्वी त्रिशिरा आपली चेतना गमावून बसला. त्याच्या हातातून हत्यार गळून पडले आणि तो स्वतःही पृथ्वीवर पडला. ॥४३॥\nस तस्य पततः खड्गं तमाच्छिद्य महाकपिः \nननाद गिरिसंकाशः त्रासयन् सर्वराक्षसान् ॥ ४४ ॥\nपडतेवेळी त्या राक्षसाचे खड्ग हिसकावून घेऊन पर्वताकार महाकपि हनुमान सर्व राक्षसांना भयभीत करीत गर्जना करू लागले. ॥४४॥\nअमृष्यमाणस्तं घोषं उत्पपात निशाचरः \nउत्पत्य च हमूमन्तं ताडयामास मुष्टिना ॥ ४५ ॥\nत्यांची ती गर्जना त्या निशाचराला सहन झाली नाही म्हणून तो एकाएकी उडी मारून उभा राहिला. उठताच त्याने हनुमानांना मुठीने एक बुक्का मारला. ॥४५॥\nतेन मुष्टिप्रहारेण संचुकोप महाकपिः \nकुपितश्च निजग्राह किरीटे राक्षसर्षभम् ॥ ४६ ॥\nत्याच्या बुक्क्याचा भार खाऊन महाकपि हनुमानांना फार क्रोध आला. कुपित झाल्यावर त्यांनी त्या राक्षसाचे मुकुटमण्डित मस्तक पकडून धरले. ॥४६॥\nस तस्य शीर्षाण्यसिना शितेन\nत्वष्टुः सुतस्येव शिरांसि शक्रः ॥ ४७ ॥\nनंतर तर जसे पूर्वकाळी इंद्राने त्वष्ट्याच्या पुत्र विश्वरूपाच्या तीन्ही मस्तकांना वज्राने तोडून टाकले होते, त्याचप्रकारे कुपित झालेल्या पवनपुत्र हनुमानांनी रावणपुत्र त्रिशिराची किरीट आणि कुण्डलांसहित तीन्ही मस्तके तीक्ष्ण तलवारीनी कापून टाकली. ॥४७॥\nज्योतींषि मुक्तानि यथार्कमार्गात् ॥ ४८ ॥\nत्या मस्तकांची सर्व इंद्रिये विशाल होती. त्याचे डोळे प्रज्वलित अग्निसमान उद्दीप्त होत होते. त्या इंद्रद्रोही त्रिशिराची तीन्ही शिरे, जसे आकाशांतून तारे तुटून पृथ्वीवर पडतात तशी पृथ्वीवर पडली. ॥४८॥\nतस्मिन् हते देवरिपौ त्रिशीर्षे\nनेदुः प्लवंगाः प्रचचाल भूमी\nरक्षांस्यथो दुद्रुविरे समन्तात् ॥ ४९ ॥\nदेवद्रोही त्रिशिरा जेव्हा इंद्रतुल्य पराक्रमी हनुमानांच्या हाताने मारला गेला तेव्हा समस्त वानर हर्षनाद करू लागले, धरणी कापू लागली तसेच राक्षस चारी दिशांना पळून जाऊ लागले. ॥४९॥\nहतं त्रिशिरसं दृष्ट्‍वा तथैव च महोदरम् \nहतौ प्रेक्ष्य दुराधर्षौ देवान्तकनरान्तकौ ॥ ५० ॥\nचुकोप परमामर्षी मत्तो राक्षसपुङ्‌गवः \nजग्राहार्चिष्मतीं चापि गदां सर्वायसीं तदा ॥ ५१ ॥\nत्रिशिरा आणि महोदर मारले गेलेले पाहून आणि दुर्जय वीर देवांतक आणि नरांतकही मृत्युमुखी पडल्याचे जाणून अत्यंत अमर्षशील राक्षसश्रेष्ठ मत्त महापार्श्व कुपित झाला. त्याने एक तेजस्वी गदा हातात घेतली जी संपूर्ण लोखंडाची बनलेली होती. ॥५०-५१॥\nविराजमानां विपुलां शत्रुशोणिततर्पिताम् ॥ ५२ ॥\nतिच्यावर सोन्याचा पत्रा मढविलेला होता. युद्धस्थळी पोहोचल्यावर ती शत्रूंच्या रक्त आणि मांसात लडबडून जात होती. तिचा आकार विशाल होता. ती सुंदर शोभेने संपन्न तसेच शत्रूंच्या रक्ताने तृप्त होणारी होती. ॥५२॥\nऐरावतमहापद्म सार्वभौमभयावहाम् ॥ ५३ ॥\nतिचा अग्रभाग तेजाने प्रज्वलित होत होता. ती लाल रंगाच्या फुलांनी सजविली गेली होती तसेच ऐरावत, पुण्डरीक तसेच सार्वभौम नामक दिग्गजांनाही भयभीत करणारी होती. ॥५३॥\nगदामादाय संक्रुद्धो मत्तो राक्षसपुङ्‌गवः \nहरीन् समभिदुद्राव युगान्ताग्निरिव ज्वलन् ॥ ५४ ॥\nत्या गदेला हातात घेऊन क्रोधाविष्ट झालेला राक्षस-शिरोमणी मत्त (महापार्श्व) प्रलयकालच्या अग्निसमान प्रज्वलित झाला आणि वानरांकडे धावला. ॥५४॥\nअथर्षभः समुत्पत्य वानरो रावणानुजम् \nमत्तानीकमुपागम्य तस्थौ तस्याग्रतो बली ॥ ५५ ॥\nतेव्हा वृषभ नामक बलवान् वानर उडी मारून रावणाचा लहान भाऊ महापार्श्व जवळ येऊन पोहोचले आणि त्याच्या समोर उभे राहिले. ॥५५॥\nतं पुरस्तात् स्थितं दृष्ट्‍वा वानरं पर्वतोपमम् \nआजघानोरसि क्रुद्धो गदया वज्रकल्पया ॥ ५६ ॥\nपर्वताकार वानरवीर ऋषभाला समोर उभा असलेला पाहून कुपित झालेल्या महापार्श्वाने आपला वज्रतुल्य गदेने त्यांच्या छातीवर प्रहार केला. ॥५६॥\nस तयाभिहतस्तेन गदया वानरर्षभः \nभिन्नवक्षाः समाधूतः सुस्त्राव रुधिरं बहु ॥ ५७ ॥\nत्याच्या त्या गदेच्या आघाताने वानरशिरोमणी ऋषभाचे वक्षःस्थळ क्षत-विक्षत झाले. ते कंपित झाले आणि अधिक प्रमाणात रक्ताची धारा वाहवू लागले. ॥५७॥\nस संप्राप्य चिरात् संज्ञां ऋषभो वानरेश्वरः \nक्रुद्धौ विस्फुरमाणौष्ठौ महापार्श्वमुदैक्षत ॥ ५८ ॥\nबर्‍याच वेळाने शुद्धिवर आल्यावर वानरराज ऋषभ कुपित झाल�� आणि महापार्श्वाकडे पाहू लागले. त्यासमयी त्यांचे ओठ रागाने थरथरत होते. ॥५८॥\nसंवर्त्य मुष्टिं सहसा जघान\nबाह्वंतरे शैलनिकाशरूपः ॥ ५९ ॥\nवानरवीरांमध्ये श्रेष्ठ मुख्य ऋषभांचे रूप पर्वतासमान भासत होते. ते अत्यंत वेगवान् होते. त्यांनी वेगपूर्वक त्या राक्षसाच्या जवळ पोहोचून मूठ उगारली आणि एकाएकी त्याच्या छातीवर प्रहार केला. ॥५९॥\nस कृत्तमूलः सहसेव वृक्षः\nतां चास्य घोरां यमदण्डकल्पां\nगदां प्रगृह्याशु तदा ननाद ॥ ६० ॥\nनंतर तर महापार्श्व मूळापासून छाटून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. त्याचे सारे अंग रक्ताने न्हाऊन गेले होते. इकडे ऋषभ त्या निशाचराची यमदण्डासमान भयंकर गदा शीघ्रच हातात घेऊन जोरजोराने गर्जना करू लागले. ॥६०॥\nतं वारिराजात्मजमाजघान ॥ ६१ ॥\nदेवद्रोही महापार्श्व एक मुहूर्तपर्यंत प्रेतवत् पडून राहिला नंतर शुद्धिवर आल्यावर तो एकाएकी उडी मारून उभा राहिला. त्याचे रक्तरंजित शरीर संध्याकाळच्या मेघाप्रमाणे लाल दिसत होते. त्याने वरूणपुत्र ऋषभावर जबरदस्त प्रहार केला. ॥६१॥\nस मूर्च्छितो भूमितले पपात\nगदां समाविध्य जघान संख्ये ॥ ६२ ॥\nत्या आघाताने ऋषभ मूर्च्छित होऊन पृथ्वीवर पडले. दोन घटकांनंतर शुद्धिवर आल्यावर ते परत उडी मारून समोर आले आणि त्यांनी युद्धस्थळी महापार्श्वाची तीच गदा, जी एखाद्या पर्वतराजाच्या शिखरासमान भासत होती, फिरवून त्या निशाचरावर मारली. ॥६२॥\nसा तस्य रौद्रा समुपेत्य देहं\nबिभेद वक्षः क्षतजं च भूरि\nसुस्राव धात्वम्भ इवाद्रिराजः ॥ ६३ ॥\nत्याच्या त्या भयंकर गदेने देवता, यज्ञ आणि ब्राह्मणांशी शत्रुत्व ठेवणार्‍या त्या रौद्र राक्षसाच्या शरीरावर आघात करून त्याचे वक्षःस्थळ विदीर्ण करून टाकले. नंतर तर जसे पर्वतराज हिमालय गेरू आदि धातुंशी मिसळलेले जल प्रवाहित करतो त्याचप्रमाणे तोही अधिक प्रमाणात रक्त वाहवू लागला. ॥६३॥\nअभिदुद्राव वेगेन गदां तस्य महात्मनः \nतां गृहीत्वा गदां भीमां आविध्य च पुनः पुनः ॥ ६४ ॥\nमत्तानीकं महात्मा स जघान रणमूर्धनि \nत्यासमयी त्या राक्षसाने महामना ऋषभाच्या हातून आपली गदा घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला; परंतु ऋषभांनी त्या भयानक गदेला हातात घेऊन वारंवार फिरविले आणि अत्यंत वेगाने महापार्श्वावर आक्रमण केले. याप्रकारे त्या महामनस्वी वानरवीराने युद्धा���्या आरंभीच त्या निशाचराची जीवन-लीला समाप्त केली होती. ॥६४ १/२॥\nस स्वया गदया भग्नो विशीर्णदशनेक्षणः ॥ ६५ ॥\nनिपपात तदा मत्तो वज्राहत इवाचलः\nआपल्याच गदेचा प्रहार खाऊन महापार्श्वाचे दात तुटून गेले आणि डोळे फुटून गेले. तो वज्र मारले गेलेल्या पर्वत-शिखराप्रमाणे तात्काळ धराशायी झाला. ॥६५ १/२॥\nविशीर्णनयने भूमौ गतसत्त्वे गतायुषि \nपतिते राक्षसे तस्मिन् विद्रुतं राक्षसं बलम् ॥ ६६ ॥\nज्याचे डोळे नष्ट झाले होते आणि चेतना विलुप्त झाली होती, तो राक्षस महापार्श्व जेव्हा गतायु होऊन पृथ्वीवर कोसळला, तेव्हा राक्षसांची सेना सर्व बाजूस पळू लागली. ॥६६॥\nतस्मिन् हते भ्रातरि रावणस्य\nदुद्राव भिन्नार्णवसंनिकाशम् ॥ ६७ ॥\nरावणाचा भाऊ महापार्श्वाचा वध झाल्यावर राक्षसांची ती समुद्राप्रमाणे विशाल सेना हत्यारे फेकून देऊन केवळ जीव वाचविण्यासाठी सर्व बाजूस पळून जाऊ लागली, जणु काही महासागर फुटून सर्व बाजूस वाहू लागला होता. ॥६७॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे सप्ततितमः सर्गः ॥ ७० ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/guidance-to-youth-including-women-in-goat-and-poultry-training-marathi-news-129533269.html", "date_download": "2022-05-25T02:57:04Z", "digest": "sha1:GKW24BR7SJWCURNB56SYJVBG7CDNRIFW", "length": 6353, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शेळी, कुक्कुटपालन प्रशिक्षणात महिलांसह युवकांना मार्गदर्शन | Guidance to youth including women in goat and poultry training |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसमारोप:शेळी, कुक्कुटपालन प्रशिक्षणात महिलांसह युवकांना मार्गदर्शन\nकृषी अनुभव चर्चासत्र, बंदिस्त शेळीपालन केंद्रास भेट\nतालुक्यातील कलदेवनिंबाळा येथे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, पंचायत समिती उमेद व ग्रामपंचायत कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ मार्च दरम्यान तीन दिवस घेण्यात आलेल्या शेळी व कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा शुक्रवारी (दि.१८) समारोप करण्यात आला. दरम्यान सहभागी झालेल्या महिला, पुरुषांना विविध विषयांतील तज्ञांनी मार्गदर्शन केले.\nज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. लघुउद्योग, जोडधंदे हीच ग्रामीण ���ारताची अर्थव्यवस्था असून त्यास प्रोत्साहन द्यावे, असे मत सुराणा यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत सभागृहात प्रशिक्षण समारोप सरपंच सुनीता पावशेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उमेदचे तालुका व्यवस्थापक विवेक पवार, उद्योजक श्रावण रावणकुळे, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, मारुती सुरवसे यांच्या हस्ते सहभागी एकूण ३५ जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रशिक्षणाच्या काळात शेळीपालनावर डॉ. विजयकुमार जाधव, गुंडू पवार यांनी मार्गदर्शन केले. कुक्कुटपालनावर विवेक पवार यांनी प्रशिक्षणात माहिती दिली. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र परिसरात सर्वच प्रकल्प, विभागाची माहिती घेतल्यावर कार्यक्रम समन्वयक डॉ. देशमुख, शास्त्रज्ञ, डॉ. वर्षा मरवाळीकर, डॉ. विजय जाधव, डॉ. आरबाड, हवामान शास्त्रज्ञ डॉ. नकुल हरवाडकर, डॉ. गणेश मंडलीक, डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी अोझोला खाद्य, हवामानशास्त्र, गृहविज्ञान, नॅडप, निंबोळी अर्क, पोषणबाग, वृक्षलागवड, शेती अवजारे उपकरणे व यंत्रे, शेळीपालन व कुक्कुटपालन आदींची माहिती देवून मार्गदर्शन केले. देवीदासराव पावशेरे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर औरादे यांनी आभार मानले.\nप्रत्यक्ष शेतकरी अभ्यास दौरा\nप्रत्यक्ष शेतकरी अभ्यास दौरा घेण्यात आला. तावशीगड येथील बिराजदार यांच्या बंदिस्त शेळीपालन केंद्रास भेट देऊन विविध जातींच्या शेळी व बोकड आदी माहिती देण्यात आली. नळदुर्ग येथील गुंडू पवार यांच्या फार्म हाऊसवर कृषी अनुभव चर्चासत्र उपक्रम घेण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/police-saved-a-year-old-girls-life/", "date_download": "2022-05-25T04:31:10Z", "digest": "sha1:K6H7M4HDPW7FRWKRUXM72QHVNDEI7YIT", "length": 8938, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांनी वाचवले एका वर्षाच्या मुलीचे प्राण ! – Dainik Prabhat", "raw_content": "\nपोलिसांनी वाचवले एका वर्षाच्या मुलीचे प्राण \nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये बांदा ठाण्यांतर्गत पचोखर गावात मंगळवारी सकाळी ६ वाजता एक मुलगी खेळत-खेळत एका शेतातील बोअरवेलमध्ये पडली. मुलीचे आई-वडील त्याच शेतामध्ये काम करत होते. १० फूट खोल बोअरवेलमध्ये सदर मुलगी फसली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटना स्थळी धाव घेतली.\nजेसीबी मशीनच्या साहायाने पोलिसांनी २ तासाच्या आत मुलीला वाचवले. एसपी गणेश साहा आणि इतर पोलिसांनी मुलीचे प्राण वाचवले म्हण��न आनंद व्यक्त केला. त्यानंतर मुलीला होसीहॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.\nकाँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..\nआपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा\nऑफ शोल्डर टॉपमध्ये शहनाजने केला किलर फोटोशूट शेअर\nप्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/about/nashik/", "date_download": "2022-05-25T03:25:21Z", "digest": "sha1:TCKUFVCHLXOMK7FNNGDNKZGZO5ZCRWKK", "length": 25867, "nlines": 348, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nashik News: Nashik News in Marathi, Photos, Latest News Headlines about Nashik Loksatta.com | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nVIDEO: नाशिकमध्ये मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे, अन् ५ दिवसांनी…\nनाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा…\nनाशिकमध्ये कारचा भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू\nमध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.\nगृहमंत्रालयाने बदली केल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला पश्चाताप…”\nधडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे चांगलेच चर्चेत होते\nAzaan Controversy: भोंग्यांसंबधीचा ‘तो’ निर्णय भोवला; नाशिक पोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे चर्चांना उधाण\nधडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे सध्या चांगलेच चर्चेत होते\nNashik Mahanagarpalika Recruitment 2022: नाशिक महानगरपालि���ेत नोकरीची संधी; पगार ४० हजार रुपये\nलक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२२ आहे.\nआता नाशिक पोलीस आयुक्तांनीच दिला ३ मेचा अल्टीमेटम; मनसेचा उल्लेख करत मशिदींच्या भोंग्यांबद्दल म्हणाले, “३ मे नंतर…”\nराज ठाकरेंनी तीन मे म्हणजेच ईदपर्यंत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिलेला आहे\nVIDEO: नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांची ५० फूट खोल विहिरीत जीवघेणी कसरत\nगोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक (Nashik) जिह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय.\nचांगभलं : दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवा मार्ग\nदृष्टिहीन विद्यार्थ्यांना वाचन आणि अध्ययनासाठी ब्रेल लिपी उपयुक्त ठरत असली, तरी १० वीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांची वानवा असल्यामुळे…\nMann Ki Baat : मोदींकडून नाशिकच्या चंद्रकिशोर पाटलांसह उस्मानाबादमधील हातमागाच्या वस्तूंचं तोंडभरून कौतुक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना महाराष्ट्रातील नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या कामाची दखल घेत कौतुक केलं आहे.\nनाशिक महापालिका आयुक्तांच्या ठाण्यातील निवासस्थानी चोरी; १ लाख ६२ हजारांची रोकड चोरली\nनाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांचे ठाण्यातील वसंत विहार येथे बंगला आहे.\n…म्हणून लता मंगेशकर यांनी आता नागपूरला येणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती : नितीन गडकरी\nआता नागपूरला येणार नाही, अशी लता मंगेशकर यांनी प्रतिज्ञा घेतली होती, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली आहे.\nचांगभलं : नैराश्यग्रस्त बळीराजाला आत्मबळ, ‘शेतकरी वाचवा’ अभियानातून १००० हून अधिक शेतकऱ्यांना मदत\nनिराश झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी नाशिकमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘शेतकरी वाचवा अभियाना’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.\nमैत्रीसाठी काहीही… नाशिकमध्ये मित्राला वाढदिवसानिमित्त थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट\nनाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचे अनोखे उदाहरण नुकतेच समोर आले.\nVIDEO: थेट किराणा दुकानात घुसली कार, दुकानदार थोडक्यात बचावले, नाशिकमधील घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद\nनिफाड तालुक्यातील खेरवाडी-चांदोरी रस्त्यावर सुसाट कारवरील नियंत्रण सुटल्याने का��� थेट किराणा दुकानात घुसली.\nनाशिकमध्ये बिबट्याचा थरार… सात तास सुरु होता शोध; कारखाली लपून बसलेला असताना अडकला जाळ्यात\nनाशिकमध्ये सोमवारी (३१ जानेवारी) बिबट्याने नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.\nसमाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी दुसरी दिशा दाखवली पाहिजे : गिरीश कुबेर\n“समाजाचं मनोरंजीकरण झालं असताना आणि समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मधे उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे,” असं…\n‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर\nज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी साहित्यिक कुटुंबात जन्म घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत, महाराष्ट्रात आल्यावर एक नाटक पाहून डोळे…\n उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त\nपोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो…\nआम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे… : संजय राऊत\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर भाष्य करताना थेट राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना…\nभुजबळ यांचे ‘पालकमंत्री’ पद काढावे – शिवसेना आमदार सुहास कांदे, माझ्या दृष्टीने वाद संपला – भुजबळ\nनाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेईना, पत्रकार परिषदमध्ये सुहास कांदे यांचे भुजबळांवर नवे आरोप\nPhotos : नाशिकमध्ये मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे, अन् ५ दिवसांनी…\nनाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा…\nPhotos : नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनातील जावेद अख्तर यांच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, फोटो पाहा…\nमराठी समाजाने कायम अभिमान बाळगावी अशा गोष्टीपासून ते महाराष्ट्रात भारतातील पहिली महिला साहित्यिकापर्यंत जावेद अख्तर यांच्या भाषणातील २० महत्त्वाच्या मुद्द्यांचा…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे ���ितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/ms-dhonis-decision-making-and-strategic-skills-have-set-him-apart-from-his-peers-greg-chappell-624143.html", "date_download": "2022-05-25T04:43:55Z", "digest": "sha1:KNYI77NCA3Q4G6YF25HP5DEX6R33USJX", "length": 7407, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "live", "raw_content": "\nMs Dhoni: धोनी अन्य क्रिकेटपटूंपेक्षा सरस त्याचं स्किल इतरांपेक्षा वेगळ त्याचं स्किल इतरांपेक्षा वेगळ ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं त्यामागचं कारण…\nभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भलेही क्रिकेटच्या मैदानापासून दूर असेल, पण सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतो. कधी त्याच्या लूकचे फोटो व्हायरल होतात तर कधी त्याचे पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.\nसौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटमध्ये करीयर सुरु करणाऱ्या धोनीने राहुल द्रविड-ग्रेग चॅपल यांच्या कार्यकाळातही संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल\nमुंबई: कधीकाळी भारतीय क्रिकेटमध्ये वादळ निर्माण करणारे ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी एमएस धोनीचं (MS Dhoni) कौतुक केलं आहे. एमएस धोनी इतर समकालीन खेळाडूंपेक्षा वेगळा का आहे ते त्यांनी सांगितलं. ग्रेग चॅपल 2005 ते 2007 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोच होते. त्यावेळी त्यांनी धोनी सोबत काम केलं आहे. धोनी अत्यंत चणाक्ष, हुशार क्रिकेटपटू असल्याचं त्यांनी सांगितलं. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटमध्ये करीयर सुरु करणाऱ्या धोनीने राहुल द्रविड-ग्रेग चॅपल यांच्या कार्यकाळातही संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती.\nश्रीलंकेविरुद्ध एका वनडेमध्ये धोनीने नाबाद 183 धावांची खेळी केली होती. “भारतीय उपखंडात अनेक शहर आहेत. तिथे प्रशिक्षणाची साधन खूप दुर्मिळ आहेत. युवा क्रिकेटपटू रस्त्यावर, मोकळ्या जागेत कुठल्याही कोचिंगशिवाय खेळतात. तिथेच त्यांचे अनेक स्टार खेळाडू घडले. धोनी अशाच खेळाडूंपैकी एक आहे. तो झारखंड रांची मधून आला आहे” असे चॅपल यांनी इएसपीएन क्रिकइन्फोमध्ये लिहिले आहे.\n“भारतात मी एमएस धोनीसोबत काम केलं. तो एक चांगल उदहारण आहे. त्याने स्वत:च टॅलेंट विकसित केलं” असं चॅपल यांनी म्हटलं आहे. धोनी इतरांपेक्षा वेगळा का आहे त्याबद्दल चॅपल लिहितात, “धोनीने स्वत:ची निर्णय क्षमता आणि रणनीतीक कौशल्य विकसित केलं आहे. त्यामुळे तो इतर समकालीन खेळाडूंपेक्षा वेगळा आहे”\nरोहित शर्माची पत्नी रितिका झाली भावूक\nदिनेश कार्तिकच टीम इंडियामध्ये पुनरागमन\nरिंकू सिंहचा फॅन झाला आमिर खान\nहार्दिकच्या मुलाला काकाची आठवण, फोटो व्हायरल\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post_28.html", "date_download": "2022-05-25T03:11:20Z", "digest": "sha1:T3ZJ7LFJBRE3DDODLULXAGQANCPFOPTE", "length": 37813, "nlines": 283, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आपले आरोग्य आणि रोजा | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nआपले आरोग्य आणि रोजा\nरोजे अर्थात उपवासाची संकल्पना सर्वच धर्मात आहे, मात्र रमजानचे रोजे थोडेशे वेगळे आहेत. यामध्ये सुर्योदयापूर्वी जेवण करणे अपेक्षित आहे तर सूर्योदयानंतर जेवण करण्याची परवानगी आहे. दरम्यानच्या 14 तासाच्या काळात काही सुद्धा खाण्यापिण्याची परवानगी नाही. हे रोजे सतत 30 दिवस ठेवणे अनिवार्य आहे. रोजांचा हा काळ शरिराची अत्यंत कठोर परीक्षा घेणारा असतो. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक हे खडतर रोजे जरी लिलया ठेवत असले तरी मुस्लिमेत्तर बंधूंना त्याचे नवल वाटते. काहींचा असा ही अंदाज असतो की येवढे खडतर रोजे ठेवल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असावा. म्हणून आज याच विषयावर चर्चा करूया.\nमुळात रोजा ठेऊन जो उद्देश साध्य करावयाचा आहे तो शारीरिक नसून मानसिक आहे. तथापि मानसिक फायद्यांबरोबर रोजांचे अनेक शारीरिक फायदे ही आपोआप प्राप��त होतात हे ओघानेच आले. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे श्रद्धावंत मुस्लिमानों तुमच्यावर रोजे अनिवार्य करण्यात आलेले आहेत ज्या प्रमाणे तुमच्या अगोदरच्या प्रेषितांच्या समुदायांवर अनिवार्य केले गेलेले होते. यामुळे आशा आहे की, तुमच्यामध्ये तक्वाचे (चारित्र्याचे) गुण उत्पन्न होतील.” (सुरे बकरा आयत नं.183).\nयाचा अर्थ रोजे मुसलमानांमध्ये चांगले चारित्र्याला आवश्यक असणारे गुण निर्माण करतात. ते गुण कसे निर्माण होतात हा आजाचा विषय नाही, म्हणून आपण तो सोडून देऊ. आजचा विषय रोजांमुळे आरोग्याला काय फायदे होतात हा आजाचा विषय नाही, म्हणून आपण तो सोडून देऊ. आजचा विषय रोजांमुळे आरोग्याला काय फायदे होतात\n1. वजन कमी होते ः सतत एक महिना नियमितपणे 14 तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.\n2) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो ः अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्र सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो.\n3) पचनक्रिया मजबूत होते ः आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. त्यांना एवढे सुद्धा कळत नसते की घास खूप चाऊन त्याची पेस्ट करून पोटात ढकलायचा असतो, कारण दात तोंडात असतात पोटात नाही. नशा करणार्‍या लोकांबद्दल तर काही बोलायला नको. जरी दारू सेवनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत असली तरी त्यामुळे स्वतःच्या पचन संस्थेला जबर नुकसान सोसावे लागते. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याची सवय ही सामान्य सवय आहे. म्हणून अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले जात असल्याने पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वतःच्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात ��चन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने 14 तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अ‍ॅडीपोनेक्टिन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते.\n4) वाईट सवईपासून सुटका ः तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स पीनेे या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते. सहसा या गोष्टी सोडण्यासाठी जो मनोनिग्रह लागतो तो फार कमी लोकांत असतो. ज्यांच्यात नसतो रमजान त्यांच्यासाठी या सवई सोडण्याची सुवर्ण संधी असते. रोजांच्या सायकलमध्ये जराशी इच्छा शक्ती दाखवली तरी ती या सर्व व्यसनांपासून मुक्त होण्यास पुरेशी असते.\nसतत उपाशी राहिल्याने आपल्या शरिरातील पेशी ह्या अगोदर आपल्या शरिरातील अतिरिक्त चर्बी व त्यानंतर अतिरिक्त पेशींना खाऊन नष्ट करतात याला ऑटोफॅगी प्रक्रिया असे म्हणतात. यामुळे शरिरातील वाईट पेशी नष्ट होतात. रोजांमुळे ही प्रक्रिया नकळत आपल्या शरिरात घडते व आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या शरिरात निर्माण झालेल्या वाईट (जहरी) पेशी ज्यात कँसरच्या पेशी सुद्धा असू शकतात सततच्या रोजांमुळे कधी नष्ट होतात ते. ही एक मोठी रिसर्च आहे जिचा गाभा मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. ऑटोफॅगी एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ ’स्वतःला खाऊन टाकने’ असा होतो. हा शोध एवढा महत्वपूर्ण होता की 2016 चा नोबेल पुरस्कार ऑटोफॅगी सिद्धांतांचे जनक शरिर शास्त्राचे जपानचे वैज्ञानिक योशिनोरी ओसुमी यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.\nयेणेप्रमाणे रोजांमुळे शरिराला अनेक फायदे मिळतात पण हो हे फक्त निरोगी व्यक्तींना मिळतात. जे लोक आजारी असतील व सतत मेडीकल सुपरविझन खाली असतील हे फायदे त्यांच्यासाठी नाहीत हे ओघाने आलेच.\nअडानीपणा आणि आरोग्यविषयक जागरूकतेच्या अभावामुळे अनेक मुस्लिम दिवसभर रोजा ठेऊन संध्याकाळी इफ्तार करतांना भयंकर चुका करतात. रस्त्यावर विक्रीला ठेवले गेलेले व तळलेले अनेक पदार्थ उदा. भजे, मिर्च्या, समोसे, चिकन 65 सारखे मैद्याचे व निकृष्ट हरभर्‍या���्या पिठाचे पदार्थ खातात. हे पदार्थ चवीला जेवढे रूचकर असतात तेवढेच पचनसंस्थेला घातक असतात. यांच्याशिवाय टरबूज, खरबूज व अनेक फळे सुद्धा इफ्तारमध्ये खाल्ली जातात. आणि लगेच भरपूर जेवण केले जाते व ढसाढसा पाणी पिले जाते. हा अतिशय चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. यामुळे पोटात या विषम पदार्थांची सरमिसळ होऊन पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो. हेच कारण आहे की, रमजानमध्ये अनेक लोकांना अपचनाचा विकार जडतो. म्हणून इफ्तारमध्ये चार दोन खजूर आणि चार-दोन फळांचे घास घेऊन थोडेसे साधे पाणी पिऊन ते पचेपर्यंत साधारणतः एकाद तास थांबून जेवण करणे केव्हाही हिताचे. तरावीहच्या नमाजनंतर जेवण केले तर ते अधिक चांगले. जेवणानंतर साधारणतः एक-दोन किलोमीटर पायी चालणे गरजेचे असते. सहेरीमध्ये सुद्धा हलके आणि थोडे जेवण अपेक्षित असते. रमजान दरम्यान खाण्या-पिण्याच्या सवयी राखण्यात ज्यांना अपयश येते त्यांचे रमजान नंतर वजन वाढल्याचे सुद्धा लक्षात येईल. म्हणून कमी खाणे, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच कमी पाणी पिणे वगैरे सवयी लावून घेतल्या पाहिजेत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारण 45 मिनिटानंतर भरपूर पाणी पिल्यास हरकत नाही.\nफक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलने, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची 20 रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वतः होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून 2.5 टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळ���े की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. आज जगाला चारित्र्यवाण लोकांची किती गरज आहे हे आपल्यातील प्रत्येकजण जाणून आहे. नमाजी, रोजादार, दाढी, टोपी ठेवणारे लोक ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात आपल्या चांगल्या चारित्र्याने वेगळा ठसा उमटवत असतात. अशा लोकांवर विश्‍वास ठेवतांना कोणालाच अडचण वाटत नाही. किंबहुणा अनेक लोक अशाच लोकांशी व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.\nअलिकडे मीडियाच्या दुष्प्रचारामुळे अनेक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या जात आहेत. ताजे उदा. पहा, लॉकडाऊनमध्ये दूध आणायला जाणारे लोक पोलिसांचा मार खात आहेत आणि दारू आणायला जाणारे लोक सुरक्षित आहेत. असेच काहीशे मुस्लिमाबद्दल झालेले आहे. मुस्लिमांमध्ये असलेल्या नसलेल्या दुर्गुंणाचेच चर्वण नियमितपणे माध्यमांवर केले जात असल्यामुळे सामान्य जनतेला इस्लाम काही तरी भयंकर आणि मुस्लिम म्हणजे दानव वाटत आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाही. इस्लाम नितांत सुंदर धर्म आहे आणि रोजे मुस्लिमांना दरवर्षी मानसिक व शारीरिक बळ प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा करतात.\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारतीय पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि विज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nएकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आज��ेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2021/10/blog-post_43.html", "date_download": "2022-05-25T04:17:31Z", "digest": "sha1:JKFR6HGPUCS6KATWGFF7HNWMJVJWRE3Q", "length": 17374, "nlines": 215, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते भावांसाठीही पसंत करा’ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n‘तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते भावांसाठीही पसंत करा’\nजमीर कादरी : महाड पूरग्रस्तांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टचा आधार\nआम्ही पूरग्रस्तांसाठी जी मदत करतो ती सेवा म्हणून. जेणेकरून आम्ही अल्लाहला उत्तर देऊ शकू की आपण दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांची शिकवण अशी आहे की, ‘’तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते आपल्या भावांसाठीही पसंत करा’’ जर आपण या शिकवणीचे पालन केले तर एक आदर्श समाज तयार होईल, समृद्धी येईल आणि समस्या संपतील, असे प्रतिपादन आयआरडब्ल्यू ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद जमीर कादरी यांनी केले.\n24 सप्टेंबर रोजी कोकण पूरग्रस्त भागातील व्यवसायाचे पुनर्वसन आणि आर्थिक विकासासाठी महाड (रायगड) मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याचेे आयोजन आयडियल रिलीफ विंगचे सचिव मजहर फारूक, अशरफ असिफ, संघटक जमात-ए-इस्लामी कोकण, स्थानिक अध्यक्ष गोरे गाव अमानुद्दीन इनामदार आणि रेहान देशमुख यांनी केले. हा प्रोजे्नट आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट अंतर्गत जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र यांच्या सहकार्याने सुरू आहे.\nआयआरडब्ल्यू च्या आपत्ती नियमन समिती ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 65 छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी धनादेश आणि विविध वस्तू आणि मशीन्स देण���यात आल्या. आईआरडब्ल्यूने यावर 28 लाख रूपये खर्च केले. 14 लोकांना मशीन आणि अत्यावश्यक वस्तू देण्यात आल्या तर बाकीच्यांना 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतचे धनादेश देण्यात आले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद जमीर कादरी होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अस्लम पंसारी उपस्थित होते. विशेष अतिथी पत्रकार दिलदार पोरकर म्हणाले की, आयआरडब्ल्यूच्या कार्यकर्त्यांनी पूर आल्यानंतर तातडीने मदतकार्य केले. आम्ही पाहिले कि, आयआरडब्ल्यूचे कार्यकर्ते सतत मदत आणि सर्वेक्षण कार्यात गुंतलेले होते. अल्लाह त्यांच्या सेवा स्वीकारो.\nमहाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार म्हणाले, आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यकर्ते अस्लम पंसारी यांनी सांगितले की, ’’या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या उपक्रमांमध्येही भाग घेतला. जमात आणि आयडियल रिलीफ विंगचे कार्यकर्ते सतत काम करतात. कोकण विभाग अनेक वर्षांपासून पुरामुळे उद्ध्वस्त झाला आहे, परंतु सरकारने अद्याप त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.\nसय्यद जमीर कादरी यांनी मागणी केली की, ’ 2007 पासून आतापर्यंत स्थापन केलेल्या समित्यांनी पूर प्रतिबंधक उपाय योजनांसाठी दिलेले सल्ले आणि सूचना सरकारने अमलात आणाव्यात.\nमजहर फारूक म्हणाले की, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या सहकार्याने आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टने कोकणातील चिपळूण आणि महाडमध्ये 250 पूरग्रस्तांसाठी व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची आणि 50 घरांची दुरुस्ती करण्याची योजना आखली आहे. त्याची किंमत सुमारे 1.5 कोटी आहे. या योजनेची अंमलबजावणी 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. यावेळी व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते.\nहिंदू मुस्लिम ऐक्याची साक्ष\nकोळसा टंचाई व मोदींचे ‘भारनियमन’\nअल्लाहवर ईमान : पैगंबरवाणी (हदीस)\nसूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसामूहिक लुटीची सरकारी शस्त्रे\n२९ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०२१\nईमानियात (श्रद्धाशीलता): पैगंबरवाणी (हदीस)\nखरंच मंत्रीपुत्राला शिक्षा होणार\nसर्वात अगोदर आरोग्याची विचारणा\nसूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपवित्र कुरआन आणि प्रेषित मुहंमद (स.)\nधर्माने मला हिंमत आणि निर्भयता दिली आहे\n२२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१\n'मिलाद-उन-नबी' ची वास्तविकता आणि महत्त्व\nअल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यातील संपर...\nशा���तीचे महान प्रणेते प्रेषित मुहम्मद (सल्ल.)\nप्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी जगासाठी दिलेले योगदान\nधुरंधर राजकारणी पैगंबर हजरत मुहम्मद (सल्लम)\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nदलित मुख्यमंत्री : काँग्रेसचा 'मास्टरस्ट्रोक' की व...\n०८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१\nअतिवृष्टीमुळे मराठवाड्याचे अतोनात नुकसान\n‘तुम्ही स्वतःसाठी जे पसंत करता ते भावांसाठीही पसंत...\nडॉक्टर नवीद जुवाले यांचे वैद्यकीय क्षेत्रात स्पृहण...\nआधुनिक जीवनशैली आणि वाढते हृदयविकार\nमहिलांच्या अस्मितेला सुरक्षाकवच मिळणार की नराधमांन...\nमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 'पत्रयुध्द' नको कृ...\nराष्ट्रवादाच्या नावाखाली बहुसंख्यवाद लादला जातोय\nमौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतरण प्रकरणामध्ये अटक\nअदानींच्या मुद्रा पोर्टवर मादक पदार्थ\nसंस्कृती-सभ्यतांचा उदय आणि ऱ्हास\n०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2018/08/", "date_download": "2022-05-25T02:50:11Z", "digest": "sha1:NH4MHPN2HVSC6WLWP4YEGI4BJA4VHLVD", "length": 13407, "nlines": 173, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: ऑगस्ट 2018", "raw_content": "\nमराठी चित्रपटसृष्टीचा तारा निखळला\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:५१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२५ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nपत्रलेखक म्हणजे समाजाची दृष्टी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १:२३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nपत्रलेखक म्हणजे समाजाची दृष्टी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १:१७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मुंबई तरुण भारत\nपत्रलेखक म्हणजे समाजाची दृष्टी\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोयी सुविधांचा विचार व्हावा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १:१९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, वृत्तपत्रलेखक दिनाचे आयोजन\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:४२ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nप्लास्टिकचे झेंडे खरेदी करू नका\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:१७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%AE", "date_download": "2022-05-25T04:20:49Z", "digest": "sha1:HS4XJMCCNCK6XUMEEUEFDRI5INKM7UQE", "length": 5905, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हम दिल दे चुके सनम - विकिपीडिया", "raw_content": "हम दिल दे चुके सनम\nहम दिल दे चुके सनम\nहम दिल दे चुके ���नम हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्याची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये सलमान खान, अजय देवगण व ऐश्वर्या राय ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले.\nसर्वोत्तम दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी\nसर्वोत्तम अभिनेत्री - ऐश्वर्या राय\nसर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - उदित नारायण\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील हम दिल दे चुके सनम चे पान (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०२२ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/baaykaancyaa-jgaat-piclelaa-puruss/qatkfl5d", "date_download": "2022-05-25T03:02:12Z", "digest": "sha1:TSTHGXF6FFPS7SB3NIJQLG2OR476TBET", "length": 15463, "nlines": 311, "source_domain": "storymirror.com", "title": "बायकांच्या जगात पिचलेला पुरुष | Marathi Tragedy Story | Prajakta Dumbre", "raw_content": "\nबायकांच्या जगात पिचलेला पुरुष\nबायकांच्या जगात पिचलेला पुरुष\nअरे रे..कस्स मॅनेज करतात हे पुरुष या बायकांच्या जगात\nथोडंं काही झालं की उंदराचा उंट करतात बायका. किती ती दहशत.कधी कोणती बाई कशावरुन पुरुषाचा पानउतारा करेल नो गॅरंटी.\nगर्दीनं गच्च भरलेल्या बस मध्ये बायका धडाधड ढुसण्या देत पुढ जातात. पुरुषांची एवढी हिंम्मतच नाही, पण चुकून जरी धक्का लागला तर या एकदम उसळून अंगावरच येतात. अरे बसला ब्रेक लागला तर माणसाचा जरा तोल जातो, सिंपल लाॅजिक आहे ...it's law of inertia.\nकधी मनमोकळेपणे यांची स्तुती करायला जावं तरी सोय नाही. झकास, टवका, टकाटक, सेक्सी दिसतेस असलं काही बोललं तर लगेच विनयभंग वगैरे कसंंकाय होतो देव जाणे. सौंदर्याची किंवा गुणांची स्तुती करणाऱ्या पुरुषांना लगेच लाळघोटे, लंपट, पिसाट म्हणुन रिकाम व्हायचं. आणी जी स्त्री या स्तुतीने चिडणार नाही तिला लगेच गळेपडू, चिपकु अस्स काहीतरी बोलणार.\nपुरुषांनी कधी प्रामाणिक मैञीसाठी ��ात पुढे केला, कॉफीसाठी विचारल, फोन नं. मागितला तर कोणताच विचार न करता त्या पुरुषाला फैलावर घेणाऱ्या बायकांना ना म्हणाव वाटत की, बाई तू गळ्यात पाटी घालून फिर \" मी फक्त माझं कामापुरतचं बोलते( आणि मुड असेल बोलायचा तर) बाकी मैञी बिञी साठी वेळ नाही मला \".\nखरचं किती अवघड आहे हे, बायकांचा धक्का लागला तर तो चुकून आणि पुरुषाचा लागला तर \" ऐ टोणग्या,उगाच काय खेटतोय नीट उभा रहा\", हा खवडा आणि ऐखादी झापड ही मिळते.\nया बायकांची तारीफ केली की यांची कळी खुलते खरी पण... \"तु सेक्सी कसकाय म्हणालास, काही लाज तुलाघरी आयाबहीणांही असच बोलता वाटतंघरी आयाबहीणांही असच बोलता वाटतं\" एखादीला \" तुझा ड्रेस छान दिसतोय, ओढणी तर फारच मस्त आहे\" म्हंटलात तर ती बया \"तु माझ्या ओढणी पर्यंत गेलाच कसा\" एखादीला \" तुझा ड्रेस छान दिसतोय, ओढणी तर फारच मस्त आहे\" म्हंटलात तर ती बया \"तु माझ्या ओढणी पर्यंत गेलाच कसा\" म्हणून इतकं हिणवून बोलते की तो बिचारा रडवेला होतो. Dp वर कधी कौतुक म्हणुन ते डोळ्यात बदाम असलेला emoji पाठवल तर तो बिचारा कायमचा ब्लाॅकलिस्ट मध्ये पुरला जातो. म्हंजे काय, तर स्तुतीसुमनं ऊधळा, पण आम्हाला हवी त्याच format मध्ये\nआणि या सगळ्या दहशतीची परीसिमा म्हणजे,तुम्ही कधी या दहशतवादाचे शिकार झालात आणि कुणाकडे मन हलक करायला गेलात तर आधी तुमच्या कडेच संशयाची नजर रोखली जाते.\nमी पण झापलंय पुरुषांना, वेळप्रसंगी मुस्कडवलं ही आहे, पण उगाचं काही विचार न करता ओरडायच,ऊठसुठ त्यांना लाळघोटे,पिसाट,तुंबलेले,लंपट,लफंगे म्हणणं हे चुकीच आहे.\nबयांनो तुम्ही सावध नक्कीच रहा. पण ते पुरुष म्हणुन ते नेहमीच चुकीचे आणि तुम्ही स्त्री म्हणुन नेहमीच बरोबर अस कस असु शकत\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथ��\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nअत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना अत्यंत कमी शब्दांत अंतर्मुख करणारी रचना\nथेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा थेट काळजाला भिडणारी उत्तम अतिलघुकथा\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा अत्यंत गहिरा आशय असलेली अतिलघुकथा\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/svngddii/qhpk7vi7", "date_download": "2022-05-25T03:57:45Z", "digest": "sha1:V23VGTKDOB2MBL74PYAA4TPZ46WKFN7T", "length": 5533, "nlines": 140, "source_domain": "storymirror.com", "title": "सवंगडी | Marathi Others Story | Ashutosh Purohit", "raw_content": "\nउगाचच क्षितिजं रूंदावत बसतो आपण \"आम्ही खूप व्यापक विचार करतो\" असं जड स्पष्टीकरण देतो वर \"आम्ही खूप व्यापक विचार करतो\" असं जड स्पष्टीकरण देतो वर खरंतर सुखाचं, समाधानाचं मृगजळ पुढेच धावत असतं. त्यालाही दम लागत नाही, आणि आपल्यालाही खरंतर सुखाचं, समाधानाचं मृगजळ पुढेच धावत असतं. त्यालाही दम लागत नाही, आणि आपल्यालाही सतत धावत राहतो आपण आपल्याच अपेक्षा शमविण्यासाठी. खरंतर असं धावून आपण अपेक्षा शमवत नसतो, उलट वाढतेच भूक आपली नवीन अपेक्षा निर्माण करण्याची. आत्ता पोहोचू, मग पोहोचू.\nप्रवास काही संपत नाही, आणि आपली आशाही\nमग वाटेत एखादा सवंगडी भेटतो. तो म्हणतो, \"का धावतोस इतका तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी आपल्याला त्याचं पटतं आतून असं शांत वाटतं, त्याचे हे दोन शब्द ऐकूनच. रणरणत्या उन्हात, घशाखाली गेलेले दोन शीतल थेंब, जसं चांदणं पसरवतील शरीरभर, अगदी तसंच\nपण तरीही हट्टाने चालत राहतो आपण. जाम ऐकत नाही कोणाचं, सगळं कळत असून आतून सगळं पटत असून आतून सगळं पटत असून का थांबायचं या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही, आणि बुद्धीचं समाधान काही होत नाही\nआपण भटकत राहतो. ते मृगजळ शोधत.\nआणि अखेर ते मिळतं. मृगजळ हाती लागतं आपल्या.\nकेवढा स्वर्गीय आनंद होतो आपल्याला\nशेवटी माझंच खरं ठरलं\nपण मृगजळाच्या शेवटच्या वाक्यानेच झालेला सारा आनंद पार मावळून जातो.\n अरे वेड्या मीच तुझ्या मागे होतो. मी मृगजळ. पण तू तुजपाशी टाकीचे पाणी आहे तुजपाशी टाकीचे पाणी आहे ते अमृत प्यायला असतास, तर इतका वेळा वाया गेला नसता ते अमृत प्यायला असतास, तर इतका वेळा वाया गेला नसता\nवाटेत भेटलेल्या सवंगड्याची आठवण येते.\nमन हळवं होतं. दमून स्वतःच्या आत निजतं.\nस्वतःच्या आत पाहतो तर काय\nतोच सवंगडी अमृतात न्हात असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-corona-vaccine-mortality-is-higher-in-those-who-have-not-taken-a-single-dose-of-the-corona-vaccine-618545.html", "date_download": "2022-05-25T03:54:34Z", "digest": "sha1:NDLIMYE4B6ROTV3HJHAT6K3HDSBSOONL", "length": 8661, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Corona vaccination Mortality is higher in those who have not taken a single dose of the corona vaccine", "raw_content": "Special Report | कोरोना लस न घेणाऱ्यांनी दुसरी आणि तिसरी लाट आणल�� का\n1 डिसेंबरपासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यापैकी 68 टक्के लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. मागील काही दिवसांत राज्यात 151 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 102 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. या आकडेवारीवरुनही लसीच्या परिणामकारकतेची खात्री पटत नसेल तर एखदा मुंबईतील आकडेवारीवरही नजर टाकूया. फेब्रवारी 2021 ते जानेवारी 2022 या दरम्यान मुंबई आणि उपनगरात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले. त्यापैकी 94 टक्के लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nतुम्ही किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकाने कोरोनाची लस घेतली नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मागील फक्त 60 दिवसात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यातील 68 टक्के मृत्यू हे कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांचे झाले आहेत. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट असो वा ओमिक्रॉन, फक्त आणि फक्त लसच तुमचा जीव वाचवू शकते, हे पुन्हा पुन्हा आकडेवारीसह सिद्ध होत आहे. ज्या लोकांचा अजूनही कोरोना लसीवर विश्वास नाही. ज्या लोकांनी अजूनही कोरोनाची लस घेतलेली नाही, त्या लोकांचे डोळे उघडणारी माहिती समोर आली आहे.\n1 डिसेंबरपासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यापैकी 68 टक्के लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. मागील काही दिवसांत राज्यात 151 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 102 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. या आकडेवारीवरुनही लसीच्या परिणामकारकतेची खात्री पटत नसेल तर एखदा मुंबईतील आकडेवारीवरही नजर टाकूया. फेब्रवारी 2021 ते जानेवारी 2022 या दरम्यान मुंबई आणि उपनगरात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले. त्यापैकी 94 टक्के लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. वर्षभरात मुंबईत कोरोनामुळे 4 हजार 775 लोकांचा मृत्यू झाला. त्यातील तब्बल 4 हजार 320 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nDevendra Fadnavis | ‘मोदींचं सरकार म्हणजे माझं सरकार,जनतेमध्ये विश्वास\nDevendra Fadnavis on PM Modi | ‘जे बोलले ते करून दाखवणारे नेते म्हणजे मोदी\nBJP’s Jal Aakrosh Morcha | भाजपच्या ज��� आक्रोश मोर्चात फक्त 5 हजार लोक सहभागी\nVIDEO : Rajya Sabha elections | Congress कडून मिलिंद देवरा,संजय निरुपम इच्छुक\nGyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी, पक्षकारांना मिळाले महत्वाचे फोटो आणि व्हिडिओ\nSambhajiraje | 'छत्रपतीं'चा सन्मान की सच्चा शिवसैनिक आज सायंकाळी सोक्षमोक्ष लागणार, संभाजी छत्रपती मुंबईकडे रवाना\nMumbai Weather Forecast : मुंबईत आज रिमझिम, आठवडाभरात हलक्या सरी, काय सांगतं वेधशाळेचं भाकित \nSindhudurg Breaking : तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-after-ravindra-jadeja-suryakumar-yadav-shakes-a-leg-with-ishan-kishan-on-allu-arjun-pushpa-film-song-video-od-657739.html", "date_download": "2022-05-25T04:47:21Z", "digest": "sha1:3JDVPA5VR4MP22ZUW7UGFYC74VRVTM7T", "length": 8022, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket after ravindra jadeja suryakumar yadav shakes a leg with ishan kishan on allu arjun pushpa film song video od - जडेजानंतर सूर्या आणि इशान किशन Pushpa च्या गाण्यावर थिरकले, पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nजडेजानंतर सूर्या आणि इशान किशन Pushpa च्या गाण्यावर थिरकले, पाहा VIDEO\nजडेजानंतर सूर्या आणि इशान किशन Pushpa च्या गाण्यावर थिरकले, पाहा VIDEO\n'पुष्पा द राइज' (Pushpa : The Rise) या अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सिनेमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. हा सिनेमा भारतीय खेळाडूंमध्येही लोकप्रिय झाला आहे.\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nViral Video:मुलीच्या कृत्यानं संतापला हत्ती,थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार\nOptical Illusion: कॉफी बिन्समध्ये लपलाय एक माणूस बघा तुम्हाला शोधता येतोय का\nआनंद, समाधान कशात असतं हा 15 सेकंदाचा Video तुम्हाला जीवनाचं मूल्य सांगून जाईल\nमुंबई, 17 जानेवारी : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादव (Suyrakumar Yadav) आणि इशान किशन देखील (Ishan Kishan) या टीमसोबत आहेत. 19 जानेवारीपासून वन-डे मालिका (India vs South Africa) सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी हे दोघेही धमाल मस्तीच्या मूडमध्ये आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा द राइज' (Pushpa : The Rise) या अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सिनेमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. हा सिनेमा भारतीय खेळाडूंमध्येही लोकप्रिय झाला आहे. सूर्यकूमार यादव आणि इशान किशन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये हे दोघे अल्लू अर्जुनच्या स्टाईलने पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाण्यावर नाच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी देखील या सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. धवन देखील टीम इंडियासोबत आफ्रिकेत आहे. तर जडेजा दुखापतीमुळे आफ्रिकेला जाऊ शकला नाही.\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे ही मालिका खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) या मालिकेत टीम इंडियाचा कॅप्टन आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व्हाईस कॅप्टन आहे. आयर्लंडने रचला इतिहास, वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला खळबळजनक निकाल विराट कोहलीसाठी (Virat Kohli) ही महत्त्वाची मालिका आहे. विराटने काही दिवसांपूर्वीच टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली आहे. तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून त्याला हटवण्यात आले आहे. आता खेळाडू म्हणून मोठ्या कालावधीनंतर तो एखाद्या आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/category/paknirnay-recipe/", "date_download": "2022-05-25T03:15:07Z", "digest": "sha1:BSIXE4PEVLA4EPPKURO4AUKURQ6ECPYU", "length": 12551, "nlines": 128, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Paknirnay Recipe Archives - Kalnirnay", "raw_content": "\nभाजणी च्या पिठाचे सँडविच साहित्य: १०० ग्रॅम थालीपिठाच्या भाजणी चे तिखट-मीठ घातलेले पीठ , ४ छोटे चमचे आंबट दही, १ छोटा चमचा इनो, १ छोटा चमचा तेल, २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा कांदा-लसूण मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा\nशेतकरी सँडविच बेससाठी साहित्य : प्रत्येकी १ वाटी ज्वारी व नाचणीचे पीठ. सारणासाठी साहित्य : १ वाटी शेवग्याचा कोवळा पाला, १ वाटी बेसन, २ चमचे तेल फोडणीसाठी, थोडेसे जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ लसूण पाकळ्या. ठेच्यासाठी साहित्य : ७-८ भाजलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मूठभर\nबिटाच्या पानांचे लाडू | सुधा कुंकळीयेंकर, कांदिवली (पूर्व)\nबिटा च्या पानांचे लाडू साहित्य : २ कप बारीक चिरलेले बिटा चे कोवळे देठ आणि पाने, १ छोटा बीट उकडून, १/२ कप कणीक, १/२ कप डाळं, १ कप बारीक चिरलेला गूळ, १ म���ठा चमचा भाजलेल्या तिळाची जाडसर पूड, ५ लहान चमचे साजूक तूप, ३ मोठे चमचे राजगिऱ्याच्या लाह्या, २ चिमूट मीठ. कृती : बिटा ची\nअन्नपूर्णा लाडू साहित्य : प्रत्येकी १ चमचा चणाडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, मटकीची डाळ, तांदूळ, चणे, मूग, मटकी, चवळी, शेंगदाणे, बाजरी, ज्वारी, गहू, ओट्स व मका, प्रत्येकी २ चमचे काजू, बदाम व डिंक यांची पावडर, २ चमचे खोबऱ्याचा कीस, २ चमचे मिल्क पावडर, १ कप गूळ, ४ चमचे तूप. कृती : सर्व डाळी व कडधान्ये हलके भाजून\nफळाचा माहीम हलवा साहित्य : १ कप आंबा / पपई / केळी यांचा गर, १/२ कप दूध, ४ मोठे चमचे साखर, ४ मोठे चमचे काजू पावडर, ४ मोठे चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी केशर व पिस्ता. कृती : प्रथम जाड बुडाच्या कढईत दूध उकळत ठेवा. त्यात साखर आंबा / पपई / केळी यापैकी एकाचा गर घाला. त्यात काजू पावडर घालून मिश्रण सतत ढवळत राहा. घट्ट होत\nकलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक | कौस्तुभ नलावडे, पुणे | Watermelon Rind Cup Cake | Kaustubh Nalawade, Pune\nकलिंगडाच्या सालीचे न्यूट्री कप केक साहित्य : २ वाट्या कलिंगडाच्या सालीचा पांढरा गर, १ वाटी हिरवे मूग, १ वाटी तांदूळ, १/२ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ चमचा किसलेले आले, १/२ कप पोहे, आवश्यकतेनुसार मीठ. फोडणीचे साहित्य : कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, ओले खोबरे (सजावटीसाठी). कृती : मूग, तांदूळ व सर्व\nफणसाच्या आठळ्यांचे मूस | मिताली नरे, लालबाग | Jackfruit Flesh Mousse | Mitali Nare\nफणसाच्या आठळ्यांचे मूस मूससाठी साहित्य : १/२ कप फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १०-१२ फणसाच्या गऱ्यांची प्युरी, १ कप व्हिप्ड् क्रीम, १/४ कप कन्डेन्स्ड् मिल्क, २ मोठे चमचे जिलेटीन, पिस्ता, २ मोठे चमचे पाणी. कृती : मूस बनविण्यासाठी व्हिप्ड् क्रीम, कन्डेन्स्ड् मिल्क, उकडलेल्या आठळ्यांची पेस्ट यांचे मिश्रण तयार करून घ्या. यातील थोडे मिश्रण बाजूला काढून त्यात गऱ्यांची प्युरी मिक्स\nकॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा | वर्षा तेलंग, पुणे | Corn Cone Stuffed Salsa | Varsha Telang\nकॉर्न कोन स्टफ्ड् साल्सा कोन साठी साहित्य : १ कप कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, १ चमचा शुद्ध तूप, चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, १/३ कप आंबा प्युरी. साल्सा साठी साहित्य : १/४ कप आंब्याचे काप, १/४ कप चिरलेली हिरवी आणि लाल सिमला मिरची, १/४ कप उकडलेले कॉर्न, १/४ कप चिरलेला पातीचा कांदा, १\nकॉर्न बाकरवडी | संध्या जोशी, नाशिक | Corn Bakarwadi | Sandhya Joshi\nकॉर्न बाकरवडी सा���णासाठी साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, १ वाटी दूध, २ चमचे बटर, २ चमचे तीळ, १/२ चमचा बडीशेप. हिरवे वाटण : ४ चमचे कोथिंबीर, कढीपत्ता, आले, हिरवी मिरची, ओले खोबरे, जिरे, मीठ, आमचूर पावडर, चवीसाठी साखर, ४ हिरव्या मिरच्या. कव्हरसाठी साहित्य : १/२ वाटी मक्याचे पीठ, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १/२ वाटी मैदा,\nथाई नूडल्स सलाड साहित्य: ३ ते ४ हिरवे पातीचे कांदे, १ मोठी काकडी, १ मोठी सिमला मिरची, १ मोठे गाजर, ३ ते ४ लाल ओल्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, १ काडी गवती चहा, १ मोठा चमचा पुदिन्याची पाने, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे मध, थोड्या बारीक राईस नूडल्स, १ मोठा चमचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/fact-check-of-viral-photos-of-actress-priyanka-chopra-and-nick-jonas-with-baby-pbs-91-2775617/lite/", "date_download": "2022-05-25T04:07:31Z", "digest": "sha1:V5R67EHNEK55LKZRUHKKCHLTLDTMID37", "length": 21716, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fact Check of Viral Photos of Actress Priyanka Chopra and Nick Jonas with Baby | अभिनेत्री प्रियांका आणि निकच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक, मात्र व्हायरल फोटोमागील सत्य काय? | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nअभिनेत्री प्रियांका आणि निकच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक, मात्र व्हायरल फोटोमागील सत्य काय\nचाहत्या प्रियांका आणि निकच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर प्रियांका आणि निकचे एका नवजात बाळासोबतचे फोटोही व्हायरल झालेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने नुकतंच सरोगसीद्वारे आपल्या बाळाला जन्म दिला. त्यांनी याची माहिती सोशल मीडियातून चाहत्यांना दिली. यानंतर या जोडप्याच्या बाळाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांचे चाहत्या या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर प्रियांका आणि निकचे एका नवजात बाळासोबतचे फोटोही व्हायरल झालेत. हे फोटो प्रियांका आणि निकच्या बाळाचे म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. मात्र, या फोटोंमागील वास्तव काही वेगळंच आहे.\nप्रियांका आणि निकने चाहत्यांना आपल्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली असली तरी बाळ मुलगा आहे की मुलगी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. याशिवाय फोटोही पोस्ट केलेला नाही. अशातच प्रियांका आणि निकचा ��क जुना फोटो त्यांचा आत्ताचा बाळासोबतचा म्हणून शेअर केला जातोय. सोशल मीडियावर अनेक जण यालाच खरं मानत आहेत. मात्र, प्रियांका आणि निक यांच्या कुशीत बाळ असलेले हे फोटो मोठा काळ प्रियांकाची स्टायलिस्ट राहिलेल्या दिव्या ज्योतीच्या मुलीसोबतचे आहेत.\n“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nहेही वाचा : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला\nदरम्यान, प्रियांकाला सध्या फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण आता तिचे वय ३९ आहे आणि त्यामुळे बाळ होणे ही गोष्ट तिच्यासाठी फार सोपी गोष्ट नाही. तसेच त्यांच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे ही गोष्ट अधिक कठीण झाली असती. त्यामुळे अशा परिस्थितीत या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडला, अशी माहिती बॉलिवूड लाईफने दिलीय.\nनिक आणि प्रियांका यांनी एका एजन्सीच्या मदतीने या महिलेची भेट घेतली. ही या महिलेची पाचवी सरोगसी आहे. हे दोघेही तिला भेटले आणि त्यांना ती आवडली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान प्रियांका आणि निकच्या बाळाचा जन्म एप्रिलमध्ये होणार होता, मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे.\nहेही वाचा : लग्नाच्या ३ वर्षांनंतर प्रियांकाने केलं ‘आई’ होण्यावर वक्तव्य, म्हणाली…\nप्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे. ते बाळ निरोगी झाल्यानंतरच या मुलाला ते तिच्या घरी आणणार आहेत.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअभिजित बिचुकले बिग बॉस १५ मधून बाहेर, हात जोडून राखी सावंत म्हणाली…\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला अ���ता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित\nLoksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य\nEntertainment Latest Live News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/shahi-kaju-curry-recipe/", "date_download": "2022-05-25T04:56:53Z", "digest": "sha1:C5I4FHPPAU4KSHQ5VF4ZY6ESFTQV7FSV", "length": 7537, "nlines": 78, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "शाही काजू करी मराठी | shahi kaju curry recipe – विकीमित्र", "raw_content": "\nकाजू करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ( shahi kaju curry recipe ingredients ) :\nनमस्कार खवय्ये मंडळी आपल्यातील अनेक जण हे काजू प्रेमी असतील मग त्यांना शाही काजू करी ( shahi kaju curry recipe ) आवडतच असेल.\nपण सध्या लॉकडाऊनच्या काळात हॉटेल मध्ये जाऊन खाणे खूप कठीण काम झाले आहे आणि हॉटलच्या जेवणाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत.\nत्यामुळे आज ह्या लेखात आपण शाही काजू करी कशी बनवायची हे पाहणार आहोत.\nकाजू करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ( shahi kaju curry recipe ingredients ) :\n5 ते 6 काजू(वाटणासाठी)\n5 ते 6 लसणाच्या पाकळ्या\nखडे मसाले (2 ते 3 लवंगा, 2 तमालपत्र, दालचिनीचा बारीक तुकडा)\n2 ते 3 चमचे तेल किंवा बटर\n2 मोठे चमचे दही\nएक चमचा गरम मसाला\nएक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर\nएक मोठी वाटी काजू(हे काजू भाजून घ्यावेत)\nकाजू भाजीत घालण्याआधी तुम्ही कढईत थोडं तेल घालून ते भाजून घेऊ शकता किंवा काही वेळ गरम पाण्यात भिजवून ही ठेऊ शकता. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण,5 ते 6 काजू यांची मिक्सर मधून बारीक पेस्ट वाटून घ्याची आहे.\nएका कढईत तेल किंवा बटर गरम करून घ्यावे. त्यात जिरे टाकून चांगले तडतडू द्यावे.जिरे तडतडले की त्यात 2 3 लवंगा,2 3 तमालपत्र, एक दालचिनीची तुकडा घालवा.ह्यांच चांगला सुगंध सुटला की मिक्सर मधून बारीक केलेले वाटण त्यात घालावे (वाटण करताना पाण्याचा वापर करू नये कारण जर पाण्याचा वापर केला तर वाटण तेलात टाकताना शिंतोडे उडू शकतात.)\nमसाल्याला तेल सुटेसपर्यंत चांगला तेलात भाजून घ्यावे. मसाल्याला तेल सुटले की तेल आणि मसाला काही प्रमाणात वेगळा दिसू लागेल. त्या मसाल्यात अर्धा चमचा हळद घाला.\nएक चमचा गरम मसाला व एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घाला.(तुम्हाला जिकत तिखट हवा त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता.) मसाला चांगला परतून घ्या. या परतलेल्या मसाल्यात 2 मोठे चमचे दही, टोमॅटोचा आंबट पणा कमी व्हावा म्हणून साखर घालावी. व चवीनुसार मीठ घालावे.\nहे सर्व जिन्नस घालून मसाला एकजीव करून घ्यावा. मसाल्यात 2 ते 3 कप गरम पाणी घालावे.व उकळी काढून घ्यावे.पाण्याचे प्रमाण हे तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी ह्यावर ठरवा. तुम्हाला हवा तितका दाटसर पणा आल्यावर त्यात काजू घाला व 5 मि. उकळी काढून गॅस बंद करा.\nभाजी सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर घालून गारनिशिंग करावे व आवडत असेल तर थोडी क्रिम देखील घालू शकता.\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/maharashtra_26.html", "date_download": "2022-05-25T04:33:03Z", "digest": "sha1:OWB3HQ7EAKL2Q7YMAQM3MQMJW53SGSF2", "length": 6753, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके व राज्यमंत्री डॉ. फुके यांनी घेतला विभागाचा आढावा | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nआदिवासी विकास मंत्री डॉ. उईके व राज्यमंत्री डॉ. फुके यांनी घेतला विभागाचा आढावा\nमुंबई ( १७ जून २०१९ ) : नुतन आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक उईके व राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी आदिवासी विकास विभागाची मंत्रालयात आज आढावा बैठक घेतली.\nअनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता लोकाभिमुख कार्य वाढविण्याच्या दृष्टीने मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये दर्शनीय भागी लावण्यात यावी, तसेच आदिवासी जमातीच्या लोकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता व्यापक प्रसिद्धी देण्याबाबत यासह विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणी विषयक हेल्पलाईन व डॅशबोर्ड निर्मिती करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विभागाच्या सर्व योजना अंमलबजावणी विषयी वेळापत्रक सादर करण्याविषयी देखील सांगितले.\nविभागाच्या एकंदरीत अर्थसंकल्पिय, शैक्षणिक, आरोग्य, उपजिवीकेबाबतच्या योजनाविषयी विभागाचे अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. शैक्षणिक योजना अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी लक्ष\nदेण्याबाबत राज्यमंत्री डॉ. फुके यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच आरोग्य विषयक समस्या सोडविण्याकरिता विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. मंत्री डॉ. ऊईके यांनी पेसा अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच आश्रमशाळा मुख्याध्यापक यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याविषयी सूचना देऊन आदिवासींच्या उन्नतीकरिता वैयक्तिक लाभाच्या योजना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी शिष्यवृत्ती तसेच कौशल्य विकास कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. यापुढे प्रत्येक आठवड्यात बैठक घेण्यात येवून अगोदरच्या बैठकीतील दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही केली किंवा नाही याची माहिती घेण्यात येणार असल्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/beed/71-crore-increase-in-beed-district-annual-plan-now-we-will-get-rs-360-crore-620564.html", "date_download": "2022-05-25T04:32:54Z", "digest": "sha1:N2TG4CUNXYA6EILLKT2J2JLJ6FOVE5A5", "length": 11144, "nlines": 97, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Maharashtra » Beed » 71 crore increase in Beed district annual plan; Now we will get Rs 360 crore", "raw_content": "बीड जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात 71 कोटींची वाढ; आता मिळणार 360 कोटी रुपये\nबीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बीड जिल्हा वार्षिक नियोजनाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे\nमुंबई : बीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बीड जिल्हा (Beed District) वार्षिक नियोजनाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी सर्वसाधारणच्या 288.68 कोटींच्या आराखड्यात वाढ करून दिली जावी अशी, आग्रही मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली असता, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसाधारणच्या आराखड्यासाठी 288.68 कोटींवरून वाढवत 360 कोटी देण्यास मान्यता दिली.\nअखर्चित निधी खर्च करण्याचे आदेश\nदरम्यान मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीस देण्यात आलेल्या 340 कोटी रुपयांपैकी अखर्चित असलेल्या निधी 100% खर्च करण्याचे नियोजन 15 फेब्रुवारीच्या आत करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी अजित पवारांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, पूल यांसह अन्य सार्वजनिक मालमत्ता दुरुस्तीसाठी बीड जिल्ह्यास अतिरिक्त निधी देण्यात यावा, मातोश्री पांदण रस्त्यांच्या योजनेस मान्यता, जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड, श्री क्षेत्र गहिणींनाथगड तसेच पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड व परळी वैद्यनाथ देवस्थान व जिल्ह्यातील अन्य महत्वाच्या तीर्थ स्थळांच्या विकास आराखड्यास अर्थ व नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले असता, या सर्व विषयांसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही देखील यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.\nअतिवृष्टीमुळे बाधित रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून\nबीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची शक्य असलेली सर्व कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केली जावीत, तसेच या व्यतिरिक्त निधीची मागणी नियोजन विभागास सादर करावी असेही यावेळी पवारांनी सांगितले. कोविड काळात बीड जिल्ह्यात उपाययोजना व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान माजलगाव व आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास तसेच जिल्ह्यातील अन्य आवश्यक असलेल्या ग्रामीण रुग्णालयांची दुरुस्ती व नाविनिकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र तरतूद करून देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.\nपुण्यात अजित पवार VS चंद्रकांत पाटील, अजित पवारांवर आरोप करत पाटील म्हणतात…\nVIDEO: सव्वा दोन वर्षात मंत्रालयाकडे फिरकले नाहीत, कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले\nUtpal Parrikar: माझ्या मनात रोजच भाजप, पक्षाने मला सोडलं का हे त्यांनाच विचारा; उत्पल पर्रिकरांकडून चेंडू भाजपच्या कोर्टात\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/adbh/sarga02.htm", "date_download": "2022-05-25T04:08:13Z", "digest": "sha1:OKR22XMG5GPG24VTGFUQGMSCOWXZVDRV", "length": 59192, "nlines": 1483, "source_domain": "satsangdhara.net", "title": "अद्‌भुत रामायणे द्वितीयः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्��� ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अद्‌भुत रामायणम् ॥\nभगवतो नारायणस्य अम्बरीषवरप्रदानम् -\n इक्ष्वाकुकुलवारिधौ ॥ १ ॥\nसीतायाश्च महादेव्याः पृथिव्यां जन्महेतुकम् \nतत्र रामकथामादौ वक्ष्यामि मुनिपुङ्गव ॥ २ ॥\n इक्ष्वाकुकुलरूपी समुद्रामध्ये बुद्धिमान रामचंद्राने कोणत्या कारणाने जन्म घेतला, ते ऐक. तसेच देवी सीतेचाही या पृथ्वीवर कोणत्या हेतूने जन्म झाला तेही एक. आता हे मुनिश्रेष्ठा, आधी मी तुला राम कथा सांगतो. १-२\nपुरुषोत्तममाहात्म्यं सर्वपापहरं परम् ॥ ३ ॥\nहे मुनीवरा, प्रथम अंबरीश कथा श्रवण कर. ती सर्व पापांचा नाश करणारी, श्रेष्ठ पुरुषोत्तमाचे माहात्म्य वर्णन करणारी आहे. ३\nअम्बरीषस्यजननी नित्यशोचसमन्विता ॥ ४ ॥\nत्रिशंकूची प्रिय पत्नी आणि अंबरीषाची माता अत्यंत सुलक्षणी आणि निष्कलंक, पवित्र होती. ४\nनारायणं महात्मानं ब्रह्माण्डकमलोद्‌भवम् ॥ ५ ॥\nतमसा कालरुद्राख्यं रजसा कनकाण्डजम् \nसत्वेन सर्वगं विष्णुं सर्वदेवनमस्कृतम् ॥ ६ ॥\nयोगनिद्रा मग्न, शेषशायी महात्मा भगवान विष्णू नारायण सर्व विश्व (ब्रह्मांड) आणि ब्रह्मदेवाचे निर्माते आहेत. ते तमोगुणाने युक्‍त असल्याने कालरूद्र, रजोगुणाने युक्‍त असल्याने ब्रह्मा आणि सत्वगुणाने युक्त असल्याने विष्णूरूप असून सर्व देवता त्यांना वंदन करतात. ५-६\nमाल्यदामादिकं सर्वं स्वयमेव व्यचीकरत् ॥ ७ ॥\nत्रिशंकूची पत्नी काया-वाचा-मनाने त्या विष्णूची आराधना करीत असे. तसेच (पूजेसाठी लागणाऱ्या) हार, माळा इ. स्वतः तयार करीत असे. ७\nतत्सर्वं कौतुकाविष्टा स्वयमेव चकार सा ॥ ८ ॥\nगंध उगाळणे, धूप-प्रज्वलन इ. सर्व गोष्टी ती स्वतः आनंदाने करीत असे. ८\nशुभा पद्मावती नित्यं वचो नारायणेति वै \nअनन्तेति च सा नित्यं भाषमाणा यतव्रता ॥ ९ ॥\nती शुभलक्षणी व्रतस्थ पद्मावती (जणू काही लक्ष्मीच) 'नारायण-नारायण', 'अनंत-अनंत' असे सतत नामोच्चार करीत असे. ९\nअर्चयामास गोविन्दं गन्धपुष्पादिभिः शुभैः ॥ १० ॥\nअशाप्रकारे दहा हजार वर्षे अत्यंत तद्रूप होऊन, मनःपूर्वक, गंध-पुष्प आदींच्या सहाय्याने ती गोविंदाची पूजा करीत होती. १०\nदानमानार्चनैर्नित्यं धनैरत्‍नैरतोषयत् ॥ ११ ॥\nसर्व पापरहित अशा श्रेष्ठ विष्णूभक्तांना ती धन-दान पूजा इ. ने संतुष्ट करीत असे. ११\nततः कदाचित्सा देवी द्वादश्यां समुपोष्य वै \nहरेरग्रे महाभागा सुष्वाप पतिना सह ॥ १२ ॥‌\nएकदा द्वादशीचे व्रत करून ही देवी पतीसह हरीच्या मूर्ती समोर झोपली होती. १२\nतत्र नारायणो देवस्तामाह पुरुषोत्तमः \nकिमिच्छसि वरं भद्रे मत्तः किं ब्रूहि भामिनि ॥ १३ ॥\nतेव्हां श्रीनारायण तिला म्हणाले - 'हे भामिनी तुला माझ्याकडून कोणता वर हवा आहे, सांग.' १३\nसा दृष्टवा तं वरं वव्रे पुत्रस्त्वद्‌भक्तिमान्भवेत् \nसार्वभौमो महातेजाः स्वकर्मनिरतः शुचिः ॥ १४ ॥\nत्याला पाहून तिने असा वर मागितला की - महान तेजस्वी, सार्वभौम, आपल्या कर्तव्यात तत्पर असणारा आणि तुझी भक्ती करणारा असा उत्तम पुत्र मला व्हावा. १४\nतथेत्युक्त्वा ददौ तस्यै फलमेकं जनार्दनः \nसा प्रबुद्धा फलं दृष्ट्वा भर्त्रे सर्वं निवेद्य च ॥ १५ ॥\n'ठीक आहे' असे म्हणून जनार्दनाने तिला एक फळ दिले. सकाळी जागे झाल्यानंतर तिला ते फळ दिसले. आणि तिने आपल्या पतीला त्या फळाबद्दल सर्व काही सांगितले. १५\nभक्षयामास संहृष्टा फलं तद्‌गतमानसा \nततः कालेन सा देवी पुत्रं कुलविवर्द्धनम् ॥ १६ ॥\nशुभलक्षणसम्पन्नं चक्राङ्कितमनुत्तमम् ॥ १७ ॥\nअतिशय आनंदित होऊन, मनःपूर्वक तिने ते फळ खाल्ले. त्यानंतर काही काळाने तिने एका अत्यंत सुलक्षणी, सदाचारी, वासुदेवपरायण, कुळाची किर्ती वाढविणारा, आणि शंखचक्र आदि शुभ लक्षणांनी युक्त अशा सुपुत्राला जन्म दिला. १६-१७\nजातं दृष्ट्वा पिता पुत्रं क्रियाः सर्वाश्चकार वै \nअम्बरीष इति ख्यातो लोके समभवत्प्रभुः ॥ १८ ॥\nमुलाचा जन्म झाल्यानंतर पित्याने योग्य ते संस्कार त्याच्यावर केले, आणि त्यानंतर तो मुलगा 'अंबरीष' या नावाने सर्व लोकात विख्यात झाला. १८\nमंत्रिष्वाधाय राज्यं च तप उग्रं वकार सः ॥ १९ ॥\nसंवत्सर सहस्रं वै जगन्नारायणं प्रभुम् \nहृत्पुण्डरीकमध्यस्थं सूर्यमण्डलमध्यगम् ॥ २० ॥\nवडील स्वर्गवासी झाल्यानंतर श्रेष्ठींनी त्याला राज्याभिषेक केला व नंतर मंत्र्यांवर राज्यकारभार सोपवून त्याने उग्र तप केले, आणि हजार वर्षे हृदय कमळातील मध्यात असणाऱ्या प्रभू नारायणाचा जप केला. १९-२०\nशुद्धजाम्बूनदनिभं ब्रह्मविष्णुशिवात्मकम् ॥ २१ ॥\nश्रीवत्सवक्षसं देवं पुरुषं पुरुषोत्तमम् ॥ २२ ॥\nआजगाम स विश्वात्मा सर्वलोकनमस्कृतः ॥ २३ ॥\nत्यानंतर शुद्ध सोन्याप्रमाणे तेजस्वी, सर्व आभूषणे धारण करणारा आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युक्त असा पितांबरधारी, चतुर्भुजा पुरुषोत्तम गरुडावर आरूढ होऊन तेथे प्रगट झाला. वक्षःस्थळावर श्रीवत्स धारण करणाऱ्या त्या प्रभूची सर्व लोकांनी नमस्कार करून स्तुती केली. २१-२३\nऐरावतमिवाचित्य कृत्वा वै गरुडं हरिः \nस्वयं शक्र इवासीनस्तमाह नृपसत्तमम् ॥ २४ ॥\nत्यानंतर गरुडाला ऐरावता प्रमाणे मानून आणि स्वतःला इंद्र समजून (इंद्राचे रूप घेऊन) तो त्या नृपश्रेष्ठाला बोलला - २४\nइन्द्रोऽहमस्मि भद्रं ते किं ददामि तवाद्य वै \nसर्वलोकेश्वरोऽहं त्वां रक्षितुं समुपागतः ॥ २५ ॥\n'मी इंद्र आहे. तुझे कल्याण असो. तुला मी काय देऊ ' मी सर्व लोकांचा ईश्वर असून तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. २५\nअम्बरीषस्तु तं दृष्ट्वा शक्रमैरावतस्थितम् \nउवाच वचनं धीमान् विष्णुभक्तिपरायणः ॥ २६ ॥\nऐरावतावर बसलेल्या इंद्राला पाहून तो बुद्धिमान विष्णुभक्त परायण अंबरीश म्हणाला - २६\nनाहं त्वामभिसन्धाय तप आतिष्ठवानिह \nत्वया दत्तञ्च नेच्छामि गच्छ शक्र यथासुखम् ॥ २७ ॥\n'मी तुला उद्देशून, तुला प्रसन्न करण्यासाठी तप केले नव्हते. तेव्हा हे इंद्रा आनंदाने परत ज���. मला तुझ्याकडून काही नको.' २७\nमम नारायणो नाथस्त्वां नस्तोष्येऽमराधिप \nव्रजेन्द्र मा कृथास्त्वत्र ममाश्रमविलोपनम् ॥ २८ ॥\n माझा देव तर नारायण आहे. मला तुझ्याकडून काही नको. तर हे इंद्रा निघून जा. माझा वेळ व्यर्थ घालवू नको. २८\nततः प्रहस्य भगवान् स्वरूपमकरोद्धरिः \nशार्ङ्गचक्रगदापाणिः शङ्खहस्तो जनार्दनः ॥ २९ ॥\nतेव्हा भगवान विष्णूने हसून शंख -चक्र-गदा-धनुष्य धारण करणारे असे आपले मूळ रूप धारण केले. २९\nगरुडोपरि विश्वात्मा नीलाचल इवापरः \nदेवगन्धर्वसंघैश्च स्तूयमानः समन्ततः ॥ ३० ॥\nत्यावेळी देव-गंधर्वांचे समुदाय त्यांची स्तुती करीत होते. दुसऱ्या नील पर्वताप्रमाणे शोभून दिसणारे ते भगवान विश्वात्मा गरुडावर आरूढ झाले होते. त्यांना पाहून संतुष्ट झालेल्या राजाने त्यांना नमस्कार केला आणि त्या गरुडध्वजाची तो स्तुती करू लागला. ३०\nप्रणम्य राजा सन्तुष्टस्तुष्टाव गरुडध्वजम् \nप्रसीद लोकनाथस्त्वं मम नाथ जनार्दन ॥ ३१ ॥\nकृष्ण कृष्ण जगन्नाथ सर्वलोकनमस्कृत \nत्वमादिस्त्वमनादिस्त्वमनन्तः पुरुषः प्रभुः ॥ ३२ ॥\n'हे कृष्णा, जनार्दन, जगन्नाथा तू माझ्यावर प्रसन्न हो. हे जगन्नाथा, जनार्दना सर्व लोकांनी तुला नमस्कार केला आहे. तू आदि, अनादी आणि अनंत आहेस. तुझ्यापासूनच जगाचा प्रारंभ आणि तुला शेवटही नाही. तू सर्वश्रेष्ठ आहेत.' ३१-३२\nमहेश्वरांशजो मध्यः पुष्करः खगमः खगः ॥ ३३ ॥\nतुझी गणना करणे कठीण(अप्रमेय), तू कमललोचना, बलिष्ठ महेश्वराचा अवतार, सेनानायक पुष्कर आहेस. ३३\nकव्यवाहः कपाली त्वं हव्यवाहः प्रभञ्जनः \nआदिदेवः क्रियानन्दः परमात्मनि संस्थितः ॥ ३४ ॥\nआकाशगामी, अग्नि (कव्यवाह, हव्यवाह), प्रभांजन (वादळरूप), कपाली असून परमात्म्यात स्थित आहेस. ३४\nत्वां प्रपन्नोऽस्मि गोविन्द पाहि मां पुष्करेक्षण \nनान्या गतिस्त्वदन्या मे त्वामेव शरणं गतः ॥ ३५ ॥\nहे कमललोचना, गोविंदा, मी तुला शरण आलो आहे. माझे रक्षण कर. तुझ्या शिवाय मला दुसरा कोणताच आश्रय नाही.' ३५\nतमाह भगवान् विष्णुः किं ते हृदि चिकीर्षितम् \nतत्सर्वं सम्प्रदास्यामि भक्तोऽसि मम सुव्रत ॥ ३६ ॥\nभगवान विष्णु त्याला म्हणाले - हे सुव्रता तुझी कोणती इच्छा आहे तुझी कोणती इच्छा आहे मी तुला सर्व काही देईन. त्यासाठीच मी इथे आलो आहे. ३६\nअम्बरीषस्तु तच्छ्रुत्वा हर्षगद्गदया गिरा ॥ ३७ ॥\nत्वयि विष्णौ परानन्द नित्यं मे वर्त्ततां मतिः ॥ ३८ ॥\nभवेयं त्वत्परोनित्यं वाङ्मनः कायकर्मभिः \nपालयिष्यामि पृथिवीं कृत्वा वै वैष्णवं जगत् ॥ ३९ ॥\nवैष्णवान् पालयिष्यामि हनिष्यामि च शात्रवान् ॥ ४० ॥\nते ऐकून अंबरीश आनंदातिरेकाने नारायण परमात्म्याला म्हणाला - 'हे विष्णू तू आनंदाचे निधान आहेस. माझी बुद्धी तुझ्या ठायी होवो. काया वाचा मनाने मी तुझ्याशी एकरूप व्हावे. पृथ्वी विष्णुमय करून मी तिचे पालन करीन. यज्ञ होम पूजा-अर्चना करून मी देवांना संतुष्ट करेन. विष्णू भक्तांचे पालन आणि असुरांचा नाश करीन.' ३७-४०\nएवमुक्तस्तु भगवान् प्रत्युवाच नृपोत्तमम् \nएवमस्तु तवेच्छा वै चक्रमेतत्सुदर्शनम् ॥ ४१ ॥\nपुरा रुद्रप्रभावेन लब्धं वै दुर्लभं मया \nऋषिशापादिकं दुःख शत्रु रोगादिकं तथा ॥ ४२ ॥\nराजाने असे म्हटल्या नंतर भगवान त्या राज्यश्रेष्ठाला म्हणाले - 'तुझ्या इच्छेप्रमाणेच होवो. हे सुदर्शनचक्र प्राप्त होण्यास अतिशय कठीण; पण रुद्राच्या प्रभावाने पूर्वी ते मला मिळाले. ऋषींचे शाप, रोग शत्रूची पीडा इ. तुझे दुःख ते नाहीसे करेल.' असे म्हणून ते अंतर्धान पावले. ४१-४२\nततः प्रणम्य मुदितो राजा नारायणं प्रभुम् ॥ ४३ ॥\nप्रविश्य नगरीं दिव्यामयोध्यां पर्यपालयत् \nब्राह्मणादींस्तथा वर्णान् स्वे स्वे कर्मण्ययोजयत् ॥ ४४ ॥\nतेव्हा राजाने अत्यंत आनंदित होऊन प्रभू नारायणाला नमस्कार केला आणि अयोध्या नगरीत येऊन तो तिचे पालन करू लागला. ब्राह्मणादि सर्व वर्णांनाही त्याने आपापल्या कामात नियुक्त केले. ४३-४४\nनारायणपरो नित्यं विष्णुं भक्तानकल्मषान् \nपालयामास हृष्टात्मा विशेषेण जनाधिपः ॥ ४५ ॥\nतो राजा नारायणाशी एकरूप होऊन मोठ्या आनंदाने, विशेषेकरून विष्णू भक्तांचे पालन करू लागला. ४५\nपालयामास पृथिवीं सागरावरणामिमाम् ॥ ४६ ॥\nशंभर अश्वमेध आणि शंभर वाजपेय यज्ञ करून (सागर हेच तट असणाऱ्या) सागरापर्यंत पसरलेल्या पृथ्वीचे पालन करू लागला. ४६\nगृहे गृहे हरिस्तस्थौ वेदघोषो गृहे गृहे \nनामघोषो हरेश्चैव यज्ञघोषस्तथैव च ॥ ४७ ॥\nत्यावेळी घरोघरी विष्णूची प्रतिष्ठापना होऊन प्रत्येक घरामध्ये वेदघोष होत होता. ४७\nअभवन्नृपशार्दूले तस्मिन् राज्यं प्रशासति \nनासस्या नातृणा भूमिर्न दुर्भिक्षादिभिर्युता ॥ ४८ ॥\nतो राजा जोपर्यंत राज्य करीत होता, तोपर्यंत भूमी धनधान्यसंपन्न होती; दुष्काळाचे नावही नव्���ते. प्रजा निरोगी आणि पीडामुक्त होती. ४८\nरोगहीना प्रजा नित्यं सर्वोपद्रववर्जिता \nअम्बरीषो महातेजाः पालयामास मेदिनीम् ॥ ४९ ॥\nस वै महात्मा सततं च रक्षितः सुदर्शनेन प्रियदर्शनेन \nशुभां समुद्रावधिसन्ततां महीं सुपालयामास महींमहीन्द्रः ॥ ५० ॥\nमहातेजस्वी अंबरीश पृथ्वीचे पालन करीत होता. सुदर्शनचक्राकडून उत्तम प्रकारे संरक्षण मिळालेला तो महात्मा चारही समुद्रापर्यंत विस्तार पावलेल्या पृथ्वीचे पालन उत्तम रीतीने करीत असे. ४९-५०\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये अद्‌भुतोत्तरकाण्डे\nअम्बरीषवरप्रदानं नाम द्वितीयः सर्गः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk6a46.htm", "date_download": "2022-05-25T04:35:05Z", "digest": "sha1:4YTYVKDWCC6KHW2YKSNSV5LRXXCFTIY7", "length": 79194, "nlines": 1720, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - युद्धकाण्डे - अध्याय सेहेचाळिसावा - हनुमंताचे नंदिग्रामाला प्रयाण", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १���\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय सेहेचाळिसावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nअप्सरेने हनुमंताला राक्षसी मायेची कल्पन दिली :\n मधुर स्वरी अनुवादे ॥ १ ॥\n काय म्यां उतरायी व्हावें आतां \n सावधानता परिसावें ॥ २ ॥\nतूं अदट दाटुगा वीर होसी \n अहर्निशीं डुल्लत ॥ ३ ॥\n तुजपुढें सांगेन ॥ ४ ॥\n राम देखत सर्वत्र ॥ ५ ॥\nविनवीत असें मी तुजप्रती \n तो हा राक्षस चित्तीं मानावा ॥ ६ ॥\nभृशं प्रीतास्मि ते वीर राघवाज्ञां प्रकुर्वतः \nपापात्मा एष दुर्बुद्धिर्येन त्वं मन्यसे ऋषिम् ॥१॥\nजहि रक्षो महामायं विप्रवेषं महाबलम् \nएष राक्षसराजेन रावणेन दुरात्मना ॥२॥\nइत्युक्त्वा वायुपुत्राय साप्सरा कामरुपिणी ॥३॥\nअंतर्धानं गता तत्र दृश्यमाना हनूमता ॥४॥\nअति संकटीं दूर पंथ क्रमोनि येथ आलासी ॥ ७ ॥\nज्यासी म्हणती प्रम साधु तो हा कपती महामैंदु \n तुज छळवाद करुं आला ॥ ८ ॥\n छळणार्थ तुजलागीं ॥ ९ ॥\n अति दुर्धर्ष महापापी ॥ १० ॥\nझणें याचा विश्वास धरिसी \n बहु मायेसीं जाण तूं ॥ ११ ॥\nजंव उदया ये सुभानु \n ऐसा पण करोनि आला ॥ १२ ॥\nसत्य मानीं माझें वचन \nन मारितां करील विघ्न सत्य जाण कपिनाथा ॥ १३ ॥\n कपिकेसरी अति विस्मित ॥ १४ ॥\n दुष्टहननालागोनी ॥ १५ ॥\n श्रीरामदूताचेनि भेणें ॥ १६ ॥\n द्रष्टा तोही हारपे ॥ १७ ॥\n वेगळें काही दिसेना ॥ १८ ॥\n तरी भासे दृश्याचें भान \n कपटचिन्ह तेथें कैंचें ॥ १९ ॥\n कपटगोष्टी तेथें कैंची ॥ २० ॥\nनिर्धारोनि पाहे तो कपींद्र \n यासी सत्वर मारीन ॥ २१ ॥\n करुं आला माझा घात \n याचा निःपात करीन ॥ २२ ॥\n स्वयें वानर सरसावला ॥ २३ ॥\nतुझिया करीन मी संहारा कपटाचारा सांडी परतें ॥ २४ ॥\n करी युद्धास निजबळें ॥ २५ ॥\n आजि न वांचसी जीवें जीत \n करीं पुरुषार्थ निजबळें ॥ २६ ॥\n साटोप चित्ती मांडिला ॥ २७ ॥\nतस्य तद्वचनं श्रुत्वा कालनेमिर्निशाचरः \nरुपं विकुरुते घोरं दशकल्पप्रमाणतः ॥५॥\nऊर्ध्वं तु योजनं पंच धुन्वन्‍रुक्षशिरोरुहान् \nअष्टौ दंष्ट्राः सुतीक्ष्णाग्राः सृक्किणीरपि संलिहत् ॥६॥\nविवृते नयने घोरे मेघस्तनितनिःस्वनः \nअर्धदग्धमलाते च प्रगृह्याभ्यपतद्धरिम् ॥७॥\nमायावी राक्षसाच्या वधाने गंधर्वाची झोपमोड व क्रोध :\n अति भ्यासुर भासत ॥ २८ ॥\nदश योजनें वाढला उंच \n जैसे वृक्ष शूळप्राय ॥ २९ ॥\n कैसा भासत भ्यासुर ॥ ३० ॥\n अति विक्राळ आकृती ॥ ३१ ॥\n हनुमान दृष्टी लक्षूनी ॥ ३२ ॥\n ���सळोनि दूरी चालिला ॥ ३३ ॥\n जैसा कल्लोळ अग्नीचा ॥ ३४ ॥\n कपिभार वरी पडतां ॥ ३५ ॥\n मी रांगोळी करीन ॥ ३६ ॥\n पर्वतेश दणानिला ॥ ३७ ॥\n सैरा धांवत पर्वतीं ॥ ३८ ॥\n पर्वतेंद्र शोधिती ॥ ३९ ॥\nतं निहत्य महानादं ननाद च महाकपिः \nतेन नादेन गंधर्वाः प्रब्रुद्धाः शैलवासिनः ॥८॥\n निशीमाजी चोरी केंवी करिसी ॥ ४० ॥\nतूं कोण कैंचा कोण आहेसी \n आज्ञा कोणासी पूसिली ॥ ४१ ॥\n कोण धरेवरी पाडिला असे ॥ ४२ ॥\nएक म्हणती पुसतां काय धरा बांधा हात पाय \n तस्कर होय सर्वथा ॥ ४३ ॥\n मधुर बोल बोलत ॥ ४४ ॥\nगंधर्वाणां वचः श्रुत्वा हनूमान्वाक्यमब्रवीत् \nश्रुता वा यदि किष्किंधा जंबद्वीपसमाश्रया ॥९॥\nवानराधिपतिस्तत्र सुग्रीवो नाम विश्रुतः \nमित्रकार्यार्थमुद्युक्तो रावणेनाद्य विग्रहे ॥१०॥\nमित्रभ्रात राक्षसेन शक्त्या च विनिपातितः \nतदर्थ संप्रयातोहमोषधीः प्रार्थयाम्याहम् ॥११॥\nविशल्यकरणीं नाम ज्ञात्वेह परमौषधिम् \nविघ्नं नैव प्रकर्तव्यं प्रसादं कतुर्मर्हथ ॥१२॥\nअहं वानरराजस्य भृत्यस्तु परमैर्गुणैः \nहनूमानिति विख्यातः स्वाम्यर्थे प्रार्थयाम्यहम् ॥१३॥\nहनुमंताने गंधर्वाला ओळख सांगितली व क्रोधाचे निवारण केले :\n तये स्थानी नांदत ॥ ४५ ॥\nतन मन अर्पिलें भक्तीसीं वानरांसी अति प्रेम ॥ ४६ ॥\n युद्ध झाले अति दारुण \n बंधु लक्ष्मण पाडिला ॥ ४७ ॥\nविघ्न न कराएं आम्हांसी नमन तुम्हांसी मी करितो ॥ ४८ ॥\n नेवो निश्चितीं मीं आलों ॥ ४९ ॥\nमाझें नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा ॥ ५० ॥\n सर्वथा करुं नये विघ्न \n श्रीरघुनंदन क्षोभेल ॥ ५९ ॥\nहनूमव्दचनं श्रुत्वा गंधर्वास्ते महाबलः \nविचित्रवसनाः सर्वे नानाप्रहरणोद्यताः ॥१४॥\n ओषधि रात्रीं नेवो आला ॥ ५२ ॥\nगदा परिघ तिखट भाले वर्षो लागले समकाळें ॥ ५३ ॥\n करिती खरा पुरुषार्थ ॥ ५४ ॥\nगंधर्व मिनले चौदा सहस्र \n करुं संहार आदरिला ॥ ५५ ॥\n कपींद्र जाण खवळला ॥ ५६ ॥\nउरले ते पुच्छीं बांधिलें मग आपटिलें खडकेंशीं ॥ ५७ ॥\n विजयी कपींद्र स्वयें झाला ॥ ५८ ॥\n विघ्न त्याचे वंदी चरण \n नित्य नमन त्यासी करी ॥ ५९ ॥\n ओषधिभार पाहतसे ॥ ६० ॥\nहर्वा गंधर्ववीराणां सहस्त्राणि चतुर्दश \nपर्यटन्स गिरीं सर्व नापश्यत महौषधिम् ॥१५॥\nचिंतयामस हनुमान्कृते कर्मणि निष्फले \nसंगृह्य परिगच्छेयमुपहासो भविष्यति ॥१६॥\nसर्व च पर्वतं दृष्ट्वा प्रयासे माविलंबत \nतत्र ज्ञास्यति वैद्योऽसौ सुषेण��� प्ररमौषधिम् ॥१७॥\nपर्वताचा औषधीसंबधी असहकार :\n तेणें कपींद्र खवळला ॥ ६१ ॥\n सामर्थ्य याचें पाहूं पां ॥ ६२ ॥\n तंव ओषधी देखिल्या पश्चिमेसीं \n तंव पूर्वेसीं देखिल्या ॥ ६३ ॥\nवानर विस्मित जाला तेथ काय येथ करावें ॥ ६४ ॥\nओषधी म्हणोनि धरुं जाय तंव झाडोरा कैंचा काय \nतो सांडोन आणखी पाहे तंव तेथेंही होय तैसेंचि ॥ ६५ ॥\nचिंतातुर अति उद्विग्न काय आपण बोलत ॥ ६६ ॥\nआजि जितुका पुरुषार्थ केला तितुका अवघा वायां गेला \n तोही मारिला वायांचि ॥ ६७ ॥\n ती अवघींच वायां गेलीं \n शक्ति झाली तेही वृथा ॥ ६८ ॥\nसुग्रीवा काय मुख दाखवूं \nअंगदा काय उत्तर देऊं श्रीरघुराव क्षोभेल ॥ ६९ ॥\nमीं निजाभिमान केला पाहीं \nश्रीराम न साहे हें कांही अहंता सर्वही घातक ॥ ७० ॥\nअहंता कर्म सिद्धी न वचे अहंता सुख न घडे स्वर्गींचें \nअहंता सार न पावे वेदांचें अहंता साच घातक ॥ ७१ ॥\nअहंता न साधे स्वामिकार्य अहंतेनें साधन हत होय \nअहंता यश न लाहे निद्य होय अहंता ॥ ७२ ॥\n अहंता त्रिशुद्धी घातक ॥ ७३ ॥\nऐहिक सुख नव्हे देख \n अहंता घातक जगा झाली ॥ ७४ ॥\nते अहंता मी आपण श्रीरामा संमुख केली जाण \n ओषधिदर्शन नव्हे मज ॥ ७५ ॥\n पालेखाइर मर्कट ॥ ७६ ॥\nकाय विचार करुं आतां \n उपहासता होईल ॥ ७७ ॥\nधांव पाव गा श्रीरामा माझा अपराध करीं क्षमा \n सर्वोत्तमा पाव वेगीं ॥ ७८ ॥\n कृपा आवश्यक करीं मज ॥ ७९ ॥\n बुद्धिदाता निजभक्तां ॥ ८० ॥\n राम भक्तासीं कृपाळु ॥ ८१ ॥\n कपिनंदन प्रबोधिल ॥ ८२ ॥\nददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते \nपर्वताचे उच्चाटण करुन आकाशमार्गे उड्डाण :\nगजेंद्र ग्राहें धरिला असतां \n घालोनि तत्वतां उद्धरिला ॥ ८३ ॥\nकपीस बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला ॥ ८४ ॥\nम्हणे एवढी कायसी चिंता मी भ्रांत कां झालों आतां \n नेऊं सर्वथा उचलोनी ॥ ८५ ॥\n अर्ध क्षण न लागतां ॥ ८६ ॥\nजरी विलंब करुं येथ \n कार्य समस्त नासेल ॥ ८७ ॥\n पाहों आदरिलें माझे बळ \n मज केवळ गोंवावया ॥ ८८ ॥\n ओषधींसीं नेईन ॥ ८९ ॥\n चराचर भयभीत ॥ ९० ॥\n भूतें आकांते कलकलती ॥ ९१ ॥\n शेषफण तडकला ॥ ९२ ॥\n केला कोल्लाळ सकळिकीं ॥ ९३ ॥\nससे म्हैसे तरस तगरें चौफेरें कळकळिती ॥ ९४ ॥\n तेणें दचके यमलोक ॥ ९५ ॥\nत्यांही दांती तृणें धरली शरण आलीं कपीसी ॥ ९६ ॥\n दातखिळी कृतांता ॥ ९७ ॥\n पंच योजनें उंची थोर \n कपींद्रें सत्वर उपडिला ॥ ९८ ॥\nदोर्भ्यां संगृह्य तं शैलमुत्पपात विहायसा ॥२०॥\nपर्वतासह हनुमंताच्���ा उड्डाणामुळे विचित्र परिस्थिती :\n पर्वत उपडिला दोहीं बाहीं \n श्रम नाहीं अणुमात्र ॥ ९९ ॥\n गज शुंडादंडें कमळ देख \n गिरी अलोलिक उपडोनी ॥ १०० ॥\nतळीं अंधार पडे गडद \n कोंदलें नभ उजेडें ॥ १ ॥\nतळीं अंधार प्रकाश माथां नभीं सवेग उडत जातां \n देखिला ॥ २ ॥\n निबिड दातली असतां रजनी \nकाय जात आहे गगनीं लक्षितां चिन्ही लक्षेना ॥ ३ ॥\n लाज मनीं असेना ॥ ४ ॥\n तो ऐकिला भरतानें ॥ ५ ॥\nम्हणे केवढा हा उद्धट \n सैरा विचरत आकाशीं ॥ ६ ॥\n करीं अटण उन्मत्त ॥ ७ ॥\nजो स्त्रीसवें निरत झाला \n त्याचा गेला विवेक ॥ ८ ॥\n स्वेच्छा विचरत खर जैसा ॥ ९ ॥\n न सरे कदा माघारा ॥ ११० ॥\n प्रीतीं धांवे संमुख खरी \n आवडीं करीं झेलित ॥ ११ ॥\nपाऊल जाऊं नेदी दुरी हृदयावरी झेलित ॥ १२ ॥\nम्हणे जन्मांतरीचीं फळली भाग्यें इचें पादकमळ हृदयीं लागे \n वृथा वैराग्यें कष्टती ॥ १३ ॥\n स्वयें होती जगनिंद्य ॥ १४ ॥\nजेणें द्रव्यें ऐहिक भोग जोडे सकाम कर्में स्वर्ग आतुडे \n तिष्ठे रोकडें मोक्षसुख ॥ १५ ॥\n नरकसेवन आकल्प ॥ १६ ॥\n स्वप्नीं न देखती सुख \n भोगिती नरक अनिवार ॥ १७ ॥\n रुका न मिळे सर्वथा \n आळस चित्ता उपजेना ॥ १८ ॥\nऐसें ऐशा कष्टें मिळे \n जेणें फळे निजमोक्ष ॥ १९ ॥\n जीवशिवविभाग जेथ लाहे ॥ १२० ॥\nइतरांसी कोण पुसे तेथें दुःखी समस्तें संगतीची ॥ २१ ॥\nदेव धर्म नेणती कांही \n निराश पाहीं सदा पितर ॥ २२ ॥\nजैं धनाचा वेंच होय तैं प्राणचि जाऊं पाहे \n अतिथि येथें काय करील ॥ २३ ॥\n ते ठेविती अति निगुतीं \nतोंडीं दगड माती घालिती आपण मरती धुळी खात ॥ २४ ॥\nऐसी एक एकाची जाती \nतिन्ही एकत्र जेथें मिळती तें दुःख किती सांगावें ॥ २५ ॥\n उन्मत्त छायेला पाडितसे ॥ २६ ॥\nआम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हां स्वधर्म हाचि देख \n विचार आणीक असेना ॥ २७ ॥\nभरताच्या रामनामांकित बाणाचा हनुमंतावर आघात :\n दुष्टदळण करावया ॥ २८ ॥\n दुष्टदळण करावें ॥ २९ ॥\n राम स्मरण सर्वदा ॥ १३० ॥\n बाण पडिला अति संकटीं \n अभक्त दृष्टी दिसेना ॥ ३१ ॥\nपरतोनि जावें जरी येथून \n तरी यासीं स्मरण श्रीरामाचें ॥ ३२ ॥\n कपि सप्रेम राम स्मरत \nमाझा न चले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी ॥ ३३ ॥\n जे दंडावें अति दुष्टासी \nदुष्ट म्हणों न ये कपीसी रामस्मरणेंसीं डुल्लात ॥ ३४ ॥\nस्वामीच्या आज्ञेचें उल्लंघन न घडे साधुअवज्ञा शिरीं न चढे \n चरणांकडे चालिला ॥ ३५ ॥\n अपजय कधींच न होय \n विजयी होय त्रैलोक्यीं ॥ ३६ ॥\nरामनामांकित ब��णामुळे हनुमंताला चिंता :\nऐसा निश्चय करोनि पूर्ण पायीं मिठी घाली बाण \n बाण कोण कोणाच ॥ ३७ ॥\n वायुनंदना अति विस्मयो ॥ ३८ ॥\n अतिक्रम याचा करुं नये \nसाष्टांगें नमन करिता होये रामस्नेहें भावार्थे ॥ ३९ ॥\nकपि कांक्षी बाणाचें वचन तंव तो बोलेना संपूर्ण \nपाहूं आदरिलें त्याचें चिन्ह तंव तळीं बाण ओढित ॥ १४० ॥\n बाण सत्वर तेथें ओढीं ॥ ४१ ॥\n स्वयें सत्वर येथें आला ॥ ४२ ॥\nधिक माझें जीवित्व वृथा कोण अर्था जात असें ॥ ४३ ॥\nऐसा झाला अति दुःखी \nतंव तो ओढी अधोमुखीं एकाएकीं सत्वर ॥ ४४ ॥\nकार्य न साधेच माझेन \n सत्वर बाण पाठविला ॥ ४५ ॥\nआतां असो कांही भलतें \n विलंब येथें नये करूं ॥ ४६ ॥\nहनुमंताचे बाणाच्या मागोमाग जाणे :\n निघाला सत्वर बाणवेगें ॥ ४७ ॥\n भक्तोत्तम भरत जेथें ॥ ४८ ॥\n दोघांची भेटी अति गहन \n दोघे दोनिपण विसरती ॥ ४९ ॥\nएका जनार्दन कृपाळु जननी गोड न खाय बाळावांचूनी \n माझ्या वदनीं घालित ॥ १५० ॥\nजें अत्यंत खावों नेणे त्याचे मुखीं घांस देणें \nन खातां पायांवरी बळें पाडणें घांस कोंदणें मुखामाजी ॥ ५१ ॥\nवांझेसी हेंन कळे चिन्ह \n जिये अभिधान विश्वमाता ॥ ५२ ॥\n मज ते चाली लक्षेना ॥ ५३ ॥\n की भुकेल्या जेऊं घालावें \nमज हें सर्वथा न संभवे तेणें ओल्हावे माउली ॥ ५४ ॥\nयासीं काय करुं आतां \nकिती याची करुं चिंता कांही सर्वथा जाणेना ॥ ५५ ॥\nघांस तोही घेवों नेणे \n बाळाकारणें कृपाळु ॥ ५६ ॥\n माउलीसी घांस गोड घेतां \nआड मी आलों अवचितां काही सर्वथा जाणेना ॥ ५७ ॥\n निजमानसीं सुखावे ॥ ५८ ॥\n कां शिष्याचेनि झालेपणें होइजे \nआणिका हें न कळे सहजें सद्‍गुरुनें जाणिजे कीं प्रसवतिया ॥ ५९ ॥\n गोड कथन पुढें असें ॥ १६० ॥\n कांही मनें स्मरेना ॥ १६१ ॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां\nहनुमंत नंदिग्रामगमनं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥\nओव्या ॥ १६१ ॥ श्रोक ॥ २० ॥ एवं ॥ १८१ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-2/", "date_download": "2022-05-25T04:18:13Z", "digest": "sha1:HQFLVSHXYFDMKDWOGUYTZZHH2ZLHYVLW", "length": 6282, "nlines": 113, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "सन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबा��� District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (व्दितीय फेरी) अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/80-tax-exemption-up-to-rs-10-lakh-up-to-rs-10000-will-now-get-full-waiver-129542650.html", "date_download": "2022-05-25T04:47:08Z", "digest": "sha1:SS4T3FGS2OZ6CBK3WR3JTTL3RT63TYNA", "length": 9480, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दहा लाखांपर्यंतच्या कराचा दंड ८०% माफ; १० हजारांपर्यंत रकमेला मिळेल आता पुर्ण माफी | 80% tax exemption up to Rs 10 lakh; Up to Rs 10,000 will now get full waiver - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमदतीचा हात:दहा लाखांपर्यंतच्या कराचा दंड ८०% माफ; १० हजारांपर्यंत रकमेला मिळेल आता पुर्ण माफी\nकोरोनाकाळात अडचणीत आलेल्या आणि जीएसटी लागू होण्यापुर्वी ज्या व्यापारी, उद्योजकांना विक्रीकर विभागातर्फे लागू केलेल्या दंड, व्याज, शास्ती आणि विलंब शुल्काच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेले ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विल���ब शुल्क तडजोड - 2022’ अभय योजना हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील ज्यांचा दंड दहा हजारांपर्यंत आहे, अशा 1 लाख तर 10 लाखांपर्यंत दंड असलेल्या जवळपास 2 लाख 20 हजार व्यापारी-उद्योगांना फायदा मिळणार आहे. अभय योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आणि पारदर्शकपणे राबवण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.\nकोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - 2022’अभय योजना सोमवारी विधिमंडळात जाहीर केली. कर कायद्यांतर्गत एका वर्षात 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. यासंदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले.\nसव्वातीन लाख व्यापारी, उद्योजक, व्यापाऱ्यांना लाभ\nकर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास ती रक्कम संपूर्णपणे माफ करण्याची घोषणा करण्यात आल्याने याचा लाभ राज्यातील छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे एक लाख प्रकरणांमध्ये होणार आहे.\nज्या व्यापाऱ्यांची वैधानिक आदेशान्वये थकबाकीची रक्कम 1 एप्रिल 2022 रोजी 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यापाऱ्यांना अविवादित कर, विवादित कर, शास्ती याचा वेगवेगळा हिशेब न करता सरसकट एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अशी ठोक 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. लहान व्यापाऱ्यांना जवळपास दोन लाख 20 हजार इतक्या प्रकरणांमध्ये याचा लाभ होणार आहे.\nअपात्र व्यापाऱ्यांना लाभ नाही\nठोक रक्कम भरण्यास अपात्र किंवा पर्याय न निवडणाऱ्यांना थकबाकीच्या तडजोडीसाठी अविवादित करात सवलत मिळणार नाही. 100 टक्के भरणा करावा लागेल. मात्र, विवादित करापोटी 31 मार्च 2005 पूर्वीसाठी 30 टक्के, व्याजापोटी 10 टक्के व शास्तीपोटी 5 टक्के भरणा करावा लागेल. 1 एप्रिल 2005 ते 30 जून 2017 कालावधीसाठी विवादित रकमेपोटी 50 टक्के, व्याजापोटी 15 टक्के, शास्तीपोटी 5 टक्के व विलंब शुल्कापोटी 5 टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर थकबाकी माफ होईल.\nभरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी योजनेची माहिती देताना पवार यां���ी सांगितले की, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून या योजनेंतर्गत आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.\nविहित कालावधीत भरणा व्हावा\n1.योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक रकमेचा एकरकमी भरणा विहित कालावधीत करावा लागेल.\nज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यापाऱ्यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nएकूण हप्ते सवलत 4 भागांत विभागली असून पहिला हप्ता 25 टक्के हा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. उरलेले तीन हप्ते पुढील 9 महिन्यांत भरावे लागणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/cfr-peek-rod.html", "date_download": "2022-05-25T03:37:33Z", "digest": "sha1:OWCVVRFJ24RZFPZ4VVCHNPLXAGLPK3AB", "length": 10547, "nlines": 215, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "चीन सीएफआर-पीईके रॉड उत्पादक आणि पुरवठादार - हेन्ग्बो", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > पीक अर्ध-तयार उत्पादने > पीक रॉड > सीएफआर-पीईके रॉड\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nपीईके 3 डी प्रिंटिंग फिलामेंट\nआमच्या फॅक्टरीतून सीएफआर-पीईके रॉड विकत घेतल्याबद्दल आपण खात्री बाळगू शकता आणि आम्ही तुम्हाला विक्री नंतरची सेवा आणि वेळेवर वितरण देऊ.\nसीएफआर-पीईके रॉड सर्व थर्माप्लास्टिकमध्ये रासायनिक प्रतिकार, परिधान प्रतिकार आणि उष्णता प्रतिरोध यांचा उत्तम संतुलन म्हणून परिचित आहे.2019 पासून आम्ही सीएफआर-पीईके रॉडची निर्मिती करीत आहोत. आम्ही चीनमध्ये आपला दीर्घकालीन भागीदार होण्याची अपेक्षा करीत आहोत.\n1.4 ग्रॅम / सेमी 3\nआयएसओ 179 / लीए\n45 केजे / मी -2\nआयएसओ 180 / आययू\nवितळणे व्हिस्कोसीटी @ 400â „ƒ\n3. उत्पादन वैशिष्ट्य आणि अनुप्रयोग\nसीएफआर-पीईके रॉड औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय,एयरोस्पेसआणि इ\nसीएफआर-पीईकेके रॉडचा व्यास 6 मिमी ते 150 मिमी पर्यंत आहे आणि लांबी 1000 मिमी आहे\nसीएफआर-पीईके रॉड रीच आणि आरएचएचएसद्वारे मंजूर आहेत\n6.वितरण, शिपिंग आणि सर्व्हिंग\nआमच्याकडे पीईकेके रॉडसाठी 6 ओळी आहेत, आम्ही आवश्यकतेनुसार कार्गो वितरित करू.\nप्र���्नः मी इतर पुरवठादाराकडून आपल्या फॅक्टरीत वस्तू पोचवू शकतो\nप्रश्नः आपली उत्पादने दाखविण्यासाठी तुम्ही जत्रेत सहभागी व्हाल का\nप्रश्न: विमानतळापासून आपला कारखाना किती दूर आहे\nप्रश्न: तुमचा कारखाना कोठे आहे\nउ: डानयांग शहर, जिआंग्सु प्रांत.\nप्रश्न: आपण नमुना प्रदान करता\nप्रश्नः आपण ट्रेडिंग कंपनी किंवा निर्माता आहात\nप्रश्न: तुमचा वितरण वेळ किती आहे\nउत्तर: ताबडतोब आमच्याकडे साठा आहे.\nप्रश्न: आपल्या कारखान्यात किती उत्पादन रेषा आहेत\nगरम टॅग्ज: सीएफआर-पीईके रॉड, घाऊक, सानुकूलित, स्टॉकमध्ये, स्वस्त, कमी किंमतीची, उच्च दर्जाची, टिकाऊ, उत्पादन, पुरवठा करणारे, मोठ्या प्रमाणात, चीन, फॅक्टरी, किंमत, कोटेशन, सीई\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/851384", "date_download": "2022-05-25T02:50:00Z", "digest": "sha1:6OGQGX6CEHLEWUKBQ7BTYOIEBKS7Q3XX", "length": 2700, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पायरट्स ऑफ द कॅरिबियन - डेड मॅन्स चेस्ट (चित्रपट)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पायरट्स ऑफ द कॅरिबियन - डेड मॅन्स चेस्ट (चित्रपट)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपायरट्स ऑफ द कॅरिबियन - डेड मॅन्स चेस्ट (चित्रपट) (संपादन)\n१६:५५, २० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n४५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१४:२९, १० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१६:५५, २० नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-elder-sister-in-marathi.html", "date_download": "2022-05-25T04:36:17Z", "digest": "sha1:TSLITT42JHTAV26CKAK7COZ54PGBS47Q", "length": 10103, "nlines": 102, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nHome Birthday Wishes In Marathi {Best 2022} मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा\n{Best 2022} मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा: बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब, ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, मोठी बहीण वाढदिवस शुभेच्छा \nमोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमाझ्या आयुष्यात तुमच्यासारख्या मोठ्या बहिणीचा मला\nखूप आभारी आहे मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो \nजगातील सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपला दिवस चांगला आहे \nमाझ्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमी तुमच्या जीवनात देव आनंदाची इच्छा करतो \nमाझ्या आश्चर्यकारक बहिणीला आणि\nसर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमी माझ्या आयुष्यात तुम्हाला खूप भाग्यवान समजतो \nआज आपल्या वाढदिवशी मला तू मला नेहमीच दिलेला प्रेम द्यायचा आहे\nआणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही,\nमाझी मोठी बहीण, मी तुम्हाला आपल्या खास दिवशी\nआनंदी आयुष्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो \nया संपूर्ण जगातील सर्वात गोड आणि\nकाळजी घेणार्‍या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमाझ्या प्रिय बहिणी, मला आशा आहे की तुमचा वाढदिवस चांगला असेल\nआणि पुढील वर्ष आनंद, खळबळ आणि साहसीपणाने भरलेले असेल \nमाझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतू मला खूप प्रेम दिलेस\nमला आनंदी कसे ठेवायचे हे आपल्याला नेहमीच माहित असते \nContent Are: बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई, बहीण वाढदिवस शुभेच्छा, Mothya Bahinila Vadhdivsachya Shubhechha, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहिणीसाठी, ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब\nबहीण असणे म्हणजे एक चांगला मित्र असण्यासारखे आहे\nज्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही\nआपण जे काही करता ते आपल्याला माहिती आहे, ते अद्याप तेथे असतील \nताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाझ्या सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,\nआणि आपल्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा \nमला खात्री आहे की तुमच्या आयुष्याचे हे नवीन वर्ष\nतुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक आनंद आणेल\nमाझ्या प्रिय बहिणी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,\nमला सांगायचं आहे की तू माझ्या आयुष्यात खूप फरक पडला आहेस \nअविश्वसनीय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nखरंच, तू माझी एकुलती एक बहीण आहेस,\nपरंतु तू माझ्याकडील सर्वात चांगली आहेस \nमाझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,\nआणि आपल्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा \nयेथे सर्वात गोंडस, हुशार, सर्वात परिपूर्ण बहीण आहे\nमला वाटते की हे कुटुंबात चालले पाहिजे \nतू माझी चांगली बहीण आहेस,\nतुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कधीच कल्पना करू शकत नव्हता\nतुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा \nतूच कारण आहेस ज्यांचे माझ्या बालपणीचे दिवस खूप रंगतदार होते\nआणि मला खूप मजा आली. त्या सर्व आश्चर्यकारक आठवणींसाठी धन्यवाद \nवाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय बहिण\nआपल्या वाढदिवशी आपल्याला खूप प्रेम पाठवित आहे.\nआपण अशी एक अविश्वसनीय बहीण आहात आणि\nमी माझ्या आयुष्यात तुम्हाला याबद्दल आभारी आहे \nContent Are: मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Birthday Tai, Bahinila Vadhdivsachya Shubhechha, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश \nछोटी बहन के जन्मदिन की बधाई\nबड़ी बहन के जन्मदिन पर बधाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a59.htm", "date_download": "2022-05-25T03:38:36Z", "digest": "sha1:AL75WF4OD4HVBOQRV5HXDCHRN2JXJOST", "length": 61974, "nlines": 1564, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय एकूणसाठावा - शत्रुघ्नाचा लवणपुरीत प्रवेश", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\n��र्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय एकूणसाठावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nशत्रुघ्नाला युद्धनीतीची शिकवण :\n सवें घेईं असंख्य धना \nधान्याचा संग्रह करोनि जाणा \nरथ कुंजर सेना सेवक नृत्यकारक तेही नेईं ॥३॥\nजे मार्गीं चालतां श्रमलियासी गीत विनोद करिती संतोषीं \n धन बहुत पैं द्यावें ॥४॥\nमार्गीं वैरियासी कळों न द्यावें हळू हळू सैन्य पाठवावें \nआपण स्थिर होवोनि जावें उत्तम मार्ग पाहोनी ॥५॥\n अन्यहस्तें मरण त्यासी नाहीं ॥६॥\n कळों न द्यावें त्या दैत्यासी \n सावध मानसीं होवोनी ॥७॥\n सेना नेई बा झडकरी \nएक मास मार्ग क्रमोनि वैरी दुश्चित करोनि मारावा ॥८॥\nवरदबळें तो अति लाठा तया कळों नेदीं वीरसुभाटा \nमग एकाएकीं मोक्षपुरीचा वाटां \nशत्रुघ्न युद्धार्थ निघाला :\n माता जाण वंदिल्या ॥१०॥\nसद्गुरु जो कां वसिष्ठ \nलक्ष्मण आणि भरत ज्येष्ठ तया नमन पैं केलें ॥११॥\nतो शत्रुघ्न वीर कैसा \nपुढें चालिला धरोनि जयाशा \nतयां पुढें करोनि शत्रुघ्न वीर मागें आपण चालिला ॥१४॥\n शत्रुघ्नें मार्ग क्रमोनि मासवरी \nसवेंचि सत्वर दों दिवसांभीतरीं मधुपुरीस येता झाला ॥१५॥\nशत्रुघ्नाचे वाल्मीकाश्रमास आगमन :\nतंव त्या मार्गी वाल्मिकाश्रम तेथे आला ज्येष्ठ बंधु जयाचा राम \nसवें सेवक आज्ञाधर परम \n कर जोडून पैं केली ॥१७॥\nअग ये स्वामी वाल्मीकमुनी \nतुमच्या दर्शनें कृतार्थ प्राणी जे यमनियमीं शिणताती ॥१८॥\nतुमचें आश्रमीं आजि निशी \n म्हणोनि तुमच्या दर्शनें सुखी झालों ॥१९॥\n उल्हासे मन ऋषीचें ॥२०॥\n जे जे नृप सूर्यवंशी \n या आश्रमासी निर्मिलें ॥२१॥\nमग अर्पिली फळें मूळें वोजा \n मग बोलता झाला शत्रुघ्न \n वाल्मीकासी ते काळीं ॥२३॥\n बोलता झाला ते समयीं ॥२४॥\nअगा ये शत्रुघ्ना अवधारीं पूर्वी येथें याग केला त्याची नवलपरी \n तयाचे पुत्राचे वीर्यजस हो नाम ॥२५॥\n भुजबळें करी ऐसा ॥२६॥\nतंव दोघे राक्षस दारुण मृग मारितां देखिले ॥२७॥\n देखोनि सौदासपुत्रा क्रोध थोर \nत्यासीं युद्ध करोनि घोर राक्षस एक मारिला ॥२८॥\n सौदासपुत्रें असुराचा घेतला प्राण \n दुसरा राक्षस धांविन्नला ॥२९॥\nतो राक्षस म्हणे वीर्यजसासी \nमारोनि तूं कोठे जासी तुझ्या प्राणासी मी घेईन ॥३०॥\nत्या राक्षसबंधूची सूड घेण्याची प्रतिज्ञा :\nमाझे बंधूसीं करोनि रण \nत्याचा सूड मी घेईन \n बहु सहस्त्र वर्षे पैं झाली ॥३३॥\n पूर्व वैर स्मरोनि राक्षस निश्चितीं \nयेता झाला वसिष्ठरुपाची बुंथी घेवोनियां ते काळी ॥३४॥\n आला राक्षस कपटी जाण \nरायसि म्हणता झाला आपण मांसभोजन मज दीजे ॥३५॥\n मांसभोजन मज करी तृप्ती \nऐसें वचन ऐकोनि नृपती पाककर्त्या आज्ञा केली ॥३६॥\nयेरें आज्ञा वंदोनि शीघ्रगतीं विचार करिता पैं झाला ॥३७॥\nयेरीकडे राक्षस मायवी जाण भाणवसां गेला नरमांस घेउन \n रायाजवळी देता झाला ॥३८॥\nअहो जी राया मांस मिष्टान्न याचा स्वाद अति गहन \n आशीर्वचन पैं घ्यावें ॥३९॥\n सवेंचि प्रवेशला वन घोर \n वसिष्ठा भोजना पाचारिलें ॥४०॥\nमांसभक्षण घडल्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप व उःशाप :\n रायासि शापिता पैं झाला ॥४१॥\n म्हणे भला रे राया मजलागूनी \n म्हणोनि शाप दीधला ॥४२॥\n तो तूं होसी मांसभक्षक जाण \nऐसा रायें शाप ऐकोन स्रियेसहित विनविता झाला ॥४३॥\n ब्रह्मऋषे म्यां दिधलें ॥४४॥\nऐकोनि रायाचें विनीत वचन क्षण एक वसिष्ठ धरोनि ध्यान \nकळों सरलें राक्षस मायावी शापसी येवढें विंदान पैं केलें ॥४५॥\nतंव वसिष्ठ म्हणे रायासी द्वादश वर्षे क्रमिलिया शापसी \nनिष्कृति होईल तुझ्या देहासी \nपूर्वील शापस्तव कर्म जाण तयाची तुज न होईल आठवण \n प्रजापाळण स्वधर्मे करिसी ॥४७॥\n शाप पावला शत्रुघ्ना तुजप्रती \nम्यां कथा सांगितली संकळितीं तयाचें यज्ञस्थळ पैं हें ॥४८॥\n येथे करीत होता यज्ञ \nतंव तो राक्षस येऊन विघ्न केलें शेवटीं ॥४९॥\n कथा ऐकोनि सुखावला चित्तीं \nसवेंचि अस्ता गेला गभस्ती निशाप्राप्ती पैं झाली ॥५०॥\n केलें सतां सुखें शयन \nप्रहरद्��य शर्वरी क्रमिल्या जाण तंव वाल्मीकाश्रमीं नवल झालें ॥५१॥\nसीता प्रसूत होऊन तिला दोन पुत्र झाले :\nतंव सत्वर वाल्मीकें येऊन जातकर्म करिता झाला ॥५३॥\n कुश ऐसें ठेविलें ॥५४॥\nदुस-या नाम लव ऐसें \nवर देता झाला तुमचीं यशें \n सप्त रात्री क्रमोनि मार्गीं \n हळू हळू काळ क्रमितसे ॥५८॥\nशत्रुघ्नाचे च्यवनऋषींच्या आश्रमात आगमन :\n अति रमणीय पावन परम \n ऋषीस नमन साष्टांगें करी विनंती \n बोलता झाला ऋषि च्यवन \nतयाचा पुत्र मांधाता लोकयात्रीं विख्यात अति प्रसिद्ध ॥६३॥\nतेणें पृथ्वी वश करुन राज्य करिता झाला आपण \nकोणे एके काळीं स्वर्गा गमन सुरलोक घ्यावया निघाला ॥६४॥\nसर्व सेना असंख्य वीर \n ऐसी उत्कंठा धरोनि मनें \nते वश न करितां स्वर्गप्रती काय कारणें आलांती ॥६८॥\nआधीं मृत्युलोक वश करुन \nऐसें ऐकोनि मांधाता जाण क्रोधें संपूर्ण खवळला ॥६९॥\nम्हणे अगा ये शचीपती मज कोण वश नाहीं नृपती \nते मज सांगे गा शीघ्रगतीं नाहीं तरी दंड करीन ॥७०॥\n त्यांसी कांही न चले तुमचें ॥७१॥\nतो नाहीं तुमच्या अधीन तो न जिंतितां इच्छितां स्वर्गभुवन \n होवोनि समौन तटस्थ ॥७२॥\n ऐकोनि क्रोधासी मांधाता चढला ॥७३॥\nतैसाचि उठोनि सूर्यवंशी वीर \n संग्राम घोर मांडिला ॥७४॥\n संग्राम करिते झाले घोर \nलवणें शूळ टकोनि सत्वर मांधाता जीवें मारिला ॥७५॥\n तेणें मारिले वीर दारुण \n मधुपुरीस नव जावें ॥७७॥\n ऐसें जाणोनि युद्धा पाचारीं \nमग तया जिंतोनि विजयकरीं गुढी उभवी राजकुमरा ॥७८॥\n मधूनें प्रसन्न केला कर्पूरगौर \nतयाचा शूळ आणि वर प्राप्त झाला मधूसी ॥७९॥\nतो शूळ मधूनें लावणासुरातें \nत्याचा मृत्यु तुझेनि हातें जाण उदयिक होईल ॥८०॥\nशत्रुघ्नें तेथें क्रमोनि निशी \n प्रयाण करिता पैं झाला ॥८१॥\nशत्रुघ्न मधुपुरीस आला त्या वेळी प्रातःकाळीच\nलवणासुर शिकारीला बाहेर गेला होता :\n मार्गी चालतां शत्रुघ्न वीर \nलोटलें जी दोन प्रहर ते समयीं मधुपुर पावला ॥८२॥\n शस्त्रेंसीं शत्रुघ्न ते असवरीं \n येरीकडे काय वर्तलें ॥८३॥\n प्रातःकाळीं उठोन वन सेविलें \nपारधी खेळतां मारिले चितळे मृग व्याघ्र असंख्यात ॥८४॥\nकित्येकांचा भार बांधोनि पाठीं नगरा उजु मुरडला ॥८५॥\nखांदी कावडी सजीव क्रूर मारोनि मांस घेतलेसें ॥८६॥\nहोट न लावितां सगळेंचि गिळी चाटी अवाळी पुनरपि ॥८७॥\nलवणासुर नगराकडे परतला :\n खांदी मांस चिथळत रुधिर \n तंव शत्रुघ्नें द���खिला ॥८८॥\nजैसा कुठार धरोनि करीं उभ्या पादपाची करी कांडोरी \n देखता झाला ते समयीं ॥८९॥\n अनेक शस्त्रांचा करोनि भारा \n आपुले वृत्तांता सांगावें ॥९०॥\nम्यां भक्षिले अनेक प्राणी न सांगता गिळीन तुजलागोनी \n आपला समाचार सांगावा ॥९१॥\nशत्रुघ्नाचे त्याला प्रत्युत्तर :\nशत्रुघ्न ऐकोनि राक्षस वचन \nम्हणे राक्षसा तुझा घ्यावया प्राण मी आलों जाण दशरथात्मज ॥९२॥\nजेणें मारिले रावण कुंभकर्ण \nतो श्रीराम माझा अग्रज जाण मी तुझा प्राण घेऊं आलों ॥९३॥\nशत्रुघ्न नाम पैं माझें आलों असे युद्धाचें व्याजें \nतुवां थांबोनि युद्ध कीजे आर्त पुरविजे पैं माझें ॥९४॥\n ऐकोनि हांसे राक्षस जाण \nम्हणे माझा मातुळ रावण मजसीं युद्ध करुं न शके ॥९५॥\nत्या रावणासी रामें मारिलें हें अपूर्व श्रवणीं ऐकिलें \nक्रोधाचें भरितें असे दाटलें \nतरी प्रथम तुझा वध करणें \nतरी तिष्ठत रोहें क्षणभरी मी शस्त्रें आणिन तंववरी \nयेरू म्हणे सांपडल्या वैरी हातींचा कैसा सोडावा ॥९८॥\nआतां कैसा जासी मजपासून निमेषें एका घेईन प्राण \n बाण गुणीं चढविला ॥९९॥\nत्याचा सूड घ्यावया शत्रुघ्नवीर जाण निर्धार आलासे ॥१००॥\n रघुनंदन मज देईल ॥१॥\nतेणें देव सुखी होतील जाण आणि तपोधन सुखावती ॥२॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां\nशत्रुघ्नलवणपुरीप्रवेशो नाम नवपंचाशत्तमोऽध्यायः ॥५९॥ ओंव्या ॥१०२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k4s066.htm", "date_download": "2022-05-25T04:32:38Z", "digest": "sha1:564XX53NB5BBCGDOEZEE4NA7IY3HXZ6J", "length": 58826, "nlines": 1461, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - किष्किंधाकाण्ड - ॥ षट्षष्टितमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ���े १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ षट्षष्टितमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nहनुमदुत्पत्तिकथां श्रावयित्वा जांबवता समुद्रलंघनाय तस्य प्रोत्साहनम् - जाम्बवानांनी हनुमानास त्यांची उत्पत्तिकथा ऐकवून समुद्र लंघनासाठी उत्साहित करणे -\nजांबवान् समुदीक्ष्यैवं हनुमंतमथाब्रवीत् ॥ १ ॥\nलाखो वानरांच्या सेनेला या प्रकारे विषादात पडलेली पाहून जाम्बवानांनी हनुमानास म्हटले- ॥१॥\nवीर वानरलोकस्य सर्वशास्त्रविदां वर \nतूष्णीमेकांतमाश्रित्य हनुमान् किं न जल्पसि ॥ २ ॥\n तसेच संपूर्ण शास्त्रवेत्त्यामध्ये श्रेष्ठ हनुमाना तू एकान्तात जाऊन गुपचुप का बसला आहेस तू एकान्तात जाऊन गुपचुप का बसला आहेस काही बोलत का नाहीस काही बोलत का नाहीस \nहनुमन् हरिराजस्य सुग्रीवस्य समो ह्यसि \nरामलक्ष्मणयोश्चापि तेजसा च बलेन च ॥ ३ ॥\n तू तर वानरराज सुग्रीवासमान पराक्रमी आहेस; तसेच तेज आणि बलामध्ये श्रीराम आणि लक्ष्मणाशी तुल्य आहेस. ॥३॥\nअरिष्टनेमिनः पुत्रो वैनतेयो महाबलः \nगरुत्मानिव विख्यात उत्तमः सर्वपक्षिणाम् ॥ ४ ॥\n’कश्यपांचा महाबली पुत्र आणि समस्त पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ जो विनतानंदन गरूड आहे, त्याच्या प्रमाणेच तू सुद्धा विख्यात शक्तिशाली तसेच शीघ्रगामी आहेस. ॥४॥\nबहुशो हि मया दृष्टः सागरे स महाबलः \nभुजगानुद्धरन् पक्षी महाबाहुर्महाबलः ॥ ५ ॥\n’महाबली, महाबाहु पक्षिराज गरूडाला मी समुद्रात कित्येक वेळा पाहिले आहे, जो मोठ मोठ्या सर्पांना तेथून खेचून आणतो. ॥५॥\nपक्षयोर्यद् बलं तस्य भुजवीर्यबलं तव \nविक्रमश्चापि वेगश्च न ते तेनापहीयते ॥ ६ ॥\nत्यांच्या दोन्ही पंखामध्ये जे बळ आहे, तेच ब��, तोच पराक्रम तुमच्या या दोन्ही भुजांमध्येही आहे. म्हणून तुमचा वेग आणि विक्रमही त्यांच्यापेक्षा कमी नाही आहे. ॥६॥\nबलं बुद्धिश्च तेजश्च सत्त्वं च हरिपुंगव \nविशिष्टं सर्वभूतेषु किमात्मानं न बुध्यसे ॥ ७ ॥\n तुमचे बळ, बुद्धि, तेज आणि धैर्य ही समस्त प्राण्यांपेक्षा वरचढ आहे. मग तू स्वतःच आपण आपल्याशीच समुद्र ओलांडून जाण्यास का तयार होत नाहीस \nअप्सराऽप्सरसां श्रेष्ठा विख्याता पुञ्जिकस्थला \nअञ्जनेति परिख्याता पत्‍नी केसरिणो हरेः ॥ ८ ॥\nविख्याता त्रिषु लोकेषु रूपेणाप्रतिमा भुवि \nअभिशापादभूत् तात्तात वानरी कामरूपिणी ॥ ९ ॥\nदुहिता वानरेंद्रस्य कुञ्जरस्य महात्मनः \n तुमच्या प्रादुर्भावाची कथा अशी आहे-) पुञ्जिकस्थला नामाने विख्यात जी अप्सरा आहे, ती समस्त अप्सरांमध्ये अग्रगण्य आहे. तात एका समयी शापवश ती कपियोनीमध्ये अवतीर्ण झाली. त्यासमयी ती वानरराज महामनस्वी कुञ्जराची कन्या इच्छे प्रमाणे रूप धारण करणारी होती. या भूतलावर तिच्या रूपाची बरोबरी करणारी दुसरी कुणीही स्त्री नव्हती. ती तीन्ही लोकामध्ये विख्यात होती. तिचे नाव अञ्जना होते. ती वानरराज केसरीची पत्‍नी झाली. ॥८-९ १/२॥\nमानुषं विग्रहं कृत्वा रूपयौवनशालिनी ॥ १० ॥\nअचरत् पर्वतस्याग्रे प्रावृडंबुदसंनिभे ॥ ११ ॥\n’एका दिवसाची गोष्ट आहे. रूप आणि यौवनाने सुशोभित असणारी अञ्जना मानवी स्त्रीचे शरीर धारण करून वर्षाकालातील मेघाप्रमाणे श्याम कांति असलेल्या पर्वतशिखरावर विचरत होती. ती फुलांच्या विचित्र आभूषणांनी विभूषित झालेली होती. ॥१०-११॥\nतस्या वस्त्रं विशालाक्ष्याः पीतं रक्तदशं शुभम् \nस्थितायाः पर्वतस्याग्रे मारुतोऽपाहरच्छनैः ॥ १२ ॥\n’त्या विशाल लोचन बालेचे सुंदर वस्त्र तर पीत वर्णाचे होते पण त्याच्या काठाचा रंग लाल होता. ती पर्वताच्या शिखरावर उभी होती. त्याच समयी वायुदेवाने तिचे ते वस्त्र हळूच हरण केले. ॥१२॥\nस ददर्श ततस्तस्या वृत्तावूरू सुसंहतौ \nस्तनौ च पीनौ सहितौ सुजातं चारु चाननम् ॥ १३ ॥\n’तत्पश्चात् त्यांनी तिच्या परस्परास भिडलेल्या गोल गोल जांघा, एक दुसर्‍यास भिडलेले पीन उरोज (स्तन) तसेच मनोहर मुखही पाहिले. ॥१३॥\nतां बलादायतश्रोणीं तनुमध्यां यशस्विनीम् \nदृष्ट्‍वैव शुभसर्वाङ्‌गींि पवनः काममोहितः ॥ १४ ॥\n’तिचे नितंब उंच आणि विस्तृत होते. कटिभाग फारच सडपातळ होता. ��िचे सर्व अंग परम सुंदर होते. या प्रकारे बलपूर्वक यशस्विनी अञ्जनेच्या अंगांचे अवलोकन करून पवनदेव कामाने मोहित झाले. ॥१४॥\nस तां भुजाभ्यां दीर्घाभ्यां पर्यष्वजत मारुतः \nमन्मथाविष्टसर्वाङ्‌गोभ गतात्मा तामनिंदिताम् ॥ १५ ॥\n’त्यांच्या संपूर्ण अंगात कामभावाचा आवेश उत्पन्न झाला. मन अञ्जनेमध्येच लागले. त्यांनी त्या अनिंद्य सुंदरीला आपल्या दोन्ही विशाल भुजामध्ये धरून हृदयाशी धरले (आलिंगन दिले) ॥१५॥\nसा तु तत्रैव संभ्रांता सुवृत्ता वाक्यमब्रवीत् \nएकपत्‍नीिव्रतमिदं को नाशयितुमिच्छति ॥ १६ ॥\n’अञ्जना उत्तम व्रताचे पालन करणारी सती नारी होती. म्हणून त्या अवस्थेत सांपडल्याने ती घाबरून गेली आणि म्हणाली -’ कोण माझ्या या पतिव्रत्याचा नाश करू इच्छित आहे \nअञ्जनाया वचः श्रुत्वा मारुतः प्रत्यभाषत \nन त्वां हिंसामि सुश्रोणि माभूत् ते सुभगे भयम् ॥ १७ ॥\nअञ्जनाचे बोलणे ऐकून पवनदेवाने उत्तर दिले- ’सुश्रोणि मी तुमच्या एक-पत्‍नी व्रताचा नाश करीत नाही आहे म्हणून तुमच्या मनांतील हे भय दूर झाले पाहिजे. ॥१७॥\nमनसास्मि गतो यत् त्वां परिष्वज्य यशस्विनि \nवीर्यवान् बुद्धिसंपन्नः तव पुत्रो भविष्यति ॥ १८ ॥\n मी अव्यक्त रूपाने तुझे आलिंगन करून मानसिक संकल्पाच्या द्वारा तुझ्याशी समागम केला आहे. यामुळे तुला बल-पराक्रमाने संपन्न आणि बुद्धिमान् पुत्र प्राप्त होईल. ॥१८॥\nलङ्‌घतने प्लवने चैव भविष्यति मया समः ॥ १९ ॥\n’तो महान् धैर्यवान्, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी तसेच ओलांडून जाणे आणि उड्डाण करणे, उडी मारणे यात माझ्यासमान होईल.’ ॥१९॥\nएवमुक्ता ततस्तुष्टा जननी ते महाकपे \nगुहायां त्वं महाबाहो प्रजज्ञे प्लवगर्षभ ॥ २० ॥\n वायुदेवाने असे सांगितल्यावर तुझी माता प्रसन्न झाली. महाबाहो वानरश्रेष्ठ नंतर तिने तुला एका गुहेत जन्म दिला. ॥२०॥\nअभ्युत्थितं ततः सूर्यं बालो दृष्ट्‍वा महावने \nफलं चेति जिघृक्षुस्त्वं उत्प्लुत्याभ्युत्पतो दिवम् ॥ २१ ॥\n’बाल्यावस्थेमध्ये एका विशाल वनामध्ये एक दिवस उदित होत असलेल्या सूर्याला पाहून तुला असे वाटले की हे देखील कुठले तरी फळ आहे, म्हणून ते घेण्यासाठी तू एकाएकी आकाशात झेप घेतलीस. ॥२१॥\nशतानि त्रीणि गत्वाथ योजनानां महाकपे \nतेजसा तस्य निर्धूतो न विषादं गतस्ततः ॥ २२ ॥\n तीनशे योजने उंच गेल्यावर सूर्याच्या तेजाने आक्रा���्त होऊनही तुझ्या मनात खेद वा चिंता उत्पन्न झाली नाही. ॥२२॥\nत्वामप्युपगतं तूर्णं अंतरिक्षं महाकपे \nक्षिप्तमिंद्रेण ते वज्रं क्रोधाविष्टेन तेजसा ॥ २३ ॥\n अंतरिक्षात जाऊन जेव्हा तात्काळच तुम्ही सूर्याजवळ पोहोचलात, तेव्हा इंद्रांनी कुपित होऊन तुमच्यावर तेजाने प्रकाशित वज्राने प्रहार केला. ॥२३॥\nतदा शैलाग्रशिखरे वामो हनुरभज्यत \nततो हि नामधेयं ते हनुमानिति कीर्तितम् ॥ २४ ॥\n’त्यावेळी उदयगिरिच्या शिखरावर तुमच्या हनुवटीचा डावा भाग वज्राच्या प्रहाराने खण्डित झाला. तेव्हा पासून तुमचे नाम हनुमान् पडले. ॥२४॥\nततस्त्वां निहतं दृष्ट्‍वा वायुर्गंधवहः स्वयम् \nत्रैलोक्यं भृशसङ्‌क्रुषद्धो न ववौ वै प्रभञ्जनः ॥ २५ ॥\n’तुमच्यावर प्रहार केला गेला आहे हे पाहून गंधवाहक वायुदेवांना फार क्रोध आला. त्या प्रभञ्जन देवांनी तीन्ही लोकात प्रवाहित होण्याचे थांबवले. ॥२५॥\nसंभ्रांताश्च सुराः सर्वे त्रैलोक्ये क्षुभिते सति \nप्रसादयंति सङ्‌क्रु्द्धं मारुतं भुवनेश्वराः ॥ २६ ॥\n’यामुळे संपूर्ण देवता घाबरून गेल्या. कारण वायु अवरूद्ध होण्यामुळे तीन्ही लोकात खळबळ उडाली. त्या समयी समस्त लोकपाल कुपित झालेल्या वायुदेवांची मनधरणी करू लागले. ॥२६॥\nप्रसादिते च पवने ब्रह्मा तुभ्यं वरं ददौ \nअशस्त्रवध्यतां तात समरे सत्यविक्रम ॥ २७ ॥\n पवनदेव प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी हा वर दिला की तुम्ही समरांगणामध्ये कुठल्याही अस्त्र-शस्त्र द्वारा मारले जाऊ शकणार नाही. ॥२७॥\nवज्रस्य च निपातेन विरुजं त्वां समीक्ष्य च \nसहस्रनेत्रः प्रीतात्मा ददौ ते वरमुत्तमम् ॥ २८ ॥\nस्वच्छंदतश्च मरणं तव द्यादिति वै प्रभो \n वज्राच्या प्रहारानेही तुम्ही पीडित झाला नाही हे पाहून सहस्त्र नेत्रधारी इंद्रांच्या मनात फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी तुम्हाला हा उत्तम वर दिला- ’मृत्यु तुमच्या इच्छेच्या अधीन राहील- तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेव्हाच तुम्हाला मृत्यु येईल, अन्यथा नाही.’ ॥२८ १/२॥\nस त्वं केसरिणः पुत्रः क्षेत्रजो भीमविक्रमः ॥ २९ ॥\nमारुतस्यौरसः पुत्रः तेजसा चापि तत्समः \n’या प्रकारे तुम्ही केसरीचे क्षेत्रज पुत्र आहात. तुमचा पराक्रम शत्रुंसाठी भयंकर आहे. तुम्ही वायुदेवांचे औरस पुत्र आहात. म्हणून तेजाच्या दृष्टिनेही त्यांच्या समान आहात. ॥२९ १/२॥\nत्वं हि व��युसुतो वत्स प्लवने चापि तत्समः ॥ ३० ॥\nवयमद्य गतप्राणा भवानस्मासु सांप्रतम् \nदाक्ष्यविक्रमसंपन्नः पक्षिराज इवापरः ॥ ३१ ॥\n तुम्ही पवनाचे पुत्र आहात, म्हणून उड्डाण करण्यातही त्यांच्या तुल्य आहात. आमची प्राणशक्ती आता निघून गेली आहे. यासमयी तुम्ही आम्हा लोकांमध्ये दुसर्‍या वानरराजा प्रमाणे चातुर्य आणि पौरुषाने संपन्न आहात. ॥३०-३१॥\nत्रिविक्रमे मया तात सशैलवनकानना \nत्रिःसप्तकृत्वः पृथिवी परिक्रांता प्रदक्षिणम् ॥ ३२ ॥\n भगवान् वामनांनी त्रैलोक्यास मोजण्यासाठी जेव्हा आपले पाऊल वाढविले होते तेव्हा मी पर्वत, वने आणि काननांसहित संपूर्ण पृथ्वीची एकवीस वेळा प्रदक्षिणा केली होती. ॥३२॥\nतथा चौषधयोऽस्माभिः सञ्चिता देवशासनात् \nनिर्मर्थममृतं याभिः तदानीं नो महद् बलं ॥ ३३ ॥\n’समुद्र-मंथनाच्या वेळी देवतांच्या आज्ञेने आम्ही त्या औषधीचा संचय केला होता, ज्यांच्या द्वारा मंथन करून अमृत काढावयाचे होते. त्या काळात आमच्या ठिकाणी महान् बल होते. ॥३३॥\nस इदानीमहं वृद्धः परिहीनपराक्रमः \nसांप्रतं कालमस्माकं भवान् सर्वगुणान्वितः ॥ ३४ ॥\n’आता तर मी म्हातारा झालो आहे. माझा पराक्रम घटला आहे. या समयी आम्हा लोकामध्ये तुम्हीच सर्व प्रकाराच्या गुणांनी संपन्न आहात. ॥३४॥\nतद्विजृंभस्व विक्रांत प्लवतामुत्तमो ह्यसि \nत्वद्वीर्यं द्रष्टुकामा हि सर्वा वानरवाहीनी ॥ ३५ ॥\n तुम्ही आपल्या असीम बळाचा विस्तार करा. उड्डाण करण्यात तुम्ही सर्वांहून श्रेष्ठ आहात. ही सर्व वानरसेना तुमच्या बल-पराक्रमास पाहू इच्छित आहे. ॥३५॥\nउत्तिष्ठ हरिशार्दूल लङ्‌घहयस्व महार्णवम् \nपरा हि सर्वभूतानां हनुमन् या गतिस्तव ॥ ३६ ॥\n उठा आणि या महासागरास ओलांडून जा. कारण तुमची गति सर्व प्राण्यांहून वरचढ आहे. ॥२६॥\nविषण्णा हरयः सर्वे हनूमन् किमुपेक्षसे \nविक्रमस्व महावेग विष्णुस्त्रीन् विक्रमानिव ॥ ३७ ॥\n सर्व वानर चिंतेमध्ये पडले आहेत. तुम्ही त्यांची का उपेक्षा करीत आहात महान् वेगवान् वीरा ज्याप्रमाणे भगवान् विष्णुंनी त्रैलोक्य मोजण्यासाठी तीन पावले वाढविली होती त्या प्रकारे तुम्ही सुद्धा पाऊल वाढवा.’ ॥३७॥\nचकार रूपं महदात्मनस्तदा ॥ ३८ ॥\nया प्रकारे वानरे आणि भालु यांच्यामध्ये श्रेष्ठ जाम्बवानाची प्रेरणा मिळाल्याने कपिवर पवनकुमार हनुमानास आपल्या महान् वेगाबद्दल विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी वानर वीरांच्या सेनेचा हर्ष वाढवित त्या समयी आपले विराट रूप प्रकट केले. ॥३८॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षट्षष्ठितमः सर्गः ॥ ६६ ॥\nया प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सहासष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2018/12/maharashtra_20.html", "date_download": "2022-05-25T03:58:51Z", "digest": "sha1:KLGBVL6UDQV25WLGE2RCZ6JHSAXRIS4I", "length": 15085, "nlines": 107, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nरखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई (२३ डिसेंबर २०१८) : अनेक वर्षाच्या संघर्षानंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला चालना मिळाली असून ही योजना पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच या योजनेच्या जलपुजनासाठी येऊ असा विश्वास व्यक्त करुन राज्यातील रखडलेल्या सर्व सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nजलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभ मौजे रेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nवाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिकेव्दारे वितरण होणार असल्याने प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल. मोठ्या प्रमाणावर जमीन ओलीताखाली येईल. असे सांगून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पुढील सहा महिन्यात टप्प्या- टप्प्याने पूर्ण करण्यात येतील. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दिड लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या योजनांसाठी शेतकऱ्यांची हजारो एकर अधिग्रहीत करावी लागली असती ती बंदिस्त नलिकेव्दारे काम होणार असल्याने आता अधिग्रहीत करावी लागणार नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभाचा आजचा हा सुवर्ण दिवस हे या भागाचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कष्टाच्या व पाठपुराव्याचे फलीत आहे. या योजनेमुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. ही योजना बंदिस्त नलिकेव्दारे पुर्ण होणार असल्याने शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यालाही पाणी मिळेल, असे सांगून बंदीस्त नलिकेव्दारे पाणी होणार असल्याने भूसंपादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, बळीराजा कृषी सिंचाई योजना या योजनामधून केंद्रातून 30 हजार कोटी रुपये आणण्यात आले आहेत. यातून महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. पूर्ण करण्यात येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्रिस्तरीय समित्या तयार करुन योग्य त्या बाबींना मान्यता देवूनच टेंडर प्रक्रिया करण्यात येत असल्याने पारदर्शकता आली आहे. प्रकल्पाच्या खर्चात बचत होत आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळींब, द्राक्ष व फळपिके घेतात. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आपला माल पाठवता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट तयार करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना येथून थेट विदेशात माल पाठविता येईल व त्यातून आर्थिक उन्नती होईल. चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मागणी करण्यात येत असलेली धरणाच्या खालील जागाही देण्यात येईल त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होत असल्याने सर्वांगिण विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत केली त्यांचे अभिनंदनही केले.\nजलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्यातील रखडलेले जल सिंचनाचे प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करण्यात येत असून विविध 265 कामांना सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली आहे. टेंभू योजनेसाठी 5 हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कृषी सिंचाई योजनेमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळी असल्याचे सांगून ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तेथून पाणी आणून या भागांना देण्यात येईल. वाकुर्डे उपसा सिंचन योजना एका वर्षात पूर्ण करण्यात येईल असे सांगून, त्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करुन दिला असे ते म्हणाले. यापुढे कालव्यांची सर्व कामे बंदीस्त पध्दतीने करण्यात येत असल्याने खर्चात बचत होईल व पाण्याला गळीतीही लागणार नाही असे सांगून, चांदोली पर्यटन क्षेत्र विकासासाठी लागणाऱ्या जमीनबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.\nआमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, वाकुर्डे उपसा सिंचन योजना या भागाला वरदायी ठरणार असून यासाठी शासनाने भरीव निधी दिला आहे. या योजनेचा वाळवा,शिराळा,कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. यावेळी त्यांनी चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी. सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करावा व पुनवत येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी केली.\nया कार्यक्रमात गुलाब पुष्प, पुस्तक व चांदीची तलवार देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले. आभार प्रसाद पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांसह परिसारातील शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F+%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2022-05-25T05:01:54Z", "digest": "sha1:6BGZTG7KQBCEKWKVUARFATNY3DDC34TC", "length": 28129, "nlines": 159, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला\nव���चन वेळ : ३ मिनिटं\nबजेटमधली एकएक गोष्ट आता बाहेर येतीय. सरकारच्या बजेटमधला काही भाग मागासवर्गीयांसाठी बाजुला काढून ठेवावा लागतो. पण नरेंद्र मोदींच्या सरकारने हा भाग बाजुला काढताना त्याची रक्कम कमी केलीय. देशात ६६ टक्के लोक मागासवर्गीय असताना मोदी सरकारने काढलेल्या पैशाचं गणित पाहता प्रत्येकासाठी दिवसाला फक्त ९ पैसे कमी होतील. तरीही या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही\nश्येड्य़ुल कास्ट आणि श्येड्युल ट्राईब सब प्लॅन\nओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला\nबजेटमधली एकएक गोष्ट आता बाहेर येतीय. सरकारच्या बजेटमधला काही भाग मागासवर्गीयांसाठी बाजुला काढून ठेवावा लागतो. पण नरेंद्र मोदींच्या सरकारने हा भाग बाजुला काढताना त्याची रक्कम कमी केलीय. देशात ६६ टक्के लोक मागासवर्गीय असताना मोदी सरकारने काढलेल्या पैशाचं गणित पाहता प्रत्येकासाठी दिवसाला फक्त ९ पैसे कमी होतील. तरीही या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही\nआर्थिक मंदी हटेना, मग ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाचं काय होणार\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकेंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याची घोषणी केलीय. गेल्यावर्षीची बजेट स्पीचमधे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तशी घोषणाही केलीय. पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावलाय. हा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जाताहेत. पण काहीकेल्या मंदी हटताना दिसत नाही. खरंच आता मोदी सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं\nआर्थिक मंदी हटेना, मग ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाचं काय होणार\nकेंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याची घोषणी केलीय. गेल्यावर्षीची बजेट स्पीचमधे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तशी घोषणाही केलीय. पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावलाय. हा वेग वाढवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जाताहेत. पण काहीकेल्या मंदी हटताना दिसत नाही. खरंच आता मोदी सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं\nआई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आज��ी भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.\nराष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण\nआई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार\nमुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे......\nमुंबई महापालिकेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nआज ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे नव्या वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. १८८८ मधे अस्तित्वात आलेली ही महापालिका देशातली सगळ्यांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांसाठी सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या या महापालिकबद्दल आपल्याला मात्र फारच थोडी माहिती असते.\nमुंबई महापालिकेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का\nआज ४ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे नव्या वर्षासाठीचं बजेट सादर करणार आहेत. १८८८ मधे अस्तित्वात आलेली ही महापालिका देशातली सगळ्यांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबईकरांसाठी सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या या महापालिकबद्दल आपल्याला मात्र फारच थोडी माहिती असते......\nमोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती.\nमोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घो���णेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती......\nबजेट २०२०: मोदी सरकार असा विकणार एलआयसीमधला आपला वाटा\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एलआयसीमधला सरकारी वाटा विकण्याची. एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी आणि विश्वसनीय सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते. समभाग विक्रीसाठी आयपीओची मदत घेतली जाणार आहे. याआधी आयआरसीटीसीमधली मालकी विकतानाही सरकारने आयपीओचा वापर केला होता.\nबजेट २०२०: मोदी सरकार असा विकणार एलआयसीमधला आपला वाटा\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एलआयसीमधला सरकारी वाटा विकण्याची. एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी आणि विश्वसनीय सरकारी कंपनी म्हणून ओळखली जाते. समभाग विक्रीसाठी आयपीओची मदत घेतली जाणार आहे. याआधी आयआरसीटीसीमधली मालकी विकतानाही सरकारने आयपीओचा वापर केला होता......\nनिर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nनव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी.\nनिर्मला सीतारामन यांच्या अडीच तासाच्या भाषणातल्या १० कामाच्या गोष्टी\nनव्या दशकातलं पहिलंवहिलं बजेट २०२० आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. महागाई, मंदीने आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षांना साकारण्यासाठी सीतारामन आपल्या वहिखात्यातून अनेक घोषणा बाहेर काढल्या. अर्थमंत्र्यांच्या तब्बल अडीच घंट्याच्या अर्थसंकल्पीय भाषणातल्या १० आपल्या कामाच्या गोष्टी......\nमोदी सरकारचा अजेंडा सांगणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातल्या ५ गोष्टी\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.\nमोदी सरकारचा अजेंडा सांगणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातल्या ५ गोष्टी\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. उद्या १ फेब्रुवारीला नव्या वर्षातला, नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देश आंदोलनं, आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलाय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात कुठले मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं......\nबजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. भारतावर जगाला आर्थिक मंदीच्या फेरात अडकवल्याचा आरोप होतोय. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशावेळी इन्कम टॅक्समधे आणखी सूट देऊन लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यातून बाजारात पैसा येईल, असं म्हटलं जातंय. पण असं केल्यानं खरंच सरकारचा फायदा होतो की लोक अधिकचा पैसा बचतीत टाकतात\nबजेट२०२०ः इन्कम टॅक्स सवलतीने भलं कुणाचं, सरकारचं की करदात्यांचं\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला नव्या दशकातला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. भारतावर जगाला आर्थिक मंदीच्या फेरात अडकवल्याचा आरोप होतोय. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशावेळी इन्कम टॅक्समधे आणखी सूट देऊन लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यातून बाजारात पैसा येईल, असं म्हटलं जातंय. पण असं केल्यानं खरंच सरकारचा फायदा होतो की लोक अधिकचा पैसा बचतीत टाकतात\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\nवाचन वेळ : १० मिनिटं\nभारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याच�� प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट.\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\nभारतीय अर्थव्यवस्था मंदीशी झगडतेय. जगभरात मंदी असल्याने त्याचा भारतालाही थोडाफार फटका बसत असल्याचा दावा करत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पण आता आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतामुळेच जागतिक अर्थव्यवस्था मंदीत सापडल्याचा दावा केलाय. गोपीनाथ यांच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट......\nइन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते.\nइन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nसरकारने काही दिवसांपूर्वी कॉर्पोरेट टॅक्समधे सवलत तसंच बांधकाम क्षेत्राला विशेष पॅकेज दिलंय. त्यानंतर आता मंदी दूर करण्यासाठी सरकारने व्यक्तिगत इन्कम टॅक्सचा दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होतेय. पण मुळातच इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या मुठभर आहे. त्यामुळे या टॅक्स सवलतीचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल, याविषयीही अर्थतज्ञांनाही शंका वाटते......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/french-bullhuahua", "date_download": "2022-05-25T04:25:52Z", "digest": "sha1:DEZLBCWSNG2KOT64XV5WWU2JHXIFSBQU", "length": 16787, "nlines": 97, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " फ्रेंच बुलहुआहुआ (फ्रेंच बुलडॉग चिहुआहुआ मिक्स) माहिती, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nफ्रेंच बुलहुआहुआ हा फ्रेंच बुलडॉग (फ्रेंच) आणि चिहुआहुआ यांच्यातील क्रॉस आहे. आई-वडिलांकडून लहान-उंची आणि शारीरिक गुणांचा वारसा घेताना, या डिझायनर कुत्र्यांना एक मजेदार देखावा आहे. त्यांचे खडबडीत, रुंद छातीचे, स्नायूयुक��त शरीर लांब पायांवर उभे असते आणि बहुतेक वेळा डॉक केलेल्या शेपटीवर संपते. मान लहान आहे, तर…\nच्या फ्रेंच बुल्हुआहुआ च्या दरम्यान एक क्रॉस आहे फ्रेंच बुलडॉग (फ्रेंच) आणि चिहुआहुआ . आई-वडिलांकडून लहान-उंची आणि शारीरिक गुणांचा वारसा घेताना, या डिझायनर कुत्र्यांना एक मजेदार देखावा आहे. त्यांचे खडबडीत, रुंद छातीचे, स्नायूयुक्त शरीर लांब पायांवर उभे असते आणि बहुतेक वेळा डॉक केलेल्या शेपटीवर संपते. मान लहान आहे, तर डोके त्याच्या शरीरापेक्षा प्रमाणाने मोठे आहे, मोठे, गडद डोळे, मोठे कान, एक लहान आणि एक विस्तृत थूथन आहे. हे लहान कुत्रे बऱ्यापैकी सक्रिय आहेत आणि तुमच्या अपार्टमेंटमध्ये सहज बसू शकतात.\nफ्रेंच बुलडॉग आणि चिहुआहुआ मिसळा\nफ्रेंच बुल्हुआहुआ कुत्रा चित्रे\nफ्रेंच बुल्हुआहुआ पूर्ण वाढले\nफ्रेंच बुल्हुआहुआ पिल्ला प्रतिमा\nफ्रेंच बुल्हुआहुआ पिल्ला चित्रे\nफ्रेंच बुल्हुआहुआ पिल्लाची चित्रे\nत्याला असे सुद्धा म्हणतात फ्रेंच चिहुआहुआ , फ्रेन्चेनी , मेक्सिकन फ्रेंच , फ्रेंच बुलडॉग चिहुआहुआ मिक्स\nरंग काळा, काळा आणि टॅन, ब्रिंडल, ब्राऊन, क्रीम, गोल्डन, मर्ले, स्पेकल्ड, स्पॉटेड, व्हाईट\nप्रकार खेळणी कुत्रा, डिझायनर कुत्रा\nआयुर्मान/अपेक्षा 12 ते 18 वर्षे\nउंची (आकार) लहान; 12 इंच (पूर्ण वाढलेल्या नर आणि मादीसाठी कमाल उंची)\nस्वभाव संरक्षक, आक्रमक, बुद्धिमान, प्रेमळ, जिद्दी, सतर्क\nपाळीव प्राण्यांसह चांगले नाही\nस्पर्धात्मक नोंदणी/ पात्रता माहिती ACHC, DDKC, DRA, ICA, IDCR\nव्हिडिओ: फ्रेंच बुल्हुआहुआ पिल्ला खेळत आहे\nफ्रेंच बुल्हुआहुआ हे फ्रेंच बुलडॉगचे वंशज आहेत जे त्यांच्या काही नकारात्मक गुणांसाठी ओळखले जातात. चिहुआहुआ देखील त्यांच्या अल्प स्वभावाच्या स्वभावासाठी ओळखले जातात. म्हणूनच, जर तुम्हाला तुमचे पिल्लू एक हट्टी किंवा स्वतंत्र स्वभावाच्या कुत्र्यापर्यंत वाढत असल्याचे आढळले तर आश्चर्यचकित होऊ नका. फ्रेंच बुलडॉग फार निष्ठावंत म्हणून ओळखले जात नाहीत आणि बर्याचदा लहान कुत्रा सिंड्रोमने ग्रस्त असतात, ज्यामुळे ते वारंवार उत्साहित होतात. आपल्या मुलाला किंवा पाळीव प्राण्यांना त्यांना एकटे न सोडण्याची शिफारस केली जाते कारण ते सहज चिडले किंवा चिडले.\nजेव्हा ते खेळकर मूडमध्ये असतात किंवा त्यांच्या घरात नवीन लोक दिसतात त्याशिवाय ते जास्त भुंकत न��हीत. जरी, अंतःप्रेरणेने, ते अनोळखी लोकांशी फारसे मैत्रीपूर्ण नसतात आणि त्यांना संशयास्पद काहीही आढळले त्या क्षणी चेतावणी कॉल फेकतात.\nतथापि, ते उत्कृष्ट वॉच डॉग बनवत नाहीत. फ्रेंच बुल्हुआहुआला लक्ष आवडते आणि आनंदी राहण्यासाठी त्यांना कुटुंबाशी सतत संवाद आवश्यक असतो.\nहे कुत्रे सर्व हवामान परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. उबदार तापमानात, त्यांना भरपूर ताजे पिण्याचे पाणी पुरवा, तर थंडीत, शॉर्ट-कोटेड कुत्र्याला स्वेटरची आवश्यकता असू शकते.\nबुलहुआहुआला जास्त व्यायामाची गरज नाही. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. प्रथम, ते लहान आकाराचे कुत्रे आहेत आणि दुसरे म्हणजे, ते दिवसभर घरभर खेळत राहतात किंवा जिथे संधी मिळेल तिथे ते सक्रिय राहतात. त्यांना चालणे आणि धावणे आवडते, आणि म्हणून त्यांना दिवसातून एकदा आपल्याबरोबर बाहेर घेऊन जा जेणेकरून त्यांच्या खेळण्याच्या प्रवृत्तीचे समाधान होईल. तुम्ही त्यांना डॉग पार्कमध्येही नेऊ शकता. यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे सामाजिक बनण्यास मदत झाली पाहिजे.\nकुत्र्याला एक लहान कोट आहे, आणि जास्त शेड करत नाही, आणि म्हणून त्याला कमीतकमी ग्रूमिंग आवश्यक आहे. कोटचा आकार राखण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना आठवड्यातून किमान तीन वेळा ब्रश करा. विश्रांती ही लहान आकाराच्या कुत्र्यांची सामान्य काळजी आहे. कोणत्याही कानाच्या संसर्गाची तपासणी करा, विशेषत: जर तुमच्या कुत्र्याला वारसा लटकलेले कान असतील. तसेच, लांब असताना त्यांची नखे कापून घ्या आणि आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा दात घासा.\nइतर क्रॉसप्रमाणे, फ्रेंच बुलहुआहुआ त्यांच्या जातीपर्यंत मर्यादित असलेल्या कोणत्याही विशिष्ट रोगांना जास्त प्रवण नाही. परंतु कुत्र्याचे सामान्य रोग विचारात घ्या. तसेच, आपल्या प्रजननकर्त्यांना आरोग्यविषयक समस्या किंवा आजारांबद्दल विचारा, जर काही असेल तर, त्याच्या पालकांनी सहन केले. आपण वर्षातून एकदा आपल्या कुत्र्याला नियमित तपासणीसाठी पशुवैद्यकाकडे घेऊन जावे.\nआपण या कुत्र्यासाठी समाजीकरण आणि आज्ञाधारक प्रशिक्षण गांभीर्याने घेतले पाहिजे. हे कुत्रे फार आज्ञाधारक नसतात आणि वेळोवेळी आडमुठेपणा करू शकतात. आपल्या पिल्लांना अजून तरुण असताना त्यांना खंबीर आणि कुशलतेने प्रशिक्षण देणे सुरू करा. तुम्ही त��मच्या कुत्र्याला हे समजू द्या की तुम्हीच त्याच्या पॅकचा नेता आहात.\nआपल्या कुत्र्याशी कधीही असभ्य होऊ नका, कारण अशा वर्तनामुळे त्यांची आक्रमकता वाढू शकते. त्याऐवजी, सकारात्मक मजबुतीकरण पद्धत वापरण्याची शिफारस केली जाते. दृढ आणि सुसंगत रहा, संयम गोळा करा आणि जेव्हा ते तुम्हाला यश दाखवतील तेव्हा तुमच्या पिल्लाची वारंवार स्तुती करा. त्यांना एक प्रेमळ थाप द्या; प्रत्येक वेळी जेव्हा ते एखादी युक्ती किंवा प्रशिक्षण घेतात तेव्हा त्यांना खाद्यपदार्थ द्या. यामुळे त्यांना दररोज नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होण्यास मदत होईल.\nआपल्या कुत्र्याला दिवसातून दोनदा खायला द्या. प्रमाण त्याच्या आकार आणि ऊर्जा पातळीच्या इतर कुत्र्यांसारखेच असावे. परंतु आपल्या कुत्र्याला योग्य प्रमाणात पोषण मिळत आहे याची खात्री करण्यासाठी अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करू नका.\nफ्रेंच बुल्हुआहुआ आकाराशी संबंधित चपळतेमध्ये उत्कृष्ट आहेत.\nजर्मन शेफर्ड कोर्गी मिक्स\nजर्मन शेफर्ड पॉइंटर मिक्स\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nकॅव्हेलिअर किंग चार्ल्स स्पॅनियल चिहुआहुआ मिक्स\nअलास्कन मालामुट लांडग्यात मिसळले\nडचशुंड आणि टेरियर मिक्स\nकाळा आणि पांढरा स्टाफर्डशायर टेरियर\nbichon frize खेळणी पूडल मिक्स\nअकिता जर्मन मेंढपाळ हस्की मिक्स\nकॉकर स्पॅनियल्स तपकिरी आणि पांढरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/circket-news-2/", "date_download": "2022-05-25T03:49:30Z", "digest": "sha1:OB3ISUMLKQMYHGKGBOD666OTLG3IF7FE", "length": 12374, "nlines": 221, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "किरण क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी – Dainik Prabhat", "raw_content": "\nकिरण क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी\nजस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा\nपुणे – अथर्व पाटील याने केलेल्या 63 धावांच्या खेळीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा 59 धावांनी पराभव करून येथे होत असलेल्या ���ुनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाचा दिवस गाजवला.\nधानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात किरण क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 160 धावा केल्या. यात अथर्व पाटीलने 53 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांच्या साहाय्याने 63 धावा, रेहान तांबोळीने 26 चेंडूत 27 धावा, रुद्रव श्रीभातेने 17 धावा व वरद पाटीलने नाबाद 16 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.\nव्हिजन क्रिकेट अकादमीकडून संस्क्रुत गायकवाड (2-40), तेजस येवले (1-37), रजत देवकर(1-19)यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अकादमीने 20षटकात 5 बाद 101धावापर्यंतच मजल मारता आली. यात प्रकाश मल्लिका शेट्टी नाबाद 24, सराफ श्रेय नाबाद 15 यांनी थोडासा प्रतिकार केला. किरण क्रिकेट अकादमीकडून हर्ष कनोजिया (2-23), रेहान तांबोळी (1-9), राणा सरनोबत (1-15) यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर हा ‘किताब अथर्व पाटील याला देण्यात आला.\nस्पर्धेचे उदघाटन ममी पोको पॅंट्‌स-युनीचार्म इंडियाच्या पश्‍चिम विभागाच्या विक्री व विपणनचे प्रमुख अनिरुद्ध सिंग चौहान, प्रकाश टिंगरे मैदानाचे मालक योगेश टिंगरे व अजय टिंगरे, महाराष्ट्राचे माजी रणजीपटू प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी रणजीपटू जयदीप नारसे, जस क्रिकेट अकादमीचे संचालक आणि महाराष्ट्राचे माजी रणजीपटू पराग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nसविस्तर निकाल: साखळी फेरी-\nकिरण क्रिकेट अकादमी: 20 षटकांत 6 बाद 160 (अथर्व पाटील 63, रेहान तांबोळी 27, रुद्रव श्रीभाते 17, वरद पाटील नाबाद 16, संस्क्रुत गायकवाड 2-40, तेजस येवले 1-37, रजत देवकर 1-19) वि.वि. व्हिजन क्रिकेट अकादमी: 20 षटकांत 5 बाद 101 (प्रकाश मल्लिका शेट्टी नाबाद 24, सराफ श्रेय नाबाद 15, हर्ष कनोजिया 2-23, रेहान तांबोळी 1-9, राणा सरनोबत 1-15).\nIPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय \nDeaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई\nपुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाह���\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/774.html", "date_download": "2022-05-25T04:04:03Z", "digest": "sha1:YZLX4MA2K4XXY67G7JIQWWESXOWYYEHL", "length": 32865, "nlines": 341, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "गुरूचरित्र - अध्याय बावन्नावा - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > संतांचा उपदेश > गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) > गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र – अध्याय बावन्नावा\nपुढें कथा वर्तली कैसी तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥\n काय सांगूं सद्‌गुरुची महिमा \nआतां वर्णनाची झाली सीमा परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥\nश्रीगुरु सिद्ध झाले जावयासी \nहा वृत्तान्त नागरिक जनासी कळला परियेसीं तात्काळ ॥३॥\nसमस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत \nगुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्रीपर्वतासी स्वामी कां जातां ॥४॥\n तुम्ही अवतार करितां समाप्त \nनिरंतर आपण असा अव्यक्त परिजनांसी सुव्यक्त दिसत होतां ॥५॥\nतुमचे चरणांचें होतां दर्शन \nआतां कैसें करतील जन म्हणोनि लोटांगणें घालिती ॥६॥\nपुढें आम्हांस काय गति आम्हीं तरावें कैशा रीतीं \nस्वामीचे चरण नौका होती तेणें पार उतरत होतों ॥७॥\n कामना पुरवीत होतां बरी \n याउपरी आम्हीं काय करावें ॥८॥\nआतां दीपाविणें जैसें मंदिर तैसें साचार होईल हें ॥९॥\n तैसें सकळ तुम्हांविणें ॥१०॥\nमा��ा पिता सकळ गोत \n म्हणोनि काळ क्रमित होतों ॥११॥\n कैसें जातां स्वामी येथुनी \n तळमळती सकळ जन ॥१२॥\nतेव्हां गुरु समस्त जनांप्रती \nतुम्ही जनहो मानूं नका खंती सांगतों यथास्थित तें ऐका ॥१३॥\nआम्ही असतों याचि ग्रामीं स्नान पान करुं अमरजासंगमीं \n चिंता कांहीं तुम्हीं न करावी ॥१४॥\nआमुचे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पैं ॥१५॥\nतेणें प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य रहातों यास्तव \nज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावें होऊं ॥१६॥\nचिंता न करावी मानसीं ऐसें समस्तांसी संबोधिलें ॥१७॥\nमठीं आमुच्या ठेवितों पादुका \n तो सकळिकांचा कल्पतरु ॥१८॥\n संदेह न धरावा मनांत \nमनोरथ प्राप्त होती त्वरित ही मात आमुची सत्य जाणा ॥१९॥\nमग करावें पादुकांचें अर्चन मनकामना पूर्ण होतील ॥२०॥\n पावाल तुम्ही सुख अपार ॥२१॥\n त्रिकाळ आरती करुनि ओजा \nआमुचें वचन यथार्थ समजा म्हणोनि द्विजांसी गुरु सांगती ॥२२॥\nआम्ही येथेंच रहातों मठांत हें वचन जाणावें निश्चित \nऐसें संबोधूनि जना आद्यंत निघाले त्वरित गुरुराज पैं ॥२३॥\nसमागमें जे धावले जन \n गेले निघून श्रीगुरु ॥२४॥\n समस्त गुरुच्या मठासी आले \nतेथें समस्तांनीं गुरु देखिले बैसले होते निजासनीं ॥२५॥\nसवेंचि पहातां झाले गुप्त जन मनीं परम विस्मित \nआम्ही सोडूनि आलों मार्गांत येथें गुरुनाथ देखिले ॥२६॥\n भक्तांकारणें रुप धरिती ॥२७॥\nऐसा दृष्‍टान्त दावूनि जनांसी \n राहिले त्या दिवसीं तेथें ॥२८॥\n मल्लिकार्जुनासी जावोनि शीघ्र गतीं \n करोनि निगुती आणावें ॥२९॥\nशिष्य धावले अति शीघ्र \nकरवीर बकुळ चंपक मंदार पुष्पें अपार आणिलीं ॥३०॥\nत्या पुष्पांचें केलें दिव्यासन तें गंगाप्रवाहावरी केलें स्थापन \n बैसले ते क्षणीं परमानंदें ॥३१॥\n उत्तर दिशे होता सूर्य पैं ॥३२॥\nशिशिर ऋतु कुंभ संक्रमण \nऐसे शुभमुहूर्तीं गुरु आपण आनंदें प्रयाण करिते झाले ॥३३॥\nआमुचा वियोग झाला म्हणोनि तुम्हीं मनीं खेद न मानावा ॥३४॥\nभावता दृढ धरा मनांत तुम्हां दृष्‍टान्त तेथें होईल ॥३५॥\n तेथें पावलों याची खूण तुम्हांसी \n तुम्हांस तो प्रसाद ॥३६॥\n तुम्हां होईल देव प्रसन्न \nआणिक एक ऐका युक्ति जे कोणी माझें चरित्र गाती \n ते मज प्रिय गमती फार ॥३८॥\n करिती ते मज कीर्तन परमानंदें ॥३९॥\nभक्त मज फार आवडती जे माझें कथामृत पान करिती \nत्यांचे घरीं मी श्रीपती वसतों प्रीती��ें अखंडित ॥४०॥\nआमुचें चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थ चारी \nसिद्धि सर्वही त्याच्या द्वारीं \nत्यासी नाहीं यमाचें भय त्यास लाभ लाभे निश्चय \n अनुभवोनि निर्भय पावे मुक्ति ॥४२॥\nहें वचन मानी अप्रमाण तो भोगील नरक दारुण \nतो गुरुद्रोही जाण जन्ममरण दुःख अनुभवणें न सुटे त्यासी ॥४३॥\nया कारणें असूं द्या विश्वास \n श्रीगुरु तेथूनि अदृश्य झाले ॥४४॥\n तों दृष्‍टीं न दिसती श्रीगुरुनाथ \n तेथें उभे तटस्थ झाले ॥४५॥\nइतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तान्त \n जात असतां म्यां देखिले ॥४६॥\nआहे वेष संन्यासी दंडधारी \n कांति अंगावरी फाकतसे ॥४७॥\n गोष्‍टी सांगितली आहे त्यांनीं \n ते गोष्‍टी कानीं आइका ॥४८॥\nतुम्हीं तत्पर असावें भजनीं ऐसें सांगा म्हणोनि कथिलें ॥४९॥\n तुम्ही कां झाले चिंताक्रांत \n घेऊनि निवांत रमावें ॥५०॥\nनावाडी यानें ऐसें कथिलें \n आलीं प्रवाहांत वाहत ॥५१॥\n गुरुध्यान मनीं करित ॥५२॥\n पुष्पें किती आलीं प्रासादिक \nशिष्य किती होते प्रमुख तें मज साद्यंत सांगावें ॥५३॥\n तुवां भली घेतली आशंका \nधन्य बा तुझ्या विवेका होसी साधक समर्थ ॥५४॥\nखूण सांगतों ऐक आतां \nबहुत शिष्य होते गणितां नाठवती ते ये समयीं ॥५५॥\n ते संन्यासी थोर थोर \nतीर्थें हिंडावया गेले फार कृष्णबाळसरस्वती प्रमुख ते ॥५६॥\nजे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृहीं नांदती सकळ \nतारक होते श्रीगुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले ॥५७॥\nसायंदेव नंदी नरहरी मी श्रीगुरुची सेवा करीत होतों ॥५८॥\nचौघांनीं घेतलीं पुष्पें चारी \nहीं पहा म्हणोनि पुष्पें करीं घेऊनि झडकरी दिधलीं ॥५९॥\n गुरुप्रसाद त्याचे दृष्‍टीं पडला ॥६०॥\nइति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रसादप्राप्तिर्नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥\nगुरुचरित्र : पारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र – अध्याय पहिला\nगुरूचरित्र – अध्याय दुसरा\nगुरूचरित्र – अध्याय तिसरा\nगुरूचरित्र – अध्याय पाचवा\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/manas/arn-ad-05.htm", "date_download": "2022-05-25T03:05:58Z", "digest": "sha1:PUDRIWD5NQ2L2CQFG4BOWPANNY47XPNG", "length": 31103, "nlines": 223, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीरामचरितमानस (मराठी अनुवाद) - अरण्यकाण्ड - अध्याय ५ वा ", "raw_content": "\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते २९\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nदो० :- कपट-कुरंगा-संगिं गत पळत जसे श्रीराम ॥\nसीता हृदिं धरि रूप तें जपत राहि हरिनाम ॥ २९ म ॥\nकपटमृगाच्या संगाने (त्याच्या पाठोपाठ) श्रीराम जसे धावत गेले ते रूप हृदयांत धारण करून सीता हरिनाम जपत तेथे राहिली. ॥ दो० २९म ॥\nरघुपति अनुजा येतां पाहति चिंता बाह्य विशेषें दावति ॥\n तात वचन मम मोडुन येसी ॥\nफिरती निशाचर निकर काननीं स��ता न आश्रमिं गमे मम मनीं ॥\nधरि पदकमल अनुज कर जोडी म्हणे नाथ मम कांहिं न खोडी ॥\nप्रभु गेले अनुजासह तेथें गोदावरि-तटिं आश्रम जेथें ॥\n व्याकुळले प्राकृत दीनासम ॥\nहा गुणखाणि जानकी सीते \n लता-तरूनां जाति विचारित ॥\n दिसली सीता हरिणाक्षी हो \nशुक कपोत खंजन मृग मीन मधुप निकर कोकिला प्रवीण ॥\n कमलशरदशशि अहि भामिनी ॥\n गज-हरि-कानीं निज प्रशंसा ॥\n भय न लाज लव मनांत धरती ॥\n प्रमुदित राजपदीं जणुं चढले ॥\nस्पर्धा सोसे कशी तुला ही प्रिये शीघ्र कां प्रगटत नाहीं ॥\nशोधित विलपति ऐसे स्वामी जणूं महा विरही अति कामी ॥\n मनुज चरित करि अज अविनाशी ॥\nसम्मुख पतित गृध्रपति बघति स्मरत रामपदिं चिन्हें असतीं ॥\nदो० :- कर सरोज शिरिं लाविति अति रघुवीर कृपाल ॥\nबघुनी राम-छवि धाम-मुख गत पीडा सब हाल ॥ ३० ॥\nअनुजाला येताना पाहून बाह्यतः (वरवर) विशेष चिंता दाखविली. ॥ १ ॥ व म्हणाले की तात जनकसुतेला एकटी टाकून माझी आज्ञा मोडून आलास जनकसुतेला एकटी टाकून माझी आज्ञा मोडून आलास ॥ २ ॥ राक्षसांच्या टोळ्या वनांत हिंडत आहेत. तुला बजावले होते तेव्हां माझ्या मनाला वाटते की सीता आश्रमांत नाही. ॥ ३ ॥ अनुजाने चरणकमल धरले व हात जोडून म्हटले की नाथ ॥ २ ॥ राक्षसांच्या टोळ्या वनांत हिंडत आहेत. तुला बजावले होते तेव्हां माझ्या मनाला वाटते की सीता आश्रमांत नाही. ॥ ३ ॥ अनुजाने चरणकमल धरले व हात जोडून म्हटले की नाथ माझा काहीही दोष नाही. ॥ ४ ॥ गोदावरीतटी जेथे आश्रम होता तेथे प्रभु अनुजासह गेले. ॥ ५ ॥ आश्रमांत जानकी नाही असे पाहून प्रभु प्राकृत दीनासारखे व्याकुळ झाले. ॥ ६ ॥ हा माझा काहीही दोष नाही. ॥ ४ ॥ गोदावरीतटी जेथे आश्रम होता तेथे प्रभु अनुजासह गेले. ॥ ५ ॥ आश्रमांत जानकी नाही असे पाहून प्रभु प्राकृत दीनासारखे व्याकुळ झाले. ॥ ६ ॥ हा गुणखाणी जानकी पतिव्रते सुशील, रूप व नेम पवित्र असलेल्या सीते ॥ ७ ॥ लक्ष्मणाने नाना प्रकारे समजून घातली पण, प्रभु वृक्षांना व लतांना विचारीत चालले. ॥ ८ ॥ हे मधुकरपंक्तीनो ॥ ७ ॥ लक्ष्मणाने नाना प्रकारे समजून घातली पण, प्रभु वृक्षांना व लतांना विचारीत चालले. ॥ ८ ॥ हे मधुकरपंक्तीनो अहो पशूनो हरिणाक्षी, मृगनयनी सीता तुम्हांला कुठे दिसली कां ॥ ९ ॥ पोपट, कबुतर, खंजनपक्षी, हरिण, मीन, मधुपांचे थवे, प्रवीण कोकिळा ॥ १० ॥ कुंदाच्या कळ्या, डाळिंब, वीज, कमल, शरद ऋतूंतील चंद्र, नागीण ॥ ११ ॥ ���रुणपाश, मदन धनुष्य, हंस, हत्ती व सिंह यांच्या कानी आज त्यांची स्वतःची प्रशंसा येत आहे. ॥ १२ ॥ बेलफळ (श्रीफळ) सोने, सोनकेळ यांना आज हर्ष होत आहे व जरा सुद्धां लाजलज्जा, भय नाही वाटत कोणाचे ॥ ९ ॥ पोपट, कबुतर, खंजनपक्षी, हरिण, मीन, मधुपांचे थवे, प्रवीण कोकिळा ॥ १० ॥ कुंदाच्या कळ्या, डाळिंब, वीज, कमल, शरद ऋतूंतील चंद्र, नागीण ॥ ११ ॥ वरुणपाश, मदन धनुष्य, हंस, हत्ती व सिंह यांच्या कानी आज त्यांची स्वतःची प्रशंसा येत आहे. ॥ १२ ॥ बेलफळ (श्रीफळ) सोने, सोनकेळ यांना आज हर्ष होत आहे व जरा सुद्धां लाजलज्जा, भय नाही वाटत कोणाचे ॥ १३ ॥ जानकी ॥ १३ ॥ जानकी ऐक हे सगळे तू नाहीस म्हणून असे अति आनंदित झाले आहेत की जणूं काय त्यांना राज्यपदच मिळाले आहे. ॥ १४ ॥ सीते ही स्पर्धा तुला कशी सहन होते प्रिये तू लवकर का प्रगट होत नाहीस प्रिये तू लवकर का प्रगट होत नाहीस ॥ १५ ॥ जगाचे व इंद्रियांचे स्वामी जणूं महा विरही अति कामी पुरुषाप्रमाणे शोधित असे विलाप करीत आहेत. ॥ १६ ॥ राम अवाप्त काम = पूर्णकाम, सुखराशि, अजन्मा, अविनाशी असून नरलीला करीत आहेत. ॥ १७ ॥ विलाप करीत शोधीत असतां समोरच गृध्रराज पडलेला दिसला. राम-चरणांवर जी सामुद्रिक चिन्हे आहेत त्यांचे तो स्मरण करीत पडलेला आहे. ॥ १८ ॥ अतिकृपालु रघुवीराने आपला कमलहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. रामचंद्रांच्या शोभाधाम मुखाकडे पाहिल्यावर त्याची सर्व पीडा व हाल यांचा नाश झाला. ॥ दो० ३० ॥\nवदे गृध्र करि धीरा धारण राम \n दशमुखें ही गति केली खळें जानकी हरुनी नेली ॥\n तो गत घेउन दक्षिण दिशिं होती ती विलपत अति कुररिशि ॥\n जाउं बघति कीं कृपानिधाना ॥\n सस्मित मुख खग वदला देवा \nज्यांचें नाम मरत मुखिं ये जरि मुक्त अधमही वेद वदे तरि ॥\nते लोचन-गोचर मम संमुख नाथ ठेउं तनु मिळवुं कवण सुख ॥\nसजल नयन रघुराजा सांगति तात पावलां निजकर्मे गति ॥\nपरहित मनिं वसतें ज्यांच्या ही त्यांस कांहिं जगिं दुर्लभ नाही ॥\nत्यजुनि तात तनु जा मम धामा देउं काय तुज पूरित-कामा ॥\nदो० :- सीताहरण तात नच वदा पित्या जाऊन ॥\nमी जर राम दशास्य तें वदे सकुल येऊन ॥ ३१ ॥\nमग धीर धारण करून गृध्र जटायू म्हणाला की रामा भवभंजना ऐका. ॥ १ ॥ नाथ दशमुखाने ही अशी माझी दशा केली आणि त्या खळाने जानकीला हरून नेली. ॥ २ ॥ प्रभु दशमुखाने ही अशी माझी दशा केली आणि त्या खळाने जानकीला हरून नेली. ॥ २ ॥ प्रभु तो तिला दक्षिण ��िशेला घेऊन गेला. ती टिटवीसारखी अति विलाप करीत होती. ॥ ३ ॥ प्रभो तो तिला दक्षिण दिशेला घेऊन गेला. ती टिटवीसारखी अति विलाप करीत होती. ॥ ३ ॥ प्रभो आपल्या दर्शनासाठी प्राण कसेतरी रक्षण करून ठेवले होते कृपानिधाना आपल्या दर्शनासाठी प्राण कसेतरी रक्षण करून ठेवले होते कृपानिधाना ते आतां जाऊं बघतात तेव्हां राम म्हणाले, ’हे तात ते आतां जाऊं बघतात तेव्हां राम म्हणाले, ’हे तात शरीर धारण करा.’ तेव्हां जटायु सस्मित मुखाने म्हणाला की ॥ ५ ॥ ज्यांचे नाम मरतानां जरी मुखांत आले तरी अधम सुद्धां मुक्त होतात असे वेद म्हणतात. ॥ ६ ॥ ते प्रभु माझ्यासमोर डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत असतां नाथ शरीर धारण करा.’ तेव्हां जटायु सस्मित मुखाने म्हणाला की ॥ ५ ॥ ज्यांचे नाम मरतानां जरी मुखांत आले तरी अधम सुद्धां मुक्त होतात असे वेद म्हणतात. ॥ ६ ॥ ते प्रभु माझ्यासमोर डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत असतां नाथ मी देह ठेवून कोणते सुख मिळवू मी देह ठेवून कोणते सुख मिळवू (कोणत्या सुखाच्या आशेने देह ठेवू (कोणत्या सुखाच्या आशेने देह ठेवू ॥ ७ ॥ नेत्र अश्रूनीं भरलेले रघुराज म्हणाले कीं तात ॥ ७ ॥ नेत्र अश्रूनीं भरलेले रघुराज म्हणाले कीं तात तुम्ही आपल्या स्वतःच्या कर्मानेच सद्‌गति पावलांत ॥ ८ ॥ ज्यांच्या मनांत परहितच वसतें त्यांना या जगांत काहीच दुर्लभ नाही. ॥ ९ ॥ तात तुम्ही आपल्या स्वतःच्या कर्मानेच सद्‌गति पावलांत ॥ ८ ॥ ज्यांच्या मनांत परहितच वसतें त्यांना या जगांत काहीच दुर्लभ नाही. ॥ ९ ॥ तात तुम्ही देहत्याग करून माझ्या धामाला जा (ते मी तुम्हाला देतो). मी आपणास काय देऊं तुम्ही देहत्याग करून माझ्या धामाला जा (ते मी तुम्हाला देतो). मी आपणास काय देऊं आपण पूर्णकाम आहांत. ॥ १० ॥ तात आपण पूर्णकाम आहांत. ॥ १० ॥ तात सीताहरणाची गोष्ट मात्र जाऊन माझ्या पित्याला सांगू नका. मी जर राम असेन तर ते दशानन कुळासहित येऊन सांगेल. ॥ दो० ३१ ॥\nत्यजुनि गृध्रतनु धरि हरिरूपा पीतांबर भूषणां अनूपां ॥\nश्याम गात्र विशाल भुज चारी स्तुती करी लोचनिं बहु वारी ॥\nछं० :- जय राम अनुपम रूप निर्गुण सगुण गुण-चालक खरे \nदशशीस बाहु प्रचंड खंडण चंड शर, मंडण धरे ॥\nपाथोद-गात्र, सरोज मुख, राजीव-आयत लोचनं \nनित नौमि राम कृपाल बाहु विशाल भवभयमोचनं ॥ १ ॥\nब ल म प्र मे य म ना दि म ज म व्य क्त मे क म गो च रं \nगोविंद गोपर द्वंद्वहर विज्ञानघ��� धरणीधरं ॥\nजे राममंत्र जपति संत अनंत जनमन-रंजनं \nनित नौमि राम अकाम-प्रिय कामादि-खलदलगंजनं ॥ २ ॥\nज्या श्रुति निरंजन विरज अज ही ब्रह्म विभु वाखाणती \nजें ध्यान विरतीज्ञान-योगानेकिं कधिं मुनि पावती ॥\nतें प्रगट करूणाकंद शोभावृंद अगजग मोहती \nमम हृदय-पंकज-भृंग, अंगिं अनंग बहु छवि शोभती ॥ ३ ॥\nजो अगम सुगम हि सहज निर्मल असम सम शीतल सदा \nबघती जया योगी सुयत्‍नें करित मन गो वश सदा ॥\nतो राम रमानिवास संतत दास-वश तिभुवन धनी \nमम वसतु हृदिं तो शमन संसृति कीर्ति ज्याची पावनी ॥ ४ ॥\nदो० :- मागुनि अविरल भक्तिवर गृध्र गाठि हरि-धाम ॥\nत्याची क्रिया यथोचित स्वकरें करिती राम ॥ ३२ ॥\nगृध्र देहाचा त्याग करून त्याने हरिरूप धारण केले; अनुपम पीतांबर परिधान केला असून अनुपम भूषणे अंगावर आहेत. ॥ १ ॥ शरीर श्यामवर्णाचे असून चारीबाहू विशाल आहेत त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत व तो रामाची स्तुति करूं लागला. ॥ २ ॥ राम आपला जय असो; आपले रूप अनुपम असून आपण निर्गुण व सगुणही आहांत आणि आपणच खरे गुणांचे चालक-प्रेरक आहांत. दशशीर्षाच्या प्रचंड शिरांचे व बाहूंचे खंडण करण्यासाठी हातांच चंड बाण व धनुष्य धारण करणार्‍या, भूमीचे विभूषण असलेल्या, पाण्याने भरलेल्या मेघासारखे श्याम शरीर, कमळाप्रमाणे मुख, लाल कमळासारखे विशाल नेत्र व विशाल बाहू असलेल्या, भवभयांतून सोडविणार्‍या कृपालु रामा मी आपणांस नित्य नमस्कार करतो. ॥ छं १ ॥ आपले बल प्रमाणातीत (अप्रमेय, अपरिमित) आहे; आपण अनादि, अज (जन्मरहित), अव्यक्त, एक, अगोचर, वेदांतवेद्य (गो. विन्द), इंद्रियातीत, सुख-दुःख, लाभ-हानि, जन्म-मरण इ. द्वंद्वाचा नाश करणारे, केवळ विज्ञानघनस्वरूप, व पृथ्वीला धारण करणारे आहात. जे राममंत्र जपतात अशा अनंत संतांच्या व दासांच्या मनाला आनंद देणारे अनंत आपण असून आपल्याला अकाम सेवक प्रिय आहेत आणि कामादि खलांच्या समुदायाचा विनाश करणारे आपण आहांत. हे राम मी आपणांस नित्य नमस्कार करतो. ॥ छं १ ॥ आपले बल प्रमाणातीत (अप्रमेय, अपरिमित) आहे; आपण अनादि, अज (जन्मरहित), अव्यक्त, एक, अगोचर, वेदांतवेद्य (गो. विन्द), इंद्रियातीत, सुख-दुःख, लाभ-हानि, जन्म-मरण इ. द्वंद्वाचा नाश करणारे, केवळ विज्ञानघनस्वरूप, व पृथ्वीला धारण करणारे आहात. जे राममंत्र जपतात अशा अनंत संतांच्या व दासांच्या मनाला आनंद देणारे अनंत आपण असून आपल्याला अकाम सेवक प्रिय आहेत आणि कामादि खलांच्या समुदायाचा विनाश करणारे आपण आहांत. हे राम मी आपल्याला नित्य नमस्कार करतो. ॥ छं २ ॥ ज्याचे वर्णन श्रुति निरंजन, गुणातीत (विरज), अज, ब्रह्म, विभु (व्यापक) इत्यादि प्रकारे करतात व ज्याची प्राप्ति ध्यान, ज्ञान, वैराग्य, योग इ. अनेक साधनानी कधीतरी मुनींना होते तेच ब्रह्म करुणारुपी जलाची वृष्टि करणारे, लावण्यनिधान (शोभावृंद) रूपाने प्रगट होऊन सर्व चराचराला मोहित करीत आहेत व माझ्या हृदयरूपी कमळांत भृंगाप्रमाणे विराजमान होणार्‍या त्यांच्या प्रत्येक अंगाच्या ठिकाणी अनेक अनंगाचे सौंदर्य शोभत आहे. ॥ छं ३ ॥ जो अगम्य ही आहे व सुगमही आहे, सहज निर्मल आहे, विषम आणि सम आहे, व सदा शीतल आहे. योगी मन व इंद्रिये यांना सदा वश करून ठेऊन याला पाहतात (अनुभवतात) तोच त्रिभुवनांचा स्वामी राम, रमानिवास, आपल्या दासांना निरंतर वश होऊन जातो व ज्याची पावन कीर्ति संसृतीचे शमन करते तो माझ्या हृदयांत निवास करो. ॥ छं ४ ॥ अविरल भक्तिचा वर मागून जटायू (हरिरूपाने) हरिधामास गेला. (त्याने हरिधाम गाठले). नंतर रामचंद्रानी आपल्या हातानी त्याची क्रिया योग्य रीतीने केली. ॥ दो० ३२ ॥\nकोमल मन अति दीन दयालू कारण विण रघुनाथ कृपालू ॥\nगृध्र अधम खग आमिष भोगी गति दिधली जी याचिति योगी ॥\nऐक उमे ते लोक अभागी त्यजुनि हरिस विषयीं अनुरागी ॥\nमग सीते सोधित दो भ्राते जाति विलोकित सघन वनातें ॥\nलता विटप-संकुल घन कानन बहु खग मृग वृक गज पंचानन ॥\nयेतां पंथिं कबंधा वधला सकल शाप वार्ता तो वदला ॥\nशाप मला दिधला दुर्वासें अघ तें प्रभुपद-दर्शनिं नासे ॥\nश्रुणु गंधर्वा तुला सांगतो ब्रह्मकुलद्रोहि न मज रुचतो ॥\nदो० :- त्यजुनि कपट तनमनवचनिं जो भूसुर सेवील ॥\nमी विधि शिव सुर सर्व ही त्याला वश होतील ॥ ३३ ॥\nरघुनायक अति कोमल मनाचे व दीनांवर अति दया करणारे व कारणाशिवायच कृपा करणारे आहेत. ॥ १ ॥ गिधाड व अधम पक्षी व मांसभक्षक असून त्याला अशी गति दिली की जिच्या साठी योगी याचना करीत असतात, पण त्यांना मिळत नाही. ॥ २ ॥ उमे ऐक, जे लोक हरिला सोडून विषयांवर प्रेम करतात ते अभागी होत. ॥ ३ ॥ मग ते दोघे भाऊ सीतेला शोधीत घनदाट अरण्य अवलोकन करीत चालले. ॥ ४ ॥ ते अरण्य लतावृक्षांनी अगदीं घनदाट कोंदलेले होते व त्यांत पुष्कळ पशू पक्षी लांडगे, हत्ती व सिंह होते. ॥ ५ ॥ मार्गांत आड आलेल्या कबंध राक्षसाला मारला तेव्हां त्याने श���पाची सर्व हकीकत सांगितली. ॥ ६ ॥ दुर्वास ऋषींनी मला शाप दिला होता, आतां ते पाप प्रभुचरणांच्या दर्शनाने नष्ट झाले. ॥ ७ ॥ हे गंधर्वा मी तुला सांगतो ते ऐक. ब्रह्मकुळाचा द्रोह करणारा मला मुळीच आवडत नाही. ॥ ८ ॥ जो शरीराने (कृतीने) मनाने व वाणीने कपट सोडून ब्राह्मणांची सेवा करील त्याला मी स्वतः, ब्रह्मदेव शंकर व सगळे देव वश होतील. ॥ दो० ३३ ॥\nशापिति ताडिति परुष भाषती विप्र पूज्य असं संत सांगती ॥\nविप्र पूज्य गुण-शील-विहीन हि ज्ञानिं गुणगणीं निपुण शूद्र नहि ॥\n स्वपदीं प्रीति बघुनि भावे मनिं ॥\n निज गति पावुनि नभीं निघाला ॥\nदेउनि राम उदार तया गति पद शबरी आश्रमास लावति ॥\nशबरी बघुनि राम घरिं आले स्मरुनी मुनिवचना मनिं भरले ॥\nसरसिज लोचन भुजा विशाला जटा मुकुट शिरिं उरिं वनमाला ॥\nश्याम गौर सुंदर दो भाई शबरीं चिकटुनि पडली पायीं ॥\nप्रेम मग्न मुखिं वचन येत ना घडि घडि नमि शिर सरसिज चरणां ॥\nजल घे प्रक्षाळी पद सादर मग बसविले आसनिं सुंदर ॥\nदो० :- कंद मूल फल सुरस अति दे रामा आणून ॥\nप्रेमानें प्रभु खाती पुन्हां पुन्हां वानून ॥ ३४ ॥\nशाप देत असोत, ताडन करणारे असोत किंवा कठोर भाषण करणारे असोत, विप्रच पूज्य आहेत असे संतही सांगतात. ॥ १ ॥ ब्राह्मण शीलहीन व गुणहीन असला तरी तो पूज्य आहे पण गुणगणांत व ज्ञानांत निपुण असा शूद्र असला तरी तो पूज्य नाही. ॥ २ ॥ प्रभूनी आपला धर्म (भागवत धर्म) त्याला समजाऊन सांगितला व आपल्या चरणांच्या ठिकाणी त्याची प्रीति पाहून तो प्रभूला प्रिय वाटला. ॥ ३ ॥ रघुपतींच्या चरण कमलांना नमन करून तो आपली गति पावून आकाशमार्गाने गेला. ॥ ४ ॥ उदार रामचंद्र त्याला गति देऊन शबरीच्या आश्रमास पाय लावते झाले. ॥ ५ ॥ राम घरी आलेले पाहिले, व मुनीचे वचन आठवले तेव्हां तिच्या मनंत भरले; ॥ ६ ॥ कमललोचन आजानुभुज, मस्तकावर जटामुकुट, व हृदयावर वनमाला रुळत आहे अशा श्याम व गौर वर्णाच्या दोन्ही सुंदर भावांच्या पायांना मिठी घालून शबरी पाया पडली. ॥ ७-८ ॥ प्रेमांत मग्न झाल्यामुळे मुखांतून शब्द येत नाही पण वारंवार चरणकमलांवर शिरकमल ठेऊन नमन करूं लागली. ॥ ९ ॥ पाणी घेऊन आदराने पाय धुतले व मग दोघांना सुंदर आसनावर बसविले. ॥ १० ॥ अति सुरस कंदमूलफले रामचंद्रास आणून दिली व प्रभु त्यांची पुनः पुन्हां प्रशंसा करीत प्रेमाने खाऊ लागले. ॥ दो० ३४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://comme-un-pro.fr/mr/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-05-25T03:47:28Z", "digest": "sha1:UYY7WWLCPKREZRRGESAYDMXZG2ZF3QA2", "length": 9103, "nlines": 81, "source_domain": "comme-un-pro.fr", "title": "डेटा सायन्स आणि त्याच्या आव्हानांबद्दल जाणून घ्या", "raw_content": "\nपत्र टेम्पलेट: आपली कर्मचारी बचत अनलॉक करा\nपत्र टेम्पलेट: खर्चाच्या प्रतिपूर्तीची विनंती करा ...\nपत्र मॉडेल त्याच्या त्याच्या पेमेंट करण्यासाठी ...\nव्यवसायासाठी तयार करा, पत्राचे टेम्पलेट ...\nGoogle क्रियाकलाप, किंवा आपल्या क्रियाकलापांबद्दल सर्वकाही कसे जाणून घ्यावे...\nएखाद्या वरिष्ठास क्षमा मागण्यासाठी ईमेल टेम्पलेट ...\nफ्लॅट रेट कर्मचार्‍यांना प्रगतीशील सेवानिवृत्ती वाढविण्यात आली...\nनकारात्मकतेतून बाहेर पडत आहे - स्वतःला नकारात्मक लहरींचे संरक्षण करा ...\nफ्रान्समध्ये सेटल करा आणि काम करा\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nडेटा सायन्स आणि त्याच्या आव्हानांबद्दल जाणून घ्या\nद्वारा पोस्ट केलेले Tranquillus | डेक 7, 2021 | वेबवर\nLa मोठी माहिती, आणि डेटा विश्लेषण अधिक सामान्यपणे, अनेक संस्थांच्या धोरणांमध्ये वाढत्या प्रमाणात महत्त्वाचे स्थान व्यापतात. कार्यप्रदर्शन निरीक्षण, वर्तन विश्लेषण, नवीन बाजार संधींचा शोध : अर्ज अनेक आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वारस्य आहे. ई-कॉमर्सपासून वित्तापर्यंत, वाहतूक आणि आरोग्यासह, कंपन्यांना संकलन, साठवण, परंतु डेटाची प्रक्रिया आणि मॉडेलिंगमध्ये प्रशिक्षित प्रतिभा आवश्यक आहे.\nहे MOOC उद्देश आहे डेटा सायन्सच्या मूलभूत गोष्टी शोधू इच्छिणाऱ्या कोणालाही, त्याची पातळी काहीही असो. व्हिडिओ, क्विझ आणि वादविवादांद्वारे संकल्पनांच्या शोधावर केंद्रीत, अभ्यासक्रम आणि क्रियाकलाप डेटा संकलन, विश्लेषण आणि व्यवस्थापनाच्या आव्हानांचा परिचय देतात.\nडेटा सायन्स आणि त्याच्या आव्हानांबद्दल जाणून घ्या 10 डिसेंबर 2021Tranquillus\nमूळ साइटवर लेख वाचणे सुरू ठेवा →\nवाचा एफएनई प्रशिक्षण: आपल्या प्रशिक्षणासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त निधीमध्ये प्रवेश करा\nमागीलडिजिटल तंत्रज्ञानाचे पर्यावरणीय परिणाम\nखालीलगंभीर विचारांचा अभ्यास करणे: चुकीचा डेटा आणि तर्क\nप्रकल्प साधने: परिचय - प्रकल्प उभारणे आणि वित्तपुरवठा करणे\nकंपनीच्या वेबसाइटवर ग्रुप फोटो: कर्मचाऱ्याची प्रतिमा संरक्षित आहे का\nव्यवस्थापक ते नेता: चपळ आणि सहयोगी बनणे\nलेखी आणि तोंडी संप्रेषण - विनामूल्य प्रशिक्षण (19) योग्य (204) वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास विनामूल्य प्रशिक्षण (51) उद्योजकतामुक्त प्रशिक्षण (94) एक्सेल मोफत प्रशिक्षण (33) व्यावसायिक प्रशिक्षण (112) प्रकल्प व्यवस्थापन मोफत प्रशिक्षण (17) परदेशी भाषा मोफत प्रशिक्षण (9) परदेशी भाषा पद्धती आणि सल्ला (22) सॉफ्टवेअर आणि freeप्लिकेशन्सचे विनामूल्य प्रशिक्षण (23) पत्र मॉडेल (20) mooc (203) साधने गूगल प्रशिक्षण (14) पॉवरपॉईंट मोफत प्रशिक्षण (13) विनामूल्य वेबमार्केटिंग प्रशिक्षण (75) शब्द मुक्त प्रशिक्षण (13)\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nठरविणे आणि फ्रान्समध्ये काम करणे\nमजकूर आकार कट करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/constitution-pillar-to-be-erected-at-bakshihipparge-dr-babasaheb-ambedkar-jayanti-will-be-celebrated-simply-129523251.html", "date_download": "2022-05-25T04:48:05Z", "digest": "sha1:ZYXQMKMR5CLJTMTMJEFUTCLB46HGYCYD", "length": 6641, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बक्षीहिप्परगे येथे उभारणार संविधान स्तंभ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणार | Constitution pillar to be erected at Bakshihipparge; Dr. Babasaheb Ambedkar Jayanti will be celebrated simply |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:बक्षीहिप्परगे येथे उभारणार संविधान स्तंभ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणार\nतालुक्यातील बक्षीहिप्परगे येथील परिवर्तन मंडळ यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करणार आहे. जयंतीनिमित्त जमणाऱ्या लोकवर्गणीतून संविधान स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे प्रमुख विश्रांत गायकवाड यांनी दिली.\nया गावचे लोकनेते डी. एन. गायकवाड यांचे गेल्या वर्षी २३ मार्चला कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे यावर्षी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून जयंतीनिमित्त मिरवणूक न काढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. विश्रांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तन मंडळाची बैठक झाली. या मंडळाने जयंतीनिमित्त राजमुद्रा असलेला १८ फूट उंचीचा संविधानस्तंभ उभारण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत व इतर मंडळांना प्रेरणा देणारा आहे. याशिवाय येथे डी. ��न. गायकवाड यांचा पूर्णाकृती पुतळा असलेले स्मारक उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.\nया बैठकीस स्वप्निल गायकवाड, सिद्धार्थ तडसरे, बाळासाहेब गायकवाड, शांतकुमार गायकवाड, रमेश शिवशरण, तम्मा दुपारगुडे, विश्वास निकंबे, भीमा गायकवाड, सुहास गायकवाड, दीपक सलवदे, राजू म्हस्के, उमाकांत सरवदे, किरण मेंढापुरे, श्रीकांत गायकवाड, राजू गायकवाड, राम सलवदे, अनिल शिवशरण, जयानंद कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगे येथे परिवर्तन मंडळाच्या वतीने कोरोनापूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.\n१८ फुटी संविधानस्तंभ असेल, १४ एप्रिलला भूमिपूजन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जमणाऱ्या रकमेतून वणंदनगर येथे राजमुद्रा असलेला १८ फूट उंचीचा संविधानस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. याशिवाय गावातील जनतेसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ परिवर्तन व्याख्यानमाला घेते. या मंडळाचे आधारस्तंभ डी. एन. गायकवाड यांच्या निधनाने यंदा प्रथमच साधेपणाने जयंती होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/chihuahua-maltese-poodle-mix", "date_download": "2022-05-25T04:04:28Z", "digest": "sha1:PWNT5265K6BTDUYPPNNMZPFRXDQJYYNU", "length": 26519, "nlines": 102, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स - कुत्री", "raw_content": "\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स हा मिश्रित जातीचा कुत्रा आहे जो चिहुआहुआ, माल्टीज आणि पूडलच्या प्रजननामुळे होतो. हा एक अतिशय सामान्य संकरीत आणि डिझाइनर कुत्रा बनला आहे. पिल्ले गिरण्यांमधून येणारी ही एक सामान्य जाती आहे. आम्ही खाली चिहुआहुआ माल्टीज पूडल मिश्रित असलेल्या काही सामान्य प्रश्नांची तपासणी करू. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्सबद्दल अधिक जाणून घ्या. लक्षात घ्या की या संकरित पातळ पातळ तुकडे किंवा इतर पुनरावृत्ती असू शकतात. आम्ही शिफारस करतो की आपण बचावाच्या माध्यमातून सर्व प्राणी मिळवा, आम्ही समजतो की काही लोक त्यांच्या चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स पिल्लासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स पिल्ले असल्यास. आपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स हा मिश्रित जातीचा कुत्रा आहे जो चिहुआहुआ, माल्टीज आणि पूडलच्या प्रजननामुळे होतो. हा एक अतिशय सामान्य संकरीत आणि डिझाइनर कुत्रा बनला आहे. पिल्ले गिरण्यांमधून येणारी ही एक सामान्य जाती आहे. आम्ही खाली चिहुआहुआ माल्टीज पूडल मिश्रित असलेल्या काही सामान्य प्रश्नांची तपासणी करू. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्सबद्दल अधिक जाणून घ्या. लक्षात घ्या की या संकरित ब्रिंडल किंवा इतर पुनरावृत्ती असू शकतात.\nआम्ही खरोखर शिफारस करतो की आपण ए द्वारे सर्व प्राणी मिळवा बचाव ,आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स पिल्ला मिळविण्यासाठी ब्रीडरद्वारे जाऊ शकतात. म्हणजेच त्यांच्याकडे विक्रीसाठी चिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स पिल्ले असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्सची काही छायाचित्रे येथे आहेत\nचिहुआहुआ माल्टीज पुडल मिक्स इतिहास\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत.कृपया आमची स्वाक्षरी करा याचिकापिल्ला गिरण्या बंद करण्यासाठी\nपूडल मूळतः जर्मनीहून आले होते, अगदी रोट्टवेलरप्रमाणे. तर, हा एक जर्मन शोषक आहे. सुरुवातीला शिकारींसाठी पाण्याचे पक्षी गोळा करण्यासाठी त्यांची पैदास केली गेली. ते अत्यंत हुशार तसेच उत्तम जलतरणपटू म्हणून ओळखले जातात. त्यांचे मजेदार धाटणी त्यांना पाण्यामध्ये अधिक आनंदी बनवण्याबद्दल बनली. तीन आकाराचे पुडल असताना ते स्वतंत्र चिवावा माल्टीज पूडल्स मिळवण्यासाठी लहान जातीच्या पुडल्स नसतात. ते हायपो-एलर्जेनिक आहेत जे familiesलर्जी असलेल्या कुटुंबांसाठी चांगले आहेत आणि अत्यंत हुशार आहेत आणि कृपया ते संतुष्ट करण्यासाठी उत्सुक आहेत म्हणजेच ते प्रशिक्षण आणि शिकण्यात चांगले आहेत. ते निष्ठावान आणि चांगले स्वभाव असलेले कुत्री आहेत परंतु अत्यंत उत्साही आहेत म्हणून त्यांना बर्‍याच उत्तेजना आणि व्यायामाची आवश्यकता आहे.\nते दोन कोटमध्ये येतात, एक लांब आणि लहान केस. लोकसाहित्य आणि पुरातत्व या दोन्ही शोधांनी हे सांगितले की जातीची उत्पत्ती मेक्सिकोमध्ये झाली आहे. ते मेक्सिकोतील टॉल्टेक संस्कृतीला अनुकूल असलेल्या टेचिची नावाचा सहकारी कुत्रा म्हणून आले आहेत. त्यांचा इतिहास कमीतकमी सातशे वर्षांपूर्वीचा आहे जिथे आपण त्यांच्यावर गुहेत वस्ती करतो आणि त्याच ठिकाणी लहान कुत्री असलेले भांडे देखील दिसू शकतात.\nसर्वात जुन्या जातींपैकी एक - कमीतकमी दोन हजार वर्षे मागे जाणे - माल्टीजचा दीर्घ इतिहास आहे. जरी या लांब इतिहासासह, माल्टीजचे मूळ काही नाही. बर्‍याच जणांचा असा विश्वास आहे की माल्टीज भूमध्य समुद्रातील आयल ऑफ माल्टा मधून स्पिट्झ- किंवा स्पॅनिल-प्रकार कुत्र्यांकडून आले आहेत. एकतर, माल्टीज नेहमीच भरभराट झाल्यासारखे दिसते.\n15 व्या शतकापर्यंत, माल्टीज हा फ्रेंच अभिजात लोकांसमवेत लोकप्रिय पाळीव प्राणी होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस माल्टीज भाषेतील अनेक रईस आणि शाही स्त्रियांसाठी आवडती निवड झाली होती. बर्‍याच नामांकित महिलांनी माल्टीज, जसे कि क्वीन एलिझाबेथ प्रथम, क्वीन व्हिक्टोरिया तसेच गोयासारख्या प्रसिद्ध चित्रकारांना पसंती दिली आहे.\n17 आणि 18 व्या दरम्यान, पैदासकारांनी माल्टीजला लहान बनविण्याचा प्रयत्न केला, गिलहरीच्या आकारापेक्षा जवळ, आणि दुर्दैवाने, जवळजवळ जाती संपली. सुदैवाने, ही प्रजनन संपुष्टात आली आणि प्रजननकर्त्यांनी माल्टीजला पूर्वीच्या ठिकाणी परत आणण्याचे काम केले. तेव्हापासून माल्टीजमध्ये इतर अनुवंशिक तलाव सुरू ठेवण्यासाठी इतर जाती मिसळल्या गेल्या. असे म्हटले जाते की बिचोन फ्रिझ आणि हव्हानीज जातीसारख्या इतर जाती थेट पूर्वज होते.\nत्या ठिकाणाहून, प्रजननकर्त्यांनी माल्टीज बनविले जे आज आहे. १ Maltese०० च्या उत्तरार्धात माल्टीज पहिल्यांदा अमेरिकेत दिसला आणि अमेरिकन कुत्र्यासाठी घर असलेल्या क्लबने १ the8888 मध्ये जातीची ओळख पटविली, आधुनिक मानक मार्च १ 64 .64 पासून आहे.\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स पिल्लांचे अप्रतिम व्हिडिओ\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 18-24 इंच\nआयुष्य: 8 -15 वर्षे\nउंची: खांद्यावर 6-9 इंच\nआयुष्य: 12 - 20 वर्षे\nउंची: खांद्यावर 8 - 10 इंच\nवजन: 3 - 8 एलबी.\nआयुष्य: 12 - 15 वर्षे\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स पर्सनालिटी\nसर्व संकरांप्रमाणेच, पालकांनी त्यांचे वर्तन कसे करावे याविषयी चांगले वाचन करण्यासाठी आपल्याकडे पहावे लागेल. हा एक मजेदार आणि कुत्रीचा कुत्रा असेल. हे लहान आणि मैत्रीपूर्ण लहान कुत्री आहेत जे वृद्ध लोकांसाठी चांगले करतात. तथापि, जर पुडल त्याद्वारे चमकत असेल तर ती एक लहान स्त्री असू शकते. जर ते उघड झाले आणि योग्यरित्या सामाजिक केले तर ते इतर प्राण्यांबरोबर चांगले असले पाहिजेत. ते अत्यंत मैत्रीपूर्ण असले पाहिजेत आणि इतर कुत्र्यांसह चांगले असले पाहिजे. ती त्याऐवजी प्रेमळ असावी आणि आपल्याबरोबर बर्‍यापैकी वेळ घालवून आनंद घ्यावा. त्याने तिला एकट्याने चांगले केले नाही म्हणून तिला जास्त काळ एकटे सोडण्याची योजना करू नका. तिला पॅकसह रहायचे आहे.\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींकडे संवेदनाक्षम असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके टाळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्यांविषयी आणि त्यांच्याबरोबर होणा .्या घटनेविषयी प्रामाणिक व उघड असेल. आरोग्य परवानगीवरून हे सिद्ध होते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nलघु इंग्रजी बुलडॉग पूर्ण वाढलेला\nचिहु���हुआ माल्टीज पूडल मिश्रणाला प्रवण असू शकते:हिप डिसप्लेसीया, अपस्मार, प्रोग्रेसिव्ह रेटिनल ropट्रोफी, अ‍ॅडिसन रोग, थायरॉईड इश्युज, ब्लोट, हायपोग्लाइसीमिया\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स केअर\nगरजू गरजा काय आहेत\nहे मिश्रण वरासाठी एक सुलभ कुत्रा आहे. आठवड्यातून काही वेळा ब्रश करण्यास तयार रहा. एकतर मार्ग, आपण आपले मजले स्वच्छ ठेऊ इच्छित असल्यास चांगल्या व्हॅक्यूममध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हा त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nसर्व कुत्र्यांप्रमाणेच त्यांनाही भरपूर व्यायाम मिळाल्यास ते अधिक चांगले करतील. हा एक लहान कुत्रा असल्याने त्यास मोठ्या जातीइतके व्यायामाची आवश्यकता नाही. त्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी दररोज व्यायामाची योजना करा. तो भिंती बंद उडी मारत असेल म्हणून तयार व्हा. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nजरी हुशार असले तरी ते कदाचित हट्टी आणि मागणी करणारे असू शकतात. यासाठी एक मजबूत, टणक हँडलर आवश्यक आहे जे सुसंगत असेल आणि या कुत्र्याने त्यांचा गैरफायदा घेऊ देणार नाही. सर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक आणि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याबाबत खात्री करा.\nचिहुआहुआ माल्टीज पूडल मिक्स फीडिंग\nप्रति कुत्रा आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे.\nकोणत्याही कुत्र्याला जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेशियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nशोधण्यासाठी एक चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nकॉकर स्पॅनियल पिल्ले काळी आणि पांढरी\nकाळा मूळ अमेरिकन भारतीय कुत्रा\nयॉर्की आणि पूडल मिक्स पिल्ले\nकॉकर स्पॅनियल काळा आणि पांढरा\nअमेरिकन बुलडॉग लॅब मिक्स पिल्ला\nअमेरिकन बुलडॉग पूडल मिक्स\nसेंट बर्नार्ड चिहुआहुआ मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/lokmanas/lokmanas-poll-opinion-reader-akp-94-107-2773026/lite/", "date_download": "2022-05-25T02:50:01Z", "digest": "sha1:46PRGGZIDEBNWIIFAWAO4QKZRWF4KMW7", "length": 32940, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lokmanas poll opinion reader akp 94 | लोकमानस : ‘सत्ता दाखवून देण्या’चे मध्ययुगीन प्रकार... | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nलोकमानस : ‘सत्ता दाखवून देण्या’चे मध्ययुगीन प्रकार…\nमोदी सरकारने गुपचूप निर्णय घेऊन तिचे ‘विलीनीकरण केले’ असे जाहीर केले असले; तरी वास्तवात इंडिया गेट परिसरातील ज्योत कायमची विझवून टाकली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\n‘अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण’ (लोकसत्ता- २२ जानेवारी) या बातमीतील ‘विलीनीकरण’ या शब्दाचा वापर ही मोठी चलाखी आहे. १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ दिल्लीतील इंडिया गेट येथे ‘अमर जवान ज्योती’ ही २६ जानेवारी १९७२ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्वलंत असलेली, शौर्याची आणि हौतात्म्याची ज्योत तेवत होती. मोदी सरकारने गुपचूप निर्णय घेऊन ���िचे ‘विलीनीकरण केले’ असे जाहीर केले असले; तरी वास्तवात इंडिया गेट परिसरातील ज्योत कायमची विझवून टाकली आहे. मध्ययुगात जेव्हा जेव्हा हिंदुस्थानावर आक्रमणे झाली आणि सत्तापरिवर्तन झाले, तेव्हा तेव्हा स्थानिक अस्मिता, संस्कृती, वास्तू यावरसुद्धा आक्रमणे झाली. बाबराने मंदिर तोडून मशीद बांधली. मंदिर का तोडले असेल त्याच्याकडे मशीद बांधायला जागा कमी होती की साहित्य, संपत्ती नव्हती, की सत्ता नव्हती त्याच्याकडे मशीद बांधायला जागा कमी होती की साहित्य, संपत्ती नव्हती, की सत्ता नव्हती सर्व काही असून मंदिर तोडले. कारण सत्तांतरानंतरचे ते आक्रमण परकीयांच्या अस्मिता, संस्कृती आणि वास्तूंवरही होते. या बाबींमध्येसुद्धा परिवर्तन घडवणे ही त्या सत्तेची गरज होती.\nआज पुन्हा त्याचा अनुभव येतो आहे. छान तेवत असलेली ज्योत विझवून म्हणे आता तिचे नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये विलीनीकरण होणार… झालेसुद्धा पुन्हा मुद्दा हाच की जागा, संपत्ती, साहित्य आणि सत्ता असताना अस्तित्वातील ज्योत सत्ताधाऱ्यांनी का विझवली पुन्हा मुद्दा हाच की जागा, संपत्ती, साहित्य आणि सत्ता असताना अस्तित्वातील ज्योत सत्ताधाऱ्यांनी का विझवली आणखी एक ज्योत तिथे तेवत राहिली असती तर काय हरकत होती आणखी एक ज्योत तिथे तेवत राहिली असती तर काय हरकत होती की सत्तांतरानंतरचे स्वत:च्याच देशातील हेसुद्धा आक्रमणच समजावे- स्वदेशीय विरोधकांना शत्रूस्थानी पाहण्याच्या विकृत मानसिकतेमुळे घडणारे\nलोकमानस : आता सगळे ‘परप्रांतीय’ आपले\nलोकमानस : दक्षिण आशियाई देशांनी धडा घ्यावा\nलोकमानस : ‘नव-देशभक्तां’च्या हाती नवे कोलीत\nलोकमानस : चर्चेला नकार, ही विचारांची अपरिपक्वता\nनवनिर्मितीतून इतिहास घडवण्याची खात्री नसली की असे घडत असावे का भारताची पुन्हा मध्ययुगाकडे वाटचाल होत आहे का भारताची पुन्हा मध्ययुगाकडे वाटचाल होत आहे का अशा शंका कायम मनात येत राहतात. – शिवप्रसाद महाजन, ठाणे\nभारतीय कर्णधारपद हा काटेरी मुकुट\n‘नेतृत्वदारिद्र्य : आभास आणि वास्तव’ हा अग्रलेख (२२ जानेवारी) वाचला. विराटचे नेतृत्व धोनी संघात असताना व नसताना याही बाबींचा उल्लेख होणे आवश्यक होते. धोनी संघात असताना विराट धोनीच्या छत्रछायेखाली, विचारविनिमय करून निर्णय घ्यायचा. धोनी निवृत्तीनंतर, विराटच्या एकछत्री राज्यात काह���सा नेतृत्वात हेकेखोरपणा वाढला, वरिष्ठांना फारसा मान न देणे, इत्यादी आरोप-प्रत्यारोप झाले. विराट उत्कृष्ट फलंदाज आहे यात तिळमात्र शंका नाही. दबावात फलंदाजी करणे हे त्याच्यासारखे कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमले नाही. भारतीय संघाचा इतिहास पाहता, बीसीसीआयला आपल्या अपेक्षेप्रमाणे कर्णधार वागला नाही तर त्याला दूर करण्यासाठी चक्रव्यूह तयार करून त्याला अलगद वेगळे केले जाते. हे अनेकांच्या बाबतीत झाले. मग तो सौरभ गांगुली असो वा विराट कोहली. अर्थात, ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे रोहित शर्माकडे असणारे नेतृत्व व त्याच्या विजयाची सरासरी पाहता आजच्या घडली तोच सध्या भारतीय संघाला तारू शकतो. – योगेश वसंत खेडेकर, बल्लारपूर\nहा तर अपशकुन करण्याचा प्रकार\nगोवा विधानसभा निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याची बातमी (लोकसत्ता- २२ जानेवारी) वाचली. ज्या मनोहर पर्रिकर यांनी २५ वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवले, त्यांच्या पुत्राने केवळ विशिष्ट मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आले या कारणासाठी पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचा निर्णय घेणे, एवढी उत्पल पर्रिकर यांची पक्षनिष्ठा तकलादू कशी दुसरीकडे ‘भाजप हाच पक्ष माझ्या कायम हृदयात असेल,’ असे विधान त्यांनी केले आहे. उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे राहणे म्हणजे अधिकृत उमेदवाराला अपशकुन करण्याचाच प्रकार झाला. – अ‍ॅड्. सुरेश पटवर्धन, कल्याण\nतिकीट कापून फडणवीसांनी काय मिळवले\nमनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पर्रिकर कुटुंबच नव्हे तर अवघा गोवा दु:खात बुडाला होता. तेव्हा उत्पलकडून पोटनिवडणूक लढवायला अथवा राजकारणात प्रवेशाला नकार अनपेक्षित नव्हता. पण आज दु:खातून सावरल्यानंतर जेव्हा मनोहर पर्रिकर यांनी २५ वर्षे ज्या पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तिथून निवडणूक लढवायची इच्छा उत्पलने जाहीर केली; तेव्हा मनोहररावांच्या पुण्याईची थोडीफार तरी कदर करीत उत्पलच्या उमेदवारीला पाठिंबा देत त्याला फक्त तिकीट देणेच नव्हे तर पक्ष म्हणून पूर्ण ताकदीनिशी त्याच्या पाठीशी उभे राहाणे भाजपकड��न अपेक्षित होते.\nतसे न करणारा भाजप अनोळखीच वाटतो, ज्याला आपल्या नेत्याने दिलेल्या योगदानाची कदर नाही, फक्त सत्तेची हाव आहे. परिणामी गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे तिकीट कापले. महाराष्ट्रातही त्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा मार्ग निष्खडसे केला होता, पण बहुमत मिळूनही ते सत्तेपासून दूर राहिले. आता बारी आहे गोव्याची – अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी पूर्व (मुंबई)\n‘आंबेडकरी विचारधारा’ हाच तोडगा\n‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘आंबेडकरवाद’ या विषयाचे सूत्र सांभाळणारे अभ्यासू लेखक सूरज र्मिंलद एंगडे यांचा ‘‘आंबेडकरवाद’ हा कशाचा तोडगा’ हा लेख (१९ जानेवारी) वाचला. या विषयावर लेखक पुढल्या काही महिन्यांत सविस्तर लिहितील अशी अपेक्षा आहे. या लेखातील शेवटचा परिच्छेद मात्र वाचकांना अंतर्मुख करून विचार करायला लावतो. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आपली दृष्टी विशाल आणि स्वच्छ असावी, कारण ‘आंबेडकरी’ विचारधारा ही आधुनिक भारतातील समस्यांवरचा संविधानाच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहणारा तोडगा आहे. आंबेडकरी विचारधारा म्हणजे समताधिष्ठित भारत देशाची निर्मिती ही संकल्पना. जातिभेद निर्मूलन, शोषणमुक्त, धर्मनिरपेक्ष सम्यक समाज राष्ट्र बलवान करीत असतो. ‘मी प्रथमत: भारतीय आणि अंतिमत: भारतीय आहे’ ही बाबासाहेबांची राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयाने जोपासली तर विषमताविरहित समाज निर्माण होईल. – प्रदीप जाधव, टेंभवली (ता. भिवंडी, जि. ठाणे)\nत्यांचे पुढे काय होते\n‘सांस्कृतिक राजधानी लाच निर्देशांकातही अव्वल’ ही बातमी (लोकसत्ता- २२ जानेवारी) वाचली. लाच दिल्याशिवाय कुठलीही सरकारी गोष्ट होत नसेल तर आज सरकारी कामात प्रामाणिकपणाने कायमची सुट्टी घेतली आहे असेच म्हणावे लागेल .आज सरकारी नोकरांचे पगार बऱ्यापैकी वाढलेले आहेत, असे असताना लाच देण्याघेण्याचे प्रकार वाढलेले आहेत. लाच -लुचपत प्रतिबंध खाते रोज एक-दोन सरकारी कर्मचाऱ्यांना पकडत असते .काहींना ‘रंगेहाथ’ सुद्धा पकडते .त्यांचे पुढे काय होते, हे कधी वृत्तपत्रांत येत नाही .अशा वेळी किमान ‘रंगेहाथ’ पकडलेल्या व्यक्तीला तरी समाजात मान मिळू नये, असे अनेक प्रयत्न करावे लागतील तेव्हा कुठे मुंबई -पुणे शहरांवरचा कलंक थोडाफार कमी होऊ शकेल. – शं.रा.पेंडसे, मुलुंड पूर्व (मुंबई )\nहाही उप���य करून पाहावा…\nपुणे शहरातून लाचखोरीविषयीच्या तक्रारी सर्वाधिक असल्याची बातमी (लोकसत्ता- २२ जानेवारी) वाचली. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार अगदीच कमी नाहीत. पण त्याबाबतची माहिती सर्वसामान्यांना नसते. ती व्हावी यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात दर्शनी भागात, पोलीस ठाणे वा चौकी वगैरे ठिकाणी प्रत्येक पदांची वेतनश्रेणी लिहिण्यात यावी. त्यावरून पगाराची कल्पना जनतेला येईल आणि जनता लाच देण्यासाठी तयार होणार नाही. इतर उपायांबरोबर हाही उपाय करून बघण्यास हरकत नसावी. -मनोहर तारे, पुणे\nकिती शिक्षक संशोधन-रजेवर आहेत\n‘रणजितसिंग डिसले यांच्या संशोधन रजेवर अंकुश’ ही बातमी (लोकसत्ता- २२ जानेवारी ) वाचनात आली. डिसले यांनी केलेले संशोधन जागतिक पातळीवर स्वीकारले गेल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत गेलेला काळ पाहता त्यांची चौकशी करण्याची गरज का वाटली नाही त्यांनी संशोधन कार्यासाठी रजा मागताच ही बुद्धी कशी झाली त्यांनी संशोधन कार्यासाठी रजा मागताच ही बुद्धी कशी झाली शिक्षकांसाठी विनावेतन संशोधन रजेची तरतूद असल्याचे कळते. त्यांच्या संशोधन कार्यामुळे अध्यापनकार्यावर परिणाम होणार असेल, तर असे किती शिक्षक संशोधन कार्यावर आहेत शिक्षकांसाठी विनावेतन संशोधन रजेची तरतूद असल्याचे कळते. त्यांच्या संशोधन कार्यामुळे अध्यापनकार्यावर परिणाम होणार असेल, तर असे किती शिक्षक संशोधन कार्यावर आहेत हेही पाहणे गरजेचे ठरते. – सूर्यभान नानाभाऊ पालवे, आगडगाव (ता., जि.अहमदनगर)\nआम्ही डिसले गुरुजी का व्हावे\nअकार्यक्षम शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना कार्यक्षम करण्याच्या मागे जाण्याऐवजी चांगल्या शिक्षकांना कसा त्रास द्यायचा… हेच तर अधिकारी शोधत नसतील ना अधिकाऱ्यांना शिक्षक ताटाखालचे मांजर हवे असते… आणि आपला देश महासत्ता बनणार आहे म्हणे … हे हास्यास्पद आहे.. मग प्रामाणिक शिक्षकांनी का बरे म्हणू नये ‘आम्ही डिसले गुरुजी का व्हावे अधिकाऱ्यांना शिक्षक ताटाखालचे मांजर हवे असते… आणि आपला देश महासत्ता बनणार आहे म्हणे … हे हास्यास्पद आहे.. मग प्रामाणिक शिक्षकांनी का बरे म्हणू नये ‘आम्ही डिसले गुरुजी का व्हावे’ – केशव पाटील, नांदेड\nमराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकमानस : शाळा भरण्याची सांगड लसीकरणाशी नको\nअमेरिकेतील शाळेत अल्पवयीन मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, २१ जणांचा मृत्यू; १८ विद्यार्थ्यांचा समावेश\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशा���द्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nलोकमानस : दक्षिण आशियाई देशांनी धडा घ्यावा\nलोकमानस : आता सगळे ‘परप्रांतीय’ आपले\nलोकमानस : ‘नव-देशभक्तां’च्या हाती नवे कोलीत\nलोकमानस : चर्चेला नकार, ही विचारांची अपरिपक्वता\nलोकमानस : निकालानंतर ‘२७९ अ’मध्ये दुरुस्तीची अपेक्षा\nलोकमानस : सरकारी जाहिरातबाजीला भुलू नका..\nलोकमानस : प्रादेशिक पक्षांना नाकारणे हा दूरदृष्टीचा अभाव\nलोकमानस : कोल्हापूरच्या मातीत फुटबॉलचेही वेड\nलोकमानस : भूलथापा आता नेहमीच्याच\nलोकमानस : प्रत्येकाने अंथरूण पाहून पाय पसरले, तरच..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/karnataka-former-cm-yediyurappa-granddaughter-soundarya-depression-suspicious-death-suicide-625674.html", "date_download": "2022-05-25T04:55:23Z", "digest": "sha1:Y2NIFBBDFE4DXOHJU2X4OX5W63DIXWSK", "length": 12065, "nlines": 105, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Crime » Karnataka former cm yediyurappa granddaughter Soundarya depression suspicious death suicide", "raw_content": "येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nदिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र सायंकाळी सात नंतर कारण समोर आले आहे. आता सौंदर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी तिने आत्महत्या करण्याअगोदर बाळाला दुसऱ्या रूममध्ये सोडून, आपल्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत\nबंगळुरूः भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नात सौंदर्याने केलेल्या आत्महत्येबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. माजी मुख्यमंत्र्यांची (Former Chief Minister) नात असणाऱ्या आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या सौंदर्याने (soundarya) आत्महत्या का केली यासारखे प्रश्न कर्नाटकातील (Karnataka) नागरिकांना पडत आहेत तसेच सवाल देशातील अनेक नेत्यानाही पडले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत सौंदर्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला नव्हता. मात्र याबाबत राजकीय नेत्यांची मते जाणून आणि येडियुरप्पा यांच्या विश्वासू असणाऱ्या अनेकांकडून माध्यमातील पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र दिवसभर आत्महत्येचं मूळ कारण समोर आले नव्हते.\nदिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र सायंकाळी सात नंतर कारण समोर आले आहे. आता सौंदर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी तिने आत्महत्या करण्याअगोदर बाळाला दुसऱ्या रूममध्ये सोडून, आपल्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nफोन करुनही दरवाजा उघडला नाही\nबंगळुरूमध्ये शुक्रवारी सकाळी डॉक्टर असणारे सौंदर्याचे पती नीरज नेहमीप्रमाणेच आपल्या ऑफिससाठी निघून गेले होते. त्यानंतर सौंदर्या आणि त्यांचा मुलगा घरी होते. थोड्या वेळाने घरकाम करणारी त्यांच्या नोकरानीने डॉ. नीरज यांना फोन करून सांगितले की, मॅडम सौंदर्या घराचा दरवाजा उघडत नाहीत. त्यानंतर नीरज ताबोडतोब ते घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनीही घराची बेल वाजवून दरवाजा उघडते का याचा प्रयत्न केला. मात्र कितीतरी वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.\nदरवाजा तोडून आत घरी गेल्यानंतर घरातील दृश्य बघून त्यांना धक्का बसला, कारण घराच्या छताला सौंदर्याचा मृतदेह लटकत होता. हे दृश्य पाहताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.\nया घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घरी येऊन सौंदर्याचा छताला लटकणारा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी सगळ्या घराची झडती घेतली, कारण याबाबत काही दागेदोरे मिळतात का ते बघितले मात्र तिच्या आत्महत्याबाबत कोणतेच दागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत.\nसौंदर्याने आपल्या लहान मुलाला एका खोलीत सोडून तिने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना येडियुरप्पा समजली तेव्हा तेव्हा ते हुबळीमध्य होते. निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे की, सौंदर्याच्या अंत्यसंस्कार बंगळूरु शहराच्या बाहेर असणाऱ्या डॉ. नीरज यांच्य�� फार्महाऊस परिसरात करण्यात येणार आहेत.\nयेडियुरप्पा यांची नात सौंदर्या ही पेशाने डॉक्टर होती. तिचे वय अवघे 30 होते. दोन वर्षापूर्वी डॉ. नीरज यांच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. दोन वर्षे त्यांचा संसारही सुरळीत चालला होता.\nनैराश्येतून आत्महत्याः कर्नाटकचे गृहमंत्री\nयेडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मा यांची ही सौंदर्या मुलगी. पेशाने डॉक्टर असणाऱ्या सौंदर्याने आत्महत्या का केली हा सर्वांना पडलेला प्रश्न असला तरी कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, सौंदर्या आपल्या गरोदरपणानंतर मानसिक तणावाखाली होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याची शक्यता त्यांचे निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे.\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\nव्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/mns-agitaion-kdmc-potholes-276472.html", "date_download": "2022-05-25T04:36:32Z", "digest": "sha1:FMTSXRZGPCM5GVIW3GOBURKS5VFS2VY6", "length": 8214, "nlines": 96, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Latest news » Mns agitaion kdmc potholes", "raw_content": "कल्याण डोंबिवली नव्हे, ही तर खड्ड्याण डोंबिवली मनपा, मनसेकडून नामकरण, खड्ड्यात केक कापला\nकल्याण डोंबिवली नव्हे, ही तर खड्ड्याण डोंबिवली मनपा आहे, अशी टीका मनसेने केली आहे. (MNS Agitaion KDMC Potholes)\nकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेने महापालिकेच्या 37 व्या वर्धापन दिनी खड्डय़ात केक कापून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. (MNS Agitaion KDMC Potholes) ही महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका नसून ही तर खड्ड्याण डोंबिवली महापालिका असल्याची बोचरी टीका मनसेने केली.\nआंदोलनापूर्वी मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीवरुन पडून जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. मात्र तश्या अवस्थेत देखील पोमेणकर हे आंदोलनात सहभागी झाले होते.\nमनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सचिन कस्तूर, सागर जेधे आदी मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील टिळक चौकाजवळ रस्त्यात केक कापून महापालिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महापालिकेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.\nमहापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविण्याची मागणी मनसेच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाकडे केली जात आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. पावसाने उघडीक दिली नसल्याने खड्डे बुजविले जात नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात होते. आत्ता पाऊसाने उघडीप दिली असली तरी खड्डे बुजविले जात नाहीत. महापालिकेचा आज 37 वर्धापन दिन असला तरी त्यांच्या विकासाचा प्रवास हा उलटा आहे. तो प्रवास खड्डेमय रस्त्यातून आहे, असं सांगत मनसेच्या वतीने हे आजचे आंदोलन छेडण्यात आले.\nआंदोलनापूर्वी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाच्या ठिकाणी दुचाकीवरुन येत असलेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत पोमेणकर हे खड्डा वाचवत असताना त्यांचा अपघात झाला.\nखड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात पोमेणकर यांचा दुचाकीवरुन तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांच्या पायाला झालेल्या जखमेवर डॉक्टरांनी दहा टाके टाकले आहेत. पायाला बॅण्डेज बांधून पोमेणकर हे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्याच हस्ते केक कापत मनसेने महापालिकेचा निषेध व्यक्त करणारं आंदोलन केलं. (MNS Agitaion KDMC Potholes)\nरस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकाने स्वखर्चातून खड्डे बुजवले\nठाणे, कल्याण, सातारा, वसई-विरारमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं निधन\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/shani-dev", "date_download": "2022-05-25T03:56:03Z", "digest": "sha1:ULW37R4BX7OP6VNRR22KCQ2NYZ3VNPQ6", "length": 17043, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nSaturn Remedies | पत्रिकेत शनी दोष आहे, मग या देवांची आराधना करा, शनीचा प्रकोप कमी होईल\nशनिदेवाला (Shani) न्यायदेवता मानले जा���े , त्यानुसार शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच देतात , परंतु असे असतानाही शनिदेवाची अवस्था महादशा आहे , ज्याला ...\nShani Dev | शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल का अर्पण करतात, या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का \nशनीदेवाच्या कोपावर मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला यामागील कथा माहित आहे का चला तर मग जाणून घेऊयात शनी देवाला मोहरीचे तेल ...\nShani Amavasya 2021 | शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी 4 उपाय नक्की करा\nशनैश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी या झाडाच्या पुजेने आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या नाहीशा होतात. ...\nShani Dev Puja | शनिवारच्या दिवशी हे उपाय करा, शनिदेव प्रसन्न होतील\nशनिदेवाची (Shani Dev) ज्यावर वक्र दृष्टी पडली त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनि हा असा देव आहे जो मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ...\nAstro tips for shoes | फाटलेले, तुटलेले शुज वापरताय आत्ताच बदला नाहीतर शनीचा कोप झालाच म्हणून समजा\nज्योतिष शास्त्रानुसार जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी ग्रहांशी संबंधित आहेत. पायात घातलेल्या शूज किंवा चप्पल बद्दल बोलायचे झाले तर त्याचा संबंध शनिशी जोडला जातो. ...\nShani Dev | शनिच्या त्रासातून वाचायचं असेल तर हे 5 उपाय नक्की करा\nशनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो. असे म्हटले जाते की शनिदेवाची कृपा एखाद्या भक्ताला भिकाऱ्यापासून राजा बनवू शकते, परंतु जर तो कोणावर रागावले तर व्यक्तीचा ...\nShani Dev | कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा, शारीरिक आणि मानसिक समस्या सुटतील\nज्योतिषशास्त्रात शनि हा अतिशय क्रूर ग्रह मानला जातो, त्यामुळे लोक त्यांचे नाव ऐकताच घाबरतात. पण शनिला कर्म दाता असेही म्हणतात. असे म्हटले जाते की एखाद्या ...\nShani Dev | शनिदेवांना काळ्या वस्तू का अर्पण केल्या जातात, जाणून घ्या त्यांना काळा रंग इतका प्रिय का\nतुम्ही पाहिले असेलच की कोणत्याही मंदिरात शनिदेवाची मूर्ती नेहमी काळी असते. या व्यतिरिक्त त्यांना फक्त काळी तीळ, काळी मसूर, काळे कपडे, लोखंड इत्यादी काळ्या वस्तू ...\nShani Dev | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी या 3 जणांची सेवा करा\nशनिवारचा दिवस हा शनिदेवांना समर्पित आहे. शनिदेवांना कर्म फळ देणारे म्हटले जाते. ते ���्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे पुरस्कार आणि शिक्षा देतात. असे म्हटले जाते की शनिदेव ...\n जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त\nशनिदेवाच्या क्रोधापासून कुणाला वाचयचे नाहीये (Shani Jayanti) ज्यावर शनिदेवाची दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांची परिस्थिती काय होते याची जाणीव सर्वांनाच आहे आणि ज्यावर त्यांची कृपा असते ...\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nशिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं \n‘गादीचे वारस स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते’,विनोद पाटलांची प्रतिक्रिया\nVideo : जूनच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी एम्पेरिकल डेटा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, मुश्रीफ काय म्हणाले\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो27 mins ago\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी21 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी22 hours ago\nAdah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ\nफोटो गॅलरी22 hours ago\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nमुंबईच्या नरिमन पॉईंट इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती…गार वारा सुटल्याने मुंबईकर सुखावले…\nIPL 2022, LSG vs RCB, Playing 11 : बंगळुरू आणि लखनौची एकच अडचण, नेमकी काय आहे अडचण, जाणू घ्या…\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो27 mins ago\nChandrapur Crime: लग्नावरून वाद होताच प्रियकराचं टाळकं भडकलं, जे व्हायला नको तेच घडलं; त्या थरारक घटनेने चंद्रपूर हादरले\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nNagpur : अनिल देशमुखांच्या बंगल्यावर झाड कोसळलं, बंगल्याचा काही भाग डॅमेज; विदर्भात वादळी पावसाची हजेरी\nSushikala Aagashe : सुशिकला आता चीनचं मैदान गाजवणार, आशियाई गेम्स भारताचे प्रतिनिधित्व करणार सुशिकला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a07.htm", "date_download": "2022-05-25T03:24:01Z", "digest": "sha1:OQS7W2B4LMKI3HQ5QH3FXMDPSU2U3RJC", "length": 54092, "nlines": 1512, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय सातवा - माळी राक्षसाचा वध", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्य���य १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय सातवा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\nपुढें वर्तलें तें चतुरीं \n राक्षस तेथें मेहुडे जाण \n संग्रामा जाण प्रवर्तले ॥३॥\nते टोळ वृक्ष देखोनि मानसीं \nपरी तो भार पर्वतचित्ता \nते पारधी आकळी जाळियाभीतरीं तैसें श्रीहरि करूं पाहे ॥६॥\nपरस्परांचे तुंबळ युद्ध :\nत्या राक्षसांचे अमोघ बाण \n भूतगण पैं व्यापी ॥७॥\n वेढिता झाला त्या माधवा \nपुढें जें वर्तलें श्रीराघवा सांगेन मी अवधारीं ॥८॥\n वीरीं सकळीं परस्परें ॥९॥\n तेणें दशदिशां अंधारीं पडली \nवीरां वीर तये काळीं हाणिते झाले आपआपणियांतें ॥१२॥\n मारिते झाले राक्षस गण \nसवेंचि करिती गाढ गर्जन आपणा आपण मानवती ॥१३॥\nदोन्हीं दळां संघाट होत वीर गर्जत वाढिवा ॥१४॥\nश्रीविष्णूंकडून राक्षसांचा संहार :\n नाद अंबरीं न समाये ॥१५॥\n तोडिता झाला क्रोधें बहुतें \n आत्मज्ञानें निरसी पैं ॥१६॥\nसर्वांतक बाण घेउनी करीं \n केली बोहरी राक्षसांची ॥१७॥\n बाण भेदोनि गेला पातळीं \n कूर्म कळकळीं पैं धाकें ॥१८॥\n नेणों नादें काळ कांपला \n बधिरता पैं आली ॥१९॥\nनांदें राक्षसें झालीं वेडीं \nएकां झालीं हडबडी गाढी एक रोकडीं निमालीं ॥२१॥\n प्राण त्यागित रणरंगी ॥२२॥\n तेचि परथडी पावले ॥२४॥\n वीरें वीर रुधिरें न्हाला \n वीर घायाळ झाले बहुत \nतोचि कोकिळांचा रव होत \n अति वातें समुद्र हेलावत \nशरभेण यथा सिंहः सिंहेन द्विरदो यथा \nद्विरदेन यथा व्याघ्रो व्याघ्रेण द्वीपिनो यथा ॥१॥\nद्वीपिना च यथा श्वानः शुना मार्जारका यथा \nमार्जारेण यथा सर्पाः सर्पेण च यथा प्लवाः ॥२॥\nतथा ते राक्षसाः सर्वे विष्णुना प्रभविष्णुना ॥३॥\n रणभूमीवर पाडिले हो ॥२८॥\nशरभ जैसा सिंह विदारी \nगज व्याघ्र देखोनि दूरी व्याघ्रा भय चित्याचें ॥२९॥\nचित्या श्वाना वैर थोर \n सर्पा मांजर पैं भक्षी ॥३०॥\nउरगें भेकातें गिळी जाण तैसे श्रीहरीचे शर दारुण \n वीर दारुण पाडियेले ॥३१॥\nनाकीं तोंडीं पडे धुळी त्याचे तया स्मरण नाहीं ॥३२॥\nतीनही राक्षस भयभीत :\n मारोनि विष्णु पावला यश \nउरले तिहीं घेतला त्रास लंकाप्रवेश तिहीं केला ॥३३॥\n एकी�� मार्गी प्राण सांडिले ॥३४॥\n क्रोधाचें आले भरतें तया ॥३५॥\nमग तो सुमाळी रजनीचर \nबोलता झाला साहें माझे शर तरी मी वीर तुज म्हणेन ॥३६॥\nसुमाळी , माल्यवंत याम्ना पराभूत केले :\n विष्णू निवारी योद्धा चतुर \nमग म्हणे तूं राक्षस थोर संग्रामी धीर धरीं आतां ॥३७॥\n पुट तेजाळ अग्नीचें ॥३८॥\nविष्णूचें येतां अग्निमय बाण \n रवि विष्णू आच्छादिला ॥३९॥\nमांडलें रण अति कठिण \n आपण गर्जन करिता झाला ॥४०॥\n जेंवि विजु तडके मेघमंडळीं \nश्रीहरीनें देखोनि ते काळीं बाण तयावरी सोडिले ॥४१॥\nजैसा अटवीं अंध फिरत जाजावत प्राणी पैं ॥४३॥\n देवीं केली पुष्पवृष्टि ॥४४॥\n देखोनि माल्यवंत कोपला अधिक \n क्रोधें सोडिता झाला ॥४५॥\nतो बाण अति तेजाळ \nमाळी संधान करी सबळ तये काळीं अवधारा ॥४६॥\n विष्णू मध्यें करी खंडण \nजैसा पंदित छेदी पाखांडकथन तेंवी ते बाण तोडिले ॥४७॥\n काय करिता झाला ते अवसरीं \n जेंवी अंबरीं घन वर्षे ॥४८॥\nकीं ते काळाचेचि दूत \n रुधिरातें प्राशन करिते झाले \n चाटूं निघाले सुरासुरा ॥५०॥\n रथ सार्थि अश्व तेथ \n हतोहत पैं झाले ॥५१॥\nचाप बाण पडिले रणीं \nमाळीच्या गदाप्रहारने गरुड मूर्च्छित :\nजैसा सिंह कांपे क्रोधें गदागदां तेंवी गोविंदा हाणित ॥५३॥\nते गदा गरुडाचे ललाटीं बैसे जैसा दरिद्री कपाळ पिटी \n राक्षसां झालें महासुख ॥५६॥\nएक भला भला म्हणती थोर ख्याती त्वां केली ॥५७॥\nहें ऐकोनि विष्णूनें कानीं कृपावलोकनीं उठविलें गरुडा ॥५९॥\n तयाचें कोण काय करी \n बळ शरीरीं बाणलें ॥६०॥\nविष्णूंनी सुदर्शनचक्रानें माळीचा शिरच्छेद केला :\n हातीं सुदर्शन चक्र दारुण \n खद्योत होवोन राहिले ॥६१॥\n चळचळां कापे होवोनि निर्बळ \nऐसें चक्र अति दुर्धर \n देखोनि भास्कर कोपला ॥६३॥\n भोंवोनि खाली पडिलें ॥६४॥\nएक आनंदें नाचूं लागले एक गाते झाले हरिनाम ॥६५॥\nराक्षसांचा आक्रोश आणि पळापळ :\n निमाला देखोनि माळी वीर \nदुःखें पिटिती करें शिर पाषाणें उदर पीटिती ॥६६॥\nम्हणती अपशकुनाचें झाले फळ मारिलें आमचें असंख्य दळ \n सेना सकळ पळाली ॥६७॥\nआमचें कांहीं न चले येथ \n पुरीं प्रवेशते पैं झाले ॥६८॥\n किंचित जें काहीं उरलें \nतें पक्षवातें गरुडें संहारिलें चक्रे तोडिलें शिरातें ॥६९॥\n ते मारिले शस्त्रेंकरीं ॥७०॥\n रणीं पाडिले असंख्य जाण \nशाकिनी डाकिनी करिती गोंधळ मांसाचा सुकाळ पैं तेथें ॥७२॥\nपात्रें भरोनि रुधिर पिती \nश्रवणें ब्रह्महत्यादि दोष दहन \n नाम तारण भवदोषां ॥७६॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां माळीराक्षसवधो नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥\nओंव्या ॥७६॥ श्लोक ॥३॥ एवं ॥७९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/maharashtra_88.html", "date_download": "2022-05-25T03:02:27Z", "digest": "sha1:FLNCRN46TBMUFKZLQPB7A3GSD747KDC6", "length": 27980, "nlines": 133, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : निर्णय - ३० जुलै २०१९ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंत्रिमंडळ बैठक : निर्णय - ३० जुलै २०१९\nमुंबई ( ३० जुलै २०१९ ) : धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविणार\nआदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 13 विविध योजनांचा समावेश असून त्यांची अंमलबजावणी २०१९-२० या आर्थिक वर्षापासून करण्यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nआदिवासी विकास विभाग तसेच राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमार्फत सुरू असलेल्या १६ योजनांचा लाभ धनगर समाजातील घटकांना मिळत आहे. या योजना वगळून आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर १३ योजना सुरु करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या योजनेमध्ये भटक्या जमाती क या प्रवर्गातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्यांना स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे, ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्यात १० हजार घरकुले बांधून देणे, आवश्यक परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध योजना राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच भटक्या जमाती क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे, मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईसाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी चराई अनुदान देणे (प्रायोगिक तत्वावर), होतकरु बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण, बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे, बेरोजगार युवक-युवतींना सैनिक व पोलिस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे, ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय मान्यता प्राप्त) प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे या योजनांचा सहभाग आहे. या योजनांसाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी ५०० कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.\nसरपंचांच्या मानधनात वाढ उपसरपंचानाही लाभ होणार\nराज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा १ जुलै २०१९ पासून लाभ मिळणार आहे.\nग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार मानधन देण्याचा आज निर्णय घेण्यात आला. दोन हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी सरपंचाचे मानधन एक हजाराऐवजी तीन हजार, २००१ ते ८ हजार लोकसंख्येसाठी 1500 ऐवजी चार हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन हजार ऐवजी पाच हजार रूपये असे वाढविण्यात आले आहे. उपसरपंचांचे मानधन अशाच पद्धतीने लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे एक हजार, पंधराशे आणि दोन हजार दरमहा देण्यात येणार आहे.\nइन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चसाठी नागपूर जिल्ह्यातील 20 एकर जागा देण्यास मान्यता\nकेंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चच्या (IDTR) स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथे 20 एकर जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nकेंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पुण्यातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टअंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात येत आहे. यासाठी नागपूर ग्रामीण तालुक्यातील गोधणी येथे स.क्र.348 मधील 20 एकर जागा 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.\n\"सुपर ३०\" हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत\nबिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंदकुमार यांच्या कार्यावर आधारित \"सुपर ३०\" या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nआनंदकुमार यांनी \"रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स्\"च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या कार्यावर आधारित सुपर ३० हा हिंदी चित्रपट अलीकडे प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटातून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश मिळू शकते, असा संदेश दिलेला आहे.\nया चित्रपटातील सामाजिक संदेश सर्व समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील राज्य वस्तू व सेवा कराची (एसजीएसटी) सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसूल न करता, चित्रपटगृहाकडून भरणा करुन घेण्यात येणार आहे. त्यांनतर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवर भरणा झालेल्या एसजीएसटीचा परतावा शासन निर्णयातील तरतुदींनुसार चित्रपटगृहांना दिला जाणार आहे.\nविजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना\nविमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (म���ाज्योती) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाज्योती संस्थेच्या माध्यमातून या समाजसमुहांच्या विकासासाठी आता अधिक नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत.\nपुणे येथे स्थापन करण्यात येणारी महाज्योती ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असणार आहे. तिची नोंदणी कंपनी कायद्यानुसार करण्यात येणार आहे. महाज्योती संस्थेची स्थापन करण्यासह तिच्या कामकाजासंदर्भात वेळोवेळी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी 1978 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या नावाची संस्था पुणे येथे स्थापन झाली. या संस्थेस 2008 मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आला असून 2014 पासून तिचा अत्यंत वेगाने विकास झाला आहे. तसेच जून 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या नावाची स्वायत्त संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.\nमहाराष्ट्रासह संपूर्ण देशात बहुजनांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांती-विकासात छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सध्या दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत. त्याप्रमाणेच बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही एक स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा आज निर्णय घेण्यात आला.\nनागरी स्थानिक संस्थांच्या कर्जपुरवठ्यासाठी ʻमुन्फ्राʼला निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता\nमहाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमार्फत (मुन्फ्रा) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nराज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नगर विकास विभागातून विविध योजनांतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत किंवा स्वनिधीतून पायाभूत सुविधांच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, अनेकदा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थ‍िती या प्रकल्पांची कामे करण्यासाठी सक्षम नसल्याने या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर आर्थिक संस्था अथवा बँका यांच्याकडून कर्जाची उभारणी करावी लागते. मात्र, असे कर्ज उभारण्यास नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अडचणी निर्माण होतात. यामुळे कर्ज उभारणीमध्ये सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (मुन्फ्रा) या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.\nनागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सहाय्य करण्यासाठी पुरेशी रक्कम मुन्फ्राकडे असणे आवश्यक आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या 2019-20 च्या मंजूर तरतुदीतून 50 कोटी रुपयांची रक्कम मुन्फ्रामार्फत कर्ज देण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नगरविकास विभागाच्या महाराष्ट्र नागरी मूलभूत सुविधा निधी (MUIF) अंतर्गत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी कंपनी लिमिटेड (MUIFTCL) मार्फत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीला ही रक्कम देण्यात येणार आहे.\nहा निधी दिल्यानंतर पुढील वर्षामध्ये संबंधित कंपनीला पुन्हा याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यापूर्वी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शिल्लक असलेली रक्कम, संबंधित वर्षात कंपनीकडे कर्जासाठी प्राप्त झालेली प्रकरणे व प्राप्त होणारी संभाव्य प्रकरणे या सर्वांचा विचार करून 50 कोटी रुपयांच्या मर्यादेत नगरविकास विभागाच्या मंजूर तरतुदीमधून रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल.\nकोणत्याही वित्तीय वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी कंपनी लिमिटेड (MUIFTCL) मार्फत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडे वर्ग केलेली रक्कम विनावापर उपलब्ध राहिल्यास संबंधित आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी अशी रक्कम शासन जमा करण्याबाबत कंपनीला कळविण्यात येईल.\nपर्यटन विकास महामंडळाच्या अंबाझरीतील जमिनीच्या भाडेपट्टा कराराची मुदत 99 वर्षे\nनागपूरमधील अंबाझरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास 30 वर्षांसा��ी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्टयाची मुदत 99 वर्षे करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nनागपुरातील अंबाझरी तलाव व उद्यान परिसराचा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याद्वारे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी महामंडळास अंबाझरी तलाव परिसरातील 44 एकर जागा वार्षिक 1 रुपये भुईभाडे दराने 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. या भाडेपट्ट्याचा कालावधी सुधारित करुन त्याची मुदत 99 वर्षे इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books/chait/", "date_download": "2022-05-25T03:00:15Z", "digest": "sha1:FRAC24LH7U2RMACMMW7IHJ5ZEN5J2YPN", "length": 7386, "nlines": 85, "source_domain": "marathibooks.com", "title": "चैत - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nHome / कादंबरी / चैत\nजागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागला. खाजगी सावकारी वाढीस लागली. या स्थितीकडे ही कादंबरी लक्ष वेधते.\nचित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या कादंबरीचा विशेष सांगता येईल. अस्सल बोलीभाषेचा अनुभव इथे वाचकाला मुग्ध करील.\nलेखक : द तु पाटील | D T Patil\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९६-९\n‘चैत’ ही ग्रामदेवतेची यात्रा. ती चैत्र महिन्यात येते म्हणून ‘चैत’ नावाने ओळखली जाते. इथे ओढाताणीची स्थिती असलेले, स्वभावाने गरीब, सच्चे असे कुटुंब मध्यवर्ती आहे.\nयात्रेसाठी या कुटुंबात आलेल्या लेकीबाळी, आईवडिलांबरोबरचे त्यांचे हितगुज आणि नातवंडांनी भरून राहिलेल्या घराचं चित्रण इथे येते. तसेच घराबाहेर अनुभवाला येणाऱ्या जीवनाच्या गुंतागुंतीचं चित्रण इथे व्यापक पातळीवर भेटतं.\nयात्रेत कापली जाणारी बकरी, पै-पाहुण्यांनी भरलेला गाव, भरलेला बाजार, बैलगाड्यांची मिरवणूक, तमाशाचा तंबू, कुस्तीचं मैदान या सर्व चित्रणांतून लोकजीवनातला लोकोत्सव इथे समर्थपणे व्यक्त होतो.\nजागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागला. खाजगी सावकारी वाढीस लागली. या स्थितीकडे ही कादंबरी लक्ष वेधते.\nचित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या काद���बरीचा विशेष सांगता येईल. अस्सल बोलीभाषेचा अनुभव इथे वाचकाला मुग्ध करील.\nलेखकाचे हे पहिलेच पुस्तक ‘मौज’च्या परंपरेत सामावणारे आहे.\nलेखक : द तु पाटील | D T Patil\nप्रकाशक : मौज प्रकाशन गृह | Mauj Prakashan Gruh\nकिंमत : रु. २२५/-\nआयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९६-९\nमौज प्रकाशन गृह, मुंबई\n१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,\nदूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९\nप्रकाशक : किंमत : विनामुल्य वितरण हे पुस्तक ...\nमाणसांच्या स्नेहाचा भुकेला असणाऱ्या अनिल अवचटांसारख्या संवेदनशील लेखकाचा हा नवा ...\nलोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही. लेखक ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके... लेखक ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके... लेखक ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.hengbopaek.com/news-show-505267.html", "date_download": "2022-05-25T04:21:51Z", "digest": "sha1:GZDUORTALHZ2VUPLQ4UP6AE2QTFGGFVZ", "length": 5617, "nlines": 103, "source_domain": "mr.hengbopaek.com", "title": "पीईके शीटची वैशिष्ट्ये - बातमी - जिआंग्सु हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कं, लि", "raw_content": "\nपीईके 3 डी मुद्रण\nपीईके इंजेक्शन मोल्डेड उत्पादने\nमुख्यपृष्ठ > बातमी > उद्योग बातम्या\n2. थर्मल विस्ताराचे गुणांक लहान आहे. तापमानातील बदलांसह (वातावरणाच्या दरम्यान वातावरणीय तापमानात वाढ किंवा घर्षण उष्णतेमुळे), भागांचे आकार खूप कमी बदलतात;\n3. चांगली मितीय स्थिरता. प्लॅस्टिकची मितीय स्थिरता अभियांत्रिकी प्लास्टिक उत्पादनांच्या आयामी स्थिरतेस वापर किंवा साठवण दरम्यान संदर्भित करते, कारण पॉलिमर रेणूंची सक्रियता ऊर्जा वाढते, ज्यामुळे साखळी विभाग काही प्रमाणात कर्ल होतात;\nपुढे:पीईके चित्रपटाचे फायदे थोडक्यात सांगा\nपत्ता: सॅक्सियन ब्रिज, क्वानझोऊ, सीटू टाउन, दानियांग सिटी, जिआंग्सू प्रांत\nकॉपीराइट 21 2021 जिआंग्सू हेन्ग्बो कंपोझिट मटेरियल कंपनी, लि. - पीईके अर्ध-तयार उत्पादने, पीईके इंजेक्शन मोल्डेड प्रॉडक्ट्स, एंटीमिक्रोबियल Addडिटिव्ह्ज एजंट, पीईके फिल्म्स, पीक ट्यूबिंग, पीईके थ्रीडी प्रिंटिंग फिलामेंट सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/heart-information-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF/", "date_download": "2022-05-25T04:23:31Z", "digest": "sha1:73OQXN2O67DEDPOUXK55KAESXB3CSQIC", "length": 20007, "nlines": 133, "source_domain": "yogatips.in", "title": "Heart Information in Marathi मानवी हृदय - Yoga Tips", "raw_content": "\nमानवी शरीरात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी हृदय Heart Information in Marathi आहे. चला मग पाहूया हृदयाविषयी काही मनोरंजक तथ्य.\n1) हृदय शरीरापासून वेगळे केल्यावरही जोपर्यंत ऑक्सिजन मिळते. तोपर्यंत ते धडकत राहते. हे त्याचे वैशिष्ट्य आहे.\n2) हृदय शरीरात एवढी ऊर्जा निर्माण करते की, एका ट्रकला बत्तीस किलोमीटर चालू शकतो. आणि पूर्ण जीवनामध्ये चंद्रापर्यंत नेण्याएवढी ऊर्जा निर्माण करते.\n3) शरीराबाहेर हृदयाला पंप करायला लावला तर, रक्त 30 फूटापर्यंत उंच उडू शकते.\n4) पुरुष आणि महिला यांच्यामध्ये हार्ड अटॅक येण्याची वेगवेगळी लक्षणे असतात. तर एखाद्या गोष्टीमुळे तुटलेले हृदय सुद्धा हार्ड अटॅक मेहसूस करू शकतो.\n5) तीन हजार वर्ष जुन्या ममीमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची बिमारी सापडली आहे.\n6) हृदयाच्या Heart Information in Marathi कॅन्सर खूप कमी जणांना असतो.\n7) हृदयरोगाने सर्वात जास्त लोक तुर्कमेनीस्तान मध्ये मरतात. तेथे 100000 लोकांपैकी 712 लोक हृदयरोगाने मरतात.\n8) नवजात बालकांच्या हृदयांची धडकन सर्वात तेज असते. तर म्हातारपणात हृदयाची धडकन सर्वात स्लो असते.\n9) स्त्रियांच्या हृदयाची धडकन पुरुषांच्या हृदयाच्या धडकन यापेक्षा आठ मिनिटांनी जास्त असते.\n10) मानवी हृदय Heart Information in Marathi हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते.\n11) शरीरात हृदय तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.\n12) हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे. आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.\n13) हृदय Heart Information in Marathi हा एक स्नायूंचा पंप आहे. त्याची पंपिंग क्षमता 0.2 HP इतकी असते.\n14) हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून, त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायूनी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण हे संरक्षणात्मक दुहेरी आव��ण असते.\n15) मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश असतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात.\n1)डावी कर्णिका/अलिंद, 2)उजवी कणिका/ अलिंद, 3)डावी जवनिका /निलय , 4)उजवी जवनिका/ निलय\n16) अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट असे म्हणतात.\n17) खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने विभागलेली असतात. उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते. ऊर्ध्व शिरारक्त गुहा,\nअधोशीरा रक्त गुहा आणि परिमंडली शिरानाल आहेत.\n18) उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.\n19) उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी निघते.\nचेहऱ्यावरील मुरुम कसे काढाल\n20) उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.\n21) डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.\n22) डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली किंवा मिट्रल झडपच्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.\n23) डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी असे म्हणतात.\n24) डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.\n25) हृयाच्या Heart Information in Marathi स्नायूंना परिहृद धमनी द्वारे रक्त पुरविले जाते. अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते.\n26) अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात. त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.\n27) हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.\n28) हृदयाचे Heart Information in Marathi एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. एका ठोक्यासाठी 0.8 सेकंद लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये 60 ठोके प्रति मिनिट झोपेत असताना 55 ठोके प्रति मिनिट लहान मुलांमध्ये 120-160 ठोके प्रति मिनिट पडतात.\n29) स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे शरीरभर रक्त जोरात पसरविले जाते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा होतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नळ्यांना कोरोनरीज म्हणतात.\n30) ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.\n31) हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल, तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.\n32) ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.\n33) ठोक्यांच्या स्पंदनाचा आले काढण्यासाठी ईसीजी (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो.\n34) अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी\n35) हृदयाचे ठोक्यांमधील अनियमितता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मधूनच एखाचा ठोका चुकतो. कधी ठोके जास्त पडतात तर कधी अतिशय वेगाने पडतात.\n36) निरोगी हृदयात क्वचितच अनियंत्रित ठोके पडतात. कधी यावर औषधांची गरज भासते. अतिजलद ठोके मिनिटाला 100 पेक्षा जास्त असतात. अतिमंद ठोके मिनिटाला ५० पेक्षा कमी, अनियमित ठोक्यांनी चेतना निर्मितीचे कार्य लयबद्ध होत नाही.\n37) रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.\n38) साधारण रक्तदाब (Normal B.P.) 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.\nउच्च रक्तदाब (High B.P.) 160/95 mm of Hg पेक्षा जास्त\nकमी रक्तदाब (Low B.P.) 100/60 mm of Hg पेक्षा कमी असतो.\n39) धमनी -केशवाहिन्या शिरा / नीलारक्तभिसरणाचा मार्ग शरीरात हृदयाच्या एका ठोक्या दरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते 1)फुफ्फुस रक्तभिसरण 2)देह रक्तभिसरण.\n40) फुफ्फुसी रक्तभिसरण या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते. व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.\n41) देह रक्ताभिसरण या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बनडायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.\n42) पहिले हृदय प्रत्यारोपण 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.\n43) डॉक्टर पी वेणुगोपाल यांनी भारतात पहिले हृदयाचे प्रत्यारोपनाचे कार्य केले.\n44) भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी, Christian Medical Collage, Vellore 1959 येथे घडवून आनली.\n45) जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.\n46) संशोधनानुसार जे हृदयविकाराच्या झटक्यामधून वाचलेले आहेत ते शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहेत. आणि हृदय निरोगी बदल घडवून आणत आहेत. ते अधिक काळ जगतात जे व्यायाम करतात.\n47) हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.\n48) ऑक्टोबसला तीन हृदय असतात.\n49) रक्त 16 ते 18 सेकंदात पूर्ण शरीरात फिरवून हृदयात पुन्हा येते. व ही क्रिया सतत हे कार्य चालू असते.\n50) रक्तात कोलेस्टेरॉल या स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असेल, तर सर्वच रक्तवाहिन्यांच्या अंत:त्वचेखाली साचून रक्तवाहिन्या अरुंद आणि कमी लवचिक बनतात. याला धमनीकाठिण्य म्हणतात.\n51) अरुंद ‘कोरोनरी’तून हृदयाच्या स्नायूंना कमी प्राणवायू आणि अन्नघटक मिळतात.\n52) रक्तवाहिन्या अरुंद होणे वर्षानुवर्षे हळूहळू चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचा आतील पृष्ठभाग खडबडीत बनतो. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या रक्ताचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात.\n” तुम्हाला आमचा लेख हृदयाविषयी Heart Information in Marathi मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”\nDiabeties Information in Marathi | डायबेटिस रुग्णांनी कोणते 5 पदार्थ वस्तू खाऊ नये\nताप आल्यास घरगुती उपाय Fever Meaning in Marathi\nकोरोनाची लागण झालेल्या रुग्णानी आहारात काय समाविष्ट करावे\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=97&limitstart=5", "date_download": "2022-05-25T04:14:42Z", "digest": "sha1:BHUCZYGIVAKGKTCALREDVLOICRULA4XS", "length": 11039, "nlines": 140, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विदर्भरंग", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदखल : अस्तित्वाचा परिस्पर्श\nप्रमोद लेंडे खैरगावकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२\nमानवी मनातील झुंज, त्याचा अस्तित्वाचा लढा, अंतर्मनातील द्वंद्व, अशा गुंतागुंतीच्या दीर्घकथांचा परिचय जी.के. ऐनापुरे यांच्या ‘स्कॉलर ज्यूस’ या कथासंग्रहामधून होतो. मानवी नात्यातील परस्पर संबंधाचे सहोदर चित्रण करताना अस्तित्व जाणिवेचा स्पर्शही ऐनापुरेंच्या दीर्घकथांना होतो. त्यांच्या या कथासंग्रहातून बहुतांश कथा या वाङ्मयीन नियतकालीक व दिवाळी अंकामधून पूर्वप्रसिद्ध झालेल्या आहेत.\nवनातंलं मनातलं : ‘ऑस्प्रे’चा नाद खुळा\nडॉ. बहार बाविस्कर, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२\nअमेरिकेला वास्तव्याला आल्यापासून नेहमीच भारतातल्या वन्यजीवांची अन् जंगलांची प्रकर्षांनं आठवण यायची. ओक्लाहोमा राज्यातल्या स्टीलवॉटर इथं माझं वास्तव्य होतं. संशोधनासाठी मात्र अध्र्या एक तासाच्या अंतरावरील रेडलँड इथं जावं लागायचं. या जंगलाच्या एका भागाला घनदाट जंगल, तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण, शांत अन् दूरवर पसरलेला तलाव होता. तलावाच्या काठानं चालत असताना सकाळी ‘रकून’, ‘ओपोसम’ या जंगली प्राण्याच्या पायांचे ठसे नेहमीच दिसत असत. हे ठसे बघितले की, मला भारतातल्या जंगलात फिरताना बघितलेल्या वाघ, बिबट, कोल्हे यासारख्या वेगवेगळ्या प्राण्यांचे ठसे आठवायचे. संशोधन संपलं की, मी तलावाच्या काठी फिरत वन्यप्राण्यांच्या जागा धुंडाळत असे.\nसीमा रमेश मामीडवार, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२\nनिसर्गानं प्रत्येकाला सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगण्याची व्यवस्था केली आहे. अगदी साधं व सरळ जीवन जगलं तरी त्यात भरपूर सुख आहे. हे सुख, हा आनंद आपला छोटाशा फ्लॅटमध्ये जलबाग म्हणजे पाण्यातली बाग करून आपण मिळवू शकतो. टॅरेसवर, बाल्कनीत कमी जागेत ही जलबाग कशी करायची, पाण्यात विविध रंगाची कमळ, वॉटर लीली कशी फुलवायची, त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.\nजरा हटके : बस नाम ही काफी है..\nराजेश पाटील, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nशेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय यशवंत विल्हेकर यांना आज अमरावतीत आम्ही सारे फोऊंडेशनच्या वतीने एक लाखाचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यानिमित्त-\nचळवळ आणि साहित्य : स्त्रीभ्रूण हत्या व बालिकांच्या खुनांचे गंभीर वास्तव\nप्रा. अजय देशपांडे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\n‘डिसअ‍ॅपिअरिंग डॉटर्स: स्त्रीभ्रूण हत्येची शोकांतिका’ हे गीता अरवामुदन यांचं पुस्तक पेंग्विन बुक्सनं २००७ मध्ये प्रकाशित केलं. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला असून मॅजेस्टिक प्रकाशननं ते २०१० मध्ये प्रकाशित केलं. स्त्रीभ्रूण हत्येच्या संदर्भातील वास्तव या पुस्तकानं उजेडात आणलं आहे.\nसांस्कृतिक : डॉ. सप्तर्षीच्या व्याख्यानात विषय सोडून सारे काही\nवारसा : प्राचीन डोलारा पूल\nगार्डनिंग : घरातील बाग\nदखल : अभ्यासक, वाचकांसाठी महामंदीचा आलेख महत्वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/adbh/sarga07.htm", "date_download": "2022-05-25T04:48:18Z", "digest": "sha1:CYZDBAI64BC4XNQ6UI5XHOP5TMII54MH", "length": 49193, "nlines": 1479, "source_domain": "satsangdhara.net", "title": "अद्‌भुत रामायणे सप्तमः सर्गः", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अद्‌भुत रामायणम् ॥\nगानबन्धुः पुनः प्राह नारदं मुनिसत्तमम् \nएते किन्नरसंघा वै विद्याघ्राप्सरसां गणाः ॥ १ ॥\nतपसा नैव शक्त्या वा गानविद्या तपोधन ॥ २ ॥\nतस्माच्छ्रमेण युक्तश्च मत्तस्त्वं गानमाप्नुहि \nएवमुक्तो मुनिस्तस्मै प्रणिपत्य जगौ यथा ॥ ३ ॥\nतच्छृणुष्व मुनिश्रेष्ठ वासुदेवं नमस्य च \nउलूकेनैवमुक्तस्तु नारदो मुनिसत्तमः ॥ ४ ॥\nगानबन्धुस्तमाहेदं त्यक्तलज्जो भवाधुना ॥ ५ ॥\nस्त्रीसंगमे तथा गीते क्षुतेऽन्वाख्यानसंगमे \nव्यवहारे च धान्यानामर्थानां च तथैव च ॥ ६ ॥\nआयेव्यये तथा नित्यं त्यक्तलज्जस्तु वै भवेत् \nन कुण्ठितेन तथा गूढेन नित्यं प्रावरणादिभिः ॥ ७ ॥\nहस्तविक्षेपभावेन व्यादितास्येन चैव हि \nनिर्यातजिह्वायोगेन न गेयं च कथञ्चन ॥ ८ ॥\nस्वाङ्गं निरीक्षमाणेन परमप्रेक्षता तथा \nन गायेदूर्ध्वबाहुश्च नोर्ध्वदृष्टिः कथञ्चन ॥ ९ ॥\nहासो भयं क्षुधा कम्पः शोकोऽन्यस्य स्मृतिस्तृषा \nनैतानि सप्तरूपाणि गानयोगे महामते ॥ १० ॥\nनैकहस्तेन शस्येत तालसंघट्टनं मुने \nक्षुधाऽऽर्तेन भयार्तेन तृषाऽऽर्तेन तथैव च ॥ ११ ॥\nगानयोगो न कर्तव्यो नान्धकारे कथञ्चन \nएवमादीनि योग्यानि कर्तव्यानि महामुने ॥ १२ ॥\nएवमुक्तः स भगवान्नारदो विधिरक्षणे \nअशिक्षत तथा गीतं दिव्यवर्षसहस्रकम् ॥ १३ ॥\nविपंच्यादिषु सम्पन्नः सर्वस्वरविभागवित् ॥ १४ ॥\nअयुतानि च षट्‌त्रिंशत्सहस्राणि शतानि च \nस्वराणां भेदयोगेन ज्ञातवान्मुनिसत्तमः ॥ १५ ॥\nततो गन्धर्वसंघाश्च किन्नराणां तथा गणाः \nमुनिना सह संयुक्ताः प्रीतियुक्तास्तु तेऽभवन् ॥ १६ ॥\nगानबन्धुं मुनिः प्राह प्राप्य गानमनुत्तमम् \nत्वां समासाद्य सम्पन्नं त्वं हि गीतविशारदः ॥ १७ ॥\nध्वांक्षशत्रो महाप्राज्ञ किमवाप्यं करोमि ते \nगानबन्धुस्ततः प्राह नारदं मुनिपुङ्गवम् ॥ १८ ॥\nब्रह्मणो दिवसे ब्रह्मन्मनवः स्युश्चतुर्दश \nततस्त्रैलोक्यसम्प्लावो भविष्यति महामुने ॥ १९ ॥\nयावन्मे स्याद��यशोभागस्तावन्मे परमं शुभम् \nमनसाध्यापितं मे स्याद्दाक्षिण्यान्मुनिसत्तमः ॥ २० ॥\nउलूकं प्राह देवर्षिः सर्वं तेऽस्तु मनोगतम् \nअतीते कल्पसंयोगे गरुडस्त्वं भविष्यसि ॥ २१ ॥\nगुणगानादच्युतस्य सायुज्यं तस्य लप्स्यसे \nस्वस्ति तेऽस्तु महाप्राज्ञ गमिष्यामि प्रसीद मे ॥ २२ ॥\nएवमुक्त्वा ययौ विप्रो जेतुं तुम्बुरुमुत्तमम् \nतुम्बुरोश्च गृहाभ्याशे ददर्श विकृताकृतीन् ॥ २३ ॥\nकृत्तोत्तमांगांगुलींश्च छिन्नभिन्नकलेवरान् ॥ २४ ॥\nपुंसः स्त्रियश्च विकृतान्ददर्शायुतशो बहून् \nनारदेन च ते प्रोक्ताः के यूयं कृतविग्रहाः ॥ २५ ॥\nनारदं प्रोचुरपि ते त्वया कृत्ताङ्कका वयम् \nवयं रागाश्च रागिण्यो गानेन भिन्नसन्धिना ॥ २६ ॥\nभवता गीयते यर्हि तर्ह्यवस्येदृशी हि नः \nपुनस्तुम्बुरुगानेन छिन्नभिन्न प्ररोहणम् ॥ २७ ॥\nतुम्बुरुर्जीवयत्येष त्वं मारयसि नारद \nतदाश्चर्यं महद्‌दृष्ट्वा श्रुत्वा च विस्मयान्वितः ॥ २८ ॥\nधिग्धिगुक्त्वा जगामाथ नारदोऽपि जनार्दनम् \nश्वेतद्वीपे स भगवान्नारदं प्राह माधवः ॥ २९ ॥\nगानबन्धौ च यद्‌गानं न चैतेनासि पारगः \nतुम्बुरोः सदृशो नासि गानेनानेन नारद ॥ ३० ॥\nद्वापरान्ते भविष्यामि यदुवंशकुलोद्‌भवः ॥ ३१ ॥\nदेवक्यां वसुदेवस्य कृष्णो नाम्ना महामुने \nतदानीं मां समागम्य स्मारयैतद्यथातथम् ॥ ३२ ॥\nतत्र त्वां गानसम्पन्नं करिष्यामि महाव्रत \nतुम्बुरोश्च समं चैव तथातिशयसंयुतम् ॥ ३३ ॥\nशिक्ष त्वं हि यथान्यायमित्युक्त्वान्तरधीयत ॥ ३४ ॥\nततो मुनिः प्रणम्यैनं वीणावादनतत्परः \nदेवर्षिर्देवसंकाशः सर्वाभरणभूषितः ॥ ३५ ॥\nस्कन्धे विपञ्चीमाधाय सर्वलोकाञ्चचार सः ॥ ३६ ॥\nवारुणं याम्यमाग्नेयमैन्द्रं कौबेरमेव च \nवायव्यं च तथैशानं संशयं प्राप्य धर्मवित् ॥ ३७ ॥\nगन्धर्वाप्सरसां संघैः यूज्यमानस्ततस्ततः ॥ ३८ ॥\nहाहा हूहूश्च गन्धर्वौ गीतवाद्यविशारदौ ॥ ३९ ॥\nब्रह्मणो गायकौ दिव्यौ नित्यं गन्धर्वसत्तमौ \nतत्र ताभ्यां समासाद्य गायमानो हरि विभुम् ॥ ४० ॥\nब्रह्मणा च महातेजाः पूजितो मुनिसत्तमः \nतं प्रणभ्य महात्मानं सर्वलोकपितामहम् ॥ ४५ ॥\nचचार च यथाकामं सर्वलोकेषु नारदः \nपुनः कालेन महता गृहं प्राप्य च तुम्बुरोः ॥ ४२ ॥\nसुरकन्याश्च तत्रस्थाः षडाद्याः सहधैवताः ॥ ४३ ॥\nव्रीडितो भगवान्दृष्ट्वा निर्गतश्च सत्वरम् \nशिक्षयामास बहुशस्तत्र ��त्र महामुनिः ॥ ४४ ॥\nकालेऽतीते ततो विष्णुरवतीर्णो जगन्मयः \nदेवक्यां वसुदेवस्य यादवोऽसौ महाद्युतिः ॥ ४५ ॥\nययौ रैवतके कृष्णं प्रणिपत्य महामुनिः ॥ ४६ ॥\nव्यज्ञापयदशेषं तच्छवेतद्वीपे त्वया पुरा \nनारायणेन कथितं गानयोगार्थमुत्तमम् ॥ ४७ ॥\nतच्छ्रुत्वा प्रहसन्कृष्णः प्राह जाम्बवतीं मुदा \nएनं मुनिवरं भद्रे शिक्षयस्व यथाविधि ॥ ४८ ॥\nवीणागानसमायोगे तथेत्याह च सा पतिम् \nप्रहसन्ती यथायोगं शिक्षयामास तं मुनिम् ॥ ४९ ॥\nततः संवत्सरे पूर्णे नारदं प्राह केशवः\nसत्याः समीपमागच्छ शिक्षस्व च तथा पुनः ॥ ५० ॥\nतथेत्युक्त्वा सत्यभामां प्रणिपत्य ययौ मुनिः \nतथा स शिक्षितो विद्वान्पूर्णे संवत्सरे ततः ॥ ५१ ॥\nवासुदेवनियुक्तोऽसौ रुक्मिण्याः सदनं गतः \nअंगनाभिस्तत्रत्याभिर्दासीभिर्मुनिसत्तमः ॥ ५२ ॥\nउक्तोऽसौ गायमानोऽपि न स्वरं वेत्सि वै मुने \nततः श्रमेण महता यावत्संवत्सरद्वयम् ॥ ५३ ॥\nशिक्षितोऽसौ तदा देव्या रुक्मिण्याधिजगौ मुनिः \nन तु स्वराङ्गनाः प्राप तन्त्रीयोगे महामुनिः ॥ ५४ ॥\nआहूय कृष्णो भगवान्स्वयमेव महामुनिम् \nअशिक्षयदमेयात्मा गानयोगमनुत्तमम् ॥ ५५ ॥\nकृष्णदत्तेन गानेन तस्यायाताः स्वराङ्गनाः \nब्रह्मानन्दः समभवन्नारदस्य च चेतसि ॥ ५६ ॥\nततो द्वेषादयो दोषाः सर्वे अस्तं गता द्विज \nईर्ष्या च तुम्बुरौ याऽऽसीन्नारदस्य च सा गता ॥ ५७ ॥\nततो ननर्त देवर्षिः प्रणिपत्य जनार्दनम् \nउवाच च हृषीकेशः सर्वज्ञस्त्वं महामुने ॥ ५८ ॥\nप्राचीनगानयोगेन गायस्व मम सन्निधौ \nएतत्ते प्रार्थितं प्राप्तं मम लोके तथैव च ॥ ५९ ॥\nनित्यं तुम्बुरुणा सार्द्धं गायस्व च यथातथम् \nएवमुक्तो मुनिस्तत्र यथायोगं चचार सः ॥ ६० ॥\nतथा सम्पूजयेत्कृष्णं रुद्रं भुवननायकम् \nतदा जगौ हरेस्तत्र नियोगाच्छंकरालये ॥ ६१ ॥\nरुक्मिण्या सत्यया सार्द्धं जाम्बवत्या महामुनिः \nकृष्णेन च द्विजश्रेष्ठ श्रुतिजातिविशारदः ॥ ६२ ॥\nएवं ते मुनिशार्दूल प्रोक्तो गीतक्रमो मया \nब्राह्मणो वासुदेवाख्यं गायमानोऽनिशं द्विज ॥ ६३ ॥\nहरेः सायुज्यमाप्नोति सर्वयज्ञफलं लभेत् \nअन्यथा नरकं गच्छेद्‌गायमानोऽन्यदेव हि ॥ ६४ ॥\nकर्मणा मनसा वाचा वासुदेवपरायणः \nगायञ्छृण्वंस्तमाप्नोति तत्त्माच्छ्रेष्ठः प्रियंवदः ॥ ६५ ॥\nनृभिर विरतवन्द्यं सर्वदेवाभिनन्द्यम् ॥ ६६ ॥\nइत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्म���कीये आदिकाव्ये अद्‌भुतोत्तरकाण्डे\nनारदगानप्राप्तिवर्णनं नाम सप्तमः सर्गः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_24.html", "date_download": "2022-05-25T03:48:43Z", "digest": "sha1:AT7JTC2WTDFT234HKDFJYFBUQN7YWVSM", "length": 10168, "nlines": 208, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nशिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य ह...\n०५ मार्च ते ११ मार्च २०२१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाती�� भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\n१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१\nमुस्लिम व्यक्तिगत कायदा हा जागतिक कायदा आहे -ॲड.रब्बानी बागवान मुस्लिम व्यक्तिगत कायदा मानवाच्या गरजा आणि त्याची प्रवृत्ती यांचा एकत्रि...\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nविश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/07/maharashtra_54.html", "date_download": "2022-05-25T03:55:25Z", "digest": "sha1:R2SN2N6AQCHB2KDH43VEWDMJVF3Z3ACS", "length": 18224, "nlines": 112, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); पराक्रमी वाघाचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख करूया : ना.परिणय फुके | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपराक्रमी वाघाचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख करूया : ना.परिणय फुके\nव्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण\nचंद्रपूर दि.29 जुलै : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्र दिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्ग प्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले. वन्यजीव, वृक्ष लागवड, व्याघ्र संवर्धन करणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थित वनविभागाच्या विविध पुरस्कार मान्यवरांना बहाल करताना ते बोलत होते.\nचंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहांमध्ये आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने अभिमान महाराष्ट्राचा हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ताडोबा राज्यांमध्ये सर्वाधिक वाघांचा प्रदेश व या प्रदेशात आलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील वनावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबोधित केले. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.\nआजच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 व संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट गावांना देखील पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वन विभागातर्फे आयोजित विविध पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.\nयावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक यु.के. अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, वनविभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. वि.रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.\nयावेळी संबोधित करताना परिणय फुके यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्याघ्र संवर्धन संदर्भात सुरू झालेल्या अभियानाला भारतात उत्तम प्रतिसाद मिळत असून यासाठी भारताचे कौतुक जागतिक स्तरावर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील व्याघ्र संवर्धन संदर्भात महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असून महाराष्ट्रात आजमितीला 312 वाघ आहेत. भारतात ही संख्या 2967 आहे. सर्वाधिक नागपूर परिसरात वाघ असून देशाचे टायगर कॅपिटल म्हणून नागपूरला यापुढे नाव लौकिक मिळावा, असे काम क���णे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.\nवनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी संबोधित करताना व्याघ्र दिनाला वाघांची संख्या वाढत असल्याचे समाधान असले तरी मानव व वन्यजीव संघर्ष हा नवा चिंतेचा मुद्दा पुढे आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिशय मोजक्या जागेमध्ये वाघांची संख्या वाढत असून यापूर्वी विदर्भातील विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करून वाघांना आपला परिसर बहाल केला आहे. अनेक गावांचे पुनर्वसन या परिसरात झाले आहे. त्यामुळे आज ही वाघांची संख्या बघायला मिळत आहे. त्यामुळे आज\nजागतिक व्याघ्र दिनाला वाघांची संख्या वाढत असतानाच अन्नसाखळीतील या सर्वोच्च प्राण्याचे संरक्षण करताना राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प परिसरातील समस्यांवर देखील चिंतन करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या या पाच वर्षांमध्ये वनविभागाने विविध पातळीवर लक्षवेधी काम केले असल्याचे सांगितले. सर्वात मोठी 62 लाखांची हरित सेना त्यांच्या मार्गदर्शनात निर्माण झाली असून 50 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापैकी आज रोजी 17 कोटी 10 लक्ष वृक्ष लागवड उद्दिष्ट आम्ही आज पूर्ण केले असल्याचे त्यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.\nआमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. वाघांच्या हल्ल्यात ठार होणाऱ्या कुटुंबाचे दुःख जाणणारा मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव घ्यावे लागेल. व्याघ्र संवर्धन करतानाच या परिसरातील पुनर्वसित नागरिकांना समजून घेणारा वनमंत्री राज्याला मिळाला असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या अनुपस्थितीत आज राज्यभरातून आलेल्या व्याघ्र प्रेमी व वनप्रेमी जनतेचे त्यांनी स्वागत केले. चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील यावेळी संबोधित केले. चंद्रपूर आणि वाघ यांचे नाते चिरायू असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.\nयावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत वनव्यवस्थापन राबविणाऱ्या उत्कृष्ट गावांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मांजर सुभा या नाशिक वनवृत्ततील अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्याच्या गावाला प्रथम पुरस्कार देण्यात आला. नासिक वन वृत्तातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील गौरीपाडा महा��े व औरंगाबाद वनवृत्तातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील येलदरी गावाला द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. कोल्हापूर वनवृत्तातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निढळ या\nगावाला व ठाणे वनवृत्तातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दहागाव या गावाला तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला. तर औरंगाबाद वनवृत्तातील लातूर जिल्ह्यातील एकुरगा या गावाला मराठवाडा प्रशासकीय विभागाचे बक्षीस देण्यात आले.\nछत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 साठी संपूर्ण राज्यातून व्यक्तिगत पुरस्कारासाठी पुणे विभागातून रानमळा प्रकल्पाचे प्रणेते पोपट तुकाराम शिंदे तालुका खेड जिल्हा पुणे यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. पुणे विभागातूनच द्वितीय पुरस्कार मुक्काम पोस्ट पुसेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील मनोज वसंत फरतडे यांना देण्यात आला. तर तृतीय पुरस्कार वर्धा येथील प्रसन्ना अविनाशराव बोधनकर यांना देण्यात आला. याशिवाय यावेळी ग्रामपंचायत शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्राम विभाग व जिल्हा स्तरावरील पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. याशिवाय आंतरशालेय स्पर्धा मधील सहभागी विद्यार्थ्यांचे देखील यावेळी पुरस्कार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर यांनी केले. आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी शातनिक भागवत यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत उपविभागीय वन अधिकारी राम धोत्रे, अशोक सोनकुसरे व वनविभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनी केले.\nकार्यक्रमाच्या पूर्वी ताडोबामधील जिप्सी चालक व गाईड यांनी रॅली काढून व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2022-05-25T02:55:55Z", "digest": "sha1:UTW7WC6X375BNQYNNYDQVCSEPQ57C6KR", "length": 6246, "nlines": 113, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "सन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (प्रथम फेरी) अधिसुचना | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेव��� केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (प्रथम फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (प्रथम फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (प्रथम फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (प्रथम फेरी) अधिसुचना\nसन २०२१-२०२२ या वर्षाकरिता वाळू / रेती घाट निर्गतीकरीता ई-निविदा / ई-लिलावाची (प्रथम फेरी) अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 23, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/immunity-made-from-corona-vaccine-ends-then-big-claim-of-research-done-in-india-mh-pr-658983.html", "date_download": "2022-05-25T03:51:25Z", "digest": "sha1:4TSVIZ3OFGYN6NOPPL4NMWCXPV3RMAYG", "length": 9870, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Immunity made from corona vaccine ends then big claim of research done in india mh pr - सर्वांच्या फायद्याची बातमी! कोरोना लसीपासून तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा – News18 लोकमत", "raw_content": "\n कोरोना लसीपासून तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते\n कोरोना लसीपासून तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते\ncorona vaccine: सुमारे 30 टक्के म्हणजे दर 10 पैकी 3 लोकांमध्ये, कोरोना लसीचा (corona vaccine) प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती (immunity) कमकुवत होते किंवा संपते. भारतात झालेल्या एका संशोधनातून हे तथ्य समोर आले आहे.\nकोरोना लसीचे तब्बल 20 कोटी डोस नष्ट करावे लागणार, नेमकं काय आहे त्यामागचं कारण\nMonkeypox चा धोका, मुंबई पालिकेनं उचललं सावध पाऊ��\nराज्यात Corona ची चौथी लाट, राजेश टोपेंनी दिलं स्पष्ट उत्तर\nफुफ्फुसाच्या आजारांमध्ये का घातक बनतो कोरोना विषाणू; संशोधनातून आली ही बाब समोर\nनवी दिल्ली, 19 जानेवारी : कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccine) दोन डोस घेतल्यानंतरही अनेकांना संसर्गाची लागण होत आहे. परिणामी देशात आता लसीचा बुस्टर डोस (corona booster dose) द्यायलाही सुरुवात केली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर त्याचा प्रभाव (immunity) शरीरात किती काळ टिकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता भारतात संशोधन झाले असून नवीन माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार सुमारे 30 टक्के म्हणजे दर 10 पैकी 3 लोकांमध्ये, कोरोना लसीचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती कमकुवत होते किंवा संपते. भारतात झालेल्या एका संशोधनातून हे तथ्य समोर आले आहे. हे संशोधन एआयजी हॉस्पिटल आणि एशियन हेल्थ केअर, हैदराबाद यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये 1600 हून अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. एआयजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नागेश्वरा रेड्डी म्हणाले की, लसीनंतर लोकांना मिळालेल्या प्रतिकारशक्तीचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे हा या संशोधनाचा उद्देश होता. यासोबतच कोणत्या वयोगटात बूस्टर डोसची जास्त गरज आहे हे शोधून काढले. त्यांनी सांगितले की संशोधनात लोकांची अँटीबॉडी पातळी तपासण्यात आली. कोरोना विरूद्ध अँटीबॉडीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी. यापेक्षा कमी असल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; मात्र समोर आली ही दिलासादायक बाब डॉ. नागेश्वर रेड्डी म्हणाले की रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी. परंतु, ज्यांची पातळी 15 पर्यंत पोहोचली आहे, त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती संपली आहे असे मानले पाहिजे. डॉ. रेड्डी म्हणाले की, असे आढळून आले आहे की उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. असे सुमारे 6 टक्के लोक होते ज्यामध्ये रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान पातळीवर होती. वृद्धांच्या तुलनेत तरुणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ही अँटीबॉडी 6 महिन्यांत कमी होते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/341.html", "date_download": "2022-05-25T03:49:19Z", "digest": "sha1:Z7GWNSWI3GDTEVWARY25EFR74RPZGQM2", "length": 26080, "nlines": 232, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > देववाणी संस्कृत > संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व \nसंस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व \nसंस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व \n ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील सर्वपक्षीय राज्यकर्ते नष्ट करायला सरसावले आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाला संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थोरवी कळली पाहिजे.\n‘संस्कृत’ भाषा कशी तयार झाली, ते सांगतांना पाश्चात्त्यांच्या नादी लागलेले काही जण म्हणतात, ‘पहिल्यांदा मानवाला ‘आपल्या तोंडातून ध्वनी येतात’, हे कळले. त्या ध्वनींच्या खुणा, खुणांची चिन्हे आणि त्या चिन्हांचीच अक्षरे झाली. त्यातून बाराखडी, वस्तूंची नावे, अशा तर्‍हेने सर्व भाषा, अगदी संस्कृत भाषाही निर्माणझाली.’ अर्थात हे सर्व खोटे आहे. ईश्वराच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मानवाच्या निर्मितीनंतर मानवाला आवश्यक ते सर्वकाही त्या ईश्वरानेच दिले. एवढेच नव्हे, तर मानवाला काळाप्रमाणे पुढे ज्याची आवश्यकता भासेल, तेही द्यायची त्याने व्यवस्था केली आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने मनुष्यप्राण्याला म��क्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणारी आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेली अशी एक भाषा निर्माण केली. या भाषेचे नाव आहे ‘संस्कृत’.\nप्रचंड शब्दभांडार असलेली भाषा\n‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. हा प्रत्येक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार एवढे प्रचंड आहे की, त्याची माहिती घ्यायला एक आयुष्य पुरे पडणार नाही.’\nएका प्राण्याला, वस्तूला आणि देवाला अनेक नावे असलेली संस्कृत भाषा \nसंस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक नावे देण्याची प्रथा होती, उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्तिन, दंतिन, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरीन, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी नावे आहेत.’ सूर्याची १२ नावे, विष्णु सहस्त्रनाम, गणेश सहस्त्रनाम काही जणांना पाठही असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.\nवाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे \nवाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रंखादति ’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो – ‘आम्रं खादति रामः ’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो – ‘आम्रं खादति रामः ’ ‘खादति रामः आम्रं’ ‘खादति रामः आम्रं’ या उलट इंग्रजीत वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Rama eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Rama.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. (‘देववाणी अशा या संस्कृतचे उच्चार जरी कानावर पडले, तरी आनंद वाटतो.’) संस्कृतिः संस्कृताश्रिता ’ या उलट इंग्रजीत वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Rama eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Rama.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. (‘देववाणी अशा या संस्कृतचे उच्चार जरी कानावर पडले, तरी आनंद वाटतो.’) संस्कृतिः संस्कृताश्रिता ’ असे ��्हणतात. याचा अर्थ आहे, ‘संस्कृती ही संस्कृतच्या आश्रयाला असते’, म्हणजे जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. संस्कृतचा अभ्यास करणारी व्यक्ती ही संस्कृतीशील, सौजन्यशील असते.’\n‘प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत वगांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापिठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रूदट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.’\nराष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती \n‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीलाकडाडून विरोध केला. एक फ्रेंचतत्त्वज्ञ म्हणाला, “अरे, तुम्ही कशाकरता भांडता संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय आज हिंदुस्थानभरकहर आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी\nसर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे \n‘या संस्कृतद्वेष्ट्यांनी हे ध्यानात घ्यावे, ‘देववाणीचा ध्वज आता जागतिक स्तरावर पोहोचला असून त्याचे सारे श्रेय साडेतीन टक्केवाल्यांनाच (ब्राह्मणांनाच) आहे.’ कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आहे भारताचीच नव्हे, तर जगाचीच मूळ भाषा संस्कृत आहे आणि तिच्यापासून निघालेल्या सर्व भाषा प्राकृत आहेत भारताचीच नव्हे, तर जगाचीच मूळ भाषा संस्कृत आहे आणि तिच्यापासून निघालेल्या सर्व भाषा प्राकृत आहेत संस्कृत ही देवभाषा असल्याने तिच्यात अपार चैतन्य आहे, ती अ-मृत आहे, अमर आहे संस्कृत ही देवभाषा असल्याने तिच्यात अपार चैतन्य आहे, ती अ-मृत आहे, अमर आहे \n(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये व संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय’.)\nपाश���चात्त्य देशातील विद्वानांनी जाणलेली संस्कृत भाषेची महानता \nसंस्कृत सुभाषिते : १\nसंस्कृत सुभाषिते : ७\nसंस्कृत सुभाषिते : ६\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटा��्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/vara/k6s124.htm", "date_download": "2022-05-25T04:17:02Z", "digest": "sha1:EN2SM2JJ4E7RZ2YWPEZCJUDBGU633DTS", "length": 49019, "nlines": 1414, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - युद्धकाण्ड -॥ चतुर्विंशत्यधिक शततमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्��� ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ चतुर्विंशत्यधिक शततमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nभरद्वाजाश्रमे अवतीर्य श्रीरामेण महर्षेर्दर्शनं ततो वरग्रहणं च -\nश्रीरामांचे भरद्वाज आश्रमावर उतरून महर्षिंना भेटणे आणि त्यांच्याकडून वर प्राप्त होणे -\nपूर्णे चतुर्दशे वर्षे पञ्चम्यां लक्ष्मणाग्रजः \nभरद्वाजश्रमं प्राप्य ववन्दे नियतो मुनिम् ॥ १ ॥\nलक्ष्मणाग्रज श्रीरामांनी चौदावे वर्ष पूर्ण झाल्यावर पञ्चमी तिथिला भरद्वाज आश्रमात पोहोचून मनाला संयमित करून मुनिंना प्रणाम केला. ॥१॥\nसोऽपृच्छद् अभिवाद्यैनं भरद्वाजं तपोधनम् \nशृणोषि कच्चिद् भगवन् सुभिक्षानामयं पुरे \nकच्चित् स युक्तो भरतो जीवन्त्यपि च मातरः ॥ २ ॥\nतपोधन भरद्वाज मुनिंना प्रणाम करून श्रीरामांनी त्यांना विचारले - भगवन्‌ आपण अयोध्यापुरी विषयीही काही ऐकले आहे कां आपण अयोध्यापुरी विषयीही काही ऐकले आहे कां तेथे सुकाळ आणि कुशलमंगल आहे ना तेथे सुकाळ आणि कुशलमंगल आहे ना भरत प्रजापालनात तत्पर राहातात ना भरत प्रजापालनात तत्पर राहातात ना माझ्या माता जिवंत आहेत ना माझ्या माता जिवंत आहेत ना \nएवमुक्तस्तु रामेण भरद्वाजो महामुनिः \nप्रत्युवाच रघुश्रेष्ठं स्मितपूर्वं प्रहृष्टवत् ॥ ३ ॥\nश्रीरामांनी याप्रकारे विचारल्यावर महामुनी भरद्वाजांनी हसून त्या रघुश्रेष्ठ श्रीरामांना प्रसन्नतापूर्वक म्हटले - ॥३॥\nआज्ञावशत्वे भरतो जटिलस्त्वां प्रतीक्षते \nपादुके ते पुरस्कृत्य सर्वं च कुशलं गृहे ॥ ४ ॥\n भरत आपल्या आज्ञेच्या अधीन आहेत. ते जटा वाढवून आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत. आपल्या चरणपादुका समोर ठेवून सर्व कार्य करतात. आपल्या घरी आणि नगरांतही सर्व कुशल आहे. ॥४॥\nत्वां पुरा चीरवसनं प्रविशन्तं महावनम् \nस्त्रीतृतीयं च्युतं राज्याद् धर्मकामं च केवलम् ॥ ५ ॥\nसर्वभोगैः परित्यक्तं स्वर्गच्युतमिवामरम् ॥ ६ ॥\nदृष्ट्‍वा तु करुणा पूर्वं ममासीत् समितिञ्जय \nकैकेयीवचने युक्तं वन्यमूल फलाशिनम् ॥ ७ ॥\nपूर्वी जेव्हा आपण महान्‌ वनाची यात्रा करत होता त्यासमयी आपण चीर वस्त्र धारण केले होते आणि आपणा दोघां भावांबरोबर तिसरी केवळ आपली स्त्री होती. आपण राज्यापासून वंचित केला गेला होता आणि केवळ धर्मपालनाची इच्छा मनांत ठेवून सर्वस्वाचा त्याग करून पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठीच पायी जात होता. सर्व भोगांपासून दूर राहून स्वर्गांतून भूतलावर पडलेल्या देवतेप्रमाणे वाटत होता. शत्रुविजयी वीरा आपण कैकेयीच्या आदेशाचे पालन करण्यात तत्पर राहून जंगली फळमूळांचा आहार घेत होता, त्यावेळी आपल्याला पाहून माझ्या मनात फार करूणा उत्पन्न झाली होती. ॥५-७॥\nसाम्प्रतं तु समृद्धार्थं समित्रगणबान्धवम् \nसमीक्ष्य विजितारिं च त्वां ममाभूत् प्रीतिरनुत्तमा ॥ ८ ॥\nपरंतु यासमयी तर सर्व परिस्थिती बदलली आहे. आपण शत्रुवर विजय मिळवून सफल मनोरथ होऊन मित्र तसेच बांधवांसह परत आला आहात. या रूपात आपल्याला पाहून मला फार सुख वाटले- मला फार प्रसन्नता वाटली. ॥८॥\nसर्वं च सुखदुःखं ते विदितं मम राघव \nयत्त्वया विपुलं प्राप्तं जनस्थाननिवासिना ॥ ९ ॥\n आपण जनस्थानात राहून जे विपुल सुखदुःख सोसले आहे ते सर्व मला माहित आहे. ॥९॥\nब्राह्मणार्थे नियुक्तस्य रक्षितुः सर्वतापसान् \nरावणेन हृता भार्या बभूवेयं अनिन्दिता ॥ १० ॥\nतेथे राहून आपण ब्राह्मणांच्या कार्यात संलग्न होऊन समस्त तपस्वी मुनींचे रक्षण करत होतात. त्या समयी रावण आपल्या या सती-साध्वी भार्येला हरण करून तिला घेऊन गेला. ॥१०॥\nमारीचदर्शनं चैव सीतोन्मथनमेव च \nकबन्धदर्शनं चैव पम्पाभिगमनं तथा ॥ ११ ॥\nसुग्रीवेण च ते सख्यं यत्र वाली हतस्त्वया \nमार्गणं चैव वैदेह्याः कर्म वातात्मजस्य च ॥ १२ ॥\nविदितायां च वैदेह्यां नलसेतुर्यथा कृतः \nयथा वा दीपिता लङ्‌का प्रहृष्टैर्हरियूथपैः ॥ १३ ॥\nयथा च निहतः सङ्‌ख्ये रावणो बलदर्पितः ॥ १४ ॥\nयथा च निहते तस्मिन् रावणे देवकण्टकः \nसमागमश्च त्रिदशैः यथा दत्तश्च ते वरः ॥ १५ ॥\nसर्वं ममैतद् विदितं तपसा धर्मवत्सल \n मारीचाचे कपट रूपात दिसणे, सीतेचे बलपूर्वक अपहरण होणे, तिचा शोध करीत असता आपल्याला मार्गात कबंध भेटणे, आपले पंपा सरोवराच्या तटावर जाणे, सुग्रीवाशी आपली मैत्री होणे, आपल्या हाताने वालि मारला जाणे, सीतेचा शोध, पवनपुत्र हनुमानाचे अद्‍भुत कर्म, सीतेचा पत्ता लागल्यावर नलद्वारा समुद्रावर सेतुची निर्मिती, हर्ष आणि उत्साहानी भरलेल्या वानर-यूथपतिंच्या द्वारा लंकापुरीचे दहन, पुत्र, बंधु, मंत्री, सेना आणि वाहनांसह बलाभिमानी रावण मारला गेल्यावर देवतांच्या बरोबर आपला समागम होणे, तसेच त्यांनी आपल्याला वर देणे - या सार्‍या गोष्टी मला तपाच्या प्रभावाने ज्ञात आहेत. ॥११-१५ १/२॥\nसम्पतन्ति च मे शिष्याः प्रवृत्ताख्याः पुरीमितः ॥ १६ ॥\nअहमप्यत्र ते दद्मि वरं शस्त्रभृतां वर \nअर्घ्यं प्रतिगृहाणेदं अयोध्यां श्वो गमिष्यसि ॥ १७ ॥\nमाझा प्रवृति नावाचा शिष्य येथून अयोध्यापुरीला येत जात असतो. (म्हणून मला तेथील वृत्तांत माहित होत असतो) शस्त्रधार्‍यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामा येथे मीही आपल्याला एक वर देतो. (आपली जी इच्छा असेल ते मागून घ्यावे.) आज माझा अर्घ्य आणि अतिथी-सत्कार ग्रहण करावा. उद्या सकाळी अयोध्येला जावे. ॥१६-१७॥\nतस्य तच्छिरसा वाक्यं प्रतिगृह्य नृपात्मजः \nबाढमित्येव संहृष्टो धीमान् वरमयाचत ॥ १८ ॥\nमुनींचे ते वचन शिरोधार्य करून हर्षाने श्रीमान्‌ राजकुमार राम म्हणाले - फारच चांगले. नंतर त्यांनी त्यांच्याकडून हा वर मागितला - ॥१८॥\nअकाले फलिनो वृक्षाः सर्वे चापि मधुस्रवाः \nफलानि अमृतगन्धीनि बहूनि विविधानि च ॥ १९ ॥\nभवन्तु मार्गे भगवन् अयोध्यां प्रति गच्छतः \n येथून अयोध्येला जाते समयी मार्गात सर्व वृक्षांना समय नसतांनाही फळे उत्पन्न व्हावीत. ते सर्वच्या सर्व मधुच्या धारा ठिबकविणारे व्हावेत. त्यांना नाना प्रकारची बरीचशी अमृतोपम सुगंधित फळे लागावीत. ॥१९ १/२॥\nतथेति च प्रतिज्ञाते वचनात् समनन्तरम् ॥ २० ॥\nभरद्वाजांनी म्हटले - असेच होवो. त्यांनी याप्रकारे प्रतिज्ञा करताच त्यांच्या मुखांतून ते शब्द बाहेर पडताच, तात्काळ तेथील सारे वृक्ष स्वर्गीय वृक्षांप्रमाणे झाले. ॥२० १/२॥\nनिष्फलाः फलिनश्चासन् विपुष्पाः पुष्पशालिनः ॥ २१ ॥\nशुष्काः समग्रपत्रास्ते नगाश्चैव मधुस्रवाः \nसर्वतो योजनास्तिस्रो गच्छतामभवंस्तदा ॥ २२ ॥\nज्यांना फळे नव्हती त्यांना फळे लागली, ज्यांना फुले नव्हती ते फुलांनी सुशोभित होऊ लागले. वाळलेल्या वृक्षांनाही हिरवी पालवी फुटली आणि सर्व वृक्षांतून मधाच्या धारा वाहू लागल्या. अयोध्येला जाण्याचा जो मार्ग होता त्याच्या आसपास तीन योजनपर्यंत वृक्ष असेच झाले. ॥२१-२२॥\nबहूनि दिव्यानि फलानि चैव \nमुदान्विताः स्वर्गजितो यथैव ॥ २३ ॥\nनंतर तर ते हजारो श्रेष्ठ वानर हर्षाने भरून जाऊन स्वर्गवासी देवतांप्रमाणे आपल्या रुचिला अनुसरून प्रसन्नतापूर्वक त्या बहुसंख्य दिव्य फळांचा आस्वाद घेऊ लागले. ॥२३॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्विंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२४ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेचोविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-05-25T03:41:53Z", "digest": "sha1:PY533TGKOLLYCMQLS7TVXUPG3ASYBQMU", "length": 11923, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटसच्या तरुणांनी भागवली वन्यजीवांची तहान – Dainik Prabhat", "raw_content": "\nपाटसच्या तरुणांनी भागवली वन्यजीवांची तहान\nकुसेगावच्या वनभागातील पावणठ्यात सोडले 15 हजार लिटर पाणी\nवरवंड – प्रचंड कडक उन्हामुळे सद्यःस्थितीत वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत, यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आणि किरण आगवणे यांच्या सहकार्याने 15 हजार लिटर पाणी कुसेगाव येथील वनविभागाच्या हद्दीतील पाणवठ्यात सोडण्यात आले आहे.\nयंदा दौंड तालुक्‍यातील जिरायती भागातील कुसेगाव, रोटी, हिंगणिगाडा, वासुंदे, पडवी, जिरेगाव या गांवांत पाणी टंचाईची मोठी समस्या आहेण या जिरायती भागातील गावांमध्ये वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात, तसेच या गावांच्या हद्दीत मोठ्या संख्येने हरीण, ससे, कोल्हे, लांडगे, यांसह सरपटणारे प्राणी आणि पक्षी मोठ्या संख्येने आढळून येतात. जिरायती भागातील ओढे, नाले, तळी पूर्णतः कोरडी पडली आहेत, यामुळे प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्यजीव शहरी भागात महामार्गावरून येत असताना त्यांना भरधाव वाहनांमुळे प्राण गमवावे लागले आहेत .\nचिंकारासारखे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात, अशा जीवांना भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. वासुंदे नावानजीक काही दिवसांपूर्वी कोरड्या विहिरीत हरीण पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.\nवन्यप्राण्यांचे पाण्यावाचून होणारे हाल आणि अपघातांत त्याचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने कुसेगाव येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यात 15 हजार लिटर पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे. या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले, राहुल आव्हाड, किरण आगवणे, जकीरभाई तांबोळी, पोपट गायकवाड, लहू खाडे, गणेश गरदडे, संतोष कोळपे, हणमंतसिंह सोलंकी , शहाजी भागवत, राहुल शितोळे आदी उपस्थित होते .\n…तर साखर नियंत्रण आवश्यक\nवारंवार तोंड येण्यावर उपाययोजना\nऔषधी बगीचा : इसबगोल\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजच��� दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-som22b01128-txt-pd-today-20220512041559", "date_download": "2022-05-25T03:10:47Z", "digest": "sha1:HWDWDUJ7O63XM5L6YJNXDHLPUACC4ZIG", "length": 7707, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "हरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध | Sakal", "raw_content": "\nहरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध\nहरिबुवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध\nसोमेश्वरनगर, ता. १३ : लाटे (ता. बारामती) येथील श्री हरिबुवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले. सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक नारायण खलाटे यांची तर उपाध्यक्षपदी हरिभाऊ कुंडलिक साबळे यांची निवडही बिनविरोध करण्यात आली.\nहरिबुवा सोसायटीसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून सुरू झालेली बिनविरोधची परंपरा यावेळीही कायम राहिली. सोसायटीच्या संचालकपदी सचिन जवाहर खलाटे, अनिल पांडुरंग खलाटे, अशोक नारायण खलाटे, शिवाजी आबुराव ताकवले, राजेंद्र दशरथ खलाटे, हरिभाऊ कुंडलिक साबळे, सादिक महंमद पठाण यांची सर्वसाधारण गटातून तर शिवाजी नारायण ननवरे, संदीप पांडुरंग वाघमारे, नामदेव तुकाराम कोळेकर, देवता दिलीपराव खलाटे, संगीता अशोक सुरळकर यांची विविध आरक्षीत गटांमधून बिनविरोध निवड करण्यात आली होती. यानंतर नुकत्याच सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब खलाटे, सचिन खलाटे, सरपंच उमेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडीही बिनविरोध झाल्या.\nनिवडणूक प्रक्रियेत जयवंत खलाटे व रवींद्र खलाटे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नामदेव खलाटे, विश्वास खलाटे, दिलीप खलाटे, संदीप निंबाळकर, बजरंग कोळेकर, बाळासाहेब बोबडे, दीपक खलाटे, अमरदीप खलाटे, मनोज खलाटे उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/95.html", "date_download": "2022-05-25T03:08:53Z", "digest": "sha1:PR6LBR5QCDKZGLOTYXJI6JFLIPR4UY72", "length": 18296, "nlines": 220, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > देवता > हनुमानाच्या गाेष्टी > राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच \nराम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच \nएकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे. असे वाटून ती आपल्या गळयातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देते आहे.\nती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो.\nहे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस \nतेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही ते सर्व मी टाकून दिले.\nमारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो.\nती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळयात घालतो.\nमुलांनो, जी गोष्ट देवाचे स्मरण करून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. आपणही प्रत्येक कृती करतांना कुलदेवीचे स्मरण करून आणि प्रार्थना करूनच केली पाहिजे.\nवीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान \nमहाबली हनुमानाने केले भिमाचे गर्वहरण\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2022-05-25T04:06:30Z", "digest": "sha1:M2MOD7G6OLIMGXDI4FUZDDBD33D6AJGN", "length": 3717, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेराल्ड पेकओव्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nजेराल्ड एडवर्ड पेकओव्हर (२ जून, १९५५:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेकडून १९८३ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nइ.स. १९५५ मधील जन्म\nआल��याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२१ रोजी ०२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shivshaktingo.com/post/agrihumani", "date_download": "2022-05-25T02:48:02Z", "digest": "sha1:JVGTCJXPPKGBVD7W6A6VHFAMVZZSZNGH", "length": 2357, "nlines": 64, "source_domain": "www.shivshaktingo.com", "title": "कृषी विभाग व शिवशक्ती शेतकरी गटामार्फत हुमणी नियंत्रण कृषी औषधे वाटप.", "raw_content": "\n'' समाजसेवा हाच धर्म ''\nकृषी विभाग व शिवशक्ती शेतकरी गटामार्फत हुमणी नियंत्रण कृषी औषधे वाटप.\nकृषी विभाग व शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गट शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डीस्टसिंग नियमांचे पालन करीत हुमणी नियंत्रण जैविक कीट वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित कृषी सहाय्यक सौ. देवर्डे मॅडम, शिवशक्तीचे अध्यक्ष श्री. प्रमोद मांडवे व उपस्थित शेतकरी वर्ग.\nशिवशक्ती दिनदर्शिका प्रकाशन व वितरण सोहळा\nशिवशक्ती सोशल फौंडेशनने कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा. व्हिडीओ पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://punebreakingnews.in/default.aspx", "date_download": "2022-05-25T04:04:05Z", "digest": "sha1:M4TBEDL2KDCM4JIUZGP3Y3NZK46M4FPN", "length": 8072, "nlines": 119, "source_domain": "punebreakingnews.in", "title": "पुणे ब्रेकिंग न्यूज", "raw_content": "संपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.\nसह संपादक शुभम दळवी.\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा वाढता प्रभाव चिंताजनक.अवसरी येथील कोवीड सेंटर चालू करावे. मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.\nपुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठ..\nदेशातील सर्वात मोठी बैलगाडा शर..\nन्यायालयाच्या निकालनंतर किंवा ..\nआळेफाटा वडगाव आनंद येथील बारा ..\nपुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो\nकायदा ही निरंतर बदलाची प्रक्रि..\nराष्ट्रीय सुर��्षा सप्ताह दिनान..\nश्रीनाथ मेटल्स, खेडसिटी, कनेरसर यांच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप\n23/05/2022 18:39:42 156 पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो\nश्रीनाथ मेटल्स, खेडसिटी, कनेरसर यांच्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप ..\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे उद्या उपाधिक्षक भुमी अभि\n22/05/2022 19:35:48 328 पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे उद्या उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय येथे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात जाहीर धरणे आंदोलन.... ..\nदेशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार पै महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्व\nन्यायालयाच्या निकालनंतर किंवा न्यायालयातील तडजोडीनंतर सातबारा सदरी नोंदीसाठ\nन्यायालयाच्या निकालनंतर किंवा न्यायालयातील तडजोडीनंतर सातबारा सदरी नोंदीसाठी रजिस्ट्रेशन तसेच स्टॅम्प ड्युटी भरण्याची आवश्यक नाही... मुंबई उच्च न्यायालयाचे औंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल.. तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांचेही कान टोचले... ..\nआळेफाटा वडगाव आनंद येथील बारा वर्ष मुलाचा पोहण्यासाठी गेला असताना बुडून दुर\nआळेफाटा वडगाव आनंद येथील बारा वर्ष मुलाचा पोहण्यासाठी गेला असताना बुडून दुर्दैवी मृत्यू* ..\nकायदा ही निरंतर बदलाची प्रक्रिया हिंदू उत्तराधिकार कायद्याबाबत बोलताना डॉ.स\n01/04/2022 08:10:27 376 पुणे ब्रेकिंग न्यूज ब्युरो\nकायदा ही निरंतर बदलाची प्रक्रिया हिंदू उत्तराधिकार कायद्याबाबत बोलताना डॉ.सुधाकर आव्हाड यांचे मत... ..\nभाजपाचे 25हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्या\nसामाजिक कार्यकर्ते संदीप मते यांच्या वतीने महिला भ\nभोसरी येथे संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात स\nखेड तालुक्यातील कडूस येथे येऊन पुन्हा मुंबईला गेले\nराजगुरुनगर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील चंद्रश\nप्रश्न : कोरोनाव्हायरसची लक्षणे कोणती आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/819/", "date_download": "2022-05-25T04:32:50Z", "digest": "sha1:KO6XN2T2JQ22GQLSZG47M3IIECNXYHIA", "length": 5527, "nlines": 102, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "बिलदी गावा जवळ ही मोटरसायकल चार दिवसापासून एका जागेवर आहे तरी कोणाची असेल तर बिलदी पोलीस पाटील यांना संपर्क साधावा | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी बिलदी गावा जवळ ही मोटरसायकल चार दिवसापासून एका जागेवर आहे तरी कोणाची...\nबिलदी गावा जवळ ही मोटरसायकल चार दिवसापासून एका जागेवर आहे तरी कोणाची असेल तर बिलदी पोलीस पाटील यांना संपर्क साधावा\nबिलदी गावा जवळ ही मोटरसायकल चार दिवसापासून एका जागेवर आहे तरी कोणाची असेल तर बिलदी पोलीस पाटील यांना संपर्क साधावा\nबिलदी गावा जवळ ही मोटरसायकल चार दिवसापासून एका जागेवर आहे तरी कोणाची असेल तर बिलदी पोलीस पाटील यांना संपर्क साधावा\nPrevious articleहिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात गाय व वासरु यांचा फडशा पडला\nNext articleअमोल शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=Nayantara+Sahgal", "date_download": "2022-05-25T04:22:06Z", "digest": "sha1:W2QIMFPN4NXDQP4JTAGRDXWYA7AMU2NB", "length": 14531, "nlines": 94, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nनयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nयवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.\nनयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात\nयवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे......\nनयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.\nनयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान\nजातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत......\nयवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसाहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय.\nयवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल\nसाहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. .....\nसाहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनत���रा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.\n९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nसाहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात......\nमग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत.\nमराठी ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच\nभाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत......\nलेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nसुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.\nलेखक, कवींनी ��हिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार\nसुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/chhatrapati-shivaji-maharaj-statue-removed-which-was-place-by-mla-ravi-rana-at-rajapeth-flyover-amaravati-without-permission-mhds-657389.html", "date_download": "2022-05-25T04:24:45Z", "digest": "sha1:RHAPAOOVCP7JFREBNHJ3HXTXWK2SZRQ6", "length": 13580, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "- Amravati: आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपाने हटवला – News18 लोकमत", "raw_content": "\nAmravati: आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपाने हटवला\nAmravati: आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपाने हटवला\nआमदार रवी राणा यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेने हटवला आहे. पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला आहे.\n'तुमच्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थानही गेलं', IPL टीमवर भडकले रवी शास्त्री\nBIG BREAKING: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर\nशिवसेनेच्या ऑफरवर संभाजीराजेंचं मोठं विधान,\"मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि..\"\nराज्यसभा निवडणूक: संभाजीराजेंसाठी अपक्षाला पाठिंबा देणार\nअमरावती, 16 जानेवारी : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने (Municipal Corporation) हटवला आहे. आमदार रवी राणा यांनी विना परवानगी शिवरायांचा हा पुतळा बसविला होता. विनापरवानगीने राजापेठ येथील उड्डाणपुलावर (Rajapeth flyover) शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा पुतळा हटविण्यात आला. हा पुतळा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिव प्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते. दरम्यान यात मनसेने देखील उडी घेतली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून राणा दाम्पत्याचे आभार मानले होते. तर मनसेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाआरती करून महाराजांना मानाचा मुजरा, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना सुद्धा दिल्या होत्या. दरम्यान या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण पेटले मात्र अद्यापही याला मनपाने परवानगी दिलेली नाही. आता अमरावती राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने हटवला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला आहे. अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर तसेच राणा दाम्पत्याच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर राणा समर्थक आणि मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे.\n परतूर शहरातील गल्लीला चक्क 'पाकिस्तान गल्ली' नाव, बबनराव लोणीकर संतापले\nसैन्यात जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं, नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू\nBREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा\nLive Updates: अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग\nआंबे तोडणे जिवावर बेतले, विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू\nrajya sabha election : कोल्हापुरात सेनेचं ठरलं, तर भाजपही धनंजय महाडिकांना उतरवणार मैदानात\nVirar Robbery CCTV: नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, दुकान मालका���्या धाडसाने बारबालेचा प्रयत्न फसला\nParbhani: लग्नाच्या वरातीत गाणं गाताना हृदयविकाराचा झटका, रस्त्यातच कोसळली महिला, घटनास्थळीच मृत्यू\nराज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट ठरलेला छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट\nमित्रांनी डोळ्यादेखत पाहिला आपल्या 15 वर्षांच्या मित्राचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना\nLive Updates: गोवावाला कम्पाउंड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नवाब मलिकांकडून ईडीला महत्त्वाची माहिती\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/golden-cocker-retriever", "date_download": "2022-05-25T03:45:39Z", "digest": "sha1:2TIDJLYSBWWD7QRP4VAX33E5J5YXXNTD", "length": 13832, "nlines": 97, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " गोल्डन कॉकर रिट्रीव्हर (गोल्डन रिट्रीव्हर कॉकर स्पॅनियल मिक्स) माहिती, स्वभाव, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हर ही एक डिझायनर जाती आहे जी गोल्डन रिट्रीव्हर आणि कॉकर स्पॅनियल पार करून विकसित केली गेली आहे. मध्यम आकाराच्या शरीराच्या आकाराने वैशिष्ट्यीकृत, त्यांच्यापैकी बहुतेकांकडे मध्यम लांबीचा एक सुंदर सोनेरी कोट आहे ज्यात कमी लटकलेले कान, गडद डोळे आणि जाड शेपटी आहे जी किंचित वक्र आहे. गोल्डन कॉकर रिट्रीव्हर चित्रे स्वभाव आणि…\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हर ही एक डिझायनर जाती आहे जी गोल्डन रिट्रीव्हर आणि कॉकर स्पॅनियल पार करून विकसित केली गेली आहे. मध्यम आकाराच्या शरीराच्या आकाराने वैशिष्ट्यीकृत, त्यांच्यापैकी बहुतेकांकडे मध्यम लांबीचा एक सुंदर सोनेरी कोट आहे ज्यात कमी लटकलेले कान, गडद डोळे आणि जाड शेपटी आहे जी किंचित वक्र आहे.\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हर चित्रे\nकॉकर स्पॅनियल गोल्डन रिट्रीव्हर पिल्ला\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हर प्रौढ\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हर फुल ग्रोन\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हर पिल्ला\nगोल्डन रिट्रीव्हर आणि कॉकर स्पॅनियल मिक्स\nगोल्डन रिट्रीव्हर कॉकर मिक्स\nगोल्डन रिट्रीव्हर कॉकर स्पॅनियल मिक्स पिल्ले\nगोल्डन रिट्रीव्हर कॉकर स्पॅनियल मिक्स\nकॉकर स्पॅनियलसह मिश्रित गोल्डन रिट्रीव्हर\nहाफ कॉकर स्पॅनियल हाफ गोल्डन रिट्रीव्हर\nमिनी गोल्डन कॉकर ��िट्रीव्हर\nशिबा इनू ऑस्ट्रेलियन मेंढपाळ मिक्स\nइतर नावे डकोटा स्पोर्ट रिट्रीव्हर, कोगोल\nकोट मध्यम लांबी, दाट, सरळ, नॉन-वॉटर रेपेलेंट\nरंग सोने, मलई, पांढरा, सेबल, तपकिरी, काळा, मेरल्स, पिवळा\nआयुर्मान/ आयुर्मान 11 ते 14 वर्षे\nउंची 16 ते 20 इंच\nवजन 30 ते 60 पौंड\nवर्तणुकीची वैशिष्ट्ये/ व्यक्तिमत्व मैत्रीपूर्ण, बुद्धिमान, प्रेमळ, खेळकर\nहवामान सुसंगतता उबदार हवामान\nशेडिंग (ते सांडते का) मध्यम ते उच्च\nस्पर्धात्मक नोंदणी पात्रता/माहिती डीआरए\nकॉकर स्पॅनियल गोल्डन रिट्रीव्हर पिल्ले व्हिडिओ\nविनयशील असले तरी, गोल्डन रिट्रीव्हर आणि कॉकर स्पॅनियल मिक्स त्यांच्या पालकांप्रमाणेच प्रेमळ, मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ आहेत. ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एक उत्तम बंधन सामायिक करतात आणि कदाचित कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्याकडे किंवा त्यांच्यापैकी अनेकांकडे कल असू शकतात. त्यांचा सौहार्दपूर्ण स्वभाव असल्याने, गोल्डन रिट्रीव्हर कॉकर स्पॅनियल मिक्स मुलांच्या सदस्यांसह इतर कुत्र्यांसह एक चांगला संबंध सामायिक करतो. ते एकतर गोल्डन रिट्रीव्हरसारखे असू शकतात, अनोळखी लोकांशी चांगले संबंध ठेवू शकतात किंवा कॉकर स्पॅनियलचे गुण मिळवू शकतात आणि अपरिचित चेहऱ्याला पाहून थोडी सावधगिरी दाखवू शकतात. त्यांचा स्वभाव शांत असला तरी अचानक किंवा प्रतिकूल आवाज त्यांना चकित करू शकतो.\nशिबा इनू जर्मन मेंढपाळ मिक्स\nत्यांच्या पालकांप्रमाणेच उच्च व्यायामाची आवश्यकता असल्याने, त्यांना दररोज किमान एक तास काम करणे आवश्यक आहे. तुम्ही त्यांना दोन वेगवान चालायला लावू शकता आणि पुरेसा खेळण्याची व्यवस्था देखील करू शकता. कुंपण असलेल्या आवारातील प्रशस्त घर त्यांच्यासाठी लहान आरामदायक अपार्टमेंटपेक्षा अधिक अनुकूल आहे. जरी ते उबदार हवामानात चांगले जुळवून घेत असले तरी, बाहेर खूप गरम असताना त्याचा व्यायाम करू नका आणि ते विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत थंड राहण्यासाठी भरपूर पाणी असलेल्या सावलीत राहतील याची खात्री करा.\nत्यांच्याकडे शेड करण्याची प्रवृत्ती असल्याने, कोणत्याही चटई आणि गुंतागुंत टाळण्यासाठी घट्ट ब्रिसल्ससह कंगवा वापरून दररोज ब्रश करणे आवश्यक आहे. महिन्यातून एकदा किंवा जेव्हा ते गलिच्छ होते तेव्हा ते आंघोळ करा. त्याचे कान आणि डोळे पुसणे, दात घास��े आणि नखे कापणे या इतर आवश्यक गरजा आहेत.\nतुलनेने हार्डी जाती असली तरी हिप डिसप्लेसिया, मोतीबिंदू, हायपोथायरॉईडीझम, पुरोगामी रेटिना एट्रोफी आणि giesलर्जी सारख्या दोन्ही पालकांच्या आरोग्याची स्थिती वारशाने मिळू शकते.\nया हुशार कुत्र्यांना प्रशिक्षित करणे कठीण होणार नाही जर त्यांना त्यांच्याकडे चांगले हाताळण्यासाठी खंबीर मास्टर असेल.\nगोल्डन कॉकर रिट्रीव्हरला आज्ञाधारक प्रशिक्षित करणे आवश्यक आहे , विशेषत: बसणे, थांबणे, येणे आणि जाणे यासारख्या आदेशांवर जेणेकरून ते तुमचे नेहमी ऐकेल आणि स्वतःची इच्छा नसेल.\nलीश कॉकर स्पॅनियल-गोल्डन रिट्रीव्हर मिक्सचे प्रशिक्षण देत आहे जेव्हा आपण ते बाहेर काढता तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.\nआपल्या कुत्र्याला चांगल्या आकारात ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीचे कोरडे कुत्रा अन्न आवश्यक आहे. आपण उकडलेले, व्यवस्थित शिजवलेले भाज्या आणि मांस देऊन त्याच्या आहारात अतिरिक्त जीवनसत्त्वे, प्रथिने आणि चरबी देखील जोडू शकता. तथापि, असे करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपण आपल्या पाळीव प्राण्याला जास्त खाऊ नका याची खात्री करा.\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nफ्रेंच बुलडॉग पिल्लांची छायाचित्रे\nग्रेट डेन हस्की मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik/jitendra-awhad-allegations-on-town-planners-for-taking-bribe-from-developers-zws-70-2770450/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-05-25T04:45:16Z", "digest": "sha1:SUNC4U5Q6Q2JILXRXAYAYCOKKHHP4JXH", "length": 23818, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jitendra awhad allegations on town planners for taking bribe from developers zws 70 | नगररचनाकारांची विकासकांशी हातमिळवणी? | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n ; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हजार कोटींची उलाढाल झाल्याचा आरोप\nनाशिक : महापालिकेने नियमानुसार २० टक्के सदनिका म्हाडाला न देता विकासकांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले, नगररचनाकारांनी धनाढय़ विकासकांशी हात मिळवणी करीत ७०० ते हजार कोटींची उलाढाल केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भात विकासकांना दिलेले बांधकाम परवाने रद्द करणे आणि नगररचनाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई महापालिकेला करावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले […]\nWritten by लोकसत्ता टीम\nनाशिक : महापालिकेने नियमानुसार २० टक्के सदनिका म्हाडाला न देता विकासकांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले, नगररचनाकारांनी धनाढय़ विकासकांशी हात मिळवणी करीत ७०० ते हजार कोटींची उलाढाल केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.\nया संदर्भात विकासकांना दिलेले बांधकाम परवाने रद्द करणे आणि नगररचनाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई महापालिकेला करावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. म्हाडाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय महापालिका बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देत नसल्याकडे लक्ष वेधले जात आहे.\nभुजबळ, खडसेंचा त्रागा, अन् शिवसेनेचे मौन..\nफुकटय़ा प्रवाशांची आता छायाचित्रे झळकणार\nजिल्ह्यातील १३० ‘ब्लॅकस्पॉट’वर उपाययोजना\nआगीत १२ लाखांचा ऊस खाक\nचार हजार चौरस मीटरहून अधिकच्या भूखंडावरील बांधकामांत विकासकांना गोरगरीब घटकांसाठी २० टक्के सदनिका म्हाडासाठी द्याव्या लागतात. सदनिकांऐवजी जागा व अन्य पर्याय त्यांना असतात. या प्रक्रियेत १० टक्के सदनिकाही महापालिकेने स्वाधीन न करता विकासकांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले.\nमुळात ज्या विकासकांनी म्हाडाला सदनिका दिल्या नाहीत त्यांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नये असा कायदा आहे. परंतु, संबंधित नगररचनाकारांनी त्याकडे दर्लक्ष करीत धनाढय़ विकासकांना सहाय्यकारी भूमिका घेऊन गरिबांना घरे मिळण्याचा मार्ग बंद केल्याचा आक्षेप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नोंदविल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली.\nयात काही विकसकांनी म्हाडाला जमिनी दिल्या. पण त्या नासर्डी पूल, लष्करी हद्दीलगत दिल्याने तिथे सदनिका, घर बांधता येत नाही. संबंधित विकासकांना पूर्णत्व��चे दाखले देण्याच्या या प्रकारात\n७०० ते हजार कोटींचा घोटाळा झाल्याची साशंकता व्यक्त झाली आहे. महापालिकेला विकासकांचे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले रद्द करण्याची भूमिका घ्यावी लागेल. तसेच दाखले देणाऱ्या नगरचनाकारांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.\nम्हाडाच्या दाखल्याशिवाय पूर्णत्वाचा दाखला नाही..\n२०१४ पासून उपरोक्त योजनेत ३४ भूखंडावर परवानग्या घेतल्या गेल्या आहेत. त्यातील दोन खुद्द म्हाडाच्या योजना आहेत. ११ भूखंडांवर अद्याप काम झालेले नाही. एकाने या योजनेचा लाभ घ्यायचा नसल्याचे सांगून ती रद्द करण्याची विनंती केली आहे. एका भूखंडावर बांधकाम पूर्ण झाले असून म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. अन्य दोघांनी म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले असून एका ठिकाणी त्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. १७ भूखंडावर महापालिकेने अद्याप बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही. कारण, संबंधितांनी म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केलेले नाही. हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय महापालिका बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देत नाही. म्हाडाने ना हरकत दिल्यानंतर महापालिकेच्या लेखी तो विषय संपतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.\n३२ भूखंडांवरील प्रकल्पांत २८०० ते तीन हजार सदनिका आहेत. गोरगरीबांसाठीच्या घरांची साधारणपणे किंमत १० लाख रुपये आहे. याचा विचार केल्यास उपरोक्त घरांची किंमत २८ ते ३० कोटी रुपये होते. मग गृहनिर्माणमंत्र्यांनी ७०० ते हजार कोटींच्या घोटाळय़ाची साशंकता कशी व्यक्त केली याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई, पुण्यातील घरांच्या किमती लक्षात घेऊन बहुदा त्यांनी ढोकताळा बांधला असावा. त्यामुळे आकडेवारी शेकडो पटीने वाढल्याकडे महापालिकेच्या धुरिणांकडून लक्ष वेधले जात आहे.\nमराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसोमवारपासून बालवाडी ते बारावीचे वर्ग सुरू\nMaharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या ��णाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nPhotos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फो��ो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nजिल्ह्यातील १३० ‘ब्लॅकस्पॉट’वर उपाययोजना\nफुकटय़ा प्रवाशांची आता छायाचित्रे झळकणार\nआगीत १२ लाखांचा ऊस खाक\nभुजबळ, खडसेंचा त्रागा, अन् शिवसेनेचे मौन..\nओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रह; राजकीय पक्ष, संघटनांची समर्पित आयोगासमोर सूचना, मतांचा पाऊस\nओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारविरोधात भाजपचे आंदोलन\nखुनाच्या मालिकेने शहर हादरले ; तीन गुन्ह्यांत सात संशयित ताब्यात\nउन्हाळय़ातही वनराई बंधारा तुडुंब; पाझर तलाव, केटी बंधाऱ्यात मात्र कोरडेठाक\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात रोष; निलंबित करण्याची ‘आम्ही मालेगावकर’ समितीची मागणी\nयेवल्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; तांदुळवाडीत आठ, इतरत्र ११ जखमी\nजिल्ह्यातील १३० ‘ब्लॅकस्पॉट’वर उपाययोजना\nफुकटय़ा प्रवाशांची आता छायाचित्रे झळकणार\nआगीत १२ लाखांचा ऊस खाक\nभुजबळ, खडसेंचा त्रागा, अन् शिवसेनेचे मौन..\nओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रह; राजकीय पक्ष, संघटनांची समर्पित आयोगासमोर सूचना, मतांचा पाऊस\nओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारविरोधात भाजपचे आंदोलन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/railway-indicators-on-thane-railway-station-will-be-more-clear-from-now-1039547/", "date_download": "2022-05-25T04:48:19Z", "digest": "sha1:23R5OASKKBPFTSHTNXS4ENHH5LGRHVTT", "length": 21364, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ठाणे स्थानकातील इंडिकेटर आता अधिक सुस्पष्ट | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nठाणे स्थानकातील इंडिकेटर आता अधिक सुस्पष्ट\nठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या डब्यांची स्थिती दर्शवणाऱ्या पारंपरिक इंडिकेटरच्या जागी आता एलईडी स्क्रीन असलेले नवे इंडिकेटर बसवण्यात आले आहे. अशा प्रकारे हाय डेफिनेशन (एचडी) प्रणाली असलेले इंडिकेटर बसवण्याचा पहिला मान उपनगरीय मार्गावरील ठाणे स्थानकाला मिळाला आहे.\nठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या डब्यांची स्थिती दर्शवणाऱ्या पारंपरिक इंडिकेटरच्या जागी आता एलईडी स्क्रीन असलेले नवे इंडिकेटर बसवण्यात आले आहे. अशा प्रकारे हाय डेफिनेशन (एचडी) ��्रणाली असलेले इंडिकेटर बसवण्याचा पहिला मान उपनगरीय मार्गावरील ठाणे स्थानकाला मिळाला आहे. भिवंडी स्थानकातही अशा प्रकारचे इंडिकेटर बसवण्यात आले आहेत. पुढील काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते तुर्भे मार्गावरील रेल्वे स्थानकांमध्ये अशा प्रकारचे इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. सुस्पष्ट क्रमांक दर्शवणाऱ्या या इंडिकेटरमुळे लांबूनही प्रवाशांना गाडय़ांचा योग्य क्रमांक कळू शकणार आहे.\nलाल रंगाच्या छोटय़ा दिव्यांचा समूह असलेले पारंपरिक इंडिकेटर रेल्वे स्थानकावर अनेक वर्षांपासून वापरले जात असून या जुन्या प्रणालीमुळे प्रवाशांना स्थानकावर पोहोचूनही लोकल गाडय़ांची माहिती मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागायचे. या इंडिकेटरमधील एखादा दिवा जरी बंद पडला तर आकडय़ांमध्ये तफावत निर्माण होऊन प्रवाशांना आपल्या गाडीचा क्रमांक समजू शकत नव्हता. ही समस्या टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे होते.\nमध्यंतरी रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम’ योजनेचा शुभारंभ करून फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना येणाऱ्या गाडीची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ठाणे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाडय़ा ज्या फलाटांवर थांबतात त्या ठिकाणी नवी प्रणाली उपयोगात आणून तयार करण्यात आलेले इंडिकेटर उभारावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आखण्यात आला होता. त्यानुसार लाल दिव्यांच्या इंडिकेटरऐवजी एलईडी स्क्रीन असलेले आणि एचडी प्रणालीचा वापर असलेले इंडिकेटर नुकतेच या स्थानकात बसवण्यात आले आहेत.\nठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५, ६ आणि ७ या फलाटांवर हे इंडिकेटर बसवण्यात आले आहेत. लांब पल्ल्यांच्या मेल, एक्स्प्रेस गाडीचे क्रमांक, त्यांच्या डब्यांची स्थिती या इंडिकेटरवर पाहता येते. संगणकीय प्रणालीद्वारे या इंडिकेटरवर नियंत्रण ठेवण्यात येत असून इतर वेळी त्यावर फुलांचा फोटो दर्शवला जातो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या वतीने देण्यात आली.\nट्रान्स हार्बर मार्गावरही नवे इंडिकेटर\nठाणे स्थानकात हे इंडिकेटर्स कार्यान्वित करण्यात आले असून यापुढे ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते तुर्भे दरम्यान येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे इंडिकेटर्स बसवण्यात येणार आहेत. भिवंडी स्थानकाच्या तीन फलाटांवरही हे इंडिकेटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, पारंपरिक इंडिकेटरवर झळकणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे प्रवाशांना रोजचा मनस्ताप सहन करावा लागत असून जुनी प्रणाली पूर्णपणे कालबाह्य़ झाली असून ती वापरातूनही काढून टाकण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवासी संघटनांच्या वतीने पुढे येऊ लागली आहे. रेल्वेने या नव्या इंडिकेटरचा वापर उपनगरीय रेल्वे मार्गावर करावा, त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होऊन त्यांना गाडय़ांची योग्य माहिती मिळू शकेल, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.\nइंडिकेटर आणि डब्यांमधील घोळ थांबवा..\nडिजिटल इंडिकेटर्स बसवल्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळू शकत असली तरी या इंडिकेटरनी दर्शवलेल्या जागीच गाडीचे डबे आले तर प्रवाशांना आणखी सोयीचे होईल. अनेक वेळा इंडिकेटरमध्ये दर्शवलेली डब्याची स्थिती आणि प्रत्यक्ष आलेला डबा यांच्यात मोठी तफावत असते. असे घोळ वारंवार रेल्वे प्रशासनाच्या वतीने केले जात असून हा घोळ थांबल्यास प्रवास अधिक सुखाचा होईल, असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघाचे दर्शन कासले यांनी मांडले आहे.\nमराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त ( Thanenavi-mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपाणी बचतीसाठी नवी जलमापके..\nMaharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उ��्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nPhotos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nडोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज पुरवठा बंद\nमुंबई उपनगरीय लोकल सेवेवर निर्बध घालण्याबाबत अद्याप निर्णय नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/247/discover?filtertype_0=author&filtertype_1=dateIssued&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=%5B2010+TO+2019%5D&filter_0=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%B5%E0%A4%BE.&filtertype=author&filter_relational_operator=equals&filter=%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87%2C+%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2022-05-25T03:23:01Z", "digest": "sha1:BO62MWZCKWIJ3IPKL4CFIW6K2HNHUR7J", "length": 5967, "nlines": 122, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n१०८ दिशा : ऑगस्ट २००६ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; भिडे, आशा; दांडेकर, मंजिरी; पाठक, मोहन; केतकर, मधुरा (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-15)\n११६ दिशा : एप्रिल २००७ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; नाडकर्णी, नरेंन्द्र; भिडे, आशा; पाठक, मोहन; आठल्ये, श्रीनिवास; मोहिते, कांचन; धर्माधिकारी, रशमी (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-16)\n१०५ दिशा : मे २००६ \nबेडेकर, विजय वा.; आगाशे, कीर्ती; मठ, शं. बा.; साने, यशवंत; भिडे, आशा; दांदेकर, मंजिरी; वर्तक, स्वपना; कुलकर्णी, प्रसन्न; देश्पांडे, विशाखा (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-15)\n०८१ दिशा : मे २००४ \nबेडेकर, विजय वा.; बेडेकर, सुमेधा; मठ, शं. बा.; जोशी, स्क्रुती; शिंदे, गीतेश गजानन; दांडेकर, मंजिरी; भिडे, आशा; जोशी, शरद (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-11)\n०८० दिशा : एप्रिल २००४ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; भिडे, आशा; पुजारी, अर्चना; फडके, सुधाकर; शिंदे, गीतेश गजानन; पटवर्धन, अनंत (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-11)\n०८२ दिशा : जून २००४ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; पराडकर, मो. दि.; जोशी, स्म्रुती; साने, यशवंत; भिडे, आशा; शिंदे, गीतेश (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-11)\n०७८ दिशा : फेब्रुवारी २००४ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; भिडे, आशा; प्रसादे, वंदना; सिंगवी, पुनम; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-11)\n०८५ दिशा : सप्टेंबर २००४ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; भिडे, आशा; पराडकर, मो. दि.; माने, यशवंत; दांडेकर, मंजिरी (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-11)\n०९२ दिशा : एप्रिल २००५ \nबेडेकर, विजय वा.; करंदीकर, श्री. वि.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; सावंत, स्मिता; हिंदळेकर, दिपाली; जोशी, स्म्रुती; नायक, डी. के.; मोहीतेपाटील, टी. व्ही.; लागू, सुरेंद्र; भिडे, आशा (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-13)\n०८९ दिशा : जानेवारी २००५ \nबेडेकर, विजय वा.; मठ, शं. बा.; पराडकर, मो. दि.; पटवर्धन, अ. ह.; दांडेकर, मंजिरी; भिडे, आशा; देवधर, मालती; फडके, उदय; भोईर, अमित (विद्या प्रसारक मंडळ, 2010-12-13)\nबेडेकर, विजय वा. (58)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/nation-and-culture/pilgrim-places/page/4", "date_download": "2022-05-25T03:34:25Z", "digest": "sha1:HJDHAAWE72MCVE5ZG23B7MFP4G3JQBLJ", "length": 19798, "nlines": 240, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "भारतीय तीर्थक्षेत्रे - Page 4 of 7 - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव ज��गृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > भारतीय तीर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)\nमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता.. Read more »\nमाहूर – देवी रेणुकामाता\nमहाराष्ट्रातील प्रमुख शक्तिदेवतांपैकी माहूरची रेणुकादेवी एक. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे तिसरे पूर्ण शक्तिपीठ आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्‍यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. Read more »\nसोमनाथ , मल्लिकार्जुन , महाकालेश्वर ,\nअमलेश्वर , वैद्यनाथ , भीमाशंकर , रामेश्वर , नागेश्वर , काशीविश्वेश्वर , त्र्यंबकेश्वर , केदारेश्वर , घृष्णेश्वर…….. Read more »\nपुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nमुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि. मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ शिर्डी हे ठिकाण आहे. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nसंतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nपुण्याहून हुबळीकडे जाणार्‍या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. Read more »\nसातार्‍यातील वाईजवळ मांढरदेवी हे ठिकाण आहे. वाईपासून २५ कि. मी. अंतरावर टेकडीवर देवीचे देऊळ आहे. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nदत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार\nसौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक ���्राचीन केंद्र आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. Read more »\nरत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nCategories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha ऋषीमुनी गुरु-शिष्य देवता श्री गणेशाच्या गोष्टी श्रीरामाच्या गोष्टी हनुमानाच्या गाेष्टी राजे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक स्वामी विवेकानंद संतांच्या गोष्टी अन्य आदर्श बालक अभ्यास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आपले ज्ञान तपासा इतर प्रश्नमंजुषा इतिहासविषयक प्रश्नमंजूषा देवतांविषयी प्रश्नमंजुषा पौराणिक कथांवर प्रश्नमंजूषा सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा चांगल्या सवयी लावा मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने आध्यात्मिक संज्ञा इतिहासातील सोनेरी पाने ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत ऋषीमुनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष क्रांतीगाथा तेजस्वी राजे छत्रपती शिवाजी महाराज दिनविशेष प्रजासत्ताकदिन महाराष्ट्र दिन विशेष स्वातंत्र्यदिन दुर्गदर्शन अन्य दुर्ग संत स्फूर्तीगीते चित्र रंगवा पालक मुलांची वाढ आणि विकास मुलांच्या समस्या मुलांंवर सुसंस्कार कसे करावेत भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे भाषा राष्ट्र आणि संस्कृती गोमातेचे महत्त्व ज्ञानवर्धक लेख देववाणी संस्कृत सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) पर्यावरणाचे संवर्धन भारतीय तीर्थक्षेत्रे अन्य महत्त्वाची क्षेत्रे अष्टविनायक ज्योतिर्लिंगे दत्तपीठे शक्तिपीठे श्रीरामाची तीर्थक्षेत्रे समर्थस्थापित अकरा मारुती सण, धार्मिक उत्सव व व्रते आषाढी एकादशी गणपती गुढीपाडवा गुरुपौर्णिमा दत्त जयंती दसरा दिवाळी (दीपावली) फटाक्यांचे दुष्परिणाम श्रीकृष्णजन्माष्टमी होळी सात्त्विक आहार वाढदिवस शिक्षक आधुनिक शिक्षणपद्धती प्राचीन शिक्षणपद्धती शिक्षकांची कर्तव्ये शिक्षण कसे हवे शोध सहभागी व्हा साद – प्रतिसाद स्तोत्रे आणि अारती आरत्या इतर आरत्यांचा संग्रह तुळशीच्या आरत्यांचा संग्रह दत्ताच्या आरत्यांचा संग्रह देवीच्या आरत्यांचा संग्रह पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह नामजप भगवद्‍गीता (अर्थासह) मंत्र श्लोक मनाचे श्लोक श्लोक (अर्थासहित) संतांचा उपदेश गीताई गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) चतुःश्लोकी भागवत ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) दासबोध श्री एकनाथी भागवत श्री गजानन विजय संतांचे अभंग स्तोत्रे\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nमुलांंवर सुसंस्कार कसे करावेत \nमुलांची वाढ आणि विकास\nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh/karmala-taluka-farmers-experiment-with-black-wheat-zws-70-2775295/", "date_download": "2022-05-25T04:06:38Z", "digest": "sha1:VL6H4OFSEB3J7L527SDAK7RSFX3FHX3Z", "length": 27685, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "karmala taluka farmers experiment with black wheat zws 70 | लोकशिवार : ‘काळय़ा गव्हा’ चा प्रयोग! | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nलोकशिवार : ‘काळय़ा गव्हा’ चा प्रयोग\nकविटगावच्या राम चौधरी यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात प्रयोगादाखल एक एकर क्षेत्रात काळय़ा गव्हाची लागवड केली होती.\nWritten by एजाजहुसेन मुजावर\nसततच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने गेल्या काही वर्षांत शेती क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. पारंपरिक ज्वारी, ऊस आदी पिंकांसोबतच येथील शेतकरी मोठया प्रमाणात फळ लागवडीकडे वळले आहेत. यामध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यातच करमाळा तालुक्यातील कविटगावमध्ये एका शेतकऱ्याने केलेल्या ‘काळय़ा गव्हा’च्या शेती प्रयोगाची सध्या चर्चा सुरू आहे.\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nकलिंगड उत्पादन, विपणनाचे यशस्वी तंत्र\nलोकसंख्या, पर्यावरण आणि विकास\nसोलापूर जिल्ह्यात अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली असून या शेतकऱ्यांनी बौध्दिक कौशल्याने नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून आत्मविश्वासाने शेतीचे अभिनव प्रयोग यशस्वी केले आहेत. सततच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या सोलापुरात पारंपरिक पध्दतीने घेतली जाणारी पिके बाजूला ठेवून निर्यातक्षम केळी, डाळिंब, पेरू, बोरांपासून ते खजूर, सफरचंद, जपानी फळांपर्यंत विविध फळशेतींचे प्रयोगांसाठी सोलापूरच्या शेतकऱ्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यात करमाळा तालुक्यातील कविटगावच्या राम चौधरी या तरूण शेतकऱ्याने केलेल्या ‘काळय़ा गव्हा’च्या शेती प्रयोगाचीही भर पडली आहे.\nसोलापूर जिल्हा तसा ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला. विशेषत: येथील मंगळवेढय़ाला ज्वारीचे कोठार म्हणून आजही ओळखले जाते. येथील मालदांडी ज्वारीला प्रचंड मागणी असते. ज्वारीच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन अपवाद म्हणूनच होते. किंबहुना गव्हाच्या उत्पादनाशी सोलापूरचा फारसा संबंध येत नाही, अशी पूर्वपीठिका आहे. मात्र पारंपरिक गव्हाच्या उत्पादनाच्याही पुढचा विचार करून राम चौधरी यांनी काळय़ा गव्हाची शेती करून त्याची ओळखही करून दिली आहे. चौधरी यांच्यासह जवळच्या सांगोला, माळशिरस भागात तसेच सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोट परिसरातही काही शेतकरी काळय़ा गव्हाच्या शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे या शेतीविषयीचे कुतूहल वाढले आहे. परंतु या काळय़ा गव्हाच्या शेतीबद्दल तेवढाच प्रवादही निर्माण झाला आहे. यात दावे-प्रतिदावे केले जात असल्यामुळे आता शासनानेच अधिकृत भूमिका स्पष्ट करायला हवी, असे वाटते.\nकविटगावच्या राम चौधरी यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात प्रयोगादाखल एक एकर क्षेत्रात काळय़ा गव्हाची लागवड केली होती. त्यात आंतरपीक म्हणून सीताफळाची लागवड केली होती. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता शेणखताचा पुरेपूर वापर करून सेंद्रिय पध्दतीने काळय़ा गव्हाचे उत्पादन घेतले. पहिल्या वर्षी एकरी नऊ क्विंटल उत्पादन आले. बाजारात काळय़ा गव्हाचा दर जास्त म्हणजे प्रतिकिलो शंभर रुपये एवढा मिळतो. त्यानुसार चौधरी यांना नऊ क्विंटल काळय़ा गव्हाच्या उत्पादन विक्रीत ९० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु त्यांनी सुरुवातीला निम्म्या दरानेच तेसुध्दा ओळखीच्या व्यक्तींना काळा गहू विकला. तर काही प्रमाणात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विकला. जेणेकरून इतर शेतकरीही काळय़ा गव्हाच्या शेतीकडे वळावेत हा त्यामागचा हेतू. आता दुसऱ्या वर्षी चौधरी यांनी लागवड केलेल्या काळय़ा गव्हाचे जोमदार पीक बहरू लागले आहे. मात्र पेरणी केल्यापासूनच त्यांच्याकडे काळय़ा गव्हाची आगाऊ मागणी वाढली आहे. यात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर भागातूनही शेतकऱ्यांनी बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. तर काहीजणांनी खाण्यासाठीही काळय़ा गव्हाची विचारणा करीत असल्याचे चौधरी सांगतात.\nदेशात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन प्रामुख्याने पंजाब-हरियाणाची नावे समोर येतात. गहू म्हटला की डोळय़ांसमोर सहजपणे गव्हाळ रंग येतो. मात्र काळय़ा रंगाचा गहू असतो यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. नेहमीच्या गव्हाच्या तुलनेत काळा गहू अतिशय पौष्टिक मानला जातो. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश येथे काळय़ा गव्हाची पैदास होत आहे. त्याचे लोण महाराष्ट्रातही येत आहे. काळय़ा गव्हाचे संशोधन पंजाबच्या मोहाली येथील राष्ट्रीय कृषी खाद्य जैव तंत्रज्ञान संस्थेत झाले आहे. त्याचे श्रेय मोनिका गर्ग यांना दिले जा���े. या काळय़ा गव्हाला ‘नबी एमजी’ असे नाव देण्यात आले आहे. हा गहू केवळ काळय़ाच रंगात नव्हे तर निळय़ा आणि जांभळय़ा रंगातही उपलब्ध आहे.\nकाळय़ा गव्हाच्या लागवडीसाठी येणारा खर्च सामान्य गव्हाच्या लागवडीपेक्षा कमी होतो. कारण त्यावर सहसा कोणताही रोग पडत नाही. जमिनीखालच्या बुंध्याला कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही. चौधरी हे याविषयी स्वानुभवाने सांगतात. राम चौधरी यांची शेतजमीन हलकी व मध्यम प्रतीची आहे. याच शेतजमिनीवर मुख्य पीक सीताफळ असताना आंतरपीक म्हणून काळय़ा गव्हाची लागवड गेल्या नोव्हेंबरमध्ये केली आहे. आठवडय़ातून एकदा पाटाने पाणी देतो. सध्या काळय़ा गव्हाच्या पिकाची उंची साधारणत: साडेचार फुटापर्यंत वाढली आहे. पाच महिन्यात पीक येते. त्यानुसार येत्या मार्चमध्ये काळय़ा गव्हाचे उत्पादन हाती येईल, असे चौधरी सांगतात.\nतज्ज्ञ मंडळींच्या म्हणण्यानुसार काळा गहू सामान्य गव्हापेक्षा बराच पौष्टिक आहे. कारण या गव्हामध्ये िझक मग्नेशियम, लोह आदी अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून येण्यास मदत होते. तसेच काळय़ा गव्हामध्ये प्रथिनांची मात्राही जास्त आहे. अ‍ॅन्टिआग्नेशियम, लोह आदी अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून येण्यास मदत होते. तसेच काळय़ा गव्हामध्ये प्रथिनांची मात्राही जास्त आहे. अ‍ॅन्टिआक्सिडंट आणि अँथोसायनीन हे घटकही सामान्य गव्हापेक्षा जास्त प्रमाणात आहेत. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. हा काळा गहू मधुमेही आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी पोषक असल्याचे मानले जाते. काळय़ा गव्हामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात. त्यामुळे मल:निसारण व्यवस्थित होते, असे प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव (कळंब, जि. उस्मानाबाद) या अभ्यासकाचा दावा आहे.\nअशाप्रकारे काळय़ा गव्हाचे नैसर्गिक गुण विचारात घेतले तर भविष्यात हा काळा गहू खाणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाही फायद्याचा ठरू शकतो. मोहालीच्या राष्ट्रीय कृषी अन्न जैव तंत्रज्ञान संस्थेत (नॅशनल अ‍ॅग्रो फूड बायो टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमधील नबी) एमजी गव्हाच्या लागवडीसाठी झालेल्या प्रयोगानुसार येणारा सर्वसाधारण खर्च याप्रमाणे : नांगरणी-१५०० रूपये, रोटर-१००० रुपये, बियाणे (३५ किलो ६० रूपये दराने)-२१०�� रुपये, खत-६०० रूपये याप्रमाणे एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च येतो.\nमराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकशिवार : मासेमारीचे नवे कायदे मत्स्य शेतीच्या मुळावर \nअक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावल���; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nकलिंगड उत्पादन, विपणनाचे यशस्वी तंत्र\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nशिक्षणाचा हक्क आहेच, हवे हक्काचे शिक्षण\nमहिला पोलिसांची अडथळा शर्यत\nफळ संशोधन शेतीभिमुख हवे\nचावडी : सहावा कोण \nरायगडातील सुपारीवर चक्रीवादळांचा परिणाम\nकलिंगड उत्पादन, विपणनाचे यशस्वी तंत्र\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nशिक्षणाचा हक्क आहेच, हवे हक्काचे शिक्षण\nमहिला पोलिसांची अडथळा शर्यत\nफळ संशोधन शेतीभिमुख हवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/south-actress-rashmika-mandana-troll-on-social-media-about-on-viral-video-623273.html", "date_download": "2022-05-25T04:48:05Z", "digest": "sha1:2A6ZMJF2HMPGRB2RZO6PAJESZJ6CITID", "length": 7865, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Entertainment » South actress rashmika mandana troll on social media about on viral video", "raw_content": "‘थोडे पैसे, खायला दिले असते तर…’, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ट्रोल\nरश्मिकाचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यावरून 'त्या गरीब मुलींना पैसे दिले असते. खायला दिलं असतं तर काय झालं असतं', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: आयेशा सय्यद\nमुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandana) नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचे फोटो तर कधी तिचा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकताच तिचा पुष्पा चित्रपट आला ज्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळा घातला. या चित्रपटातली गाणी प्रचंड व्हायरल झाली. सध्या रश्मिकाचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यावरून ‘त्या गरीब मुलींना पैसे दिले असते. खायला दिलं असतं तर काय झालं असतं’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.\nव्हायरल व्ही���िओ काय आहे रश्मिका एका हॉटेलमधून बाहेर येतानाचा हा व्हीडिओ आहे. यावेळी फोटोग्राफर्स तिचे फोटो काढताना दिसत आहेत. याचवेळी एक लहान मुलगी तिच्या जवळ येते आणि पैसे किंवा काही खायला देण्याची मागणी करते. याचवेळी रश्मिकाच्या टीममधला एकजण म्हणतो की मी तुला खायला देतो. तेव्हा रश्मिका तिचं म्हणणं ऐकते. पण तिला काहीही न देता गाडीत जाऊन बसते. रश्मिकाचं हे वागणं नेटकऱ्यांना पटलेलं दिसत नाही.\nनेटकऱ्यांचं मत काय रश्मिकाची दाक्षिणात्य चित्रपटातील टॉप हिरॉइन्समध्ये होते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं हे असं वागणं नेटकऱ्यांना पटलेलं दिसत नाही. नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘त्या मुलीला खायला दिलं असतं तर काय झालं असतं’, असं एकाने विचारलं आहे. तर दुसऱ्याने ‘रश्मिका तू एवढे पैसे कमावतेस पण या गरीब बिचाऱ्या मुलीला तू साधे 100 रूपये पण देऊ शकत नाहीस, तर मग तुझ्या एवढे पैसे कमावण्याचा काय उपयोग’, अशी मकेंट केली आहे.\nरश्मिकाचा नुकताच पुष्पा चित्रपट आला. ज्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळा घातला. या चित्रपटातली गाणी प्रचंड व्हायरल झाली. हा चित्रपट इतर भाषांतही भाषांतरीत झाला. यातलं रश्मिकाचं कामही सिने रसिकांना आवडलं. पण या व्हायरल व्हीडिओवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.\nहवा सी उडती जाऊ… सई लोकुरचा हटके अंदाज, फोटो एकदा बघाच\n“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”\n‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमा बघायला जा, टिकीट दाखवा आणि बुलेट घेऊन जा, सिनेरसिकांसाठी अनोखी ऑफर\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2022-05-25T04:36:22Z", "digest": "sha1:WBSS3CMJUXKDUZFTFCF4UXQ5FEKIGZE5", "length": 3308, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:३०० एकदिवसीय बळीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:३०० एकदिवसीय बळीला जोडलेली पाने\n← साचा:३०० एकदिवसीय बळी\nयेथे काय जोडले आहे\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सद��्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:३०० एकदिवसीय बळी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनिल कुंबळे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/agriculture-pesticide-spraying-with-the-help-of-drones-abn-97-print-exp-0122-2766850/lite/", "date_download": "2022-05-25T03:44:56Z", "digest": "sha1:ND2C7FMYBAE7Q2DVO27IOUZUZSNLXZDN", "length": 21251, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Agriculture Pesticide spraying with the help of drones abn 97 print exp 0122 | लोकसत्ता विश्लेषण : कृषी शेत्रात आता High Tech शेती; केंद्र सरकार घेणार ड्रोनची मदत | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nलोकसत्ता विश्लेषण : कृषी शेत्रात आता High Tech शेती; केंद्र सरकार घेणार ड्रोनची मदत\nहा प्रयोग कृषी क्षेत्रात नवे बदल घडवू शकेल असा दावा केला जात आहे.\nWritten by सुहास सरदेशमुख\nविविध क्षेत्रात ‘ड्रोन’चा उपयोग वाढतो आहे. केवळ मतदारांची गर्दी दाखविण्यासाठीचा कॅमेरा ही ड्रोनची ओळख आता जवळपास पुसली जात आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल नोंदींना गेल्या पाच-सहा वर्षापासून सुरूवात झाली आहे. उपग्रहावरुन येणाऱ्या छायाचित्रांचाही उपयोग होत असताना ड्रोनची मदत घेऊन कीटकनाशक फवारणीच्या प्रयोगांना आता केंद्र सरकारच्या नव्या कार्यपद्धती विषयक नियमांमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर कीटकनाशके फवारणीचा प्रयोग उस्मानाबादमध्ये नुकताच करण्यात आला. फवारणीमुळे कीटकनाशकांच्या वापरात ५० टक्क्यांपेक्षा अधिकची बचत होत असल्याचे निष्कर्ष आहेत. हा प्रयोग कृषी क्षेत्रात नवे बदल घडवू शकेल असा दावा केला जात आहे.\nड्रोनचा कृषी क्षेत्रात उपयोग कसा करता येईल \nविश्लेषण : दाऊदचे २० शुटर, ५०० गोळ्या झाडल्या, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहांचं वादग्रस्त मुंबई कनेक्शन काय\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nजमिनीच्या मोजणीसाठी या पूर्वी ड्रोनचा उपयोग केला गेला आहे. तसेच तातडीच्या भौगोलिक सर्वेक्षणासाठी ड्रोन वापरता येतो. तो जीपीएसशी जोडलेला असल्याने मिळणाऱ्या नोंदी अचूक असतात. शेतीमधील कीटकनाशकांचा वापर महाराष्ट्रात अधिक होतो. तो कमी करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होऊ शकतो. कारण ड्रोनच्या पंखामुळे पीक हालते राहते आणि फवारणी अधिक उपकारक ठरते.\nपारंपारिक फवारणी व ड्रोनच्या फवारणीमध्ये काय फरक आहे\nपारंपरिक फवारणीसाठी एका व्यक्तीला ३०० रुपयांची मजुरी द्यावी लागते. याशिवाय काळजी न घेतल्यास त्यात जीवाचाही धोका असतो. विदर्भ- मराठवाड्यात असे अनेक मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे ड्रोनचा उपयोग अधिक उपयोगी ठरू शकेल. पाठीवर फवारणी यंत्रासह औषध फवारणी करताना ‘नोजल’चा आकार तुलनेने मोठा असल्याने कीटकनाशक वाया जाण्याचे प्रमाणही अधिक असते. ड्रोनमधील नोजलचा आकार, त्याची ३६० अंशात फिरण्याची क्षमता लक्षात घेता कमी कीटकनाशकामध्ये फवारणी अधिक होऊ शकेल. पण सध्या ड्रोनच्या फवारणीची किंमत पारंपरिक फवारणीच्या किंमतीपेक्षा दुप्पटच आहे. ती किंमत कमी करणे हे आव्हान असणार आहे.\nकाय संशोधन सुरू आहे या क्षेत्रात\nकृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व आयआयटी सारख्या संस्थेतील तंत्रज्ञांच्या मदतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात यावर संशोधन सुरू आहे. साधारणत: तीन प्रकारचे ड्रोन असतात जे फवारणीसाठी वापरता येऊ शकतील. १० लिटरपर्यंत कीटकनाशके उचलणाऱ्या ड्रोनची किंमत सहा ते आठ लाख रुपयांपर्यंत जाते. वजन उचलण्याची क्षमता जेवढी अधिक तेवढी किंमत अधिक असे त्याचे गणित आहे. त्यामुळे कमी किंंमतीमध्ये वजन उचण्याची क्षमता वाढविण्यासाठी काही डिझाईन करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यासाठी काही उपकरणेही परभणी कृषी विद्यापीठात मागिविण्यात आली आहेत. ड्रोनसाठी लागणारी बॅटरी आणि त्याची क्षमता यावरही संशोधन सुरू आहे. कारण एक एकर फवारणीसाठी बॅटरीचे तीन संच लागतात. कमी वेळात अधिक चार्जिंग व क्षमतेच्या बॅटऱ्या हे नवे आव्हान असल्याचे सांगण्यात येते.\n���राठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकसत्ता विश्लेषण : सरकारदप्तरी विलंबामुळे फाशीच टळते तेव्हा…\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना ���ुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : गुगल, फेसबुकच्या नफेखोरीला आणखी वेसण\nविश्लेषण : यंदा दाव्होसच्या मांडवात बदललेली ग्रीष्मातील हवा कितपत परिमामकारक ठरेल\nविश्लेषण : बनावट पोलीस चकमकींना चाप बसेल\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : ‘एज्युटेक’ची हवा ओसरली\nविश्लेषण : QUAD देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी जपानमध्ये; पण ही QUAD संघटना नेमकी काय आहे\nविश्लेषण : ट्विटरच्या नव्या धोरणुनसार फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई; जाणून घ्या नवीन फिचर्स\nविश्लेषण : छद्म पर्यावरणवाद (इको फॅसिझम) की निव्वळ वांशिक विद्वेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_39.html", "date_download": "2022-05-25T03:00:44Z", "digest": "sha1:BWOWFHGT7EV4EAPPR4NSGZ5BFDNXY4IF", "length": 15514, "nlines": 120, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी आता ‘महाडीबीटी’ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी आता ‘महाडीबीटी’\nमुंबई ( १६ नोव्हेंबर ) : सन 2017-18 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी (https://mahadbt.gov.in) कार्यान्वित करण्यात आले आहे.\nशालेय शिक्षण विभागाच्‍या माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्‍यात येणाऱ्या उच्‍च प��राथमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा (इ. 5 वी) व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा ( इ. 8 वी ), कनिष्‍ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांना देण्‍यात येणारी शासकीय खुली गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, आर्थिकदृष्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्‍याना राज्‍य शासनाची खुली गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती व संस्‍कृत शिक्षण माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांना भारत सरकारच्‍या शिष्‍यवृत्‍ती विषयक योजनांसाठी आता राज्‍य शासनाकडून नव्‍याने महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल सुरु करण्‍यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. महाडीबीटी पोर्टलचा शाळा आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.\nमहाडीबीटी बाबतची माहिती दर्शनी भागात लावण्याच्या शाळांना सूचना विदयार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. अर्ज ऑनलाईन असल्याने विदयार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.\nउच्‍च प्राथमिक शिष्‍यवृत्‍ती (इ 5वी) व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती (इ 8 वी)\nराज्‍यात गुणवंत विद्यार्थ्‍याना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत घेण्‍यात येत असलेल्‍या स्‍पर्धात्‍मक परीक्षांच्‍या निकालावर प्रामुख्‍याने गुणवत्‍तेनुसार उच्‍च प्राथमिक ( इ. 5 वी ) व माध्‍यमिक ( इ. 8 वी ) शाळांतील विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍या दिल्‍या जातात. ही शिष्‍यवृत्‍ती विद्यार्थ्‍याची समाधानकारक प्रगती व चांगल्‍या वर्तणुकीच्‍या आधारे पुढे चालू राहते. उच्‍च प्राथमिक शिष्‍यवृत्‍तीचा (इ. 5 वी ) कालावधी 3 वर्षे व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती ( इ. 8 वी) कालावधी 2 वर्षे आहे. ही शिष्‍यवृत्‍ती शैक्षणिक वर्षातील 10 महिन्‍यांसाठी दिली जाते. शै‍क्षणिक वर्षे 2017 मधील माहे फेब्रुवारी 2017 च्‍या परीक्षेमधील अर्हताधारक\nविद्यार्थ्‍यांनी शिष्‍यवृत्‍तीसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.\nकनिष्‍ठ महाविद्यालयातील विदयार्थ्यांसाठी शासकीय खुली गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती\nमाध्‍यमिक शालांत परीक्षेत कमीत कमी 60 टक्‍के गुण मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना गणुवत्‍तेनुसार ही शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात येते. समाधानकारक प्रगती आणि कनिष्‍ठ महाविद्यालय पहिल्‍या वर्षाच्‍या ( इ. 11 वी ) अखेरीस घेण्‍यात येणा-या परीक्षेत किमान 45 टक्‍के गुण मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना या शिष्‍यवृत्‍या इ. 12 वी मध्‍ये पुढे चालू राहतात. सदर येाजना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यांसाठी लागू आहे.\nआर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍याना राज्‍य शासनाची खुली गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती\nआर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील हुशार मुले- मुली जे माध्‍यमिक शालांत परीक्षेत पहिल्‍या वेळी 50 टक्‍के गुण मिळवून उत्‍तीर्ण झाले आहेत. अशांना पुढील उच्‍च शिक्षणापासून वंचित राहू नये म्‍हणून ही शिष्‍यवृत्‍ती दिली जाते. इ. 11 वी मध्‍ये 50 टक्‍के गुण मिळवून पहिल्‍याच वेळी उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍याना ही शिष्‍यवृत्‍ती 12\nवी पर्यत चालू राहते. सदर शिष्‍यवृत्‍तीसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 30 हजार पेक्षा जास्‍त नसावे. सदर योजना अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यासाठी लागू आहे.\nसंस्‍कृत शिक्षण माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांना भारत सरकारच्‍या शिष्‍यवृत्‍ती\nमाध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळेमधील विद्यार्थ्‍याना संस्‍कृत भाषेच्‍या अभ्‍यासाकडे आकर्षित करण्‍यासाठी विद्यार्थ्‍याना संस्‍कृत भाषेच्‍या गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍या दिल्‍या जातात. इयत्‍ता 8 वी मधील वार्षिक परीक्षामध्‍ये संस्‍कृत या विषयात प्राप्‍त केलेल्‍या गुणवत्‍तेवर इ. 9 वी व 10 वी आणि 10 वीच्‍या गणुवत्‍तेवर इ. 11 व 12\nमध्‍ये शिष्‍यवृत्‍ती प्रदान केली जाते. ही योजना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यासाठी लागू आहे. वरील योजनांची मंजूर रक्‍कम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात येईल. त्‍याकरिता विद्यार्थ्‍यानी आपले आधार कार्ड क्रमांक बॅंक खात्‍याशी संलग्नित करुन घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nमहाडीबीटीद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी :\n• विद्यार्थ्‍यांनी विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्‍ट्र शासनाकडून नव्‍याने तयार करण्‍यात आलेल्‍या राज्‍यस्‍तरीय डीबीटी पोर्टल ( Mahadbt Portal ( www.mahadbt.gov.in ) वर आलेल्‍या युजर मॅन्‍यूअल\nएफएक्‍यू चा वापर करुन ऑनलाईन पध्‍दतीने व पोर्टलवर दिलेल्‍या सूचनांच��� पालन करुन अर्ज ऑनलाईन पध्‍दतीने भरावयाचे आहे.\n• ज्‍या विद्यार्थ्‍याचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नित नाहीत, त्‍यांनी जवळच्‍या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्‍न करुन घ्‍यावेत.\n• या योजनांचा लाभ घेण्‍यासाठी अर्ज करण्‍याची कार्यपध्‍दती व मार्गदर्शक सूचनाही शिक्षण संचालनालयाने जारी केल्या असून योजनांच्‍या पात्रतेचे निकष व संबंधित शासन निर्णय www.mahadbt.gov.in वर ज्ञान बँक\n( Knowledge Bank ) या ठिकाणी उपलब्‍ध आहेत. या योजनांची मंजूर रक्‍कम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात येईल. त्‍याकरिता विद्यार्थ्‍यांनी आपले आधार कार्ड क्रमांक\nबँक खात्‍याशी सं‍लग्नित करुन घ्‍यावे. पात्र प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे स्‍वतंत्र युजर आयडी तयार करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://machayengelyrics.com/loveyou-na-yaar-lyrics-sanju-rathod-sonali-sonawane-shrushti-malwande-marathi-love-song.html", "date_download": "2022-05-25T03:41:36Z", "digest": "sha1:W6YAPFRDTLNVCUVTOT7T57UKKPGVIYP4", "length": 8378, "nlines": 91, "source_domain": "machayengelyrics.com", "title": "LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod - Sonali Sonawane - Shrushti Malwande - Marathi Love Song", "raw_content": "\nतुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी\nजशी हूर तू, जणू नूर तू, मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी\nमाझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार…\nआय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु\nलव्ह यु ना यार…\nखुद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार\nआय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु\nलव्ह यु ना यार…\nहद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार\nचिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा, किल करतो ग रूप दबंग तुझा\ni swear दिसते bomb जशी सोनपरी\nकिती दिसतो तू हसताना मस्तना मौसम हा असतो का दिसतो \nतुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का \nतू माझी शिझुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश जशी जेठाची बबिता…\nब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग येडु\nमाझी बायको तू होशील का \nनको ना यार नको बसू रुसून\nतूच आई बाबांची होणारी सून\nखुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future प्लॅन…\nआय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु\nलव्ह यु ना यार\nखुद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार\nआय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह ��ु\nलव्ह यु ना यार\nहद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार…\nहे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर\nहोऊनि बायको तू change surname कर\nआपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख\nसांगून दे न की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून true love\nतू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना किस, खर सांग बेबी मला करतेस ना मिस…\nDon’t worry मला सारं काही कळतंय\nLockdown मुळे बेबी जीव तुझं जळतय\nतुला माझ्या सोबत मस्ती करायची\ni know बेबी मला कळतंय\nकधी कधी येत मला खूप तुझं tension नेहमीच तुला माझं पाहिजे attention\nतुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस तू बघत पण नाही तुला करतो मी mention\nटेन्शन नको करू i am all right\nतुझ्या सोबत कायमचा कर मला quarantine\nतुझ्या नशेमध्ये Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite…\nअरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम माझं हे तुला\nकधी कळणार नाही, माझा पिल्लू शोना सॉरी ना यार\nसारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार……\nYeh Rishta Kya Kehlata Hai छोड़ने के बाद शिवांगी जोशी-मोहसिन खान को मिल रहे हैं कई बेहतरीन ऑफर\nक्या आप हिंदी बोल सकते हैं सामंथा के इस जवाब ने जीता सबका दिल, देखें वीडियो\n‘तेरी अदा’ पर रोमांटिक हुए मोहसिन खान और शिवांगी जोशी, दिल जीत रही लाजवाब केमिस्ट्री- देखें वीडियो\nरतन टाटा अब तक अविवाहित क्यों रहे जानिए इस फैसले के पीछे की वजह\nथाई स्लिट गाउन में हिना खान ने कातिलाना अदाओं से फैंस को बनाया दीवाना हिना खान ब्लैक ट्रांसपेरेंट ड्रेस ने नहीं हट रही फैंस की नजर टीवी के बाद अब सीधा हॉलीवुड में डेब्यू करने जा रही है हिना खान हिना खान बनीं अप्सरा, लंदन की गलियों में बिखेरा जलवा बैकलेस ड्रेस में हिना खान ने दिखाया जलवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/glen-imaal-terrier", "date_download": "2022-05-25T04:51:53Z", "digest": "sha1:3UOCIAXHYRLM6U6L4MUH5J6PYCQMIZ5S", "length": 15840, "nlines": 104, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " ग्लेन ऑफ इमाल टेरियर माहिती, स्वभाव, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nग्लेन ऑफ इमाल टेरियर\nबॅजर आणि कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी आणि उंदीरांच्या घरांपासून मुक्त होण्यासाठी, ग्लेन ऑफ इमाल टेरियर ही लहान आकाराच्या कुत्र्यांची एक जात आहे जी विक्लॉमधील दुर्गम आयरिश दरी, ग्लेन ऑफ इमालमध्ये विकसित झाली आहे. त्याचे रौद्र स्वरूप आहे आणि रुंद डोके, तपकिरी डोळे आणि लहान कान जे अर्धे आहेत ...\nबॅजर आणि कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी आणि उंदीरांच्या घर��ंपासून मुक्त होण्यासाठी, ग्लेन ऑफ इमाल टेरियर ही लहान आकाराच्या कुत्र्यांची एक जात आहे जी विक्लॉमधील दुर्गम आयरिश दरी, ग्लेन ऑफ इमालमध्ये विकसित झाली आहे. त्याचे रौद्र स्वरूप आहे आणि ते रुंद डोके, तपकिरी डोळे आणि लहान कानांसह आहे जे सतर्क असताना अर्धवट किंवा गुलाब आहेत. हे किंचित वाकलेले पुढचे पाय, मजबूत कमर, स्नायूंचा मागील भाग आणि उच्च-सेट डॉक केलेले शेपूट द्वारे दर्शविले जाते.\nग्लेन ऑफ इमाल टेरियर पिक्चर्स\nग्लेन ऑफ इमाल टेरियर प्रतिमा\nग्लेन ऑफ इमाल टेरियर मिक्स\nग्लेन ऑफ इमाल टेरियर पिक्चर्स\nग्लेन ऑफ इमाल टेरियर पिल्ले\nग्लेन ऑफ इमाल टेरियर पिल्ला\nग्लेन ऑफ इमाल टेरियर\nग्लेन ऑफ इमाल टेरियर्स\nइमाल टेरियरचे आयरिश ग्लेन\nग्लेन ऑफ इमाल टेरियर\nइतर नावे विकलो टेरियर, इमाल टेरियरचे आयरिश ग्लेन\nकोट मध्यम लांबी, कर्कश, वायरी, टॉपकोट; लहान, मऊ अंडरकोट\nरंग क्रीम, लाल, चांदी, स्लेटसह गहू, निळा आणि कवटी\nजातीचा प्रकार शुद्ध नस्ल\nकचरा आकार सरासरी 3-5 पिल्ले\nस्वभाव उत्साही, चपळ, निष्ठावान, धैर्यवान; बहुतेक टेरियर्सपेक्षा सौम्य\nमुलांबरोबर चांगले होय, पर्यवेक्षणासह\nमध्ये जन्मलेला देश आयर्लंड\nव्हिडिओ: ग्लेन ऑफ इमाल टेरियर्स प्ले करत आहे\nकुत्रा उत्साही लोकांचा असा विश्वास आहे की या टेरियर्सची उत्पत्ती स्थानिक जाती (बहुतेक टेरियर्स) आणि क्वीन एलिझाबेथच्या सैन्यात सेवा देणाऱ्या सुरुवातीच्या स्थायिकांनी आयात केलेल्या कुत्र्यांमधील क्रॉस म्हणून झाली असावी. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे, ग्लेन सामान्यतः एक बहुमुखी शिकारी म्हणून वापरला जात होता आणि थुंकीचा कुत्रा म्हणून काम करण्यासाठी देखील ओळखला जात होता, मांस शिजवण्यासाठी टर्नस्पिटवर धावत होता.\n1800 च्या मध्याच्या दरम्यान, विकलो टेरियर्स डॉग शोमध्ये दिसू लागले आणि 1870 मध्ये स्टिंगर नावाच्या ग्लेनीने लिस्बर्नमध्ये स्पर्धा जिंकली. इमाल टेरियर क्लबचे आयरिश ग्लेन 1933 मध्ये स्थापन करण्यात आले, तर 1934 मध्ये आयरिश केनेल क्लबने या जातीची मान्यता दिली. 2004 मध्ये अमेरिकन केनेल क्लबकडून त्याला मान्यता मिळाली.\nत्याच्या दृढतेमुळे आणि मजबूत शिकार प्रवृत्तीमुळे, आधुनिक ग्लेन, त्याच्या पूर्वजांप्रमाणे, गिलहरी आणि घरगुती मांजरींसह लहान प्राण्यांचा पाठलाग करण्यात आनंद घेतो आणि उंदीरांची शिका��� करताना आपले अंगण खोदण्यास मागेपुढे पाहणार नाही. जरी यात शिकारीचे हृदय असले तरी त्याचा प्रेमळ स्वभाव आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरील निष्ठा यामुळे तो एक आनंददायी साथीदार कुत्रा बनतो.\nस्वभावाने धैर्यवान आणि सतर्क असल्याने, ग्लेन ऑफ इमाल टेरियर त्याच्या प्रदेशाचे निरीक्षण आणि संरक्षण करण्यात उत्तम कार्य करते. हे त्याच्या कुत्र्याशी आणि निर्धारीत व्यक्तिमत्त्वामुळे इतर कुत्र्यांसह स्वतःला अडचणीत आणू शकते. जरी सामान्य परिस्थितीत ग्लेन दुसर्या कुत्र्यावर हल्ला करत नाही, परंतु एकदा तो धमकावला किंवा भडकवला की तो मागे हटणार नाही.\nग्लेनला दैनंदिन क्रियाकलाप आवश्यक आहे. 30 मिनिटे वेगाने चालणे किंवा कुत्र्याच्या चपळतेमध्ये भाग घेणे त्याची ऊर्जा जाळण्यास मदत करेल. हे स्वत: चे मनोरंजन करत राहू शकते किंवा कुटुंबातील मुलांबरोबर खेळू शकते.\nग्लेनचा कोट राखणे सोपे आहे. गुंतागुंत होऊ नये म्हणून आपल्याला त्याची फर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. जेव्हा त्याच्या कोटला दुर्गंधी येते तेव्हा दर्जेदार डॉग शैम्पू वापरून त्याला आंघोळ करा. जर तुमचा ग्लेन डॉग शोमध्ये सहभागी झाला तर तुम्ही स्ट्रिपिंग चाकू वापरून त्याचा कोट लहान करू शकता.\nग्लेन्स पुरोगामी रेटिना roट्रोफी, हिप डिसप्लेसिया, त्वचेवर खाज सुटणे, giesलर्जी आणि अकोन्ड्रोप्लासीया यासह काही आरोग्यविषयक परिस्थितींसाठी संवेदनशील असतात.\nग्लेन्स एक बुद्धिमान जाती असल्याने, प्रशिक्षण सोपे आहे. तथापि, आपण ते मनोरंजक ठेवता याची खात्री करा. पुनरावृत्ती प्रशिक्षण आपल्या कुत्र्याला कंटाळू शकते, त्याला त्याची जिद्दीची लकीर दाखवण्यास भाग पाडते.\nतुमचा विकलो टेरियर इतर कुत्र्यांशी परिचित करा, शक्यतो पिल्लापक्षामध्ये, जेणेकरून ते त्यांच्याशी मैत्री करायला शिकू शकेल. आपल्या पिल्लाला प्रशिक्षण वर्गात नोंदणी करा जिथे त्याला खेळण्याची, शिकण्याची आणि एकमेकांशी जोडण्याची संधी मिळेल.\nखोदण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवणे\nग्लेन सहजपणे खोदण्याशी परिचित असल्याने, आपण हे वर्तन थांबवण्याऐवजी प्रयत्न करून त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ग्लेन पिल्लांना आज्ञा पाळायला शिकवून आज्ञाधारक प्रशिक्षण देणे तुमच्या कुत्र्याला पूर्णपणे शिस्त लावण्यास मदत करू शकते. आवारात एक निश्चित जागा निश्चित करणे देखील आवश्यक आहे जेणेकरून आपल्या फुलांच्या बेडांना कोणतेही नुकसान होणार नाही.\nआपल्या ग्लेनीला दररोज सुमारे 2 कप दर्जेदार कोरडे कुत्रा अन्न द्या. आपण देत असलेल्या व्यावसायिक खाद्यपदार्थांमध्ये चिकन, मासे, कोकरू, भाज्या आणि फळे मुख्य घटक आहेत याची खात्री करा.\nग्लेन त्याच्या स्नायूयुक्त शरीर आणि लहान पायांमुळे पोहण्यात पारंगत नसले तरी, काही व्यक्तींना पाण्यात काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nकापूस डी तुलेअर मिक्स\nपग कॉकर स्पॅनियल मिक्स\nजर्मन मेंढपाळ पिटबुल मिक्स ब्लॅक\nब्रिटनी स्पॅनियल गोल्डन रिट्रीव्हर मिक्स\nग्रेट डेन पिल्लांच्या प्रतिमा\nजर्मन शॉर्टहेअर पॉइंटर वेइमरनर मिक्स\nजॅक रसेल आणि बॉर्डर कोली मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nidhi-commission-deputy-speaker-rajiv-kumars-statement/", "date_download": "2022-05-25T04:07:35Z", "digest": "sha1:3RSQ7NCJRBJLDSIB75WMCOYUQBO746GH", "length": 11804, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोठ्या बॅंकांची गरज वाढली; नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचे प्रतिपादन – Dainik Prabhat", "raw_content": "\nमोठ्या बॅंकांची गरज वाढली; नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचे प्रतिपादन\nनवी दिल्ली – भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्यामुळे मोठ्या आकाराच्या बॅंका असण्याची गरज आहे. अर्थव्यवस्था वाढण्याबरोबरच भारतातील कंपन्याचे जागतीक पातळीवर काम वाढले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मोठे होण्यासाठी बॅंका मोठ्या होण्याची गरज वाढली आहे, असे नीती आयागाने म्हटले आहे.\nनीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले की, भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न पाहता कर्जाचा उठाव आणखीही बराच कमी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत विस्तारीत होण्यास आणखी बराच वाव आहे. भारतातील सर्वात माठी बॅंक जगात सर्वात मोठी 60 वी बॅंक आहे. त्यामुळे भारत मोठ्या बॅंकांच्या क्षेत्रात फारच पिछाडीवर आहे. भारत आता जागतिक पातळीवर मोठा देश आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या पाच ते सहा क्रमांकात मोडते. त्यामुळे अर्थकारणासाठी बॅंकांची जबाबदारीही वाढली आहे. भारतातील बॅंका तेवढ्याच मोठ्या असण्याची गरज आहे. तरच भारत मोठ्या देशाबरोबर स्पर्धा करू शकेल.\nत्याचबरोबर भारतातील बॅंका जगातील इतर मोठ्या देशाबरोबर स्पर्धा करू शकतील. भारतात मोठ्या बॅंका निर्माण करण्यासाठी आहे त्या बॅंकांचे विलीनीकरण किंवा सध्याच्या बॅंकांचा भांडवल विस्तार हे दोन पर्याय आहेत.\nहे दोन्ही पर्याय कमी-अधिक प्रमाणात उपयोगात आणून भारतातील बॅंकांची संख्या कमी करून त्यांचा आकार वाढविण्याची गरज आहे. यासाठी बॅंकांनीही पुढाकार घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.\nभारतातील बॅंकांत किती परकीय गुंतवणूक असावी त्याचबरोबर भारतातील कर्जरोखे क्षेत्र आणखी वाढण्यास वाव आहे का या विषयावर तपशिलात विचार करण्याची गरज आहे. तसे झाले तरच बॅंकांना आणि उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होऊ शकेल. भारताने आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्‍यक भांडवल उभारणीसाठी नवीन योजना स्वीकारण्याची गरज आहे.\nOTP सांगताच अडीच लाखांना गंडा, बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून महिलेची फसवणूक\nअर्थकारण : जीएसटीवृद्धीचे वास्तव\nRBI Report: करोनाचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम, परिस्थिती पूर्ववत होण्यास लागणार 12 वर्ष\nबॅंकांची स्थिती बळकट, कर्ज पुरवठा वाढणार – ए.एस. राजीव\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/ahead-of-bmc-election-ashish-shelar-may-get-imporant-role-to-play-in-elections-of-bmc-621819.html", "date_download": "2022-05-25T04:25:45Z", "digest": "sha1:SM7RAUILIKIAULOYKPUHNOXPEQCEUPJV", "length": 7043, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » Ahead of bmc election ashish shelar may get imporant role to play in elections of BMC", "raw_content": "BMCसाठी भाजप आशिष शेलांरांकडे जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत\nशिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनीही आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजप आशिष शेलाराकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपवणार असल्याचं कळतंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत\nमुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. एकीकडे वरळी रविवारी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या शुभारंभाचा धडाका लावलेला असतानाचा आता भाजपच्या वर्तुळातूनही एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. भाजपकडून बीएमसीच्या निवडणुकीसाठी आशीष शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनीही आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजप आशिष शेलाराकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोपवणार असल्याचं कळतंय. एककीडे भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलेलं आहे. अशातच भाजपच्या पालिका निवडणुकांच्या अनुशंगानंही तयारी करण्यास सुरुवात केल्याचं कळतंय.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nRahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले\nSatara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/247/discover?filtertype_0=author&filtertype_1=dateIssued&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=%5B2010+TO+2019%5D&filter_0=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%B5%E0%A4%BE.&filtertype=author&filter_relational_operator=equals&filter=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%2C+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7", "date_download": "2022-05-25T03:40:41Z", "digest": "sha1:WUH2CZYKBQMRC3C5TBZ6LDK3ZUOM5KEM", "length": 6676, "nlines": 123, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n२०५ दिशा : सप्टेंबर २०१४ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; आठल्ये, प्र. र.; शिंगाडे, चंद्राकांत; कुलकर्णी, रेवती, मिलिंद; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; बारसे, नारायण, सं.; गोळे, नरेंद्र; साने, यशवंत (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2014-09-14)\n२०८ दिशा : डिसेंबर २०१४ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; बहुलकर, श्रीकांत; कुलकर्णी, रेवती, मिलिंद; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; साने, यशवंत; शिंदे, सुभाष; धर्माधिकारी, प्रशांत (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2014-12-14)\n२०६ दिशा : ऑक्टोबर २०१४ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; शेलार, परमानंद; साने, यशवंत; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; गोखले, अनघा; कुलकर्णी, रेवती, मिलिंद (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2014-10-14)\n२०९ दिशा : जानेवारी २०१४ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; शिंदे, सुभाष; तळेकर, मनोहर; ओक, अरविंद; साने, यशवंत; गोळे, नरेंद्र; शिंदे, ज्योती; देसाई, कमलाकर (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-01-13)\n२११ दिशा : मार्च २०१५ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; शिंदे, सुभाष; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; साने, यशवंत; अरदकर, प्र.द. (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-03-14)\n२१४ दिशा : जून २०१५ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; कुलकर्णी, संदीप; कुलकर्णी धर्माधिकारी, अपर्णा; शिंदे, सुभाष; साने, यशवंत; परांजपे, ह.श्री. (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-06-14)\n२१५ दिशा : जुलै २०१५ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; कुलकर्णी, संदीप; शिंदे, ज्योती, सीताराम; शिंदे, सुभाष; कारंडे जोशी, साधना (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-07-14)\n२१६ दिशा : ऑगस्ट २०१५ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; बेडेकर, शैलेजा; शिंदे, सुभाष; राणे, संतोष; कारंडे जोशी, शाधाना (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-08-14)\n२१९ दिशा : नोव्हेंबर २०१५ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; तळेकर, मनोहर; शिंदे, सुभाष; कारंडे जोशी, साधना (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-11-14)\n२१८ दिशा : ऑक्टोबर २०१५ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; नाईक, पूजा; कारंडे जोशी, साधना (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2015-10-14)\nबेडेकर, विजय वा. (51)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta/book-review-416255/", "date_download": "2022-05-25T04:02:24Z", "digest": "sha1:Q7Z7ZKETATBSTX3FGVBN6HF2SFK2ZNLY", "length": 26833, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुस्तकाचा कोपरा: नकाशाच्या ‘प्रवासाचा’ वेध.. | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nपुस्तकाचा कोपरा: नकाशाच्या ‘प्रवासाचा’ वेध..\nशालेय जीवनापासूनच नकाशाचे आपल्याला कुतूहल असते. अगदी भूगोल हा विषय आवडत नसला तरीही त्या पुस्तकातील नकाशे पाहायला, त्यांच्या मदतीने खेळायला आपल्याला आवडत असतं.\nशालेय जीवनापासूनच नकाशाचे आपल्याला कुतूहल असते. अगदी भूगोल हा विषय आवडत नसला तरीही त्या पुस्तकातील नकाशे पाहायला, त्यांच्या मदतीने खेळायला आपल्याला आवडत असतं. पण हे नकाशे तयार कसे करतात, त्यांचे प्रकार कोणते, किती, नकाशांच्या अचूकतेची गरज, ते कोण तयार करतं, असे नकाशे तयार करणाऱ्यांच्या आयुष्यात घडलेले काही रंजक प्रसंग अशांवर मराठीत एक छान पुस्तक आलं आहे.\nपाश्चिमात्य जगातील लोकांना आपली दैनंदिन कामे करण्यासाठी असणारी ‘ड्रॉइंग आणि मॅपिंग’ची गरज भारतीय आणि पाश्चिमात्य मानसिकतेतील फरक स्पष्ट करते. अचूकता हा भारतीयांच्या तुलनेत इतरांचा सहजस्वभाव का आहे, याचे कोडे आपल्याला उलगडते. त्यामुळे केवळ नकाशांचाच नव्हे तर त्यामागे असलेल्या संस्कृतीचा, विचाराचा आणि विचारप्रक्रियेचा ‘पट’ या पुस्तकात उलगडून दाखविला आहे.\nनकाशाशास्त्र (काटरेलॉजी), धर्म आणि नकाशा यांच्यातील संबंध, वनांची माहिती देणारे टिंबर नकाशे, गिरीकंदरांचे किंवा शिखरांचे नकाशे, प्राकृतिक नकाशे आणि राजकीय नकाशे यांतील फरक, त्यासाठी घेतली जाणारी प्रमाणे, अवकाशाचे नकाशे, घटनास्थळाचे प्रमाणित नकाशे, खगोलीय नकाशे, युद्धाचे नकाशे असे विविध नकाशा प्रकार, त्यांच्या वैशिष्टय़ांसह या पुस्तकात अत्यंत ओघवत्या शैलीत समजावून सांगण्यात आले आहेत.\nपण एवढेच सांगून हे पुस्तक थांबत नाहीत. भूचुंबकीय गुणधर्म आणि सजीवसृष्टीवरील त्याचे परिणाम यात नमूद करण्यात आले आहेत. कासव, मादी, अंडी आ��ि पिल्ले यांबाबत पुस्तकात नमूद करण्यात आलेले निरीक्षण प्राण्यांची जाणीव किती तल्लख असते आणि ते निसर्गाशी किती जोडले गेलेले असतात हे अधोरेखित करतं. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरात पिक्सेल हा शब्द परवलीचा झाला आहे. पण खरोखर पिक्सेल म्हणजे काय, असे विचारले तर अभावानेच या प्रश्नाचे उत्तर अचूक मिळू शकते. ‘ईगल्स् व्ह्य़ू’ या प्रकरणात आपल्याला पिक्सेल ही संकल्पना आणि त्याची व्याप्ती लेखक महोदयांनी लक्षात आणून दिली आहे. याच प्रकरणात मलिक अंबर या सरदाराने मध्ययुगात तयार केलेल्या नकाशांचा आणि औरंगाबाद येथील सलीम अलू तलावाचा किस्सा अतिशय उद्बोधक आणि जाणिवा समृद्ध करणारा आहे.\nमराठीत नकाशा या विषयावर इतके छान माहितीपर आणि रंजक लेखन फारसे झालेले नाही. या अस्पर्शित विषयात भविष्यातील कारकीर्द घडविण्याची क्षमता आहे, यात वाद नाही.\nनकाशाच्या रेषांवरून चालताना- डॉ. प्रकाश जोशी.\nपरम मित्र प्रकाशन आणि जवाहर वाचनालय.\nपृष्ठे – १२०, मूल्य – १७५ रुपये.\nविजयी मनोवृत्तीसाठी.. यशाची सूत्रे\nतंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहासात सर्वाधिक ‘कनेक्ट’ झालेल्या विद्यमान जगात ‘सुसंवाद’ हरवत चालला आहे, आव्हानांची संख्या चढी असल्यामुळे त्याकडे संधी म्हणून पहायचे ठरविले तरीही ते अवघड जाते. ताण वाढत जातो, आधी कष्ट की आधी यश या प्रश्नाचे उत्तर शोधताना पैसा हे एकक ठरू लागले आहे.. या पाश्र्वभूमीवर मानसिकता पराभूत होत जाणे अत्यंत नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. या मानसिकतेवर मात करणारी, व्यक्तिमत्त्व फुलवणारी अनेक पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तरीही जयको प्रकाशनाने मराठीत आणलेले जॉन लीच यांचे ‘यशाचे सूत्र’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त आणि उठावदार आहे. प्रत्येक पुस्तकाची स्वत:ची अशी शक्तीस्थानं असतात, या पुस्तकाचं सर्वात महत्त्वाचं शक्तीस्थान म्हणजे या पुस्तकातील प्रकरणांची लांबी.. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण अवघे दोन पानांचे आहे. अत्यंत सुटसुटीत आणि नेमक्या शब्दांत, योग्य त्या शब्दांना ठळक करून ही मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.\nव्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पुस्तकांमध्ये यश कसं मिळवावं याचाच उल्लेख असतो.. पण त्यात एकदा यश मिळाले की पुढे तोच मार्ग कसा टिकवून ठेवावा याचा उल्लेख अभावाने सापडतो. यशा��े सूत्र हे पुस्तक आपल्याला यश साजरे कसे करावे, त्यात गुंतून न पडता अलगद पुढे कसे जावे हेही सांगते. माणसाचे यश हे त्याच्या जीवनशैलीशी जोडलेले असते. त्यामुळे विचार करण्यापासून ते शरीराच्या सवयींपर्यंत आणि उत्स्फूर्त प्रतिसादांपासून अग्रसक्रिय (प्रोअ‍ॅक्टिव्ह) सादेपर्यंत सगळ्या बाबी यश मिळणे किंवा न मिळणे, यासाठी कारणीभूत असतात. ही बाब हे पुस्तक आपल्या मनावर ठसवते. त्या दृष्टीने या पुस्तकात महनीय व्यक्तींची काही ‘मार्गदर्शक’ वचने उधृत केली आहेत.\n‘मी बोलताना दोनतृतीयांश वेळा लोकांना ऐकायला काय आवडेल याचा विचार करतो आणि एकतृतीयांश वेळा मला काय सांगायचे आहे त्यावर विचार करतो’, हे अब्राहम लिंकन यांचे वाक्य किंवा कोसलॉव्ह या विचारवंताचे ‘तुम्ही जेव्हा आपण केलेल्या कामाची जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवता तेव्हा तुमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढीस लागते’, हे उद्गार अतिशय बोलके आणि अत्यल्प शब्दांत नेमका विचार देणारे आहेत.\nकसे बोलावे, नेतृत्व कसे करावे, विश्वासाचे महत्त्व काय, पायाभरणी कशी करावी, चिंतन आणि आत्मसंवाद कसा साधावा, स्वतला दिशा कशी द्यावी, घातपात करणाऱ्यांना कसे ओळखावे, एकटेपणाचा सामना कसा करावा, जिंकण्याची सवय कशी लावावी, पराभूत मानसिकतेवर मात कशी करावी, संघाकडून कामगिरी कशी करून घ्यावी अशा सर्व प्रश्नांचे – त्या प्रश्नांच्या उल्लेखासह उत्तर आपल्याला या पुस्तकात सापडते.\nआता हे पुस्तक सर्वात जास्त कोणासाठी उपयुक्त ठरू शकेल.. तर खरं म्हणजे हे सर्व वयोगटांना उपयोगी ठरावे असेच पुस्तक आहे. पण माध्यमिक किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचल्यास आणि त्यात नमूद केलेल्या सवयी आपल्याला लावून घेतल्यास ते सर्वाधिक प्रभावी ठरू शकेल. कारण अनेकदा या वयात लावलेल्या सवयी आपल्याला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे याच संवेदनशील वयात उत्तम सवयी अंगी बाणविणे, हेच ‘यशाचे खरे सूत्र’\nयशाचे सूत्र – लेखक – जॉन लीच.\nअनुवाद – डॉ. संजय ओक.\nजयको प्रकाशन. पृष्ठसंख्या – २२५. मूल्य – १९९.\nमराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From करिअर वृत्तान्त\nएमपीएससी मंत्र : उताऱ्यांवर आधारित प्रश्न\nयूपीएससीची तयारी:राज्यव्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया\nएमपीएससी मंत्र : सामान्य बौद्धिक क्षमता\nयूपीएससीची तयारी : भारताचे संविधान\nएमपीएससी मंत्र : तर्क क्षमता, बौद्धिक क्षमता आणि गणितीय कौशल्ये\nयूपीएससीची तयारी : भारताचे संविधान\nSSC Phase 10 Notification 2022: २०६५ पदांसाठी भरती, १०वी आणि १२वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज\nएमपीएससी मंत्र : राज्य सेवा पूर्वपरीक्षा -सामान्य अध्ययन पेपर दोन – सी सॅट\nएमपीएससी मंत्र : उताऱ्यांवर आधारित प्रश्न\nयूपीएससीची तयारी:राज्यव्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया\nएमपीएससी मंत्र : सामान्य बौद्धिक क्षमता\nयूपीएससीची तयारी : भारताचे संविधान\nएमपीएससी मंत्र : तर्क क्षमता, बौद्धिक क्षमता आणि गणितीय कौशल्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/red-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-05-25T05:10:26Z", "digest": "sha1:YMOILIULYJ5763ZQ4N6ZFLKISQPUD5JK", "length": 16014, "nlines": 86, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "लाल किल्ल्याविषयी माहिती | Red Fort information in marathi – विकीमित्र", "raw_content": "\nदिल्लीचा लाल किल्ला भारतामध्ये दिल्ली शहरातील ऐतिहासिक किल्ला आहे. लाल किल्ला भारतामध्ये पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. दुसऱ्या देशातून येणारे पर्यटक सुद्धा भारताच्या लाल किल्ल्याला पाहणे खूप पसंद करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण लाल किल्ल्याविषयी माहिती (Red Fort information in marathi) जाणून घेणार आहोत.\nलाल किल्ल्याविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की 1856 पर्यंत या किल्ल्यावर जवळजवळ दोनशे वर्ष मुघलांचे राज्य होतं. हा किल्ला दिल्लीच्या केंद्रामध्ये स्थित आहे. जर तुम्ही लाल किल्ला पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे प्रसिद्ध स्थळ आहे.\n1) लाहोरी गेट :\n2) दिल्ली गेट :\n3) मुमताज महाल :\n6) चट्टा चौक :\nलाल किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क :\nलाल किल्ला पाहण्यासाठी वेळ :\nलाल किल्ल्याविषयी माहिती निष्कर्ष Red Fort information in marathi:\nभारतावर दोनशे वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याचे पाचवे शहन��हा शहाजहानने लाल किल्ल्याला बांधले होते. शहाजान आपली राजधानी आग्रा पासून दिल्ली पर्यंत स्थानंतरण करत होते. आणि यामध्ये दिल्लीला येण्यापूर्वी शहाजहानने दिल्लीमध्ये एक किल्ला बांधण्याचा आदेश दिला. लाल किल्ला बांधण्याची सुरुवात 13 मे 1638 मध्ये झाली होती. यासाठी खास मोहरमचा दिवस ठरवला गेला होता.\nलाल किल्ला ही वास्तू बनवण्यासाठी शहाजहाने वास्तुकार उस्ताद अहमद लाहोरी याला निवडले होते. तुम्हाला सांगू इच्छितो की ताजमहल ही वास्तू बांधण्यासाठी सुद्धा यांचीच निवड केली होती. शहाजान ला लाल रंग खूप आवडत होता. त्यामुळे दिल्लीच्या या किल्ल्याला लाल दगडांपासून बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यामुळे याच नाव लाल किल्ला असं पडलं. शहाजान या किल्ल्याला आपल्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात बलवान बनवू इच्छित होता. त्यामुळे हा किल्ला पूर्ण बांधण्यासाठी त्यांनी जवळजवळ दहा वर्षे लावली.\nसन 1648 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी किल्ल्याची शिल्पकारी आणि चमक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. शहाजान चे पुत्र औरंगजेब सत्तेवर आल्यानंतर या किल्ल्याची चमक हळूहळू कमी होऊ लागली. त्यानंतर दर वर्षी लाल किल्ल्यावर अनेक वेळस हल्ले होऊ लागले. आणि यावर अनेक शासकांनी राज्य केलं. येथे लावलेली अनेक अनमोल रत्ने आणि किमती वस्तू इंग्रजांनी चोरून ब्रिटनमध्ये पाठवल्या. इंग्रजांच्या शासनानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा लाल किल्ल्याला भारतीय पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आले. आज हाच किल्ला दिल्ली ची शान बनून उभा आहे.\nदिल्लीमध्ये स्थित लाल किल्ल्याकडे सर्वजण आकर्षित होतात. या किल्ल्याला लाल दगडांनी बनवलेल आहे. लाल किल्ल्यावर अशा प्रकारचे शिल्प बनवले गेले आहेत, जे पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल. यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्याची शान कधी कोहिनूर सुद्धा होता. ज्याला नंतर इंग्रजांनी चोरले. लाल किल्ल्यावर असणाऱ्या काही वस्तू आजही आकर्षणाचं केंद्र आहे. आज आपण त्या सर्वाविषयी माहिती जाणून घेऊ या.\n1) लाहोरी गेट :\nहा लाल किल्ल्याचा मुख्य द्वार आहे. लाहोरी गेट हे नाव मुघल शासकाच्या काळामध्ये लाहोरच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी येथेच आपला स्वतंत्र ध्वज फडकवला होता. त्यानंतर दरवर्षी स्व��तंत्र्य दिना दिवशी पंतप्रधानाद्वारे दरवर्षी तिरंगा फडकवला जातो.\n2) दिल्ली गेट :\nदिल्ली गेटचे नाव भारताच्या राजधानीच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हा गेट दक्षिण दिशेला सार्वजनिक प्रवेशद्वार आहे. हा गेट लाहोरी गेटच्या समान आहे. या गेटच्या दोन्ही बाजूला मोठ्या दगडांनी बनलेले हत्ती समोरासमोर उभे आहेत.\n3) मुमताज महाल :\nहा महाल शहाजनने आपली प्रिय पत्नी बेगम मुमताज साठी बनवला होता. यामुळे या महालाला मुमताज महाल या नावाने सुद्धा ओळखतात. हा महाल पांढऱ्या संगमरवरी दगडांनी निर्माण केला आहे. आणि फुलांच्या आकृत्याचा आकार दिला आहे. या महाला मध्ये पहिला महिला राहत होत्या, आता याला संग्रहालयाच्या रुपामध्ये बनवल गेल आहे. या संग्रहालयामध्ये आपण तलवार, पेंटिंग, पोशाख आणि अन्य वस्तू पाहू शकतो.\nया महालाला पहिला पॅलेस ऑफ कलर्स या नावाने सुद्धा ओळखत होते. शहनशहा ने या विशेष महालाला आपल्या राणी साठी बनवले होते. हा महाल खूप सुंदर आहे.\nहिरा महालाला सम्राट बहादूरशहा द्वितीय याने खूप सुंदर आणि भव्य संगमरवरी दगडांनी बनवले आहे. काही इतिहासकारांच्या माहितीनुसार या महाला मध्ये सम्राट बहादुरशहा याने हिऱ्या पेक्षा जास्त किमती हिरा लपवला आहे, अशी माहिती दिली जाते.\n6) चट्टा चौक :\nलाल किल्ल्याच्या लाहोरी गेट जवळ हा चट्टा चौक स्थित आहे. मुघल शासनाच्या काळामध्ये येथे बाजार भरत होता. या बाजारामध्ये महालात राहणाऱ्या लोकांसाठी रेशमी कपडे आणि अन्य किमती वस्तू विकल्या जात होत्या.\nलाल किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क :\nलाल किल्ल्या मध्ये भारतीय लोकांना प्रवेश करण्यासाठी फक्त 35 रुपये द्यावे लागतात. आणि विदेशी लोकांना प्रवेश करण्यासाठी 500 रुपये द्यावे लागतात. येथे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. लाल किल्ल्यामध्ये संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो सुद्धा असतात, हे पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळी तिकीटे घ्यावी लागतात. भारतीय लोकांसाठी शनिवारी आणि रविवारी हे लाईट शो पाहण्याची फी 80 रुपये असते. आणि मंगळवार पासून ते शुक्रवार पर्यंत या शो ची फी 60 रुपये असते.\nलाल किल्ला पाहण्यासाठी वेळ :\nजर तुम्ही लाल किल्ला पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की, सकाळी 09:30 पासून ते संध्याकाळी 04:30 पर्यंत किल्ला उघडा असतो. लाल किल्ल्यामध्ये आपण मंगळवार पासून ते रविवार पर्यंत फिरू शकतो. सोमवारी हा किल्ला बंद असतो. लाईट शो संध्याकाळी सात वाजता सुरू होतो. इंग्रजी आणि हिंदी भाषेचा लाईट शो वेगवेगळ्या वेळी असतो.\nलाल किल्ल्याविषयी माहिती निष्कर्ष Red Fort information in marathi:\nमित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण लाल किल्ल्याविषयी माहिती (Red Fort information in marathi) माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/?vpage=19", "date_download": "2022-05-25T04:45:23Z", "digest": "sha1:L52YQDQVG6Z24MEQRXVOVEMSEX7ECZ7G", "length": 6373, "nlines": 94, "source_domain": "marathibooks.com", "title": "Home Page - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nअनघा प्रकाशनाची पुस्तके बघा...\nव्यास क्रिएशन्स ची पुस्तके बघा\nमराठीत प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची नोंद..\nनाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची ...\nसकारात्मक, सहज आणि समाधानी जीवनशैलीवर आधारित हे पुस्तक आहे. आनंदी ...\nश्री गणेश पंचरत्न स्तोत्र\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nतुका म्हणे – भाग १\nसंत तुकारामांच्या निवडक अभंगांचे निरुपण ज्ञानेश्वर ते तुकाराम या परंपरेतला एखादा ...\nपाऊले चालती – एक जीवनानुभव\n'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...\nमराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.\nदुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.\nबाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च ���ोतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम \nयासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने \"पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही\" असे हे मेगा-पोर्टल \nजातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती\nशिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची\nसंगीत सरिता – राग कसे ओळखावेत\nशिल्पा राजेंद्र खेर | Shilpa Rajendra Kher\nआव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन | Brig Hemant Mahajan\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/english-cocker-spaniel-pomeranian-mix", "date_download": "2022-05-25T04:27:14Z", "digest": "sha1:J6IDQ5KTLLC7TBCBESYC6UJ3WYESAO7Z", "length": 24597, "nlines": 96, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " इंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स - कुत्री", "raw_content": "\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स हा एक मिश्र जातीचा कुत्रा आहे जो इंग्रजी कॉकर स्पॅनियल आणि पोमेरेनियन कुत्राच्या प्रजननामुळे उत्पन्न होतो.\nइंग्लिश कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स, हा मिश्र जातीचा कुत्रा आहे जो इंग्रजी कॉकर स्पॅनेल आणि पोमेरेनियन प्रजननामुळे उत्पन्न होतो. हे दोन्ही कुत्रे मैत्रीपूर्ण असू शकतात परंतु व्यक्तिमत्त्व भिन्न आहे, जेणेकरुन आपल्याला कधीच माहिती नाही. इंग्रजी कॉकर स्पॅनियल प्रेमळ, मैत्रीपूर्ण आणि विश्वासू म्हणून ओळखले जाते. सर्व कुत्र्यांना योग्य सामाजिकरण आवश्यक आहे आणि ते इतरांशी कसा संवाद साधतात हे एक मोठे घटक असेल. ही मिश्रित जाती कशा दिसते आणि काय कार्य करते हे अधिक इंग्रजी कॉकर स्पॅनियल किंवा पोमेरेनियनसारखे आहे का हे अधिक इंग्रजी कॉकर स्पॅनियल किंवा पोमेरेनियनसारखे आहे का आम्ही खाली प्रयत्न करू आणि उत्तर देऊ असे ते असे प्रश्न आहेत. चित्रे, व्हिडिओ पाहण्यासाठी खाली वाचन सुरू ठेवा आणि सुंदर इंग्रजी कॉकर स्पॅनियल पोमेरेनियन मिक्स बद्दल अधिक जाणून घ्या.\nआपण खरोखर शिफारस केली आहे की आपण बचावासाठी सर्व प्राणी मिळवा, परंतु आम्हाला समजले आहे की काही लोक त्यांच्या इंग्रजी कॉकर स्पॅनिअल पोमेरेनियन मिक्स पिल्लासाठी ब्रीडरद्वारे जाऊ श���तात. म्हणजेच त्यांच्याकडे कोणतीही इंग्रजी कॉकर स्पॅनिअल पोमेरेनियन मिक्स पिल्ले विक्रीसाठी असल्यास.\nआपल्याला पैसे उगवण्यासाठी प्राण्यांची सुटका करण्यात मदत करण्यास स्वारस्य असल्यास, कृपया आमचा क्विझ खेळा. प्रत्येक योग्य उत्तर निवारा जनावरांना खाद्य देण्यासाठी मदत करतो.\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स इतिहास\nसर्व संकरीत किंवा डिझाइनर कुत्रे वाचण्यासाठी खूप कठीण असतात कारण त्यांच्याकडे जास्त इतिहास नाही. यासारख्या विशिष्ट कुत्र्यांची पैदास गेल्या वीस वर्षांमध्ये सामान्य आहे परंतु मला खात्री आहे की या मिश्र जातीने अपघाताच्या प्रजननामुळे कुत्र्यांचा वाडग्यात सहभाग घेतला आहे. आम्ही खाली दिलेल्या दोन्ही पालकांच्या इतिहासाचे बारकाईने परीक्षण करू. आपण नवीन ब्रीडर शोधत असल्यास, डिझाइनर कुत्री कृपया पिल्पी मिल्सपासून सावध रहा. ही अशी जागा आहेत जी मोठ्या प्रमाणात पिल्लांचे उत्पादन करतात, विशेषत: फायद्यासाठी आणि कुत्र्यांची काळजी घेत नाहीत. आपल्याकडे काही मिनिटे असल्यास, कृपया पिल्ला गिरण्या थांबविण्यासाठी आमच्या याचिकेवर स्वाक्षरी करा.\nइंग्रजी कॉकर स्पॅनियल इतिहास\nकुत्र्याच्या स्पॅनियल जाती खूप जुन्या जाती आहेत. ते शतकानुशतके आहेत. जमीन आणि पाणी: सर्वसाधारणपणे स्पॅनियल्स दोन प्रकारांमध्ये आढळतात. इंग्रजी कॉकर स्पॅनियल्स हे माजी सदस्य आहेत. ते भूमीच्या कामांना प्राधान्य देतात आणि भरभराट करतात. त्यांना वुडकोकची शिकार करायला लावली जात होती. वुडकॉक हा गेमबर्डचा एक प्रकार आहे. स्पॅनियल्सची एक अनन्य गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे कुत्री असलेले कचरा आहे. प्रत्येक कुत्र्याच्या पिल्लांचा तो सर्वोत्तम वापर होईल याचा निर्णय घेण्याची गरज आहे. स्पॅनियलच्या बर्‍याच जाती आहेत, त्यामध्ये - कॉकर, फील्ड, ससेक्स, क्लंबर, वेल्श स्प्रिन्जर, इंग्लिश स्प्रिंगर आणि आयरिश वॉटर स्पॅनियल आहेत.\nसुरुवातीला ते वजनाने कमी केले गेले, त्यापैकी पंचवीस पौंडपेक्षा कमी वजनाचे कॉकर प्रकारात गेले.\nकुत्र्यांच्या अनेक जातींप्रमाणेच युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्येही वेगवेगळी मानके चालू होती कारण प्रत्येक गट वेगवेगळ्या वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांसाठी प्रजनन करीत होता. आजवर इंग्लिश कॉकर ही युनायटेड कि��गडममध्ये एक अतिशय लोकप्रिय जाती आहे.\nहे कारण असल्याचे दिसत नसले तरी, पोमेरेनिअन जाती आर्कटिक प्रदेशांतील मोठ्या कार्यरत कुत्र्यांमधून आली आहे. पोमेरेनियन हा जर्मन स्पिट्झहून आला आहे.\nउत्तर पोलंड आणि बाल्टिक समुद्रालगतच्या जर्मनीमध्ये असलेल्या पोमेरेनिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाच्या संगनमताने या जातीने हे नाव घेतले आहे. जरी जातीचे मूळ नाही, परंतु या भागाचे प्रजनन श्रेय दिले जाते ज्यामुळे मूळ पोमेरेनियन कुत्रा बनला. जातीच्या युनायटेड किंगडममध्ये प्रवेश होईपर्यंत योग्य कागदपत्रांची कमतरता होती.\n१ 12 १२ मध्ये आरएमएस टायटॅनिकच्या बुडण्यापासून वाचण्यासाठी केवळ तीन कुत्र्यांमध्ये दोन पोमेरेनियन होते. मिस मार्गारेट हेज यांच्या मालकीची 'लेडी' नावाची एक पोमेरेनियन आपल्या मालकासह सातव्या क्रमांकाच्या लाइफबोटमध्ये पळून गेली, तर एलिझाबेथ बॅरेट रॉथस्लाईल्डने आपल्या पाळीव प्राण्याला सुरक्षेसाठी लाइफबोट नंबर सहामध्ये नेले.\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स आकार आणि वजन\nउंची: खांद्यावर 14 - 17 इंच\nआयुष्य: 12 -15 वर्षे\nउंची: खांद्यावर 7 - 12 इंच\nवजन: 3 - 7 एलबी.\nआयुष्य: 12 - 16 वर्षे\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स पर्सनालिटी\nइंग्रजी कॉकर स्पॅनियल आणि पोमेरेनियन धैर्यवान आणि संरक्षक म्हणून ओळखले जातात. ते खूप प्रेमळ कुत्रीही आहेत. या कुत्र्याला खूप मजबूत आणि टणक मालक आवश्यक आहे जो ते कुत्रा नसून अल्फा असल्याचे ठामपणे सुनिश्चित करतात. ते सावध आहेत, परंतु अनोळखी लोकांशी धमकी देत ​​नाहीत आणि ते कुटुंब आणि मुलांबद्दल प्रेमळ आहेत. लवकर समाजकारण विकसित होणा्या कोणत्याही वाईट सवयीची काळजी घेण्यात मदत करते. तिने सर्व कुत्र्यांप्रमाणेच सकारात्मक मजबुतीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. ती त्याऐवजी प्रेमळ असावी आणि आपल्याबरोबर बर्‍यापैकी वेळ घालवून आनंद घ्यावा. त्याने तिला एकट्याने चांगले केले नाही म्हणून तिला जास्त काळ एकटे सोडण्याची योजना करू नका. तिला पॅकसह रहायचे आहे.\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स हेल्थ\nसर्व कुत्र्यांमधे अनुवांशिक आरोग्य समस्या उद्भवण्याची क्षमता आहे कारण सर्व जाती इतरांपेक्षा काही गोष्टींसाठी संवेदनशील असतात. तथापि, पिल्ला मिळवण्याबद्दल एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण हे शक्य तितके ट��ळू शकता. ब्रीडरने कुत्र्याच्या पिल्लांवर पूर्णपणे आरोग्य हमी देऊ केली पाहिजे. जर ते असे करणार नाहीत तर पुन्हा शोधू नका आणि त्या ब्रीडरचा अजिबात विचार करू नका. एक सन्माननीय ब्रीडर प्राण्यातील आरोग्याच्या समस्येविषयी आणि त्यांच्याबरोबर होणार्‍या घटनेविषयी प्रामाणिक आणि खुला असेल. आम्ही जाहीरपणे शिफारस करतो की आपण आपली नवीन मिश्रित जाती शोधण्यासाठी आपल्या क्षेत्रातील नामांकित प्राणी बचाव शोधा. आरोग्य परवानगी हे सिद्ध करते की एखाद्या कुत्र्याची चाचणी एखाद्या विशिष्ट स्थितीसाठी केली गेली होती आणि ती साफ केली गेली आहे.\nपोमेरेनियनमध्ये मिसळलेल्या इंग्लिश कॉकर स्पॅनियलला इतरांमधे संयुक्त डिस्प्लेशिया, प्रगतीशील रेटिनल atट्रोफी, पॅटेलर लक्झरीचा धोका असू शकतो.\nलक्षात घ्या की या दोन्ही जातींमध्ये फक्त सामान्य समस्या आहेत.\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स केअर\nगरजू गरजा काय आहेत\nजरी आपल्याला त्या जातीची माहिती असेल तरीही, कधीकधी हे भारी शेडर किंवा लाईट शेडर असेल की नाही हे सांगणे कठिण आहे. एकतर मार्ग, आपण आपले मजले स्वच्छ ठेऊ इच्छित असल्यास चांगल्या व्हॅक्यूममध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हा त्यांना आवश्यकतेनुसार बाथ द्या, परंतु इतकेच नाही की आपण त्यांची त्वचा कोरडी करा.\nव्यायामाची आवश्यकता काय आहे\nत्यांची उर्जा पातळी खाली ठेवण्यासाठी त्यांना अत्यंत लांब पल्ल्याच्या आणि वेतनवाढ्यावर नेण्याची योजना करा. या मिश्रणामध्ये उर्जा पातळी जास्त असेल. हा व्यायाम त्यांना विनाशकारी होण्यापासून वाचवेल. थकलेला कुत्रा चांगला कुत्रा आहे. थकलेला कुत्रा जरी चांगला कुत्रा आहे. आपल्या कुत्र्याला कधीही बाहेर बांधू नका - ते अमानुष आहे आणि त्याला न्याय्य नाही.\nप्रशिक्षण आवश्यकता काय आहेत\nहा एक हुशार कुत्रा आहे जो प्रशिक्षण देणे थोडे आव्हानात्मक असेल. त्यांना अल्फा स्थान घ्यायचे आहे आणि एखाद्या ठाम, सामर्थ्याने, हाताने एखाद्याची आवश्यकता आहे जी त्यांना त्यांचे स्थान कळवू शकेल. आपण करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे लक्ष अधिक वाढविण्यासाठी सत्रे लहान दैनंदिन सत्रात खंडित करणे. कदाचित त्यास शिकार ड्राईव्ह असेल आणि त्याद्वारे धावत जाऊन लहान शिकार पाठलाग केला जाईल, परंतु योग्यप्रकारे हाताळल्यास हे व्यवस्था���ित केले जाऊ शकते. सर्व कुत्री सकारात्मक मजबुतीकरणाला सर्वोत्तम प्रतिसाद देतात. तेव्हा ती चांगली कामगिरी करते तेव्हा तिचे कौतुक करण्याचे निश्चित करा. ती एक बुद्धिमान कुत्रा आहे ज्याला कृपया आवडण्यास आवडते आणि शारीरिक आव्हान आवडते. जितक्या अधिक व्यायामाची तिला प्रशिक्षण मिळते तितके सोपे होईल. सर्व कुत्रे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी योग्य समाजीकरण अनिवार्य आहे. जास्तीत जास्त लोक आणि कुत्री मिळविण्यासाठी तिला पार्क आणि कुत्रा-दिवस काळजी घेण्याची खात्री करा.\nइंग्रजी कॉकर स्पॅनिएल पोमेरेनियन मिक्स फीडिंग\n'कुत्रा-आधारावर बर्‍याच वेळा आहार घेतला जातो. प्रत्येकजण अद्वितीय आहे आणि आहारातील आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. अमेरिकेतील बर्‍याच कुत्र्यांचे वजन जास्त आहे. हिप आणि कोपर डायस्प्लासियाचा धोका असलेल्या यासारखे मिश्रण खरोखर शक्य तितक्या लवकर फिश ऑइल, ग्लूकोसामाइन आणि कोंड्रोइटिन पूरक पदार्थांवर असले पाहिजे. शोधण्यासाठी एक चांगला आहार म्हणजे रॉ फूड डाएट. एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल.\nकोणत्याही कुत्र्यावर जास्त प्रमाणात खाणे ही चांगली कल्पना नाही कारण ती खरोखरच कोपर आणि हिप डिसप्लेसियासारख्या आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.\nमी शोधण्यासाठी चांगला आहार आहे कच्चे अन्न आहार . एक कच्चा खाद्यपदार्थ विशेषत: लांडगाच्या पार्श्वभूमीसाठी चांगला असेल. '\nइंग्रजी कॉकर स्पॅनिअल दुवे\nआपल्याला स्वारस्य असू शकते अशा इतर जातींचे दुवे\nशिबा इनु चौ मिक्स\nशार पेई चौ मिक्स\nजर्मन शेफर्ड हस्की मिक्स\nजर्मन शेफर्ड वुल्फ मिक्स\nजर्मन शेफर्ड न्यूफाउंडलँड मिक्स\nऑस्ट्रेलियन शेफर्ड पिटबुल मिक्स\nटेरियर ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nअमेरिकन एस्किमो डॉग ऑस्ट्रेलियन शेफर्ड मिक्स\nचिहुआहुआ बेल्जियन मालिनोइस मिक्स\nबेससेट हाउंड डाचशंड मिक्स - बाशशंड\nबॉर्डर कोली हस्की मिक्स\nकोर्गी गोल्डन रीट्रिव्हर मिक्स\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nshih tzu मिश्रित पूडल\nजर्मन मेंढपाळ चिहुआहुआ मिक्स विक्रीसाठी\nshar pei कुत्रा पूर्ण वाढलेला\nविक्रीसाठी बोस्टन टेरियर बीगल मिक्स\nअर्धा गोल्डन रिट्रीव्हर हाफ वेनर कुत्रा विक्रीसाठी\nपग आणि रॉटवेइलर मिक्स\nजर्मन मेंढपाळाने मिसळलेले पग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/vashi-airoli-toll-exemption-for-vehicles-in-navi-mumbai-demand-of-manda-mhatre-srt97", "date_download": "2022-05-25T03:30:50Z", "digest": "sha1:Y4LI5XJO6KW6QAS43LCWK7TEYVDMHUL2", "length": 5229, "nlines": 59, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Navi Mumbai Latest News: नवी मुंबईतील वाहनांना वाशी, ऐरोली टोल माफी द्या; मंदा म्हात्रे यांची मागणी", "raw_content": "\nनवी मुंबईतील वाहनांना वाशी, ऐरोली टोल माफी द्या; मंदा म्हात्रे यांची मागणी\nलॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या व्यवसायांवर गदा आल्याने किमान नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.\nनवी मुंबईतील (एमएच-४३ क्रमांकधारक) वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ करण्यात यावे, अशी मागणी बेलापूरच्या (Belapur) आमदार मंदा म्हात्रे (Manda Matre) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (Navi Mumbai Latest News)\nहे देखील पहा -\nनवी मुंबई शहर हे मुंबईला (Mumbai) लागूनच असल्याने येथील बहुतांश वाहने दररोजच मुंबईला ये-जा करतात, त्यामुळे नवी मुंबई पासिंग असलेल्या एमएच-४३ वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ कसवा, याकरिता सहा वर्षे मागणी करीत आहे. २०१८च्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात हा विषय मांडला होता.\nCorona : अकोल्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यु; रुग्णसंख्याही वाढतेय\nहा टोल नाका तयार झाल्यापासून नवी मुंबईतील नागरिक टोल भरणा करीत आहेत. या टोल वसुलीचा कार्यकाळ कधीच संपुष्टात आला असून रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाला असतानाही टोल वसुली सुरूच आहे. लॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या व्यवसायांवर गदा आल्याने किमान नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/247/discover?filtertype_0=author&filtertype_1=dateIssued&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=%5B2010+TO+2019%5D&filter_0=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%B5%E0%A4%BE.&filtertype=dateIssued&filter_relational_operator=equals&filter=2012", "date_download": "2022-05-25T04:15:27Z", "digest": "sha1:QZHGNX5IILPSVWEXNOOWM77BY2L6LBI5", "length": 5573, "nlines": 110, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n१७५ दिशा : मार्च २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; पाटणकर, निनाद; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा.; घुगरे, सविता; साने, यशवंत; नाडकर्णी, नरेंद्र (विद्या प्रसारक मंडळ, 2012-04-19)\n१७० वर्ष सेहचाळिसावे - अंक : चौथा : जानेवारी २०१२ \nबेडेकर, विजय वा. (विद्या प्रसारक मंडळ, 2012-04-19)\n१७२ वर्ष सत्तेचाळिसावे - अंक : दुसरा : एप्रिल २०१२ \nबेडेकर, विजय वा. (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-07-13)\n१७० दिशा : ऑक्टोंबर २०११ \nबेडेकर, विजय वा.; भिडे, आशा; नीलकण्ठसुत; मठ, शम. बा.; पाठक, मोहन; राउत, स्वाती; कुलकर्णी, चित्तंरजन; नाडकर्णी, नरेंद्र; साने, यशवंत (विद्या प्रसारक मंडळ, 2012-04-11)\n१८१ दिशा : सप्टेंबर २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; नाडकर्णी, नरेंद्र; मुजुमदार, सी. श्री.; मठ, शं. बा.; साने, यशवंत; नाईक, पुजा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-11-12)\n१८० दिशा : ऑगस्ट २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; आगरकर, सुधाकर; आठल्ये, श्रीनिवास; साने, यशवंत; मठ, शं. बा.; नाडकर्णी, नरेंद्र; जोशी, आदित्य (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-11-12)\n१७६ दिशा : एप्रिल २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; राणे, अंकुर; मठ, शं. बा.; फडके, विद्या; नीलकण्ठसुत; साने, यशवंत; नेर्लेकर, श्रीकांत; बेडेकर, महेश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-04-01)\n१७७ दिशा : मे २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; नाडकर्णी, नरेंद्र; मठ, शं. बा.; एंगडे, सुभाष; मुजु्मदार, एस. एस.; साने, यशवंत (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-07-03)\n१७१ दिशा : नोव्हेंबर २०११ \nबेडेकर, विजय वा.; नाडाकर्णी, नरेंद्र; साने, यशवंत; भिडे, आशा; आगरकर, सुधाकर; मठ, शं. बा. (विद्या प्रसारक मंडळ, 2012-04-11)\n१८२ दिशा : ऑक्टोबर २०१२ \nबेडेकर, विजय वा.; पाठक, मोहन; मुजु्मदार, सी. श्री.; साने, यशवंत; मठ, शं. बा.; असीम (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2012-11-12)\nबेडेकर, विजय वा. (17)\nमठ, शं. बा. (9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://parksitesarvajanikganeshotsavmandal.com/gallery/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2022-05-25T05:14:11Z", "digest": "sha1:ZT4GBAHLDEDICO6AAKIRE32XQ6QTIN5Z", "length": 6225, "nlines": 239, "source_domain": "parksitesarvajanikganeshotsavmandal.com", "title": "दिवाळी पहाट – २०१८ – पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट", "raw_content": "\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर �� २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nपार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nदिवाळी पहाट – २०१५\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१९\nPreviousदिवाळी पहाट – २०१७\nNextदिवाळी पहाट – २०१९\n©२०२१ - पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट | Visitors: 669\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/1937/", "date_download": "2022-05-25T03:28:38Z", "digest": "sha1:KGJK4OP445ES2VNBS3KJKBY6BCUW2CCU", "length": 10312, "nlines": 106, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा:आशी कॉग्रेसची मागणी. | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी पाचोरा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा:आशी कॉग्रेसची मागणी.\nपाचोरा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा:आशी कॉग्रेसची मागणी.\nपाचोरा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा:आशी कॉग्रेस ची मागणी.\nएन एस भुरे (संपादक)\nपाचोरा तालुक्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागातील जनतेचे खूप हाल होत आहेत. त्यातच खाजगी कोविड सेंटर मध्ये पैशा अभावी काहींना जीव गमवावा लागला आहे. आधीच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक हानी झाली आहे त्यामुळे तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करुन अॉक्शिजन बेड उपलब्ध करावे अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांच्या कडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. यावेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी शिष्टमंडळात तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते. यावेळी ��वीन कोविड सेंटर लवकरच सुरू करु लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात पहीला प्रयोग करु असे आश्वासन डॉ वाघ यांनी दिल्यानंतर लगेच याठिकाणी जे कर्मचारी वर्ग आणि रुग्णांना कॉग्रेस कडुन मोफत मास्क चे किट डॉ. वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. चर्चेत अॉक्शिजन साठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लागलीच कॉन्टॅक्टर अबुलेज शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी डॉ. वाघ यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यात खुप कोरोना महामारीत सरकारचे कोविड सेंटर उभे राहिले पाहिजे ही गरज असल्याचे मत श्री सोमवंशी यांनी शेवटी म्हटले आहे. त्यातच कोरोना महामारीत प्रत्येक कॉग्रेस कार्यकर्त्याने ग्रांउड लेवल ला कार्य करावे असे मार्गदर्शन देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी खा राहुल गांधी सह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुचना दिल्या आहेत. पाचोरा कॉग्रेस लवकरच हेल्पलाईन सुरू करीत असल्याचे शेवटी सांगितले.\nपाचोरा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर तात्काळ सुरू करा:आशी कॉग्रेसची मागणी.\nPrevious articleनगरदेवळा:- येथून जवळच असलेल्या बाळद गावी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर नगरदेवळा पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात मोटारसायकली सह १४०० रुपये रोख असा एकूण ९२ हजार ८००रुपयांचा मुद्देमाल जप्त\nNext articleपाचोरा:- भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची- तरतूद\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडाम��डी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarogyadootnews.com/2828/", "date_download": "2022-05-25T04:47:05Z", "digest": "sha1:RQJRDQ52J3JXRQEOQIHTLIRPXDW7CIFX", "length": 15741, "nlines": 111, "source_domain": "aarogyadootnews.com", "title": "पाचोरा- डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन यांचा सत्कार सोहळा संपन्न !! | आरोग्यदूत न्यूज", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी पाचोरा- डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते...\nपाचोरा- डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन यांचा सत्कार सोहळा संपन्न \nपाचोरा- डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन यांचा सत्कार सोहळा संपन्न \nतर पत्रकार हे समाजासाठी पारदर्शक आरसा आहे. पि आए किसनराव नजन पाटीलसाहेब\nजसं शिक्षण प्रणाली हि वेळ व काळानुसार त्यांच्या कामकाज पध्दतीत बदल होऊन शिक्षण पध्दती हि आॕनलाईन प्रणालीत वर्गीकरण झाले तशी पत्रकारिता क्षेत्र हे आता आॕनलाईन झाल्याने – आता घराघरात मोबाईल पोहचल्याने सर्व घडामोडी माहिती बातम्या ह्या सोशल मिडीयाद्वारे अर्थातच व्हाट्सअप,फेसबुक द्वारे माहिती वेगात प्रसारीत होत असल्याने आॕनलाईन कामकाज करणारे पत्रकारांना त्यांचे प्रश्न,सन्मान, हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अधिकृत शासकीय मान्यता प्राप्त वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांनी जाहिर केलेल्या पाचोरा तालुका वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सोहळा आज सकाळी पाचोरा पोलीस कार्यालयात- पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे डिवाएसपी भरत’जी काकडेसाहेब व पिआए किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.\nडिवाएसपी भरत’जी काकडेसाहेब यांनी वेब मिडीया असोसिएशन कार्यपद्धती व कार्यप्रणाली’चे आणि *नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे टिमवर्क’चे तोंडभरून कौतुक केले आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा* दिल्यात आणि वेब मिडिया असोसिएशन च्या *सर्व पत्रकारांसाठी लागणारी सर्वोत्परी मदत करण्याचे वचन* यावेळी सर्वांसमक्ष दिलेत.एवढेच नाही तर कोरोना काळात शासनाची व प्रशासनाची नियमावली,अटी शर्ती निर्बंध बाबत जनजागृती माहिती वेळोवेळी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवुन कोरोना व्हायरस’चे रूग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल खरचं मनापासुन आभार व्यक्त करणे हे आमचे दायित्व आहे.म्हणुन आज सर्व वेब पत्रकारांचा सत्कार करायचा योग आला.\nपत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन – समाजासाठी पारदर्शक आरसा आहेत. काही चुका झाल्या तर नक्कीच लक्षात आणुन देण्याचे काम पत्रकार नेहमी करून देत असतात – पत्रकारिता हि सेवा असुन नक्कीच ते नेहमी सर्वांना मोठं करत असतात आज त्यांचा सत्कार करण आमचे कर्तव्य आहे.पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य केल्याबद्दल *पिआए किसनराव नजन पाटीलसाहेब यांनी आभार व्यक्त केले.\nतर वेब मिडिया असोसिएशन मुंबई चे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांनी पत्रकारांवर होणारे अन्यायाविरुद्ध सत्य चौकशी करून तातडीने न्याय देण्याची भुमिका ठेवावी हि अपेक्षा व्यक्त केली.\nयावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव )जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक ) जिल्हा उपाध्यक्ष – सचिनभाऊ पाटील ( फोकस न्युज संपादक )\nजिल्हा सरचिटणीस – गणेश भाऊ शिंदे ( समृध्द महाराष्ट्र न्युज ) जिल्हा सचिव- नंदुभाऊ शेलकर ( लोकशाही व लाइव्ह ट्रेंड न्युज )जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक )जिल्हा समन्वयक – जावेद शेख ( स्टार १८ न्युज ) जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक )जेष्ठ सदस्य – योगेश भाऊ पाटील ( झेप इंडिया’चे संपादक )जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे ( देशदुत, आरोग्य दुत )जेष्ठ सदस्य – राजुभाऊ धनराले ( आर के न्युज )तालुका अध्यक्ष- निलेश पाटील ( एम एन न्युज ) तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार ( तालुका माझा )तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी ( सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी )तालुका सचिव- संजय पाटील ( झेप इंडिया’चे प्रतिनिधी )त���लुका सरचिटणीस- दिलीप परदेशी ( झुम मराठी न्युज संपादक ) तालुका समन्वयक- प्रमोद बारी ( जनलक्ष न्युज संपादक ) रेल्वेमित्र दिलीप पाटील ( ट्रेन लाइव्ह न्युज संपादक ) सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज ) सदस्य – राहुल भाऊ महाजन ( गर्जा महाराष्ट्र सहसंपादक ) सदस्य – भिकनदादा पाटील शिंदाड ( स्टार १८ न्युज ) सदस्य – सचिनभाऊ चौधरी ( फोकस न्युज संपादक )जिल्हा सचिव- दिनेश भाऊ चौधरी ,जिल्हा खजिनदार- दिपक पवार , आरोग्यदुत न्युज\nचिंतामन पाटील, (प्रतिनिधी) ( तिसरा डोळा न्युज २४ संपादक ) आतिषभाऊ चांगरे व संदिप तांबे , दिलीप भाऊ पाटील, स्वप्निल कुमावत,विजयभाऊ पाटील,किरण मोरे, यशवंत पवार सर, ज्ञानेश्वर राजपुत,सोनु भाऊ परदेशी, सुनिल सोनार,राजु निकम संपादक आरडी आर न्युज दिपक मुलमुले, राजु ठाकुर, दिलीप चौधरी यांना पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे सन्मानित करण्यात आले.\nPrevious articleपाचोरा- मैत्री दिनाच्या निमित्ताने वेब मिडीया असोसिएशनचे सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा (ताईसो.अस्मिताताई पाटील)\nNext articleपाचोरा- वेब मिडीया असोसिएशन यांचा सत्कार सोहळा संपन्न (डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब )\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न\nसामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा\nपाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.\nपुनगावं रोड , आनंद नगर ,\nबालाजी टॉवर पाचोरा जि - जळगाव ,महाराष्ट्र\nआरोग्यदूत न्यूज मधील बातम्या,जाहिरातीशी संपादक,संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही – वादविवाद निर्माण झालास न्यायक्षेत्र ता-पाचोरा जि- जळगाव.\nसमाजातील विविध घटकांना समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे , राजकीय घडामोडी , शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे , महिला सबलीकरण , अंधश्रद्धा निर्मूलन , व्यसनमुक्ती , साक्षरता , आरोग्य , सामाजिक कार्ये , सामाजिक संघटन , शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहचवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/identify-these-7-symptoms-of-low-bp-in-time-rp-657556.html", "date_download": "2022-05-25T02:47:02Z", "digest": "sha1:XUFGGGKOCAUPBIYA3IEONUDV3QRDKW52", "length": 10925, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Identify these 7 symptoms of low BP in time rp - Low Blood Pressure Symptoms: बीपी लो झाल्याची ही 7 लक्षणं वेळीच ओळखा; आहारातील हा बदल ठरेल गुणकारी – News18 लोकमत", "raw_content": "\nLow Blood Pressure Symptoms: बीपी लो झाल्याची ही 7 लक्षणं वेळीच ओळखा; आहारातील हा बदल ठरेल गुणकारी\nLow Blood Pressure Symptoms: बीपी लो झाल्याची ही 7 लक्षणं वेळीच ओळखा; आहारातील हा बदल ठरेल गुणकारी\nउच्च रक्तदाबाचा जितका धोका असतो, तितकाच तो कमी रक्तदाबापासूनही (Low Blood Pressure) असतो. भारतात रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्याची बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सनं दिलीय.\nमासिक पाळीवेळच्या रक्ताचा रंग देतो अनेक आजारांचे संकेत, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nभ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मोठी कारवाई, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी\nHealth Care In Monsoon: पावसात भिजल्यावर पहिलं काम हे करा, पडणार नाही आजारी\nDiabetes Risk: कसा टाळता येईल प्री-डायबेटिक आजार, जाणून घ्या त्याची लक्षणं\nनवी दिल्ली, 17 जानेवारी : रक्तदाब हा जीवनशैली आणि खाण्याच्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींनी उद्भवणारा आजार आहे. हल्ली लोक लहान वयातच याला बळी पडत आहेत. भारतात रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्याची बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सनं नुकत्याच दिलेल्या अहवालात समोर आली आहे, अशी बातमी जागरणनं दिली आहे. रक्तदाब वाढणं आणि कमी होणं दोन्ही धोकादायक आहेत. उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी सतर्क असतात. परंतु, कमी रक्तदाब असलेले रुग्ण या स्थितीकडे दुर्लक्ष करतात. यामुळं काहीवेळा घातक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाचा जितका धोका असतो, तितकाच तो कमी रक्तदाबापासूनही (Low Blood Pressure) असतो. जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, शरीरातील रोगाची लक्षणं ओळखून रक्तदाब सामान्य व्हावा, यासाठी घरचा आहार घ्या. शरीरातील कमी रक्तदाबाची लक्षणं कशी ओळखायची, ते जाणून घेऊया. चक्कर येणं तुमचा रक्तदाब कमी होत असेल, तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. जर तुम्हाला असा त्रास सतत होत असेल तर, लगेच डॉक्टरांना भेटा आणि त्यावर उपाय किंवा उपचार करून घ्या. बेशुद्ध होणं ज्या लोकांना रक्तदाब कमी आहे ते बेशुद्ध होऊ शकतात. जर तुम्हालाही स्वतःमध्ये अशी लक्षणं जाणवत असतील, ���र ताबडतोब रक्तदाब तपासा आणि ताबडतोब उपचार करा. धूसर दृष्टी ज्या लोकांचा रक्तदाब कमी असतो, त्यांची दृष्टीही कमजोर होते. तुम्हालाही स्वतःमध्ये अशी लक्षणं जाणवत असतील, तर ताबडतोब सतर्क व्हा. उलटी होणं जेव्हा रक्तदाब कमी होतो, तेव्हा काही जणांना उलट्यांचा त्रास होतो. या लक्षणाकडेही दुर्लक्ष करू नका. थकवा येणं काम न करताही थकवा जाणवत असेल, तर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असू शकता. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र एकाग्रता कमी होणं कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना एकाग्र होण्यास त्रास होतो. हे लक्षण ओळखणं कधीकधी थोडं कठीण असतं. श्वास घेण्यात अडचण: कमी रक्तदाबाची समस्या असल्यास, श्वासोच्छवासाच्या गतीमध्येही बदल होतो. रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होतो. दम किंवा धाप लागू शकते. बीपी कमी झाल्यावर लगेच काय खावं आणि प्यावं जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात येईल - मिठाचं सेवन करा. मीठ खाल्ल्यानं लो बीपी नियंत्रित ठेवता येतो. हे वाचा - Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच एका ग्लास पाण्यात लिंबू पिळून त्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि ते प्या. रक्तदाब सामान्य करण्यासाठी, इलेक्ट्रॉलचं द्रावण तयार करा आणि ते प्या. तुम्हाला लो बीपी नियंत्रणात आणायचा असेल तर, तुम्ही एक कप कॉफी पिऊ शकता. चॉकलेट खाल्ल्यानं देखील तुमचा रक्तदाब नियंत्रित होऊ शकतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibooks.com/books-normal-entry/", "date_download": "2022-05-25T03:14:00Z", "digest": "sha1:VQ7LRTQ6L3ZI3GODQOZFGYWLJVLSLS5G", "length": 3918, "nlines": 76, "source_domain": "marathibooks.com", "title": "पुस्तक माहिती (Normal Entry) - Marathibooks", "raw_content": "\n३६५ x २४ x ७\nपुस्तक माहिती (Normal Entry)\nबाजारात आलेल्या पुस्तकांची माहिती –\nतुका म्हणे – भाग १\nसंत तुकारामांच्या निवडक अभंगांचे निरुपण ज्ञानेश्वर ...\nलेखक : प्रकाशक : ...\nलेखक : प्रकाशक : ...\nलेखक : प्रकाशक : ...\nपाऊले चालती – एक जीवनानुभव\n'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे ...\nज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘नाग���ेशर ही कादंबरी ...\nश्वास आणि इतर कथा\nश्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत ...\nविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके.. ...\nआव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे\n“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ ...\nचाणक्य, २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा,\nमराठी पुस्तके, इ-पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायाच्या हितासाठी मराठीसृष्टी डॉट कॉम च्या माध्यमातून बनवलेले पोर्टल.\nस्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक\nआपल्या पुस्तकाची जाहिरात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/12/ahmednagar-plastic-ban-action-fir-file-mnp.html", "date_download": "2022-05-25T03:27:22Z", "digest": "sha1:OQVW7UCPVDTGKQ2EXX7JH2SUIZPDMCZL", "length": 7333, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "अहमदनगर : प्लॅस्टिक बंदी कारवाईत अडथळा आणणाऱ्या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nअहमदनगर : प्लॅस्टिक बंदी कारवाईत अडथळा आणणाऱ्या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत सुरू असलेल्या कारवाई मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.17) कापडबाजारात मनपा कर्मचार्‍यांना कारवाईस मज्जाव करुन हालकून लावण्यात आले होते. दरम्यान, मनपाच्या कठोर कारवाईमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.\nमँगो किड्सचे सुरेश राज पुरोहित व मोटवाणी साडी सेंटरचे पमनदास मोटवाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर अद्यापही सुरू असल्याने महापालिकेने कारवाईसाठी मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि.17) मनपाच्या पथकामार्फत बाजार पेठेत दुकानांमध्ये तपासणी सुरू असताना कर्मचार्‍यांनी मँगो डॉल किड्स वर्ल्ड व मोटवाणी सारीज् या दोन दुकानांमधून बंदी असलेल्या ‘नॉन ओव्हन बॅग्ज’ जप्त केल्या. शासनाच्या निर्देशानुसार 5 हजार रुपयांचा दंड भरण्याची सूचना कर्मचार्���यांनी दुकानातील व्यापार्‍यांना केली. मात्र, त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. तसेच कर्मचार्‍यांकडून पंचनामा करण्यात आल्यानंतर ‘तुम्हाला जे करायचे ते करा’, असे म्हणत कर्मचार्‍यांना अरेरावी करण्यात आली.\nया घटनेनंतर बुधवारपासून बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम कर्मचार्‍यांनी थांबविली. संबंधित व्यापार्‍यांवर मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे सादर केला होता. तसेच पोलिस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवारी (दि.21) स्वच्छता निरीक्षक विधाते यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. त्यानुसार पुरोहित व मोटवाणी यांच्या विरोधात कलम 353, 34 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्लॅस्टिक बंदीसंदर्भात महापालिकेने कठोर कारवाई सुरू केलेली आहे. त्यातच आता दोन व्यापार्‍यांवर थेट गुन्हे दाखल झाल्यामुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/04/corona-ahmednagar-city-and-district-four-hotspot-declare.html", "date_download": "2022-05-25T04:56:42Z", "digest": "sha1:AUW434CULHV35F6GAGP5EGM4YJODFGNA", "length": 9846, "nlines": 59, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "#Corona मुकुंदनगर, आलमगीरसह जिल्ह्यात चार हॉटस्पॉट केंद्र जाहीर; अत्यावश्यक सेवाही बंद", "raw_content": "\n#Corona मुकुंदनगर, आलमगीरसह जिल्ह्यात चार हॉटस्पॉट केंद्र जाहीर; अत्यावश्यक सेवाही बंद\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदु पासुन जवळपास 2 कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा 14 एप्रिल रोजी रा��्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.\nसाथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. यात, सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे या आदेशाबाबत संबंधीत क्षेत्रातील नागरिकांना अवगत करावे. कंट्रोल रुम स्थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. या ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत. कंट्रोल रुम मध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक ते जीवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात यावे. तसेच प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी\nबाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.\nअहमदनगर महानगरपालीका हद्दीमध्ये मनपा आयुक्त, तसेच आलमगीर (अहमदनगर तालुका), नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर या ठिकाणी संबंधीत उपविभागीय अधिकारी हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.\nया क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत मार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता Movable Barricades द्वारे खुला ठेवावा. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.\nहॉटस्पॉट केंद्र जाहीर केलेल्या या प्रतिबंधीत भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथीलना गरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध कारणांस���ठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात येत आहे. या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्यची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालणे शक्य होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nकोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे.\nTags Breaking नगर जिल्हा नगर शहर\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/political-satire-sat-but-the-intimidation-increased/", "date_download": "2022-05-25T03:59:41Z", "digest": "sha1:7F6NLKTLPFBDWSE3S6QH4OSWQ2JEQZO6", "length": 10363, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Photo_Gallery : सामान्य नागरिकांसह नेत्यांनीही बजावला मतदानाचा अधिकार – Dainik Prabhat", "raw_content": "\n#Photo_Gallery : सामान्य नागरिकांसह नेत्यांनीही बजावला मतदानाचा अधिकार\nसातारा – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे.\nमतदान ही प्रक्रिया लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा शहरासह उपनगरातील महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.\nलोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मतदानाची खूण दाखवताना आ. पृथ्वीराज चव्हाण व सौ. सत्वशिला चव्हाण.\nआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्नी वेदांतिकाराजे भोसले तसेच मुलीसह मतदान केले.\nआधी मतदान…. मग लगीन….\nजिल्हाधिकारी अन्‌ “झेडपी’ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही बजावला मतदानाचा हक्क\nसमाजात अनेकजण मतदान करत नाहीत. मात्र दोन्ही पायांनी अपंग असताना प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या साताऱ्यातील बाळासाहेब शेवडे यांनी मंगळवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला तसेच सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सावात सहभागी होऊन मतदान करण्याचा संदेश दिला.\nमतदान हा दिवस खऱ्या अर्थाने मतदारासाठी राजा म्हणून जगण्याचा दिवस. मंगळवारी लोकसभेसाठी झालेल्या मतदानाला वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांसाठी रिक्षास्वरूपी रथाची सोय करण्यात आली होती.\nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\n…तर साखर नियंत्रण आवश्यक\nवारंवार तोंड येण्यावर उपाययोजना\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/247/discover?rpp=10&filtertype_0=dateIssued&filtertype_1=has_content_in_original_bundle&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=true&filter_0=%5B2010+TO+2019%5D&filtertype=author&filter_relational_operator=equals&filter=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95%2C+%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8", "date_download": "2022-05-25T03:41:20Z", "digest": "sha1:DMHA3E2W7RFROG2MDXF6YRY7FM2X7ODT", "length": 6962, "nlines": 122, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n०१७ दिशा - जानेवारी १९९८ \nबेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; अकोलकर, वसंत वि.; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-09-30)\n०२७ दिशा - जानेवारी १९९९ ते एप्रिल १९९९ \nटिल्लु, अचलकुमार; पराडकर, मोरेश्वर दि.; कर्णिक, प्रदीप; दांडेकर, मंजिरी; भिडे, दिगंबर; कुलकर्णी, रघुनाथ; खराडे, गणेश; पाठक, मोहन; मुकादम, सुंगधा नारायण (विद्या प्रसारक मंडळ, 2010-10-01)\n०२६ दिशा - डिसेंबर १९९८ \nबेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; पाठक, प्र. वि.; बेडेकर, वसंत हरी; पंडीत, मिनाक्षी; प्रभुणे, पद्याकर प्र.; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-09-30)\n०२३ दिशा - सप्टेंबर १९९८ \nबेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; धोपटे, शशिकांत गो.; भिडे, य. भ.; शे���डे, विश्व्नाथ; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-09-30)\n०२४ दिशा - ऑक्टोबर १९९८ \nबेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; गोखले, मंजुषा; साने, यशवंत; धोपेश्वरकर, अशोक; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-09-30)\n०२९ दिशा - ऑगस्ट १९९९ \nटिल्लु, अचलकुमार; तिजारे, अरूणा; देशपांडे, प्रशांत; पेजावर, माधुरी; मांजरेकर, रवींद्र; दांडेकर, मंजिरी; दोडे, अरविंद; इंगवले, गिताली; गुमास्ते, संजय; मुळ्ये, अशोक; पाठक, मोहन; केळकर, प्रदीप; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-10-01)\n०२८ दिशा - जुलै १९९९ \nटिल्लु, अचलकुमार; ठाकुर, अरूण; प्रधान, प्रवीण; सिन्नरकर, व्ही.; दांडेकर, मंजिरी; शाळीग्राम, अनिल; दोडे, अरविंद; जोशी, अजित; पाठक, मोहन; सहस्त्रबुदे, अ. वि.; वैद्य, प्र.ग. (विद्या प्रसारक मंडळ, 2010-10-01)\n०२५ दिशा - नोव्हेंबर १९९८ \nबेडेकर, विजय वा.; पराडकर, मोरेश्वर दि.; कुलकर्णी, रघुनाथ पु.; कर्णिक, प्रदीप; दे्साई, संजीव; तगारे, ग. वा.; खराडे, गणेश; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-09-30)\n०३१ दिशा - ऑक्टोबर १९९९ \nटिल्लु, अचलकुमार; सिन्न्रकर, व्ही.; जोशी, अरूण; दांडेकर, मंजिरी; प्रधान, प्रविण; महाजन, अचला; च्व्हाण, सुगंधा; पाठक, मोहन (विद्या प्रसारक मंडळ, 2010-10-07)\n०४४ दिशा : मार्च - २००१ \nटिल्लु, अचलकुमार; मुणगेकर, भालचंद्र; मैत्रा, विवेक; कुलकर्णी, गीता; शेजवलकर, र. म.; कर्णिक, प्रदीप; जोशी, भारती; दांडेकर, मंजिरी; हब्बु, वेदवती; गुंडावार, नीता; झनकर, रविंद्र; पुजारी, अर्चना; पाठक, मोहन; जोगळेकर, शैला; कुलकर्णी, अजित अ.; गटणे, वर्षा (विद्या प्रसारक मंडळ, 2010-10-09)\nबेडेकर, विजय वा. (70)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/major-accident-in-solapur-as-speeding-scorpio-hits-into-a-tree-3-died-on-the-spot-mhds-657425.html", "date_download": "2022-05-25T03:56:19Z", "digest": "sha1:EM7HHULN2YSGWY5G6HNCQ2VTJXAX4GAL", "length": 13537, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Major accident in Solapur as speeding Scorpio hits into a tree 3 died on the spot mhds - Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nSolapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू\nSolapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू\nSolapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू\nMajor accident in Solpaur, speeding Scorpio hits tree: भरधाव स्कॉर्पिओने झाडाला जोरदार धडक दिल्याने एक मोठा अपघात झाला आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे.\nबेळगावात ट्रक आणि बसमध्ये धडक; 8 जणांचा मृत्यू, मृतक पुणे आणि कोल्हापुरातील\nलग्नावरुन परतताना डॉक्टर दाम्पत्यावर काळाचा घाला, सहा जणांचा जागीच मृत्यू\nशिक्षकांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; 'या' पब्लिक स्कूलमध्ये थेट मिळणार जॉब्स\nलग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाचा घाला; बोलेरोच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू\nसोलापूर, 16 जानेवारी : सोलापुरात भीषण अपघात (major accident in Solapur) झाला आहे. भरधाव स्कॉर्पिओने झाडाला जोरदार धडक (speeding Scorpio hits tree) दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (3 people died on the spot) झाला आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गावर (Solapur - Vijaypur highway) तेरामैल येथे हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेले तिघेही सोलापूर येथील निवासी आहेत. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण असणं आवश्यक असतं. त्यासंदर्भात रस्त्यांच्या शेजारी अनेक ठिकाणी बोर्ड्सही लावण्यात आलेले असतात. मात्र, असे असतानाही अनेकदा प्रवासी आपल्या गाडीचा वेग अधिक ठेवतात आणि त्यामुळे अपघात होत असतात. आता सोलापूर येथून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. भरधाव असलेल्या स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. वाचा : आर्वी गर्भपात प्रकरणात खळबळजनक माहिती उघड, डॉक्टर नीरज कदमलाही बेड्या हा अपघात इतका भीषण होता की, त्यात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला असल्याचं दिसून येत आहे. या अपघातता तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावे आहेत. तर राकेश हच्चे हा इसम या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे हा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र, गाडीचा वेग अधिक होता आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी जीपचा टायर फुटून भीषण अपघात 16 नोव्हेंबर रोजी अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात झाला होता. जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवेसी जखमी झाले होते. या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले होते. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती.\nआंबे तोडणे जिवावर बेतले, विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू\n परतूर शहरातील गल्लीला चक्क 'पाकिस्तान गल्ली' नाव, बबनराव लोणीकर संतापले\nमित्रांनी डोळ्यादेखत पाहिला आपल्या 15 वर्षांच्या मित्राचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना\nLive Updates: आसनगाव जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत\nVirar Robbery CCTV: नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, दुकान मालकाच्या धाडसाने बारबालेचा प्रयत्न फसला\nPune: एटीएसची पुण्यात मोठी कारवाई, लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या\nराज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट ठरलेला छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट\nrajya sabha election : कोल्हापुरात सेनेचं ठरलं, तर भाजपही धनंजय महाडिकांना उतरवणार मैदानात\nLive Updates: गोवावाला कम्पाउंड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नवाब मलिकांकडून ईडीला महत्त्वाची माहिती\nBREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा\nसैन्यात जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं, नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/pmay-how-to-apply-for-pm-awas-yojana-here-all-process-mh-pr-635562.html", "date_download": "2022-05-25T04:12:22Z", "digest": "sha1:7VW2HPJSZIPF3ZI7ZLKSCOJSIKJ7QI4D", "length": 14844, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pmay how to apply for pm awas yojana here all process mh pr - PM Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया – News18 लोकमत", "raw_content": "\nPM Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया\nPM Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया\nPradhan Mantri Awas Yojana: घर खरेदी करण्यासाठी तुम्हालाही प्रधानमंत्री आवास योजनेतून (PMAY) अनुदान हवं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे.\nअनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास\nWhatsapp वर दोन मिनिटात मिळवा होम लोन; HDFC बँकेची खास सुविधा, चेक करा प्रोसेस\nनुकतेच नोकरीला लागले असाल तर घर खरेदीची योग्य वेळ कोणती पाहा तज्ज्ञ काय सांगतात\nSBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार\nमुंबई, 26 नोव्हेंबर : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मदत करेल. यापूर्वी PMAY चा लाभ फक्त गरीब वर्गाला मिळत होता. आता गृहकर्जाची रक्कम वाढवून शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही PMAY च्या कक्षेत आणण्यात आले आहे. सुरुवातीच्या तरतुदींनुसार, PMAY मधील गृहकर्जाची रक्कम रु. 3 ते 6 लाखांपर्यंत होती, ज्यावर PMAY अंतर्गत व्याज अनुदान दिले जात होते. आता ती वाढवून आता 18 लाख रुपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) च्या अर्जासाठीचे नियम जाणून घेऊया\nलो इकॉनॉमिक क्लाससाठी (EWS ) वार्षिक घरगुती उत्पन्न रु.3.00 लाख निश्चित करण्यात आलं आहे. कमी उत्पन्न गटाचे (LIG) वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख दरम्यान असावे. 12 आणि 18 लाखांपर्यंत वार्षिक\nउत्पन्न असलेले लोक देखील PMAY चा लाभ घेऊ शकतात.\nनोकरदार व्यक्तींसाठी पगार प्रमाणपत्र, फॉर्म 16 किंवा आयकर रिटर्न (ITR)\n2.50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी प्रतिज्ञापत्र उत्पन्न प्रमाणपत्राच्या स्वरूपात सादर केले जाऊ शकते. जर वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी उत्पन्नाचा योग्य पुरावा सादर करणे आवश्यक आहे.\nPMAY मध्ये किती सबसिडी मिळेल 6.5 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी फक्त 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध आहे. वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे वर्षाला 18 लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतील. SBI Home Loan: सोप्या पद्धतीने मिळवा एसबीआयचे गृहकर्ज PMAY अंतर्गत सरकारी अनुदानाची रक्कम PMAY मध्ये, व्याज अनुदान हे व्याजाच्या रकमेतील (वा��्तविक आणि मिळालेले अनुदान) फरक असणार नाही. हे व्याज अनुदानाच्या रकमेचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) असेल. वार्षिक उत्पन्नावर आधारित व्याज अनुदानाची रक्कम हे नऊ टक्के सवलतीच्या दराने मोजला जाईल. सबसिडीच्या NPV ची गणना करण्यासाठी, तुम्हाला कर्जाची परतफेड करायची असलेली रक्कम आणि प्रत्येक मासिक हप्त्यामध्ये व्याजाची रक्कम विचारात घेणे आवश्यक आहे. PMAY मधील अनुदानाची रक्कम तुमच्या कर्जाची रक्कम कमी करते आणि त्यामुळे तुमच्यावरील व्याजाचा बोजा कमी होतो. PMAY मध्ये व्याज अनुदानाची गणना कशी केली जाईल 6.5 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी फक्त 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध आहे. वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे वर्षाला 18 लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतील. SBI Home Loan: सोप्या पद्धतीने मिळवा एसबीआयचे गृहकर्ज PMAY अंतर्गत सरकारी अनुदानाची रक्कम PMAY मध्ये, व्याज अनुदान हे व्याजाच्या रकमेतील (वास्तविक आणि मिळालेले अनुदान) फरक असणार नाही. हे व्याज अनुदानाच्या रकमेचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) असेल. वार्षिक उत्पन्नावर आधारित व्याज अनुदानाची रक्कम हे नऊ टक्के सवलतीच्या दराने मोजला जाईल. सबसिडीच्या NPV ची गणना करण्यासाठी, तुम्हाला कर्जाची परतफेड करायची असलेली रक्कम आणि प्रत्येक मासिक हप्त्यामध्ये व्याजाची रक्कम विचारात घेणे आवश्यक आहे. PMAY मधील अनुदानाची रक्कम तुमच्या कर्जाची रक्कम कमी करते आणि त्यामुळे तुमच्यावरील व्याजाचा बोजा कमी होतो. PMAY मध्ये व्याज अनुदानाची गणना कशी केली जाईल कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे असे गृहीत धरू. (कमाल कर्जाची रक्कम रु. 6 लाख: सबसिडी: 6.5%) वास्तविक कर्जाची रक्कम: 6 लाख रुपये व्याज दर: 9 टक्के मासिक हप्ता: रु 5,398 20 वर्षात एकूण व्याज: 6.95 लाख रुपये 6.5 टक्के सबसिडीनुसार, तुमची व्याज सबसिडीनंतर NPV 2,67,000 रुपये असेल. सरकार हे व्याज अनुदान लोकांना देत आहे. त्यानुसार, तुमचे PMAY कर्ज 6 लाख रुपयांऐवजी 3.33 लाख रुपये होते. Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही पीएमएवाय सबसिडीचा लाभ कसा मिळवायचा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे असे गृहीत धरू. (कमाल कर्जाची रक्कम रु. 6 लाख: सबसिडी: 6.5%) वास्तविक कर्जाची रक्कम: 6 लाख रुपये व्याज दर: 9 टक्के मासिक हप्ता: रु 5,398 20 वर्षात एकूण व्याज: 6.95 लाख रुपये 6.5 टक्के सबसिडीनुसार, तुमची व्याज सबसिडीनंतर NPV 2,67,000 रुपये असेल. सरकार हे व्याज अनुदान लोकांना देत आहे. त्यानुसार, तुमचे PMAY कर्ज 6 लाख रुपयांऐवजी 3.33 लाख रुपये होते. Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही पीएमएवाय सबसिडीचा लाभ कसा मिळवायचा सबसिडीबद्दल गृहकर्ज घेणाऱ्याशी बोला. तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज आधी सेंट्रल नोडल एजन्सीला पाठवला जाईल. मंजूर झाल्यास, एजन्सी अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेला देईल. ही रक्कम तुमच्या कर्ज खात्यात येईल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाख असेल आणि कर्जाची रक्कम 9 लाख असेल तर तुमची सबसिडी 2.35 लाख रुपये असेल. हे वजा केल्यावर तुमच्या कर्जाची रक्कम 6.65 लाख रुपये होईल. या रकमेवर तुम्ही मासिक हप्ता भराल. कर्जाची रक्कम तुमच्या सबसिडीच्या पात्रतेपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला अतिरिक्त रकमेवर सामान्य दराने व्याज द्यावे लागेल. PMAY मध्ये कोणती खबरदारी घ्यावी सबसिडीबद्दल गृहकर्ज घेणाऱ्याशी बोला. तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज आधी सेंट्रल नोडल एजन्सीला पाठवला जाईल. मंजूर झाल्यास, एजन्सी अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेला देईल. ही रक्कम तुमच्या कर्ज खात्यात येईल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 7 लाख असेल आणि कर्जाची रक्कम 9 लाख असेल तर तुमची सबसिडी 2.35 लाख रुपये असेल. हे वजा केल्यावर तुमच्या कर्जाची रक्कम 6.65 लाख रुपये होईल. या रकमेवर तुम्ही मासिक हप्ता भराल. कर्जाची रक्कम तुमच्या सबसिडीच्या पात्रतेपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला अतिरिक्त रकमेवर सामान्य दराने व्याज द्यावे लागेल. PMAY मध्ये कोणती खबरदारी घ्यावी गृहकर्जावरील व्याजदर नऊ टक्क्यांपेक्षा वेगळाही असू शकतो. सध्या एमसीएलआरवर आधारित गृहकर्जाचे दर 8.5 टक्क्यांच्या जवळ आहेत. यामुळे, व्याज दर आणि मासिक हप्ता कमी असू शकतो. PMAY चा लाभ घेण्यासाठी पात्रता संबंधित समस्या तपासा. तुमच्या, जोडीदाराच्या किंवा मुलाच्या नावावर देशात कुठेही पक्के घर असेल तर PMAY चा लाभ घेता येणार नाही. Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी गृहकर्जावरील व्याजदर नऊ टक्क्यांपेक्षा वेगळाही असू शकतो. सध्या एमसीएलआरवर आधारित गृहकर्जाचे दर 8.5 टक्क्यांच्या जवळ आहेत. यामुळे, व्याज दर आणि मासिक हप्ता कमी असू शकतो. PMAY चा लाभ घेण्यासाठी पात्रता संबंधित समस्या तपासा. तुमच्या, जोडीदाराच्या किंवा मुलाच्या नावावर देशात कुठेही पक्के घर असेल तर PMAY चा लाभ घेता येणार नाही. Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी बँक ऑफ बडोदाने घटवले गृहकर्जावरील व्याजदर, वाचा सविस्तर PMAY: ऑनलाइन अर्ज कसा करावा बँक ऑफ बडोदाने घटवले गृहकर्जावरील व्याजदर, वाचा सविस्तर PMAY: ऑनलाइन अर्ज कसा करावा प्रधान मंत्री आवास योजनेच्या http://pmaymis.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा येथे मेनूमधील 'Citizen Assessment' वर क्लिक करा आणि अप्‍लाय श्रेणी निवडा. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुम्ही तुमच्यानुसार पर्याय निवडा. यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल. यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका, व्हेरीफाय करा आणि सबमिट करा. सबमिशन केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज क्रमांक प्रदर्शित होईल. त्याची प्रिंट काढा आणि सेव्ह करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/curiosity-about-voting-for-the-biggest-phase/", "date_download": "2022-05-25T04:04:24Z", "digest": "sha1:YF77JQMEEW5UVZKYJV4RG3FPZ2SRDATA", "length": 11208, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वांत मोठ्या टप्प्यातील मतदानाबाबत उत्सुकता – Dainik Prabhat", "raw_content": "\nसर्वांत मोठ्या टप्प्यातील मतदानाबाबत उत्सुकता\nतिसऱ्या टप्प्यात अमित शहा आणि राहुल गांधी रिंगणात\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (मंगळवार) महाराष्ट्रासह देशभरातील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. जागांचा विचार करता तिसरा टप्पा सर्वांत मोठा ठरला आहे. त्यामुळे त्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाबाबत मोठी उत्सुकता आहे.\nतिसऱ्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे मतदारसंघ 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. त्या टप्प्यात गुजरात (26 जागा) आणि केरळ (20 जागा) या दोन राज्यांमधील सर्व मतदारसंघांत मतदान होईल. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे भवितव्य इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद होणार आहे. शहा ���ुजरातच्या गांधीनगरमधून तर राहुल केरळच्या वायनाडमधूून रिंगणात उतरले आहेत. तिसऱ्या टप्प्यात निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या जागांवरील उमेदवार निवडून देण्यासाठी 18 कोटींहून अधिक मतदार पात्र आहेत. त्या टप्प्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.\nपहिल्या दोन टप्प्यांत 11 आणि 18 एप्रिलला अनुक्रमे 91 आणि 96 जागांसाठी मतदान झाले. त्या टप्प्यांत चांगले मतदान झाले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यांतही मतदार त्यांचा हक्क बजावण्यासाठी उत्साह दाखवतील, अशी आशा आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. त्यासाठी सात टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया होणार आहे.\nआपला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश\nकॉंग्रेसने स्थापन केले तीन “टास्कफोर्स’; 2024ला सत्तेत येण्याचा निर्धार\nबीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली\nराहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले – “मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केलाय, BJP आणि RSS च्या हिंदु राष्ट्रवाद या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हीचाही अभाव”\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/2019/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%8D-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%9B%E0%A4%82/", "date_download": "2022-05-25T03:06:27Z", "digest": "sha1:PTQQ4B5NZU5IHNAHSPB74ZHXP6P5YL3Z", "length": 15362, "nlines": 106, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "छंदोपनिषद् | छंद | गौरी डांगे | Hobbies and Interests | Activites | Stay Occupied", "raw_content": "\nछंदोपनिषद् | गौरी डांगे\n‘मला कंटाळा आलाय…’, हे विधान अनेक लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या कितीतरी व्यक्तींच्या तोंडून सातत्याने ऐकू येते. अगदी वृद्ध किंवा निवृत्त व्यक्तींच्या तोंडीही हे वाक्�� अनेकदा असते. या अस्वस्थ करणाऱ्या कंटाळ्यापासून सुरुवात झालेल्या काही व्यक्तींना औदासीन्य येते, कोणतीही गोष्ट बरोबर नाही असे वाटू लागते, आपल्या जगण्याचा उद्देश समजत नाही आणि काही वेळा तर नैराश्यसुद्धा येते.\nअशा वेळी मुख्य प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे एखादा अर्थपूर्ण छंद असणे. दुर्दैवाने छंदाकडे अत्यंत उथळपणे पाहिले जाते. बऱ्याच जणांचा तर असा समज असतो, की जेव्हा एखाद्याचे आयुष्य गंभीर किंवा आपल्या आयुष्यात आपण व्यग्र असतो तेव्हा छंद जोपासण्याची आवश्यकताच नसते. खरे तर छंद हा केवळ ‘टाइमपास’ नाही, तर तो आहे सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली. आपल्याला अनेकदा असे दिसून येते की, जसजसा मुलांचा अभ्यास वाढत जातो तसे, म्हणजे ८ व्या किंवा ९ व्या इयत्तेत मुलांना छंदांपासून दूर राहण्यास आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाते. इतर गोष्टींमध्ये वेळ ‘वाया न घालविण्याचा’ सल्ला दिला जातो. विद्यार्थीदशा, त्यानंतर करिअर आणि मग कौटुंबिक आयुष्यासाठी दिवसातील अधिकाधिक वेळ द्यावा लागतो. अशा वेळी बहुतेक जणांचा छंद मागे पडत जातो. एकेकाळी ज्याचे आपल्याला प्रचंड आकर्षण होते किंवा आपण त्यात निपुण होतो, मग ते संगीत, कला, हस्तकला, खेळ, बोर्ड गेम्स, विज्ञान किंवा एखाद्या विषयावरील वाचन असो; त्या सगळ्यावर पाणी सोडले जाते.\nअसे असले तरी काही सुदैवी व्यक्तींचे कामाच्या ठिकाणीही चांगले बस्तान बसलेले असते आणि आपला छंद जोपासायलाही त्यांना वेळ मिळतो. अशा छंद जोपासण्यामुळे दैनंदिन तणावापासून दिलासा तर मिळतो, शिवाय तो छंद जोपासणाऱ्या व्यक्तीला एका वेगळ्या जगाचे द्वार खुले होते. खरे तर छंद ही बाब गांभीर्याने घेण्याची आहे, ज्यामुळे तुम्ही भावनिक, बौद्धिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या उद्दिपीत होता. छंदामुळे तुमचा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक व्यायाम होतो. तुमच्या बऱ्यावाईट काळात, तरुणपणी आणि वृद्धापकाळात छंद तुमची सोबत करत असतात.\nछंदामुळे कामावर परिणाम होतो, हा समज पूर्णपणे चुकीचा असून उलट छंद जोपासून ताजेतवाने झाल्यावर काम करताना अधिक समाधान मिळते. ज्यांना आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर छंदाचे महत्त्व कळते, ते खूपच सुदैवी म्हणायला हवेत. हल्ली अनेक पालक आपल्या मुलांना शैक्षणिक वाढीशी संबंध नसलेला छंद जोपासण्यासा��ी प्रवृत्त करत असल्याचे पाहायला मिळते. जेव्हा ही मुले पौगंडावस्थेत पदार्पण करतात तेव्हा हाच छंद त्यांना व्यसन लागण्यापासून किंवा अवैध मार्गांवर जाण्यापासून रोखण्यास मदत करतो. बऱ्याचदा, तिशीत किंवा चाळिशीत असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या शिक्षणाशी काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रासाठी वेळ खर्च करताना दिसतात. उदा. सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्ती किंवा वकील, डॉक्टर, बँकर्स, शिक्षक हे अर्ध-वेळ शेतकरी, रेस्टॉरंट चालक, कलाकार, इतिहास अभ्यासक, श्वान प्रशिक्षक, लेखक इत्यादी पेशा स्वीकारताना दिसतात. अशा प्रकारच्या समांतर कामांमुळे या व्यक्तींना नैराश्यापासून लांब राहण्यास मदत होते.\nआजच्या आपल्या अतिव्यवहारी जगात अनेक मंडळी कोणत्याही गोष्टीकडे आर्थिक लाभाच्या दृष्टीने पाहताना दिसतात. पण अशा प्रकारची दृष्टी ही अत्यंत संकुचित प्रकारची असते. उत्पन्न, बचत, गुंतवणूक, आर्थिक स्थैर्य या सगळ्या बाबी निश्चितच महत्त्वाच्या आहेत. पण तारुण्य नैराश्यात, मध्यम वय तणावात जाणार असेल आणि निवृत्त आयुष्यात आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडणार असेल, तर या आर्थिक गणितांचा उपयोग तो काय म्हणूनच छंद हे आपल्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त करून देणारे मजबूत स्तंभ असतात, हे विसरून चालणार नाही.\nएकीकडे जग विस्तारत आहे आणि तरीही सोशल मीडिया, नेटवर्किंग, इंटरनेट, व्हॉट्सअॅप ग्रुप्स या माध्यमातून जग जवळ येत आहे. अशा वेळी छंदांचा पुरेपूर आनंद घेता येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. इंटरनेटवरील एक ‘पिंटरेस्ट’ जरी पाहिलेत तरी अंदाज येईल की, विविध वयोगट, खंडातील आणि लिंगांच्या व्यक्ती शेकडो वेगवेगळ्या छंदांबाबत कल्पनांची, माहितीची आणि प्रेरणांची कशी देवाणघेवाण करत असतात.\nछंद जोपासण्यासाठी फार लांब जायचीही गरज नाही. आजूबाजूला होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला मदतीसाठी साद घालत आहे. अशा कामात प्रत्येक जण आपल्या कुवती व आवडीनुसार सहभागी होऊ शकतो. टेकड्या, तलाव यांची स्वच्छता, वृक्षा-रोपण, पक्षी व कीटकांचे छायाचित्रण, पर्यावरणाचा आनंद घेण्याची आणि आदर करण्याची प्रेरणा लहान मुलांना देणे इथपासून घरगुती पातळीवर कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यापर्यंत कोणताही छंद जोपासता येईल.\nआपल्या मुलांमध्ये छंद जोपासावेत, यासाठी पालकांनी काही गोष्टी करायला हव्यात :\n* आपल्या मुलांच्या आवडीच्या गोष्टी कोणत्या, त्याची यादी बनवा.\n* मुलांच्या छंदांना वाव मिळू शकेल, अशा ज्या गोष्टी आपल्या शहरात / गावात, आजूबाजूला आहेत, त्यांची ओळख मुलांना करून द्या.\n* मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्या. ‘हे कर, हे करू नको’ अशी जबरदस्ती तुम्ही त्यांच्यावर करू नका. मुलांना आपली आवड ओळखण्यासाठी थोडा वेळ लागेल, जो आपण त्यांना द्यायला पाहिजे.\n* मुलांच्या छंदावर आपण किती पैसे आणि वेळ खर्च करतोय, याबाबत मुलांना कधीही ऐकवू नका.\n* पालकांनीदेखील काही छंद जोपासायला हवेत. हे छंद जोपासताना तुम्हाला मिळणारा आनंद मुलांना पाहू द्या.\n* मुलांची प्रगती होत असताना आनंद घ्या. मात्र मुलांची प्रगती हळूहळू होत असेल, तर त्यांना टाकून बोलू नका, टीका करू नका. मुलांचा त्या छंदामध्ये किती सहभाग आहे, ते पाहणे महत्त्वाचे आहे, प्रगती नव्हे\n* आपल्या मुलांनी जोपासलेल्या छंदांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करायलाच हवी, असा अट्टहास पालकांनी धरायला नको. हे सगळे निर्णय मुलांच्या हॉबी टीचर (छंदवर्ग शिक्षिका)वर सोडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/national-international/dust-storm-from-pakistan-in-mumbai-dvj97", "date_download": "2022-05-25T04:07:39Z", "digest": "sha1:YCFKM6NBZR7CD4436HHWO4GIAZYGAGRJ", "length": 5224, "nlines": 59, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Dust Storm Pakistan News: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत! सावध राहण्याचा इशारा", "raw_content": "\nDust Storm Pakistan: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत\nमागील काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे.\nDust Storm Pakistan: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत सावध राहण्याचा इशाराSaam Tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nमुंबई: मागील काही दिवसांपासून निसर्गाने (nature) थंडी, पावसाची (rain) बरसात सुरु केली आहे. मागील महिनाभरापासून महाराष्ट्राबरोबर (Maharashtra) देशभरामध्ये कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आज तर पाकिस्तानातून (Pakistan) सुटलेले वादळ (Storm) महाराष्ट्रावर धडकले आहे. (Dust storm from Pakistan in Mumbai)\nपाकिस्तानकडून निघालेले धुळीचे (Dust) वादळ गुजरात (Gujarat), अरबी समुद्रमार्गे (Arabian Sea) महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणामध्ये (Konkan) पाऊस तर मुंबई, पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. मुंबई (Mumbai)- पुण्यामध्ये धुलीकणांचे प्र��ाण देखील वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.\nBalasaheb Thackeray: आदित्य ठाकरेंकडून बालपणीच्या आठवणींना उजाळा\nयामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्यामुळे पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधून- मधून ढग देखील ये- जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.\nसाम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=29%3A2009-07-09-02-02-07&id=258335%3A2012-10-29-16-21-24&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=7", "date_download": "2022-05-25T04:34:03Z", "digest": "sha1:QH3W25J4BN25UUGOJ245KS4HYIYI2GD4", "length": 15289, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख : आपला तो बाब्या..", "raw_content": "अग्रलेख : आपला तो बाब्या..\nमंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२\nपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात माजी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांना बढती मिळून परराष्ट्रमंत्री करण्यात आल्याने स्वघोषित भ्रष्टाचारविरोधी नेत्यांच्या अंगाचा तिळपापड उडाला असेल. या लढय़ाचे नवे नेते अरविंद केजरीवाल यांना तर सिंग यांच्या निर्णयाच्या मिरच्या जास्तच झोंबल्या असतील. भ्रष्टाचाराचा बीमोड व्हायला हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचीही काही पद्धत असते.\nकायद्याच्या राज्यात काही व्यक्ती सर्व व्यवस्था खुंटीस टांगून भ्रष्टाचार करीत असतील तर त्यांना शिक्षा देतानाही सर्व व्यवस्था आणि नियम बाजूलाच ठेवायला हवेत, असे काहींना वाटते. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल हे असे वाटणाऱ्यांचे म्होरके. अशा मंडळींना भ्रष्टाचाराविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात यश आलेले असते आणि त्यामुळे आपण म्हणू तो न्याय अशीच त्यांची धारणा झालेली असते. तेव्हा आपण आरोप करणे हेच गुन्हा सिद्ध करणे आहे, असा यांचा दावा असतो आणि तो कायद्याच्या कसोटीवर तपासून घेण्याची काहीही गरज नाही, असे त्यांचे म्हणणे असते. हा आचरटपणा झाला. तो तसाच चालू दिला तर दोन टोकांच्या मानसिकत��त समाज अडकू शकतो. एकीकडे सर्व व्यवस्था बाजूला ठेवून गैरप्रकार करणारे आणि दुसरीकडे तशाच पद्धतीने, सर्व व्यवस्थेस वळसा घालून गैरप्रकार करणाऱ्यांना शिक्षा देणारे. अशाच अतिरेकी आग्रही व्यवस्थेतून हुकूमशाही तयार होत असते याचे भान आपण बाळगायला हवे. प्रश्न निर्माण होतो तो असे भान एकाच बाजूने ठेवले गेल्यास जे असंतुलन तयार होते त्याचा. आता तसे असंतुलन अनुभवास येत आहे.\nकेजरीवाल आणि कंपूस महत्त्व न देण्याच्या हेतूने सिंग यांनी भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या सलमान खुर्शीद यांना पदोन्नती दिली असेल तर ते समजण्यासारखे आहे. परंतु हाच न्याय ते विरोधकांनाही लावतील अशी अपेक्षा करणे गैर नाही. गेले काही दिवस अण्णा आणि त्यांच्या चमूची फारकत झाल्यापासून कोण अधिक भ्रष्टाचारविरोधी हे सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली आहे. या संदर्भात अण्णांचा मार्ग सोपा होता. आरोपही तेच करणार आणि न्यायही तेच देणार. अण्णांच्या न्यायालयात अपिलाची सोय नव्हती. त्यांचे एके काळचे साथीदार अरविंद केजरीवाल यांनी वेगळय़ा रस्त्याने जायचे ठरवले. परंतु त्या रस्त्यावरची वाहतूकही त्यांना अण्णांच्या नियमांनीच चालायला हवी असे वाटते. त्यांनी आरोप करायचा आणि त्यांचे आरोपपत्र हेच निकालपत्र असल्याने संबंधिताने शिक्षा भोगण्यास सुरुवात करायची. हे ते नियम. या नव्या वाटेवरचा पहिला आरोप त्यांनी सोनिया गांधी यांचे, म्हणजे पर्यायाने काँग्रेसचे, जावई चि. रॉबर्ट वढेरा यांच्यावर केला. या रॉबर्ट यांनी काँग्रेसच्या मध्यवर्ती घराण्यातील कन्येस वरले तेव्हा ते धातूच्या भांडय़ांच्या व्यवसायात होते. तो त्यांचा पिढीजात उद्योग. परंतु गांधी कुटुंबीयांशी संबंध जोडले गेल्याने घरोब्याखेरीज बरेच काही मिळते याची जाणीव झाल्याने असेल कदाचित, पण ते आपला पारंपरिक व्यवसाय सोडून जमीन जुमल्याच्या क्षेत्रात आले. सांप्रत काळी या व्यवसायाविषयी बरे बोलावे असे फार काही सापडत नाही. तेव्हा चि. रॉबर्ट यांना नक्की कोणत्या टप्प्यावर जमीन भुसभुशीत वाटली हे कळणे हा जनतेचा हक्क आहे. त्यात काही बिल्डर्स मंडळींनी फार उदार अंत:करणाने या गांधी जामातास जमिनीचे तुकडे स्वस्तात दिले. ते का, हे कळणेदेखील आपल्यासाठी आवश्यक आहे. परंतु हे काहीच न कळल्यामुळे चि. रॉबर्ट याच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभ���र आरोप झाले आणि काही बिल्डर्सना चि. रॉबर्ट याच्याविषयी किती प्रेमाचे भरते आले, त्याचा तपशील उघड झाला. काँग्रेसच्या रीतिरिवाजानुसार गांधी घराण्यातील कोणीच त्यावर बोलले नाही. ते काम कुटुंबनिष्ठ नेत्यांनी चोख बजावले. चि. रॉबर्ट याच्यावर आरोप झाल्याने जणू काही काँग्रेसचे शीलच उघडे पडले, असे मानून एकामागोमाग एक काँग्रेसजनांनी ते झाकण्यासाठी स्वत:ची ढाल पुढे केली. त्यात हरयाणा सरकारातील अशोक खेमका या उच्चपदस्थानेही या आरोपांत सूर मिसळला आणि चि. रॉबर्ट याच्या जमीन व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिल्याने आपली बदली झाली, असे शंखतीर्थ जाहीरपणे प्राशन केले. त्याच वेळी आरोप करण्यात आपण सर्वपक्षसमभाव पाळत असल्याचे दाखवण्यासाठी केजरीवाल आणि कंपूकडून भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरही आरोप झाले. अनेक कंत्राटांच्या मुद्दय़ांवर भाजपचे गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार कुटुंबीय यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. त्याच्या पुष्टय़र्थ गडकरी यांच्या प्रकल्पांना पवार यांनी कशी मंजुरी दिली याचाही तपशील सादर केला. हे सारे काही पहिल्यांदाच उघडकीस येत आहे अशा थाटात कधी कधी पत्रकारिता करणाऱ्यांनी जुन्या दस्तावेजांवरची धूळ झटकली आणि या सार्वजनिक शिमग्यात आपलीही हाळी मिसळली.\nहे सर्व ठीकच आहे आणि निरोगी लोकशाहीसाठी आवश्यकच आहे असे म्हणता येईल. परंतु यानंतरच्या उभय पक्षांच्या प्रतिक्रियेमुळे काही प्रश्न निर्माण होतात. चि. रॉबर्ट याच्यावर आरोप झाल्यावर सारी काँग्रेस यंत्रणा सरसावली आणि जावई आमचा भला कसा आहे ते सांगण्याचे प्रयत्न सुरू झाले. ते एक वेळ साहजिकच म्हणायला हवेत. परंतु कधी नव्हे इतकी कार्यक्षमता दाखवत हरयाणा सरकारनेही या प्रकरणी म्हणे चौकशी केली आणि जावईबापू धुतल्या तांदळासारखे आहेत असे प्रमाणपत्र देऊन टाकले. हे एका बाजूला. वेगवेगळय़ा दहशतवादी हल्यांतले आरोपी आपल्या गृहखात्यास सापडत नाहीत. त्याबद्दल या मंत्रालयास लाज वाटते असेही नाही. परंतु दुसरीकडे या भ्रष्टाचाराच्या नाटय़ांत भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील आरोपांत तथ्य असल्याचा साक्षात्कार नवे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना झाला आणि त्यांनी तो व्यक्तही करून दाखवला. परंतु त्याच वेळी चि. रॉबर्ट याच्यावरील आरोपांचे काय, हा प्रश्न ���्यांना शिवलादेखील नाही. उगाच गृहमंत्रिपदावर गदा कशाला, असा विचार त्यांनी केला नसेलच असे नाही. परंतु चि. रॉबर्ट वगळता अनेक काँग्रेस नेत्यांवरदेखील आकंठ भ्रष्टाचारात बुडाल्याचे आरोप आहेत, त्यांचे काय मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात तर करता येण्यासारखा एकही आरोप शिल्लक राहिलेला नसेल. परंतु ते पदावर आहेतच पण अन्य आरोपधारींच्या पदालाही कोणता धक्का लागला आहे, असे नाही. तरीही ही सर्व मंडळी स्वपक्षीय सोडून अन्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवायला आणि त्यांचा राजीनामा मागायला रिकामी.\nतेव्हा अशा आरोपांसंदर्भात आपल्या पक्षाचे नक्की धोरण काय, हे सर्वच राजकीय पक्षांनी एकदा जाहीर करावे. आपल्या विरोधी पक्षावर आरोप झाले तर ते खरे आणि आपल्यावर झाले की मात्र आरोपकर्ते राजकीय हेतूने प्रेरित हा बचाव आपण किती काळ ऐकायचा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते करट.. यावर सदासर्वकाळ विश्वास ठेवता येणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/crime-news-122/", "date_download": "2022-05-25T04:56:41Z", "digest": "sha1:OCOROYLK7OYLPAEZBVPOD5C3RIPSY5XY", "length": 9394, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक – Dainik Prabhat", "raw_content": "\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nपिंपरी – कर्ज देण्यासाठी स्कीम असल्याचे सांगून एक लाख 40 हजारांची एकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान घडला आहे. महेश दिलीप पवार (वय-39 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरदार असून आरोपींनी फोनद्वारे त्यांचा संपर्क केला. कर्ज देण्यासाठी एक विशेष स्कीम आहे, असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करत वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना आईडीएफबी बॅंक (नवी दिल्ली), सिंडीकेट बॅंक, ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या खात्यांवर 1 लाख 40 हजार 826 रुपये जमा करण्यास भाग पाडले. पैसे उकळून आरोपींनी कोणतेही कर्ज न देता फिर्यादी व त्यांचे सहकारी अरुण लकारे यांची फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nहृदय पिळवटून टाकणारी घटना विहिरीचा भाग कोसळून आईसह १० वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू\nप्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, फेसबुक लाईव्ह करत म्हणाला,’सहजासहजी तिची सुटका…’\ncrime news : दरोडेखोरांनी तोडला महिलेचा कान\nटाकवे-बेलज रस्त्यासाठी आमदार शेळकेंकडून 60 लाखांचा निधी\nपुणे : अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश नको\nपुणे : शहरातील पुलांचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/speed-%E2%80%8B%E2%80%8Bof-development-of-backward-classes-during-the-alliance-girish-bapat/", "date_download": "2022-05-25T04:00:58Z", "digest": "sha1:M5J57XEQ7CHUGSGPS7JM7W7WM5N7JDKA", "length": 14038, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "युतीच्या काळात मागासवर्गीयांच्या विकासाला गती – गिरीश बापट – Dainik Prabhat", "raw_content": "\nयुतीच्या काळात मागासवर्गीयांच्या विकासाला गती – गिरीश बापट\nकॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी\nपुणे – “मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या शासन काळात खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तिपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी केला.\nबापट यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर बाजार येथे प्रचार फेरीला प्रारंभ झाला. ट्रायलक चौक, गुडलक चौक, भोपळे चौक, बाबाजान दर्गा चौक, सेंट्रल स्ट्रीट, दस्तुर मेहर रोड, गवळीवाडा येथे समारोप झाला. याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (ए)चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक उमेश गायकवाड, विवेक यादव, दिलीप गिरमकर, अतुल गायकवाड, डॉ. किरण मंत्री, संतोष इंदूरकर, अतुल गोणकर, संजय मोरे, किशोर संघवी, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे यांनी सहभाग घेतला.\nबापट पुढे म्हणाले, “स्वयंरोजगारासाठी युवकांना मुद्रा कर्ज, मेक इन इंडियातून सव्वा लाख युवकांना उद्योजक होण्याची संधी, उद्योगधंदे उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी 20 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज सुविधा, ह्दय, कॅन्सर अशा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत मदत, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हानिहाय समित्या, वाल्मिकी-मेहतर समाजाप्रमाणे अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये वारसा हक्क, नोकरदार महिलांसाठी 50 तालुक्‍यांमध्ये वसतिगृह आदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन मागासवर्गीयांच्या विकासाला चालना दिली.’\nजनतेला विकास “डोळ्यांनी’ दिसतो\nपुणे आणि पीएमआरडीए मेट्रो अंतर्गत सुमारे 20 हजार कोटीची कामे, जायका, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्गाची मिळून 20 हजार कोटीहून अधिक कामे गेल्या केवळ 5 वर्षात सुरू झाली. तर काही कामे लवकरच सुरू होतील. हा विकास जनतेला “डोळ्यांनी’ दिसत असला, तरी काहींना मात्र आकड्यांचीच भाषा कळते, अशा भाषेत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधकांना टोला लगावला. पुणे मेट्रोची 11,420 कोटींची तर पीएमआरडीए मेट्रो 8,113 कोटी रुपयांची कामे सुरू झाली. नदी सुधारणेच्या जायका प्रकल्पासही मान्यता मिळून त्यासाठी 980 कोटी मंजूर करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 4,768 कोटींच्या कामांना गती प्राप्त झाली, तर राष्ट्रीय महामार्गाची सुमारे 16 हजार कोटींहून अधिक कामे मार्गी लागली. पालखी मार्गासाठी सुमारे 9 हजार कोटींहून अधिक निधी, पीएमआरडीए अंतर्गत 128 किमीच्या रिंगरोडसाठी 17 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.\nबापट कोठेही उभे राहतात अन्‌ विजयी होतात; शरद पवार यांची टोलेबाजी\nपुणे : हरकतींवर सुनावणीसाठी 90 टक्‍के उपस्थिती\nपुणे ; खडकवासलातील हरकतींवर ‘पीएमआरडीए’ची आज सुनावणी\nपुणे : बांधकामे नियमित करण्याकडे पाठ\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगे��ूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/teak-talk-deletion-center-orders-google-and-apple/", "date_download": "2022-05-25T02:49:13Z", "digest": "sha1:DRXGJOD65YLAW2DXXFO4AAS6OSG2R4XO", "length": 10016, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“टीक-टॉक’ हटवण्याचे केंद्राचे गुगल आणि ऍपलला आदेश – Dainik Prabhat", "raw_content": "\n“टीक-टॉक’ हटवण्याचे केंद्राचे गुगल आणि ऍपलला आदेश\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने गुगल आणि ऍपलला “टीक-टॉक’ हे ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. “टीक-टॉक’ ऍपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले. या ऍपच्या माध्यमातून अश्‍लील व्हिडीओ प्रसारीत केले जात असल्यामुळे सरकारने हे ऍप हटवण्याचे आदेश दिले आहेत.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी सुनावणीसाठी 22 एप्रिलची तारीख निश्‍चित केली. या आदेशामुळे “प्ले स्टोअर’मधून टीक-टॉक ऍप्लिकेशन डाऊनलोड करता येणार नाही. पण ज्या लोकांनी आधीच हे ऍप डाऊनलोड केले आहे. ते याचा वापर करु शकतात.\n“टीक-टॉक ऍपचा गैरवापर होत असल्याने त्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या तिमाहीत ऍप स्टोर आणि गुगल प्लेमधून सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या जगभरातील ऍपमध्ये टीक-टॉक तिसऱ्या स्थानावर होते. मार्च तिमाहीत जगभरातून टीक टॉकशी 18.8 कोटी नवे युजर्स जोडले गेले.\nआता फेसबुकला टिकटॉकचे आव्हान जड; मेटाच्या सर्व आशा आता मेटाव्हर्सवर\nअमेरिकेत #TikTok वरील बंदी उठवली…भारतातही TikTok पुन्हा येणार \nTikTok स्टार ‘फन बकेट भार्गव’ला बलात्कार प्रकरणात अटक\nTiktok | शॉर्ट व्हिडिओ चायनीज अ‍ॅप ‘टिकटॉक’लाही आला पर्याय…\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/boston-hospital-denies-heart-transplant-to-patient-who-refused-to-get-vaccinated-against-covid-19-hrc-97-2778371/", "date_download": "2022-05-25T04:21:21Z", "digest": "sha1:RJGQPATHFC3EC5DTGSLLNZJCK53RUMUU", "length": 23315, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Boston hospital denies heart transplant to patient who refused to get vaccinated against Covid-19 | धक्कादायक! करोना लस घेतली नाही म्हणून हॉस्पिटलचा हृदय प्रत्यारोपण करण्यास नकार | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n करोना लस घेतली नाही म्हणून हॉस्पिटलचा हृदय प्रत्यारोपण करण्यास नकार\nरुग्णालयाच्या भूमिकेवर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएका रुग्णानं करोनाची लस घेण्याचं नकार दिल्यानं त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याचा दावा रुग्णाच्या कुटुंबीयांना केला आहे. त्यानंतर बोस्टनचे एक हॉस्पिटल स्वतःचा बचाव करत करण्यासाठी त्यांची भूमिका मांडत आहे. देशभरातील बहुतेक प्रत्यारोपण कार्यक्रम रुग्णांच्या जगण्याची शक्यता सुधारण्यासाठी समान अटी ठेवतात, असं या रुग्णालयाने म्हटलंय.\n३१ वर्षीय डीजे फर्ग्युसन या रुग्णाने करोनाची लस घेतली नसल्याने तो या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र नाही, असं रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. असा दावा रुग्णाच्या कुटुंबाने या आठवड्यात एका क्राउडफंडिंग अपीलमध्ये केलाय. “हे अत्यंत संवेदनशील असून आम्हाला काहीच कळत नाहीये. हा केवळ राजकीय मुद्दा नाही. लोकांना पर्याय हवाच,” असं कुटुंबानं म्हटलंय. त्यांनी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचारासाठी हजारो डॉलर्स जमा केले आहेत.\n“राज ठाकरेंनी शरद पवारांकडून…”, ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा खुलासा\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\nहार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार प्रश्न विचारताच म्हणाले “लोकांना काँग्रेस आवडत नाही, पुढील १० दिवसात…”\nभारतीय म���स्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या\nडीजेची आई, ट्रेसी फर्ग्युसन म्हणाल्या, की त्यांचा मुलगा लसीकरणाच्या विरोधात नाही. परंतु एका नर्सने बुधवारी सांगितले, की त्याला अॅट्रियल फायब्रिलेशन आहे. ज्यामध्ये हृदयाची हालचाल अनियमित होत असून बर्‍याचदा त्याचे हृदय जलद गतीने कार्य करते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला करोनाच्या लसीमुळे दुष्परिमाण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर त्याचे त्याच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, याची खात्री रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना डॉक्टरांकडून हवी आहे.\nदरम्यान, ब्रिघम आणि महिला रुग्णालयाने रुग्णाच्या गोपनीयता कायद्यांचा हवाला देऊन डीजे फर्ग्युसनच्या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या प्रतिसादाकडे लक्ष वेधले, ज्यामध्ये म्हटलंय की करोना लस ही फ्लू शॉट आणि हिपॅटायटीस बी लसींसह बहुतेक यूएस ट्रान्सप्लांट प्रोग्रामसाठी आवश्यक असलेल्या अनेक लसीकरणांपैकी एक आहे.\nसंशोधनात असे दिसून आले आहे की ज्यांचं हृदय प्रत्यारोपण केलं जातंय त्या रुग्णांनी करोना लस घेतली नसेल, तर जास्त धोका असतो. त्यांची धोरणे अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन आणि इतर आरोग्य संस्थांच्या शिफारशींनुसार आहेत, असंही रुग्णालयाने म्हटलंय.\n“सध्या अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत १ लाखांपेक्षा जास्त लोक आहे. आणि उपलब्ध अवयवांची कमतरता आहे. या यादीतील सुमारे अर्ध्या लोकांना पुढच्या पाच वर्षांतही अवयव मिळणार नाहीत,” असे रुग्णालयाने सांगितले.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n एअर इंडिया टाटांकडे सुपूर्द करण्याचा दिवस चुकवला, आता…\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोली��� जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nपंजाबच्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; भ्रष्टाचाराचा आरोप : गुन्हा दाखल करून तात्काळ अटक\nमोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात\nपुण्यातील चार एथिकल हॅकर्सकडून ‘भारत पे’चे संकेतस्थळ हॅक; प्रणालीतील त्रुटींची दखल घेत कंपनीकडून तातडीने दुरुस्ती\nभारत-अमेरिकेची प्रगत संरक्षण भागीदारी; ‘क्वाड’ परिषदेदरम्यान मोदी-बायडेन यांची स्वतंत्र चर्चा\nआंध्रात जिल्हा नामकरणावरून हिंसाचार, जाळपोळ\nकुतूबमिनार मशीद इमारतीचे स्वरूप काय; जिल्हा न्यायालयाच्या दृष्टीने प्रश्न\nभारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या\nपंजाबच्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; भ्रष्टाचाराचा आरोप : गुन्हा दाखल करून तात्काळ अटक\nमोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात\nपुण्यातील चार एथिकल हॅकर्सकडून ‘भारत पे’चे संकेतस्थळ हॅक; प्रणालीतील त्रुटींची दखल घेत कंपनीकडून तातडीने दुरुस्ती\nभारत-अमेरिकेची प्रगत संरक्षण भागीदारी; ‘क्वाड’ परिषदेदरम्यान मोदी-बायडेन यांची स्वतंत्र चर्चा\nआंध्रात जिल्हा नामकरणावरून हिंसाचार, जाळपोळ\nकुतूबमिनार मशीद इमारतीचे स्वरूप काय; जिल्हा न्यायालयाच्या दृष्टीने प्रश्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/03/17/indias-tensions-us-likely-escalate/", "date_download": "2022-05-25T03:11:43Z", "digest": "sha1:BI5JGVTMSHHQZSDGHFD5UBGJVTAUTBHV", "length": 17208, "nlines": 166, "source_domain": "surajyadigital.com", "title": "भारताने रशियाकडून खूप स्वस्तात खरेदी केले कच्चे तेल; भारताचे अमेरिकेसोबत तणाव वाढण्याची शक्यता - Surajya Digital", "raw_content": "\nभारताने रशियाकडून खूप स्वस्तात खरेदी केले कच्चे तेल; भारताचे अमेरिकेसोबत तणाव वाढण्याची शक्यता\nनवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति ��ॅरल 100 डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) रशियाकडून 30 लाख बॅरल कच्चे तेल अगदी स्वस्तात खरेदी केल्याचे वृत्त आहे. प्रति बॅरल 20 ते 25 डॉलर्सने स्वस्त कच्चे तेल भारताला मिळाले आहे. त्यामुळे लवकरच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती खूप स्वस्त होण्याची शक्यता आहे.\nरशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना झाला आहे. तेल कंपनी इंडियन ऑइल कॉपोर्रेशनने कच्च्या तेलाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत मोठ्या सवलतीत रशियाकडून 30 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. 20 ते 25 डॉलर प्रति बॅरलच्या सवलतीने ‘युरल्स क्रूड’ खरेदी केले आहे. देशात रोज 45 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. जर रशियासोबत करार झाला तर काही महिन्यातच भारताकडे पुरवठा होईल आणि परिणामी देशात इंधन स्वस्त होईल.\nअमेरिकेसह पाश्चात्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर रशियाने भारत आणि इतर मोठ्या आयातदारांना सवलतीच्या किमतीत तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. आयओसीने स्वत:च्या अटींवर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले आहे. भारतीय किनारपट्टीवर विक्रेत्याकडून कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो. मालवाहतूक आणि विमा व्यवस्थेतील निबंर्धांमुळे कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून ही अट घालण्यात आली होती.\nकच्च्या तेलाची 85 टक्के गरज आयातीद्वारे भागवणाऱ्या भारताला कच्च्या तेलाची स्वस्त दरात खरेदी करून आपले ऊर्जा बिल कमी करायचे आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, अपारंपरिक पुरवठादारांकडून इंधन खरेदी करण्यासाठी लागणारा विमा आणि मालवाहतूक खर्च यासारख्या बाबींचा विचार केल्यानंतरच सवलतीच्या किमतीत कच्च्या तेलाची विक्री करण्याच्या रशियाच्या प्रस्तावाचे देश मूल्यांकन करेल. India buys crude oil very cheaply from Russia; India’s tensions with US likely to escalate\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nसध्या अमेरिकेने भारताला हे देखील स्पष्ट केले आहे की जर ते रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत असेल तर ते अमेरिकेच्या निबंर्धांच्या नियमांचे उल्लंघन करत नाही. युक्रेन संकटामुळे अमेरिका, जपानसह अनेक देशांनी रशियावर बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.\nभारताच्या धोरणामुळे अमेरिकेसोबत तणावही वाढण्याची शक्यता आहे. भारताने रशियाने सादर केलेला स्‍वस्‍त कच्‍चे तेल विक्रीचा प्रस्‍ताव स्‍वीकारल्‍यास प्रतिबंध नियमांचे उल्‍लंघन होणार नाही. मात्र अशा स्‍वरुपाचा करार हा भारत एका चुकीचा देशाबरोबर उभा राहिला याची इतिहासात नोंद होईल, असे वक्तव्य व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेक सॉकी यांनी केला. तथापि, जर्मनीनेही रशियाकडून खरेदीची तयारी दर्शविल्यावर भाष्य केले नाही.\nव्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. आम्ही रशियाविरुद्ध लागू केलेल्या शिफारसी आणि निर्बंधांचे पालन करा, हाच आमचा कोणत्याही देशाला संदेश आहे. मात्र, भारताने रशियाचा सवलतीच्या दरात कच्चे तेल घेण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास ते या निर्बंधांचे उल्लंघन ठरणार नाही. तरीही, जागतिक इतिहासातील महत्त्वाचे पुस्तक या क्षणी लिहिले जात असताना कोणती बाजू घ्यायची, हेही ठरवायला हवे. रशियन नेतृत्वाला पाठिंबा देणे म्हणजे त्या देशाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला पाठिंबा देण्यासारखे आहे. रशियाच्या या आक्रमणाचे विनाशकारी परिणाम होत आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.\nभारताने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला पाठिंबा दिलेला नाही. रशिया व युक्रेनने परस्परसंवादातून हा प्रश्न सोडवावा, अशी भारताची भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रातील रशियाविरुद्धच्या सर्व ठरावांवेळी भारत अलिप्त राहिला. या पार्श्वभूमीवर भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. भारतीय – अमेरिकी वंशाचे खासदार डॉ. ॲमी बेरा यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.\nसोलापुरात मातीवरून दोन गटात तलवारीने हाणामारी; २० जणावर गुन्हा दाखल\nसोलापूर : बायकोबरोबर भांडण झाल्याने पतीने थेट घराला लावली आग\nसोलापूर : बायकोबरोबर भांडण झाल्याने पतीने थेट घराला लावली आग\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology/planet-parade-2022-see-this-unique-planet-alignment-that-is-happening-after-1000-years-pvp-97-2908435/", "date_download": "2022-05-25T03:21:05Z", "digest": "sha1:TERLYH3NHWKYQP4JEFSJSNBATYRBF7W4", "length": 20837, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तब्बल १००० वर्षांनी घडणार 'हा' अद्भुत योग; ग्रह येणार आश्चर्यकारक स्तिथीमध्ये | Planet parade 2022 : See this Unique Planet Alignment that is happening after 1000 years | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nतब्बल १००० वर्षांनी घडणार ‘हा’ अद्भुत योग; ग्रह येणार आश्चर्यकारक स्तिथीमध्ये\nयापूर्वी असा विलक्षण नजारा इ.स. ९४७ मध्ये पाहायला मिळाला होता असे म्हणतात.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nग्रहांच्या रेषेत येण्याचा हा अद्भुत योगायोग सुमारे १००० वर्षांनंतर घडला आहे, असं म्हटलं जातंय.\n३० एप्रिल २०२२ हा दिवस ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण असून एकाच रांगेत चार ग्रह दिसणार आहेत. याप्रमाणे ग्रहांच्या रेषेत येण्याचा हा अद्भुत योगायोग सुमारे १००० वर्षांनंतर घडला आहे, असं म्हटलं जातंय. अशाप्रकारे ग्रह एका रेषेत येण्याला प्लॅनेट परेड म्हणतात. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि यासह चार ग्रह एकापाठोपाठ येण्यास सुरुवात झाली असून ३० एप्रिल रोजी ते सूर्योदयाच्या १ तास आधी पूर्व दिशेला एका सरळ रेषेत एकत्र दिसतील. यापूर्वी असा विलक्षण नजारा इ.स. ९४७ मध्ये पाहायला मिळाला होता असे म्हणतात.\nजेव्हा ग्रह एका रेषेत दिसतात तेव्हा या घटनांना प्लॅनेट परेड म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर, ही ग्रहांची परेड तीन प्रकारची आहे. प्रथम, जेव्हा सूर्यमालेतील ३ ग्रह सूर्याच्या एका बाजूला येतात. दुसरे, जेव्हा एकाच वेळी आकाशाच्या एका छोट्या भागात काही ग्रह एकत्र दिसतात. तिसरे, जेव्हा ४ ग्रह एकाच ओळीत दिसतात. ही दुर्मिळ ग्रहांची परेड आहे आणि सध्याची ग्रहांची परेड अशीच आहे.\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २४ मे २०२२\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ��� राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\n‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती\nवर्षभर ‘या’ राशींवर गुरुची राहील विशेष कृपा, करिअरसोबतच व्यवसायात मिळू शकते प्रचंड संपत्ती\nVastu Tips: घरात चुकूनही चपला ठेवू नका उलट्या; कुटुंबावर होऊ शकतो वाईट परिणाम\nएप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे चार ग्रह एकापाठोपाठ एकत्र येऊ लागले होते. या अंतर्गत शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि हे चंद्राच्या पूर्व क्षितिजापासून ३० अंशांवर दिसणार होते. यानंतर, ३० एप्रिल २०२२ रोजी, हे दृश्य सर्वात आश्चर्यकारक असेल. सूर्योदयाच्या एक तास आधी, या दिवशी सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आणि गुरू एकमेकांच्या अगदी जवळ दिसू शकतील. शुक्र गुरूच्या दक्षिणेस ०.२ अंश असेल. आकाश निरभ्र असले आणि प्रदूषण नसले तर दुर्बीण किंवा दुर्बिणीच्या मदतीने या ग्रहांची रेषा पाहता येईल.\nमराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nAstrology: कुंभ राशीत शनि-मंगळ युती, १७ मे पर्यंत ‘या’ राशींच्या अडचणीत वाढ होणार\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: १८ वर्षीय हल्लेखोराने आधी आजीला घातली गोळी, नंतर शाळेत जाऊन अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच���या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From राशी वृत्त\nआजचं राशीभविष्य, बुधवार, २५ मे २०२२\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ३ राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\nराहू-शुक्र युतीमुळे तयार होतोय क्रोध योग, या राशींवर राहील विशेष प्रभाव, काळजी घ्या\n‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २४ मे २०२२\nसकाळी उठून करा या ५ गोष्टी, सर्व समस्या दूर होतील, लक्ष्मीची कृपा राहील\nया अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक कठोर परिश्रमाने यश मिळवतात, बुद्धिमान आणि मल्टी टॅलेंटेड असतात\n‘या’ राशीच्या मुलांना पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडतात मुली; लग्न करण्यास असतात उत्सुक\nवर्षभर ‘या’ राशींवर गुरुची राहील विशेष कृपा, करिअरसोबतच व्यवसायात मिळू शकते प्रचंड संपत्ती\nशुक्राचे संक्रमण वाढवणार वैयक्तिक आयुष्यातील तणाव; ‘या’ राशींच्या लोकांनी वेळीच व्हा सावध\nआजचं राशीभविष्य, बुधवार, २५ मे २०२२\nशुक्राचा मेष राशीत प्रवेश, या ३ राशींच्या व्यक्तीचे चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग\nराहू-शुक्र युतीमुळे तयार होतोय क्रोध योग, या राशींवर राहील विशेष प्रभाव, काळजी घ्या\n‘या’ दिशेला तोंड करून जेवल्याने कुबेर देवाची राहणार विशेष कृपा; घरात येईल अमाप धन-संपत्ती\nआजचं राशीभविष्य, मंगळवार, २४ मे २०२२\nसकाळी उठून करा या ५ गोष्टी, सर्व समस्या दूर होतील, लक्ष्मीची कृपा राहील", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/new-mothers-and-parents-will-be-formula-milk-companies-main-target-print-exp-scsg-91-2923223/", "date_download": "2022-05-25T03:22:24Z", "digest": "sha1:DWJHOCEVUJNUEMASWJINB6LOX33HVR3X", "length": 28223, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण : नवमाता आणि पालक आता फॉर्म्युला मिल्क उत्पादकांच्या रडारवर? काय आहे हे प्रकरण? | new mothers and parents will be formula milk companies main target print exp scsg 91 | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nविश्लेषण : नवमाता आणि पालक आता फॉर्म्युला मिल्क उत्पादकांच्या रडारवर काय आहे हे प्रकरण\nनवजात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आयुष्यभर पुरेशी रोगप्रतिकारशक्ती त्याच्या शरीरात निर्माण करण्यासाठी आईचे दूध म्हणजेच स्तनपान अत्यंत उपयुक्त ठरते.\nWritten by भक्ती बिसुरे\nफॉर्म्युला मिल्क आणि आईचे दूध यांची तुलना करणे उपयुक्त ठरणारे आहे. (प्रातिनिधिक फोटो)\nनवजात बालकासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम पोषण आहे, हे माहीत असूनही इतर अनेक प्रक्रिया केलेल्या उत्पादनांप्रमाणेच ‘फॉर्म्युला मिल्क’सारखे उत्पादन सध्या तेजीत आहे. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या पालकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक फॉर्म्युला मिल्क उत्पादक कंपन्या पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या बाळासाठी त्याच्या जन्मानंतर सहा महिने केवळ स्तनपानालाच पसंती देण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकड��न करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर फॉर्म्युला मिल्क आणि आईचे दूध यांची तुलना करणे उपयुक्त ठरणारे आहे.\nविश्लेषण : दाऊदचे २० शुटर, ५०० गोळ्या झाडल्या, राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंहांचं वादग्रस्त मुंबई कनेक्शन काय\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : ‘एज्युटेक’ची हवा ओसरली\nफॉर्म्युला मिल्क म्हणजे काय\nफॉर्म्युला मिल्क हे आईच्या दुधाला पर्याय म्हणून बाळाला दिले जाते. फॉर्म्युला मिल्क हे पावडर स्वरूपात बाजारात उपलब्ध असते. या पावडरमध्ये विविध जीवनसत्त्वे, साखर, चरबी आणि इतर पौष्टिक पदार्थ यांचे मिश्रण असते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतेक फॉर्म्युला मिल्क उत्पादनांमध्ये गायीचे दूध हे प्रमुख घटक म्हणून वापरले जाते. गाईच्या दुधातील प्रथिनांपासून ही फॉर्म्युला मिल्क पावडर तयार केली जाते. बाळाला देण्यासाठी या पावडरपासून दूध कसे बनवावे याबाबत सूचना उत्पादक कंपन्यांकडून पाकिटावर नोंदवल्या जातात. हे उत्पादन आईच्या दुधाला पर्याय म्हणून बाजारात विकले जात असले तरी ते आईच्या दुधाला पर्याय ठरू शकत नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे सांगणे आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेची तक्रार काय\nबाजारातील स्पर्धा आणि समाजमाध्यमांसारख्या घराघरात पोहोचलेल्या पर्यायांचा वापर आपले हातपाय पसरण्यासाठी करण्याचा प्रयत्न फॉर्म्युला मिल्क उत्पादक कंपन्यांकडून करण्यात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. फॉर्म्युला मिल्क या उत्पादनाची जगभरातील बाजारपेठेत तब्बल ५५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल आहे. त्याचाच परिणाम म्हणून या उत्पादनाच्या विक्रीसाठी कंपन्यांकडून विविध कल्पना लढवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून फॉर्म्युला मिल्क उत्पादक जगभरातील सोशल मिडिया व्यासपीठांना आणि इन्फ्लूएन्सर्सना हाताशी धरून नव्याने बाळाला जन्म दिलेल्या पालकांना आकृष्ट करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. नवोदित पालक किंवा माता यांची माहिती सोशल मिडिया कंपन्यांकडून खरेदी करून त्या माहितीचा वापर या पालक आणि मातांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध मोबाइल ॲप्स, सोशल मिडिया ग्रुप्स यांची मदत घेतली जात आहे. मात्र, फॉर्म्युला मिल्क हे स्तनपानाला पर्याय ठरण�� शक्य नसल्याने उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातबाजीला बळी न पडण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकतेच करण्यात येत आहे.\nफॉर्म्युला मिल्क का नको\nआईचे दूध हे बाळासाठी पूर्णान्न समजले जाते. त्याचाच परिणाम म्हणून जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाला केवळ स्तनपान करण्याचा आणि त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही अन्न न देण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. फॉर्म्युला मिल्क हे नवजात बालकांना स्तनपानाचा पर्याय म्हणून तयार केले जाणारे मिश्रण आहे. त्यात जीवनसत्वे, साखर, चरबी, गाईचे दूध आणि त्यातील प्रथिने यांचा समावेश असतो. फॉर्म्युला मिल्क हे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांत मोडणारे उत्पादन असल्याने त्याचा वापर करणे खरोखरीच बाळाच्या प्रकृतीसाठी हिताचे असेल, असे नाही. त्यामुळे ज्या नवजात मातांना प्रकृतीच्या कोणत्याही कारणास्तव बाळाला स्तनपान करणे शक्य नसेल त्या मातांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे तसेच जवळच्या ह्यूमन मिल्क बँकांचा पर्याय स्वीकारणे अधिक योग्य असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.\nनवजात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आयुष्यभर पुरेशी रोगप्रतिकारशक्ती त्याच्या शरीरात निर्माण करण्यासाठी आईचे दूध म्हणजेच स्तनपान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळेच बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एक तासात त्याला स्तनपान देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. हे दूध त्याला अनेक रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती देते. केवळ बाळाच्याच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठीही हे स्तनपान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला वरचे कोणतेही पदार्थ न देता केवळ आणि केवळ स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो.\nस्तनपान की फॉर्म्युला मिल्क\nनवजात बाळाला स्तनपान द्यायचे की फॉर्म्युला मिल्क या प्रश्नाला स्तनपान हेच उत्तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जाते. फॉर्म्युला मिल्कसारख्या उत्पादनांच्या जाहिराती करणे, त्यांचे नमुने वाटणे यासारख्या गोष्टींवर संपूर्ण बंदी आहे. मात्र, सोशल मिडियाचा वापर करुन आडमार्गाने हे केले जात असेल तर ते निषेधार्ह असल्याचे बालरोगतज्ज्ञ स्पष्ट करतात. वैद्यकीय कारणास्तव जन्मानंतर बाळ आईपासून दूर असेल, अतिदक्षता विभागात असेल आणि आई स्तनपान करूच शकत नसेल तरी ह्यूमन मिल्क बँकेतील दुधाचा वापर बाळास��ठी केला जातो. आईला स्तनपान देण्यास कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यास प्रभावी समुपदेशन उपयुक्त ठरते. त्यामुळे अत्यंत दुर्मिळात दुर्मीळ प्रकरणांतच बाळासाठी फॉर्म्युला मिल्कचा पर्याय निवडला जातो. सोशल मिडियाचा वापर करून अशा जाहिराती केल्या जात असतील तर ते चूकच आहे आणि पालकांनी, नवीन मातांनी कोणत्याही परिस्थितीत फॉर्म्युला मिल्कच्या पर्यायाला पसंती देऊ नये, असेही बालरोगतज्ज्ञ स्पष्ट करतात.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : नालेसफाईची सद्य:स्थिती काय पुन्हा ‘तुंबई’ होणार का\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : गुगल, फेसबुकच्या नफेखोरीला आणखी वेसण\nविश्लेषण : यंदा दाव्होसच्या मांडवात बदललेली ग्रीष्मातील हवा कितपत परिमामकारक ठरेल\nविश्लेषण : बनावट पोलीस चकमकींना चाप बसेल\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय\nविश्लेषण : ‘एज्युटेक’ची हवा ओसरली\nविश्लेषण : QUAD देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी जपानमध्ये; पण ही QUAD संघटना नेमकी काय आहे\nविश्लेषण : ट्विटरच्या नव्या धोरणुनसार फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई; जाणून घ्या नवीन फिचर्स\nविश्लेषण : छद्म पर्यावरणवाद (इको फॅसिझम) की निव्वळ वांशिक विद्वेष\nविश्लेषण : रशियाने युक्रेनमध्ये तैनात केलेली टर्मिनेटर टँक सपोर्ट सिस्टम काय आहे\nविश्लेषण : करोना – आता चिंता बीए-४, बीए-५ ची\nविश्लेषण : गुगल, फेसबुकच्या नफेखोरीला आणखी वेसण\nविश्लेषण : यंदा दाव्होसच्या मांडवात बदललेली ग्रीष्मातील हवा कितपत परिमामकारक ठरेल\nविश्लेषण : बनावट पोलीस चकमकींना चाप बसेल\nविश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/ipl/ipl-final-against-ahmedabad-women-twenty20-challenge-in-pune-ysh-95-2914041/", "date_download": "2022-05-25T04:51:05Z", "digest": "sha1:IRXTC3LTK7Y27MRPRVF3PH4TPJ3NE6SO", "length": 19654, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘आयपीएल’चा अंतिम सामना अहमदाबादला; महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा पुण्यात | IPL final against Ahmedabad Women Twenty20 Challenge in Pune ysh 95 | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n‘आयपीएल’चा अंतिम सामना अहमदाबादला; महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा पुण्यात\n‘आयपीएल’चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादला होणार आहे. याचप्रमाणे महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज ही प्रायोगिक तत्त्वावरील स्पर्धा २३ ते २८ मे या कालावधीत पुण्यात होणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी घोषित केले.\nपीटीआय, नवी दिल्ली : ‘आयपीएल’चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादला होणार आहे. याचप्रमाणे महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज ही प्रायोगिक तत्त्वावरील स्पर्धा २३ ते २८ मे या कालावधीत पुण्यात होणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी घोषित केले. ‘आयपीएल’चे ‘क्वालिफायर’-१ आणि एलिमिनेटर हे दोन सामने अनुक्रमे २४ आणि २५ मे या दिवशी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिमयवर होणार आहेत. त्यानंतर ‘क्वालिफायर’-२ व अंतिम सामना अनुक्रमे २७ आणि २९ मे या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.\nगेल्या महिन्यात झालेल्या ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्ष सौरव गांगुलीने महिलांची ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा लखनऊला होणार असल्याचे म्हटले होते. पण या स्पर्धेचे सामने आता पुण्यात २३, २४ व २६ मे या दिवशी होतील, तर अंतिम सामना २८ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरातचे पारडे जड ; आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-१ सामना\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात अंतिम फेरीत; राजस्थानवर सात गडी राखून मात; मिलर, हार्दिक विजयाचे शिल्पकार\nउमरान, मोहसिनला संधी, तर धवन, कार्तिकचे पुनरागमन; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : लखनऊपुढे बंगळूरुचे आव्हान\nमराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी बंगळूरु उत्सुक\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारां��ी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात अंतिम फेरीत; राजस्थानवर सात गडी राखून मात; मिलर, हार्दिक विजयाचे शिल्पकार\nसुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धा : आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी\nचेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत प्रवेश\nआशिया चषक हॉकी स्पर्धा : जपानकडून भारताचा पराभव\nरोहित-विराटच्या कामगिरीची चिंता नाही; भारताच्या आजी-माजी कर्णधाराला सूर गवसण्याचा गांगुलीला विश्वास\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : लखनऊपुढे बंगळूरुचे आव्हान\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची विजयी सलामी\nIPL 2022, GT vs RR : गुजरातची फायनलमध्ये धडक राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2022, GT vs RR : राजस्थानचा सापळा यशस्वी चोरटी धाव घेताना शुभमन गिल झाला खास पद्धतीने धावबाद\nIPL 2022, GT vs RR : जोस बटलरने राजस्थानला सावरलं, गुजरातसमोर १८९ धावांचे लक्ष्य\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांब���ीवर; ४० टक्केच काम पूर्ण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/aai-kuthe-kay-karte-fame-milind-gawali-aka-aniruddha-special-post-to-archana-patkar-kachan-nrp-97-2842178/", "date_download": "2022-05-25T04:55:49Z", "digest": "sha1:GGJSUTYD4VSOFYX7JDR2OQJPWK5AS4JB", "length": 21734, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"वय कितीही असो, तुम्हाला नेहमी तिची गरज असते...\", अनिरुद्धची 'कांचन आई'साठी खास पोस्ट चर्चेत | Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali Aka Aniruddha Special Post to archana patkar kachan nrp 97 | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n“वय कितीही असो, तुम्हाला नेहमी तिची गरज असते…”, अनिरुद्धची ‘कांचन आई’साठी खास पोस्ट चर्चेत\nअभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nछोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतील सर्वच पात्र ही कायमच चर्चेत असतात. पण या मालिकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळींनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आई कांचन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर हिच्याबद्दल मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.\nअभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मालिकेतील आईचे पात्र साकारणाऱ्या अर्चना पाटकर हिच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो एका फोटोशूटमधील असल्याचे दिसत आहे.\n“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ\n“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\nसलमानच्या सांगण्यावरुन संजय लीला भन्साळींना भेटली कंगना, सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “तू तर…”\nहे फोटोशूटमधील फोटो शेअर करताना त्यांनी त्यासोबत एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. मिलिंद गवळी म्हणाले, “तुमचे वय काहीही असो, तुम्हाला नेहमी आईची गरज असते. अर्चना पाटकर, ज्यांना आम्ही अर्चु ताई असे लाडाने आवाज देतो. सर्वा���च्या लाडक्या, आनंदी, फूडी, खोडकर, प्रेमळ, काळजी घेणारी, सदैव हसतमुख असणाऱ्या…, ती माझी पडद्यावरची आई आहे.”\n“सून लाडकी सासरची २००५ या मराठी चित्रपटात तिने माझ्या आईची भूमिका केली होती. त्यानंतर पुन्हा इतक्या वर्षांनी आई कुठे काय करते या मालिकेच्या निमित्ताने २०१९ ते २०२२ पर्यंत ती माझ्या आईची भूमिका साकारत आहे. नियतीमुळे हे शक्य झालंय.” असे मिलिंद गवळींनी म्हटले.\nललित प्रभाकरने शेअर केला शर्टलेस फोटो, म्हणाला “प्रश्न पोटा पाण्याचा…”\n‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या रजंक वळणावर आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या घटस्फोटानंतर ती सध्या चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. आशुतोषच्या नव्या अल्बममध्ये गाणे गात असल्यामुळे ती सर्वत्र मुक्तपणे वावरताना दिसत आहे. त्यानंतर आता अनघा ही संजनाला घरकाम करायला लावणार आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nRRR च्या नव्या गाण्यात दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची झलक\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित\nLoksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य\nEntertainment Latest Live News : मन��रंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/lagnachi-bedi-fame-sayali-deodhar-share-her-first-kissing-scene-experience-mrj-95-2925127/", "date_download": "2022-05-25T03:55:46Z", "digest": "sha1:LTLBRTTWCNHSDHG7XXNF7YXNVJ37RGPO", "length": 22509, "nlines": 271, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"त्यावेळी मला खूपच...\" 'लग्नाची बेडी' मालिकेतील सिंधूने सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव | lagnachi bedi fame sayali deodhar share her first kissing scene experience | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n“त्यावेळी मला खूपच…” ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील सिंधूने सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव\nनुकतंच एका मुलाखतीत सायली देवधर म्हणजेच सिंधूनं तिचा अनुभव शेअर केला.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसायली देवधरने या मालिकेमध्ये सिंधू ही भूमिका साकारली आहे.\nसध्या स्टार प्रवाहवरील ‘लग्नाची बेडी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर मुख्य भूमिकेत आहे. सायली देवधरने या मालिकेमध्ये सिंधू ही भूमिका साकारली आहे. याआधी तिने अनेक चित्रपट आणि मालिकेत काम केलेले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ ते अलिकडचीच ‘वैदेही’ या मालिकांमधील तिच्या कामाचं बरंच कौतुक झालं होतं. आता तिने ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या मालिकेत सायलीने एक किसिंग सीन दिला आहे. ज्याचा अनुभव तिने अलिकडेच दिलेल���या एका मुलाखतीत सांगितला.\nसायली देवधरनं अलिकडेच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव सांगितला. ‘लग्नाची बेडी’ मालिकेत सायली आणि अभिनेता संकेत पाठक यांचा एक किसिंग सीन आहे आणि हा सीन कसा शूट झाला हे मुलाखतीत सायलीनं सांगितलं. यासोबतच तिनं मालिकेच्या सेटवरील अनेक धम्माल किस्से आणि गंमती जमतीदेखील शेअर केल्या.\n“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nआणखी वाचा- Bhirkit Teaser: प्रेक्षकांमध्ये उडणार हास्याचे फवारे, बहुचर्चित ‘भिरकीट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\nसायली म्हणाली, “आता पारंपारिक मालिका पाहायला प्रेक्षकांना आवडत नाही. तेच ते रडके सीन किंवा रडणारी नायिका प्रेक्षकांना आवडत नाही. काही तरी त्यांना रोमँटिक पाहायचे असते. त्यामुळेच आम्ही आता मालिकेमध्ये किसिंग सीन देण्याचे धाडस केले आहे. माझ्यासाठी हे करणं फार कठीण होतं. हा सीन करताना मला खूप विचित्र वाटत होतं. हे प्रेक्षकांना कसं दिसेल. हे सर्व काय चाललं आहे अशा सर्व गोष्टी त्यावेळी डोक्यात होत्या. मात्र हा सीन मालिकेच्या कथेसाठी गरजेचा होता. त्यामुळे आता प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.”\nआणखी वाचा- “तुम्ही अजूनही…” विवेक अग्निहोत्रींनी ट्विंकल खन्ना- शशी थरूर यांच्यावर साधला निशाणा\nदरम्यान ‘लग्नाची बेडी’ ही मालिका स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. सध्या छोट्या पडद्यावर अशा प्रकारचा ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. या मालिकेत सायली देवधरसोबतच संकेत पाठक, रेवती लेले, अमृता माळवदर, मिलिंद अधिकारी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nउर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्यात बिनसलं\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले अस���े”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित\nLoksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य\nEntertainment Latest Live News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर\nVideo : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nMedium Spicy Trailer : बहुचर्चित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहिलात का\nजस्टीन बीबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतात ‘या’ तारखेला होणार लाइव्ह कॉन्सर्ट\nमृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का\n“शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळालं हे माझं भाग्य…”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\n“आता ओळख दाखवायलाही येऊ नकोस”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रावर संतापल्या हृता दुर्गुळेच्या सासू\n अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/slum-dwellers-in-mahim-fort-area-rehabilitation-at-malad-or-kurla-zws-70-2768998/", "date_download": "2022-05-25T03:33:05Z", "digest": "sha1:IWOM24FVSESE42ZJEHRQQMM4BDG23OWV", "length": 23539, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "slum dwellers in mahim fort area rehabilitation at malad or kurla zws 70 | झोपडपट्टीवासीयांचे माल���ड अथवा कुर्ला येथे पुनर्वसन | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nझोपडपट्टीवासीयांचे मालाड अथवा कुर्ला येथे पुनर्वसन ; माहीम किल्ला परिसराचे पुनरुज्जीवन\nवरळी आणि वांद्रे दरम्यान समुद्रकिनाऱ्यालगत माहीमचा किल्ला उभा आहे.\nWritten by प्रसाद रावकर\nमुंबई : माहीम किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र झोपडय़ांच्या विळख्यात अडकलेल्या या किल्ल्याच्या पुनरुज्जीवनात झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा ठरला आहे. येथील पात्र ठरलेल्या २६७ झोपडपट्टीधारकांचे मालाड अथवा कुर्ला येथे पुनर्वसन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\nवरळी आणि वांद्रे दरम्यान समुद्रकिनाऱ्यालगत माहीमचा किल्ला उभा आहे. सुमारे ३,७९६.०२ चौरस मीटर क्षेत्रफळावर हा किल्ला उभा आहे. साधारण १९७० च्या दशकामध्ये हा किल्लाही झोपडय़ांच्या विळख्यात अडकला. हळूहळू किल्ल्याला बकाल रुप आले. समाजकंटकांचा वावरही वाढला. त्यामुळे हळूहळू पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरवली.\nपालिकेने या किल्ल्याचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून किल्ला आणि लगतच्या झोपडय़ांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. येथे २६७ झोपडय़ा असून हे झोपडपट्टीधारक साधारण १९७० पासून येथे वास्तव्यास असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. पालिकेने झोपडपट्टीधारकांच्या पात्र-अपात्रता निश्चिती केली असून त्यामध्ये सर्वच म्हणजे २६७ झोपडपट्टीधारक पात्र ठरले आहेत. या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करायचे कुठे असा प्रश्न प्रशासनासमोर ठाकला आहे.\nपात्र झोपडपट्टीधारकांसाठी मालाड आणि कुर्ला परिसरामध्ये पर्याय��� जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. कायमस्वरुपी पर्यायी घरासाठी जागेची निश्चिती झाल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून झोपडीधारकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. किल्ल्याच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी पुरातन वास्तूविषयक वास्तुविशारदाची नियुक्ती करून किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा आणि प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर निविदा तयार करून प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरीअंती संबंधित प्राधिकरणांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणानंतर मुंबईतील पर्यटनस्थळांमध्ये आणखी एका स्थळाची भर पडेल. त्यामुळे भविष्यात मुंबईकर, तसेच मुंबईला भेट देणाऱ्या देश, विदेशातील पर्यटकांना आणखी एका ऐतिहासिक पर्यटनस्थळाचे दर्शन घडेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nमाहीम किल्ल्यातील पात्र झोपडीधारकांचे अन्यत्र कायम स्वरुपी घरात पुनर्वसन करण्यात येणार आहे. पुरातन वास्तूविषयक वास्तुविशारदाची नियुक्ती केल्यानंतर किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात येईल.\n– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमेट्रो ३ मार्ग पहिली गाडी मुंबईत फेब्रुवारीमध्ये ; दोन गाडय़ा तयार,एका गाडीची बांधणी सुरू\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\n१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण कमीच ; मुंबईत २९ टक्के बालकांना पहिली मात्रा; दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प\n७५ टक्के नालेसफाई पूर्ण ; ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होण्याचा महापालिकेला विश्वास\n‘बेस्ट’च्या प्रतीक्षा नगर आगारातील उपाहारगृहाची दुरवस्था ; कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न\n१५-२० लाखांत घरे द्या ; बीडीडीतील पोलीस कुटुंबांची मागणी\nमाहीम रेल्वे स्थानकाजवळ महिलेचा मृतदेह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2022-05-25T04:17:40Z", "digest": "sha1:GBZSUVKZWSVR5AKIGVWY4T5S7NX5KXKW", "length": 11135, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8 Archives | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश ��रीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nपुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात अंतिम फेरीत; राजस्थानवर सात गडी राखून मात; मिलर, हार्दिक विजयाचे शिल्पकार\nसुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धा : आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी\nचेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा उपांत्य फेरीत प्रवेश\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्ड���; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2920668/actor-vijay-deverakondas-journey-from-flop-directors-son-to-arjun-reddy-kmd-95/", "date_download": "2022-05-25T02:54:27Z", "digest": "sha1:YRMFZMZKN2ZEYC53M5GRSDRZSUAHCII2", "length": 18729, "nlines": 304, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वडील फ्लॉप दिग्दर्शक आणि मुलगा सुपरस्टार; जाणून घ्या विजय देवरकोंडाचा खडतर प्रवास | actor vijay deverakondas journey from flop directors son to arjun reddy | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nवडील फ्लॉप दिग्दर्शक आणि मुलगा सुपरस्टार; जाणून घ्या विजय देवरकोंडाचा खडतर प्रवास\nअभिनेता विजय देवरकोंडाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. पण तो सुप्रसिद्ध अभिनेत्याची पदवी त्याला कशी मिळाली त्याचा आजवरचा प्रवास कसा होता त्याचा आजवरचा प्रवास कसा होता यावर त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण एक नजर टाकूया.\n९ मे १९८९मध्ये हैद्राबाद येथे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा जन्म झाला.\n२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे विजयची एक वेगळीच ओळख निर्माण झाली.\nविजयचे वडील देवरकोंडा गोवर्धन राव हे देखील दिग्दर्शक होते.\nछोट्या पडद्यावरी शोचे दिग्दर्शन करणाऱ्या विजयच्या वडिलांच्या हाती मात्र निराशा आली आणि त्यांनी दिग्दर्शनाकडे पाठ फिरवली.\nपण फ्लॉप दिग्दर्शकाच्या मुलाने मेहनत करत सुपरस्टार ही पदवी मिळवली.\nअगदी लहानपणापासूनच विजयला अभिनयक्षेत्राची आवड होती.\nसुरुवातीपासूनच विजयचा स्वभाव फटकळ असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला राउडी हे टोपणनाव ठेवलं. त्याचे चाहते देखील त्याला आता याच नावाने ओळखतात.\nराउडी वेअर नावाचा त्याने कपड्यांचा एक ब्रँड देखील सुरु केला आहे.\n‘नुविल्ला’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही.\nत्यानंतर २०१२ मध्ये ‘लाइफ इज ब्युटीफुल’ चित्रपटामध्ये त्याने अगदी छोटीशी भूमिका साकारली होती.\nकाही चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केल्यानंतर २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पेली चोपुलु’ या चित्रपटामध्ये त्याला मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली.\nया चित्रपटाने सर्वोत्कृ��्ट तेलुगू फिचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तसेच या चित्रपटामधील विजयच्या भूमिकेचं देखील भरपूर कौतुक झालं.\n२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने त्याचं नशिबच बदलंल.\nया चित्रपटानंतर त्याला सुपरस्टार ही पदवी मिळाली. विजयने ‘नोटा’, ‘डिअर कामरेड’, ‘मेहनती’ आणि ‘वर्ल्ड फेमस लवर’ सारख्या चित्रपटांमध्ये ही काम केलं आहे.\nहिल एंटरटेन्मेंट नावाची प्रॉडक्शन कंपनी देखील त्याने सुरु केली आहे. (फोटो – फाईल फोटो, इन्स्टाग्राम)\nअमेरिकेतील शाळेत अल्पवयीन मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, २१ जणांचा मृत्यू; १८ विद्यार्थ्यांचा समावेश\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्ष���ाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/uniform-distribution-students-currently-government-private-educational-institution-amy-95-2916728/", "date_download": "2022-05-25T03:43:18Z", "digest": "sha1:6YXAA3TOANUJBEPENKNTPC4O7PN44SSA", "length": 20189, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गणवेश वाटप जुन्याच पद्धतीने | Uniform distribution Students Currently government Private educational institution amy 95 | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nगणवेश वाटप जुन्याच पद्धतीने\nराज्यातील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी केली जात आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी केली जात आहे. मात्र शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी गणवेशाचा निधी जुन्या पद्धतीनेच जाहीर करण्यात आल्याने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.\nसध्या सरकारी व खासगी शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीतील सर्व मुलींना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्रय़ रेषेखालील मुलांना मोफत गणवेश दिला जातो. तर ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, अपंग आणि खुल्या प्रवर्गातील मुलांना मोफत शालेय गणवेश दिला जात नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची मागणी जोर धरत होती.\nइयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या निकषपात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संच देण्यात यावेत. प्रति गणवेश तीनशे रुपये या दराने दोन गणवेशांसाठी ६०० रुपये तरतूद मंजूर आहे. एकाच विद्यार्थ्यांला दुबार गणवेशाचा लाभ होणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा व्यवस्थापन समितीऐवजी केंद्र, तालुका किंवा जिल्हा पातळीवरून गणवेश वाटपाबाबत निर्णय घेऊ नयेत. अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून जिल्हा स्तरावरून थेट शाळा व्यवस्थापन समितीला अनुदान वितरण करावे, असे नमूद करण्यात आले आहे.\nसमग्र शिक्षा योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये ३५ लाख ९२ हजार ९२१ विद्यार्थ्यांसाठी २१५ कोटी ५७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.\nदिल्लीचा बेपत्ता इंजिनिअर लोणावळ्याजवळील जंगलात मृतावस्थेत सापडला; मागील चार दिवसांपासून सुरु होता शोध\n“हेमंत करकरेंची हत्या कोणी केली”; उद्धव ठाकरेंचं नाव घेत किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप\nलोणावळ्यातील घनदाट जंगलात दिल्ली येथील तरुण बेपत्ता ;शोध घेणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस कुटुंबीयांनी ठेवलं आहे\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या कामाला खेड तालुक्यात अडथळा; संरक्षण विभागाचा आक्षेप\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nबेकायदा दस्त नोंदणी प्रकरणातील बनावट दाखल्यांबाबत महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभय\n१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण कमीच ; मुंबईत २९ टक्के बालकांना पहिली मात्रा; दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प\n७५ टक्के नालेसफाई पूर्ण ; ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होण्याचा महापालिकेला विश्वास\n‘बेस्ट’च्या प्रतीक्षा नगर आगारातील उपाहारगृहाची दुरवस्था ; कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न\n१५-२० लाखांत घरे द्या ; बीडीडीतील पोलीस कुटुंबांची मागणी\nमाहीम रेल्वे स्थानकाजवळ महिलेचा मृतदेह\nआरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘एमकेसीएल’ किंवा ‘टीसीएस’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा\nपिंपरीत पाण्यावरून राजकारण तापले\nभूसंपादन अपहारात निवृत्त कर्मचारी ; एक निवृत्त कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात, ३० हून अधिक जणांना अटक\nडोंबिवली स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा\nनिविदा प्रक्रियेत गैरप्रकार ; ‘एमएमआर’ कामांच्या पुनर्निविदा प्रक्रियेत साडेसात कोटी रुपयांचा फरक; पडताळणी अहवाल देण्याचा आदेश\nपावसाळ्यातील साठवणीच्या वस्तुंच्या खरेदीसाठी कुडूसमधील ग्रामस्थांची गर्दी ; १०० वर्षांची परंपरा असलेल्या वार्षिक बाजारात खरेदीचा उत्साह\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nपिंपरीत पाण्यावरून राजकारण तापले\nविद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच; १८४ कोटींचा निधी मंजूर\nनवीन मुठा उजवा कालव्याला पुन्हा गळती ; गळती थांबवल्याचा जलसंपदा विभागाचा दावा\nमोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात\nलोणावळ्यातील दुधिवरे खिंडीची वाट बिकट ; खिंडीत खड्डे, खडी पसरल्याने गंभीर अपघातांचा धोका\nपुणे : दारू पिताना झालेल्या वादातून एकाचा चाकुने गळा चिरून खून, दोघे अटकेत\nपुणे : तळजाईच्या जंगलात झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह\nसोसायटीच्या आवारातून सायकल चोरी ; चोरट्याला पकडले; नऊ सायकली जप्त\nपुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान\nघरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून साडेसहा लाखांचा ऐवज जप्त; घरफोडीचे सात गुन्हे उघड\nविद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच; १८४ कोटींचा निधी मंजूर\nनवीन मुठा उजवा कालव्याला पुन्हा गळती ; गळती थांबवल्याचा जलसंपदा विभागाचा दावा\nमोसमी वाऱ्यांचा श्रीलंकेनजीक खोळंबा, २७ तारखेला भारतात\nलोणावळ्यातील दुधिवरे खिंडीची वाट बिकट ; खिंडीत खड्डे, खडी पसरल्याने गंभीर अपघातांचा धोका\nपुणे : दारू पिताना झालेल्या वादातून एकाचा चाकुने गळा चिरून खून, दोघे अटकेत\nपुणे : तळजाईच्या जंगलात झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/police-bharti-admit-card/", "date_download": "2022-05-25T04:08:24Z", "digest": "sha1:QEULEKF2NFT7JPVFABPJ46W63YFQJNVQ", "length": 8593, "nlines": 141, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "Police Bharti Exam Date | 1847 Police Constable and Driver Posts", "raw_content": "\n| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |\nमाझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच\nमहाराष्ट्र पोलीस विभागाने 1847 कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, बॅड्समन आणि इतर पदांच्या पोलीस भारती 2019 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विभागाने 03, 07 आणि 09 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्राच्या विविध केंद्रांवर सिद्धांत पेपर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांनी त्यांचा आयडी आणि पासवर्ड यशस्वीरित्या अपडेट केला आहे ते या परीक्षेसाठी पात्र आहेत. परीक्षेची तारीख, केंद्र, वेळ आणि प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल अधिक तपशील Majhinaukri.co.in चा लेख वाचा\nअणुऊर्जा केंद्र तारापूर मध्ये 250 जागा. 15/11/2021\nWCL नागपूर मध्ये 251 पदांची भरती. 06/12/2021\nBSF मध्ये 281 पदासाठी भरती 22/06/2022\nIIT भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदाची भरती 09/06/2022\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 641 पदासाठी भरती 07/06/2022\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान कोल्हापूर मध्ये भरती 30/05/2022\nकोचीन शिपयार्ड ली. मध्ये 261 पदाची भरती 06/06/2022\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1920 पदाची भरती 13/06/2022\nसैन्य दलात नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता 220 पदाची भरती 31/05/2022\nरयत शिक्षण संस्था सातारा मध्ये भरती (थेट मुलाखत)\nमॉयल लिमिटेड नागपूर मध्ये भरती 04/06/2022\nभारतीय मानक ब्युरो मध्ये 10 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC लोकसेवा आयोग मध्ये 161 पदासाठी भरती 01/06/2022\nइंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये 650 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC मार्फ़त 253 पदांची भरती. 12/05/2022\nPractice Papers | मेगाभर्ती सराव प्रश्नोत्तर संच\nआजचा सराव प्रश्नसंच 07 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 05 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 04 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 02 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 01 एप्रिल 2022\nबँकिंग कार्मिक चयन संस्था IBPS मध्ये भरती 21&22/04/2022\nम्हाडा भरती निकाल 2022 ..\nRRB NTPC 35227 पदभरती निकाल\nIBPS 4135 PO पदभरती निकाल जाहीर.\nHall Ticket | प्रवेश पत्र\nMHADA 565 पदभरती प्रवेशपत्र उपलब्ध\nMPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र.\nरेल्वे 1 लाख पदभरती परीक्षा तारीख जाहीर\nIBPS 7855 लिपिक भरती प्रवेशपत्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/247/discover?filtertype_0=author&filtertype_1=dateIssued&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=%5B2010+TO+2019%5D&filter_0=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%B5%E0%A4%BE.&filtertype=dateIssued&filter_relational_operator=equals&filter=2016", "date_download": "2022-05-25T03:48:18Z", "digest": "sha1:DHFB3L3U64ZLHBCSNY2HLXJZCONEHQYQ", "length": 6338, "nlines": 110, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n२२४ दिशा : एप्रिल २०१६ \nबेडेकर, विजय वा.; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; लिमये, स्मिता; दोडे, अरविंद; केलसकर, रागिणी; जामबोटकर, मृणाल (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-04-14)\n२२१ दिशा : जानेवारी २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; कारंडे जोशी, साधना; शिंदे, सुभाष; दुधलकर, प्रकाश; परांजपे, ह.श्री. (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-01-14)\n२२३ दिशा : मार्च २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-03-14)\n२२७ दिशा : जुलै २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; परांजपे, ह.श्री.; दुधाळकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; भानुशाली, महेश मनोहर; खांडेकर, ��मिता योगेश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-07-14)\n२२२ दिशा : फेब्रुवारी २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; गोखले, अनघा; दुधलकर, प्रकाश; जोशी, नितीन; कुलकर्णी, अपर्णा; इंगवले, गीताली (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-02-14)\n२२८ दिशा : ऑगस्ट २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; एंगडे, सुभाष; कुलकर्णी धर्माधिकारी, अपर्णा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-08-14)\n२२५ दिशा : मे २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; केळस्कर, रागिणी; शिंगाडे, चंद्रकांत; शिंदे, सुभाष; गोखले, अनघा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-05-14)\n२३० दिशा : ऑक्टोबर २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; धर्माधिकारी, प्रशांत (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-10-14)\n२२६ दिशा : जून २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; लिमये, स्मिता अमोल (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-06-14)\n२२९ दिशा : सप्टेंबर २०१६ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2016-09-14)\nबेडेकर, विजय वा. (12)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/manas/sun-ad-07.htm", "date_download": "2022-05-25T04:31:45Z", "digest": "sha1:UHKS5RNKUTA3T6HGHBUNAEB6L63UZ5OX", "length": 41220, "nlines": 255, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीरामचरितमानस (मराठी अनुवाद) सुंदरकाण्ड - अध्याय ७ वा ", "raw_content": "\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते २९\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nराम स्वभाव वानिति उघडहि प्रेमें अति, विसरुनि निज कपटहि ॥\nतैं रिपुहेर कपींनां कळलें बांधुनि सब कपिपतिशि आणले ॥\nसुग्रिव वदला ऐका वानर धाडा भंगुनि अंगनिशाचर ॥\nआज्ञा ऐकुनि वानर धावति बांधुनि कटकिं धिंड सब काढति ॥\nनानापरिं कपि हाणिति झोडिति दीन वचनिं विनवितां न सोडिति ॥\n कोशलपतिची आण तयानां ॥\nश्रवुनि निकट त्यां लक्ष्मण अणविति शीघ्र, दया ये, हसुनि सोडविति ॥\nद्या रावण-करिं पत्र वदा त्या- लक्ष्मण वचन वाच कुलघात्या ॥\nदो :- मम संदेश उदार त्या मूढ-कानिं घालाल ॥\nभेट सिता देउनि न तर तुमचा आला काळ ॥ ५२ ॥\nते रा��णाचे हेर रामस्वभावाची अति प्रेमाने उघड उघड प्रशंसा करू लागले. अति प्रेमामुळे ते आपले कपट विसलेच. ॥ १ ॥ तेव्हा वानरांनी ओळखले की हे शत्रूदूत आहेत तेव्हा लगेच त्या सर्वांना बांधून सुग्रीवाजवळ आणले. ॥ २ ॥ सुग्रीवाने सांगितले वनरांनो, ऐका. या निशाचरांची अंगे भंग करून द्या पाठवून. ॥ ३ ॥ सुग्रीवाची आज्ञा ऐकून वानर धावत आले व त्या निशाचरांना पक्के बांधून त्यांची सर्व कपि-सैन्यात धिंड काढली. ॥ ४ ॥ कपी त्यांना अनेक प्रकारे मारझोड करू लागले तेव्हा त्यांनी दीनवाणीने विनवण्या केल्या; तरी कपींनी त्यांना सोडले नाही (जाक, कान कापून द्या सोडून असे कोणी म्हणू लागले). ॥ ५ ॥ तेव्हा ते दूत म्हणाले आमचे नाक कान कापतील त्यांना कोसलपती रामांची शपथ आहे. ॥ ६ ॥ ते ऐकून लक्ष्मणाने हेरांना जवळ आणवले, (त्यांची केविलवाणी दशा पाहून) लक्ष्मणाला दया आली व हसून त्वरित त्यांना लक्ष्मणाने बंधमुक्त केले. ॥ ७ ॥ (व त्यांना म्हणाले की) हे पत्र रावणाच्या हाती द्या व तोंडी सांगा की, हे कुलघातक्या, लक्ष्मणाचे पत्र वाचून बघ. ॥ ८ ॥ आणि माझा उदार संदेश त्या मूर्खाच्या कानी घाला की, सीता परत देऊन येऊन भेट, नाहीतर सर्व निशाचरांचा काळ आला आहे असे समज. ॥ दो. ५२ ॥\nत्वरें नमुनि लक्ष्मणपदिं माथा निघति दूत वर्णित गुणगाथा ॥\nवदत रामयश लंके आले रावणपदिं शिर नमते झालें ॥\nदशमुख विहसुनि विचारि वृत्ता वदसि न शुक आपली कुशलता \nसांग वृत्त मग बिभीषणाचे मरण निकट अति आलें ज्याचें ॥\nराज्य करत शठ लंके त्यागी यवकीटक होईल अभागी ॥\nमग वद रीस कीश कटकें, तीं प्रेरित कठीण काळें येतीं ॥\n होइ चित्तमृदु तटिनी भर्ता ॥\nतापस वार्ता वद मग सारी ज्यांचे हृदयिं भीति मम भारी ॥\nदो :- झाली भेट किं गत मम ऐकुनि सुयश अपार \nवदसि न रिपुदल तेजबल चकित चित्त तव फार ॥ ५३ ॥\nत्वरेने लक्ष्मणाच्या चरणांवर मस्तक नमवून ते दूत गुणगाथा वर्णन करीत परत निघाले. ॥ १ ॥ रामयशाचे गान करीत ते लंकेत आले व त्यांनी रावणास नमन केले. ॥ २ ॥ दशमुखाने मोठ्याने हसून हकीकत विचारण्यास प्रारंभ केला. हे शुक, तू आपली कुशलता का नाही सांगत ॥ २ ॥ ज्याचा मृत्यु अति जवळ आला आहे त्या बिभीषणाची हकीकत मला सांग. ॥ ४ ॥ (चांगले) राज्य करीत असता शठाने लंकेचा त्याग केला. आता अभागी यवातील किडा होईल (धान्यातील पोरकिड्याप्रमाणे भरडला जाईल - म्हणजे राम लक्ष्मण यवासारखे तुच्छ धान��य व त्यांच्या आश्रयाला गेलेला बिभीषण हा त्यातील किडा-कीटक). ॥ ५ ॥ कठीण काळाच्या प्रेरणेने आलेले ते ऋक्ष व वानर सैन्य कसे आहे सांग. ॥ ६ ॥ त्यांच्या जीवनाचे रक्षण करणारा कोमल चित्ताचा सागर आहे (म्हणून बरे). ॥ ७ ॥ ज्यांच्या हृदयात माझी भारी भिती असेल त्या तापसांची सर्व हकीकत मला सांग. ॥ ८ ॥ त्यांची भेट झाली की माझे अपार सुयश ऐकून गेले परत ॥ २ ॥ ज्याचा मृत्यु अति जवळ आला आहे त्या बिभीषणाची हकीकत मला सांग. ॥ ४ ॥ (चांगले) राज्य करीत असता शठाने लंकेचा त्याग केला. आता अभागी यवातील किडा होईल (धान्यातील पोरकिड्याप्रमाणे भरडला जाईल - म्हणजे राम लक्ष्मण यवासारखे तुच्छ धान्य व त्यांच्या आश्रयाला गेलेला बिभीषण हा त्यातील किडा-कीटक). ॥ ५ ॥ कठीण काळाच्या प्रेरणेने आलेले ते ऋक्ष व वानर सैन्य कसे आहे सांग. ॥ ६ ॥ त्यांच्या जीवनाचे रक्षण करणारा कोमल चित्ताचा सागर आहे (म्हणून बरे). ॥ ७ ॥ ज्यांच्या हृदयात माझी भारी भिती असेल त्या तापसांची सर्व हकीकत मला सांग. ॥ ८ ॥ त्यांची भेट झाली की माझे अपार सुयश ऐकून गेले परत तू शत्रू, त्याचे सैन्य, तेज, बल इत्यादि विषयी काहीच कसे बोलत नाहीस. तुझे चित्त फार चकित झालेले दिसते, ते कां तू शत्रू, त्याचे सैन्य, तेज, बल इत्यादि विषयी काहीच कसे बोलत नाहीस. तुझे चित्त फार चकित झालेले दिसते, ते कां ॥ दो. ५३ ॥\nनाथ कृपेनें पुसलें जेवीं त्यजुनि कोप वच माना तेवीं \nजाइ अनुज तुमचा भेटे जैं राज्य टिळक त्या कृत रामें तैं ॥\nरावण चर अम्हिं पडतां कानां बांधुनि दुःख देति कपि नाना ॥\nश्रवण नासिका कापूं लागति राम शपथ घालूं तैं त्यागति ॥\nपुसिली नाथ राम सेना जी मुखीं कोटि शत वदवेना ती ॥\nविविध-वर्ण कपिभल्ल सैन्य वर विकटानन हि विशाल भयंकर ॥\nजो पुर जाळी वधि तव तनया सकल कपी मधिं अल्प बल तया ॥\nअमित नाम भट कठिण कराल हि अमित नाग बल विपुल विशालही ॥\nदो :- द्विविद मयंद नील नल अंगद गद विकटासि ॥\nदधिमुख केसरि निशठ शठ जांबवंत बलरासि ॥ ५४ ॥\n आपण कृपेने जसे विचारलेत तसेच क्रोधाचा त्याग करूनच माझे सांगणे माना, त्यावर विश्वास ठेवा. ॥ १ ॥ तुमचा अनुज जेव्हा जाऊन भेटला तेव्हाच रामाने त्याला लंकेचा राज्याभिषेक केला. ॥ २ ॥ आम्ही रावणाचे दूत आहोत असे कानी पडताच कपींनी आम्हाला बांधून नाना प्रकारे दुःख दिले. ॥ ३ ॥ ते आमचे नाक-कान कापू लागले होते पण आम्ही रामशपथ घातली तेव्हा आम्हाला सोडले. ॥ ४ ॥ नाथ तुम्ही ज्या कपी सेनेविषयी विचारलेत ती शतकोटी मुखांनीही वर्णन करता येणार नाही. ॥ ५ ॥ ती वानर-भल्लांची सेना अनेक रंगांची व श्रेष्ठ असून ते भल्ल विक्राळ मुखाचे, विशालदेही व भयानक आहेत. ॥ ६ ॥ ज्याने लंकापुरी जाळली, व तुमच्या पुत्राचा वध केला, तो सर्व कपीत कमीत कमी बळाचा आहे. ॥ ७ ॥ अगणित योद्धे, त्यांची अगणित नावे आहेत. ते कठीण कराल (भयंकर) असून अगणित हत्तींचे बळ असलेले व अति विशाल आहेत. ॥ ८ ॥ द्विविद, मयंद, नील, नल, अंगद, गद, विकटासी, दधिमुख, केसरी, निशठ, शठ आणि जांबवान हे सर्व बलवान आहेत. ॥ दो. ५४ ॥\nसुग्रीवासम हे कपि जाणा असे कोटि किति अगणित नाना ॥\nरामकृपें बल अतुल तयानां तृण सम गणती त्रय लोकानां ॥\nअसें श्रवणिं आलें दशकंधर अठरा पद्में यूथप वांदर ॥\n कटकिं कपि ऐसा नाहीं जो ना जिंकिल रणीं तुम्हांही ॥\nपरम रुष्ट सब चोळिति हात हि परि आज्ञा देति न रघुनाथ हि ॥\nव्याल झषांसह शोषूं सागर भरूं भूधरीं विशाल ना तर ॥\nमर्दुनि धुळीं मिळवुं दशशीसा मी श्रुत असें वदत सब कीशां ॥\nगर्जति तर्जति सहज अशंक हि ग्रासूं बघति जणूं लंकेसहि ॥\nदो :_ सहज शूर कपि भल्ल सब त्यांत शिरीं प्रभु राम ॥\nजिंकिति रावण काळ ही कोटि करुनि संग्राम ॥ ५५ ॥\nहे सगळे कपी सुग्रीवासारखे आहेत. आणि त्यांच्यासारखे कितीतरी कोटी अगणित आहेत, आणि अनेक प्रकारचे आहेत. ॥ १ ॥ शिवाय त्यांना रामकृपेने अतुल बल मिळाले आहे; त्यामुळे ते त्रैलोक्याला तृणासमान गणतात. ॥ २ ॥ हे दशकंधरा माझे असे ऐकण्यात आले आहे वानर अठरा पद्मे आहेत. ॥ ३ ॥ नाथ माझे असे ऐकण्यात आले आहे वानर अठरा पद्मे आहेत. ॥ ३ ॥ नाथ कपी सैन्यात असा एकही कपी नाही की जो तुम्हाला युद्धात जिंकू शकणार नाही. ॥ ४ ॥ अतिशय क्रुद्ध होऊन सगळेच हात चोळत आहेत पण रघुनाथ त्यांना आज्ञा देत नाहीत. ॥ ५ ॥ व्याल, मत्स्य यांच्यासह सागर शोषून टाकू नाहीतर विशाल पर्वतांनी भरून काढू. ॥ ६ ॥ दशशीर्षाचे मर्दन करून त्याला धुळीत मिळवू; असे सगळे कपी बोलत असलेले मी ऐकले आहे. ॥ ७ ॥ ते गर्जतात, दटावीत असतात व स्वभावतःच ते निःशंक (निर्भय) आहेत व जणूं लंकेलाच गिळूं पहात आहेत. ॥ ८ ॥ सर्व भल्लुक व कपी स्वभावतःच शूर आहेत, आणि शिवाय त्यांच्या शिरावर सर्वसमर्थ प्रभू राम आहेत. म्हणून ते युद्ध करून रावणालाच काय, कोटी काळांना सुद्धा जिंकतील यांत नवल काय कपी सैन्यात असा एकही कपी नाही की जो तुम्���ाला युद्धात जिंकू शकणार नाही. ॥ ४ ॥ अतिशय क्रुद्ध होऊन सगळेच हात चोळत आहेत पण रघुनाथ त्यांना आज्ञा देत नाहीत. ॥ ५ ॥ व्याल, मत्स्य यांच्यासह सागर शोषून टाकू नाहीतर विशाल पर्वतांनी भरून काढू. ॥ ६ ॥ दशशीर्षाचे मर्दन करून त्याला धुळीत मिळवू; असे सगळे कपी बोलत असलेले मी ऐकले आहे. ॥ ७ ॥ ते गर्जतात, दटावीत असतात व स्वभावतःच ते निःशंक (निर्भय) आहेत व जणूं लंकेलाच गिळूं पहात आहेत. ॥ ८ ॥ सर्व भल्लुक व कपी स्वभावतःच शूर आहेत, आणि शिवाय त्यांच्या शिरावर सर्वसमर्थ प्रभू राम आहेत. म्हणून ते युद्ध करून रावणालाच काय, कोटी काळांना सुद्धा जिंकतील यांत नवल काय ॥ दो. ५५ ॥\n शेष लक्षही थकतिल वदतां ॥\nएकचि शर शोषिल शत सागर तव भावास पुसति नयनागर ॥\n मागति पंथ कृपा चित्तासी ॥\nश्रवत वचन विहसे दशशीस अशि मति तरि सहाय कृत कीश ॥\nसहज भीरुचीं मानुनि बचनें वारिधिपाशीं धरलें धरणें ॥\n मृषा महती कां गासी पावूं रिपुबल मति-ठावासि ॥\nसचिव सभीत बिभीषण ज्यासी विजय विभूति कुठुनि जगिं त्यासी ॥\n समय बघुनि काढी पत्राला ॥\nया पत्रा देई रामानुज नाथ वाचवुनि उर निववा निज ॥\nविहसुनि वाम करीं घे रावण सचिवाकरविं करवि शठ वाचन ॥\nदो :- शठ शब्दीं मन रिझवुनी कर न कुळाचा घात ॥\nराम विरोधिं न जगसि विधि-हरिहर शरणहि जात ॥ ५६रा ॥\nदो :- त्यजुन मान हो अनुजसा प्रभु-पद-पंकज भृंग ॥\nकीं हो रामशरानलीं खल कुल सहित पतंग ॥ ५६म ॥\nरामचंद्रांचे तेज, बल, बुद्धी इत्यादिंची विपुलता वर्णन करताना लाखो शेष सुद्धां थकतील. (तेथे मी एकमुखाने त्यांचे काय वर्णन करणार ) ॥ १ ॥ त्यांचा एकच बाण या एका सागरालाच काय, शंभर सागरांना शोषून टाकील. पण ते नीतिनिपुण असल्याने त्यांनी तुमच्या भावाला (मत/सल्ला) विचारले. ॥ २ ॥ आणि त्याच्या शब्दाला मान देऊन सागरापाशी मार्ग मागत आहेत. कारण त्यांच्या चित्तात कृपा आहे. ॥ ३ ॥ हे ऐकताच दशशीर्ष खो खो हसत सुटला आणि म्हणाला अशी बुद्धी आहे म्हणून तर वानरे साह्यास घेतली आहेत. ॥ ४ ॥ आणि स्वभावतःच भित्रा असलेल्याचे वचन मानून सागरापाशी धरणे धरले आहे. ॥ ५ ॥ मूर्खा ) ॥ १ ॥ त्यांचा एकच बाण या एका सागरालाच काय, शंभर सागरांना शोषून टाकील. पण ते नीतिनिपुण असल्याने त्यांनी तुमच्या भावाला (मत/सल्ला) विचारले. ॥ २ ॥ आणि त्याच्या शब्दाला मान देऊन सागरापाशी मार्ग मागत आहेत. कारण त्यांच्या चित्तात कृपा आहे. ॥ ३ ॥ हे ऐकताच दशशीर्��� खो खो हसत सुटला आणि म्हणाला अशी बुद्धी आहे म्हणून तर वानरे साह्यास घेतली आहेत. ॥ ४ ॥ आणि स्वभावतःच भित्रा असलेल्याचे वचन मानून सागरापाशी धरणे धरले आहे. ॥ ५ ॥ मूर्खा शत्रूची खोटी महती का गात बसला आहेस शत्रूची खोटी महती का गात बसला आहेस शत्रूचे बल व बुद्धी यांचा ठाव आम्हाला लागला बरं शत्रूचे बल व बुद्धी यांचा ठाव आम्हाला लागला बरं ॥ ६ ॥ भयभीत बिभीषण ज्याचा सचिव आहे त्याला जगात विजय व विभूती कुठुन मिळणार ॥ ६ ॥ भयभीत बिभीषण ज्याचा सचिव आहे त्याला जगात विजय व विभूती कुठुन मिळणार ॥ ७ ॥ दुष्ट वचन ऐकून दूताचा रोष वाढला व योग्य वेळ आहे असे पाहून त्याने ते पत्र काढले. ॥ ८ ॥ नाथ ॥ ७ ॥ दुष्ट वचन ऐकून दूताचा रोष वाढला व योग्य वेळ आहे असे पाहून त्याने ते पत्र काढले. ॥ ८ ॥ नाथ हे पत्र रामानुजाने दिले आहे, ते वाचून/वाचवून आपली छाती निववा. ॥ ९ ॥ मोठ्याने हसून रावणाने ते पत्र डाव्या हाताने घेतले व तो शठ त्याचे सचिवाकडून वाचन करवूं लागला. ॥ १० ॥ लक्ष्मण पत्रात म्हणतात - हे शठा हे पत्र रामानुजाने दिले आहे, ते वाचून/वाचवून आपली छाती निववा. ॥ ९ ॥ मोठ्याने हसून रावणाने ते पत्र डाव्या हाताने घेतले व तो शठ त्याचे सचिवाकडून वाचन करवूं लागला. ॥ १० ॥ लक्ष्मण पत्रात म्हणतात - हे शठा नुसत्या शब्दांनी आपल्या मनाला प्रसन्न करून कुळाचा घात करू नकोस. रामविरोध करून तू ब्रह्मा, विष्णू व हर यांना जरी शरण गेलास तरी सुद्धां वाचणार नाहीस. ॥ दो. ५६ रा ॥ गर्व सोडून धाकट्या भावासारखा प्रभुचरणकमल भृंग हो किंवा रे खला नुसत्या शब्दांनी आपल्या मनाला प्रसन्न करून कुळाचा घात करू नकोस. रामविरोध करून तू ब्रह्मा, विष्णू व हर यांना जरी शरण गेलास तरी सुद्धां वाचणार नाहीस. ॥ दो. ५६ रा ॥ गर्व सोडून धाकट्या भावासारखा प्रभुचरणकमल भृंग हो किंवा रे खला तूं आपल्या कुळासहित रामबाणरूपी अग्नीत पतंग हो. ॥ दो. ५६ म ॥\nश्रवत सभय मनिं, सस्मित आनन सांगतसे सर्वांस दशानन ॥\nभुवीं पतित, करिं नभा जसा धरि लघुतापस वाग्विलास हा करि ॥\n म्हणे शुक सत्य चि वाणी समजा, त्यजुनी प्रकृति अभिमानी ॥\nमम वच ऐका त्यजुनि क्रोधा त्यजा नाथ तुम्हिं राम-विरोधा ॥\n जरी अखिल भुवनांचे राव ॥\nभेटत तुम्हीं कृपा प्रभु करतिल एकहि अपराध न मनिं धरतिल ॥\nजनक सुता रघुनाथा द्यावी प्रभु मम विनति इतकि ऐकावी ॥\nयदा वदे द्यावी वैदेही शठ लत्ते ताडी त्य���तेंही ॥\nचरणिं नमुनि शिर गत तो तिथें कृपासिंधु रघुनायक जिथें ॥\nप्रणमुनि कथा निवेदी अपली रामकृपेनें निजगति मिळली ॥\nकुंभज ऋषि-शापें किं भावानी राक्षस बनला मुनि जो ज्ञानी ॥\nघडि घडि वंदुनि राम-पदांला गेला मुनि मग निजाश्रमाला ॥\nदो :- विनति जलधि जड मानिना जरि गेले दिन तीन ॥\nवदले राम सकोप तैं प्रीति न भीतीवीण ॥ ॥ ५७ ॥\nपत्रातील मजकूर ऐकताच मनात भिती वाटली पण मुखाने मंद हास्य करीत दशानन सर्वांना समजावून सांगतो की - ॥ १ ॥ जमिनीवर उताणा पडलेल्या माणसाने हातांनी जसे आकाश धरावे त्याप्रमाणे हा लघुतापस (लक्ष्मण) प्रलाप (मिथा बडबड) करीत आहे. ॥ २ ॥ ते ऐकून शुक म्हणाला की नाथ ती वाणी अगदी सत्य आहे, असे देहाभिमानी स्वभाव सोडून समजा - ॥ ३ ॥ व क्रोध न करता माझे चांगले ऐका (करा). नाथ ती वाणी अगदी सत्य आहे, असे देहाभिमानी स्वभाव सोडून समजा - ॥ ३ ॥ व क्रोध न करता माझे चांगले ऐका (करा). नाथ रामविरोध करणे सोडून द्या. ॥ ४ ॥ रघुवीर जरी सर्व भुवनांचे राजे आहेत तरी त्यांचा स्वभाव अति कोमल आहे. ॥ ५ ॥ तुम्ही जाऊन भेटताच प्रभू तुमच्यावर कृपा करतील व तुमचा एकही अपराध मनात ठेवणार नाहीत. ॥ ६ ॥ म्हणून जनकसुता रघुनाथास द्यावी. हे स्वामी रामविरोध करणे सोडून द्या. ॥ ४ ॥ रघुवीर जरी सर्व भुवनांचे राजे आहेत तरी त्यांचा स्वभाव अति कोमल आहे. ॥ ५ ॥ तुम्ही जाऊन भेटताच प्रभू तुमच्यावर कृपा करतील व तुमचा एकही अपराध मनात ठेवणार नाहीत. ॥ ६ ॥ म्हणून जनकसुता रघुनाथास द्यावी. हे स्वामी माझी इतकी विनंती ऐकावीच. ॥ ७ ॥ ’वैदेही द्या’ असे जेव्हा म्हणाला तेव्हा त्या शठाने शुकाला लाथा मारल्या. ॥ ८ ॥ रावणाच्या चरणी मस्तक नमवून तो जिथे कृपासिंधु रघुनायक होते तेथे गेला. ॥ ९ ॥ प्रणाम करून त्याने आपली कथा निवेदन केली, व रामकृपेने त्याला आपली गती (पूर्वस्थिती) प्राप्त झाली. ॥ १० ॥ तो ज्ञानी मुनि होता पण अगस्ती ऋषींच्या शापाने राक्षस झाला होता. ॥ ११ ॥ पुन्हा पुन्हा रामचरणांना वंदन करून मग तो मुनी आपल्या आश्रमात गेला. ॥ १२ ॥ जरी तीन दिवस निघून गेले तरी जड सागर रामांच्या विनंतीस मान देईना, तेव्हा राम सकोप होऊन म्हणाले की, भितीशिवाय प्रीती उत्पन्न होत नाही. ॥ दो. ५७ ॥\nलक्ष्मण आण शरासन सयक सिंधु शोषितो विशिखें पावक ॥\nशठा विनति कुटिलाशीं प्रीती सहज कृपण ता सुंदर नीती ॥\nमम ता निरता ज्ञान-कहाणी अति लोभ्यास विरति वाखाणी ॥\nक्रोध्या शम काम्या हरिकथा उप्त बीज ऊषरीं फळ यथा ॥\nकथुनि चाप रघुपतिनिं चढवलें हें मत लक्ष्मण-मना अवडलें ॥\nप्रभु संधानिति शरा कराला उदधि-उदरिं उठल्या तों ज्वाळा ॥\nमकर उगर झष वृंद विव्हळत जळति जंतु, जैं जलनिधि जाणत ॥\nकनक पात्रिं भरि मणि गण नाना विप्ररूप ये त्यजुनी माना ॥\nदो :- कोटि यत्‍नि शिंपा कदली कापुनि फळते तीच ॥\nश्रुणु खगेश मानि न विनति धाकें नमती नीच ॥ ५८ ॥\n धनुष्य बाण आण पाहू, अग्नीबाणाने सागर शोषून टाकतो. ॥ १ ॥ शठाला विनंती करणे, कुटिलाशी प्रीती करणे, निसर्गतः कृपण असणार्‍याला नीती सांगणे, ॥ २ ॥ ममता निरताला ज्ञान कहाणी सांगणे, अतिलोभी माणसाला वैराग्याचा उपदेश करणे, ॥ ३ ॥ क्रोधी माणसाला शम शिकविणे आणि कामी व्यक्तीला हरिकथा सांगणे या सर्व गोष्टींचे फळ ऊखर (उजाड) भूमीत पेरलेल्या बीजाच्या फळासारखेच होय. ॥ ५ ॥ प्रभूंनी एक भयानक बाण धनुष्यावर लावला तोच सागराच्या पोटात आगीच्या ज्वाळा उठू लागल्या. ॥ ६ ॥ मकर, सर्प, मासे इ. जलचरांचे समुदाय विव्हळूं लागले. समुद्राने जेव्हा जाणले की आता सर्व जंतू जळणार - ॥ ७ ॥ तेव्हा त्याने सोन्याच्या ताटात नाना प्रकारची रत्‍ने भरली व अभिमान सोडून विप्ररूपाने आला. ॥ ८ ॥ केळीच्या झाडाला कितीही प्रकारे वाटेल तेथे पाणी घातले तरी ती कापल्यानेच फळते. तसेच हे खगेश ऐक, नीच विनंती मानीत नाहीत. ते धाकानेच नमतात. ॥ दो. ५८ ॥\nसभय सिंधुनें प्रभुपद धरले क्षमा नाथ अवगुण मम सगळे ॥\nगगन समीर अनल जल धरणी यांची नाथ सहज जड करणी ॥\nत्वां प्रेरित मायेनें निर्मित सृष्टि हेतु सद्‍ग्रंथीं वर्णित ॥\nप्रभु आज्ञा ज्या जैसी आहे तसें वागतां तो सुख लाहे ॥\n उचित मज केलें शासन मर्यादा तरि निर्मित आपण ॥\nढोल गवार शूद्र पशु नारी हे सब ताडनास अधिकारी ॥\nप्रभु प्रतापें सुकेन मी जरि जाइ कटक, नहि मम महती तरि ॥\nप्रभु-आज्ञा श्रुति वदति अभंगा करिन शीघ्र जें आपण सांगा ॥\nदो :- वच सुनम्र परिसुनि वदति सस्मित कृपा-अगार ॥\nतात उपाय असा वदा उतरे कपिदळ फार ॥ ५९ ॥\nसागराने भयभीत होऊन प्रभूचे पाय धरले व म्हणाला की नाथ माझे सर्व दोष क्षमा करावेत. ॥ १ ॥ नाथ माझे सर्व दोष क्षमा करावेत. ॥ १ ॥ नाथ आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी यांची स्वाभाविकच जड करणी आहे. (ही पंचभूते स्वभावतःच जड आहेत). ॥ २ ॥ सद्‌ग्रंथात वर्णिले आहे की सृष्टी रचनेसाठी तुम्ही प्रेरणा दिलेल्या मायेने यांची निर्मिती केली आहे. ॥ ३ ॥ प्रभू आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी यांची स्वाभाविकच जड करणी आहे. (ही पंचभूते स्वभावतःच जड आहेत). ॥ २ ॥ सद्‌ग्रंथात वर्णिले आहे की सृष्टी रचनेसाठी तुम्ही प्रेरणा दिलेल्या मायेने यांची निर्मिती केली आहे. ॥ ३ ॥ प्रभू ज्याला जशी तुमची आज्ञा आहे त्याप्रमाणे तो राहिल्याने वागल्याने सुखी असतो. हे जर स्वभाव सोडतील तर त्यांनाही दुःख, इतरांनाही दुःखच व अनर्थ ओढवतील. ॥ ४ ॥ हे प्रभो ज्याला जशी तुमची आज्ञा आहे त्याप्रमाणे तो राहिल्याने वागल्याने सुखी असतो. हे जर स्वभाव सोडतील तर त्यांनाही दुःख, इतरांनाही दुःखच व अनर्थ ओढवतील. ॥ ४ ॥ हे प्रभो मला जे शासन केलेत ते योग्यच आहे. तरीपण आम्हाला जी मर्यादा घालून दिली आहे ती आपणच निर्मिलेली आहे. ॥ ५ ॥ ढोल, अडाणी मनुष्य, शूद्र, पशु आणि नारी हे सर्व ताडनाचे अधिकारी आहेतच. ॥ ६ ॥ प्रभू मला जे शासन केलेत ते योग्यच आहे. तरीपण आम्हाला जी मर्यादा घालून दिली आहे ती आपणच निर्मिलेली आहे. ॥ ५ ॥ ढोल, अडाणी मनुष्य, शूद्र, पशु आणि नारी हे सर्व ताडनाचे अधिकारी आहेतच. ॥ ६ ॥ प्रभू आपल्या प्रतापाने मी सुकून जाईन आणि सैन्य पार जाईल. तरीपण त्यात माझी महती (इभ्रत) राहणार नाही. ॥ ७ ॥ प्रभूच्या आज्ञेचा भंग कोणी करू शकत नाहीत असे श्रुति सांगतात. तरी आपण जे सांगाल, ते मी शीघ्र करीन. ॥ ८ ॥ अति नम्र वचन ऐकून कृपानिवास स्मित करून म्हणाले की तात आपल्या प्रतापाने मी सुकून जाईन आणि सैन्य पार जाईल. तरीपण त्यात माझी महती (इभ्रत) राहणार नाही. ॥ ७ ॥ प्रभूच्या आज्ञेचा भंग कोणी करू शकत नाहीत असे श्रुति सांगतात. तरी आपण जे सांगाल, ते मी शीघ्र करीन. ॥ ८ ॥ अति नम्र वचन ऐकून कृपानिवास स्मित करून म्हणाले की तात असा उपाय सांगा की जेणे करून पुष्कळ कपिसैन्य उतरून जाईल. ॥ दो. ५९ ॥\n नील नल कपि भावांला बाल्यीं ऋषि-आशीस मिळाला ॥\nत्यांच्या स्पर्शें सागरिं गिरिवर तव प्रतापें तरति जलावर ॥\nप्रभुची प्रभुता मी हृदिं धरुनी साह्य यथाबल पाहिन करुनी ॥\n कीं त्रिभुवन या गाइल सुयशा ॥\nया शरिं मग उत्तर-तट-वासी वधा नाथ खल नर अघरासी ॥\nसागर पीडा कृपालु जाणति शीघ्र राम रणधीर निवारति ॥\nभारि राम-बल पौरुष पाहुनि सुखी पयोनिधि होई हर्षुनि ॥\nकथिले प्रभुला चरित्र सगळें प्रणमुनि पदीं पयोधि परतले ॥\nछं :- निज भवनिं गत, मत सिंधुचें श्री रघुपतीनां मानले \nहें चरित कलिमल हर, यथामति तुलसिदासें गाइलें ॥\nसुख-भवन, संशय-शमन, दमन विषाद रघुपति गुणगणां \nगा त्यजुनि आशा सब भरंवसा ऐक संतत शठ मना ॥ १ ॥\nदो :- सकल सुमंगलदायक रघुनायक-गुण-गान ॥\nसादर ऐकति तरतिे ते भवनिधि विण जलयान ॥ ६० ॥\nसागर म्हणाला की नाथ नील व नल या दोघा कपिबंधूंना बालपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला आहे. ॥ १ ॥ त्यांनी स्पर्श केलेले मोठमोठे पर्वत तुमच्या प्रतापाने सागरात जलावर तरंगतील (बुडणार नाहीत). ॥ २ ॥ मी सुद्धा प्रभूचा प्रताप हृदयात धारण करून यथाशक्ती साह्य करून पाहीन. ॥ ३ ॥ नाथ नील व नल या दोघा कपिबंधूंना बालपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला आहे. ॥ १ ॥ त्यांनी स्पर्श केलेले मोठमोठे पर्वत तुमच्या प्रतापाने सागरात जलावर तरंगतील (बुडणार नाहीत). ॥ २ ॥ मी सुद्धा प्रभूचा प्रताप हृदयात धारण करून यथाशक्ती साह्य करून पाहीन. ॥ ३ ॥ नाथ या प्रमाणे सागराला असा बांधवा की जेणे करून त्रैलोक्य या सुयशाचे गान करील. ॥ ४ ॥ आणि नाथ या प्रमाणे सागराला असा बांधवा की जेणे करून त्रैलोक्य या सुयशाचे गान करील. ॥ ४ ॥ आणि नाथ या बाणाने माझ्या उत्तर तटावर राहणार्‍या पापी दुष्ट मनुष्यांचा वध करा. ॥ ५ ॥ सागराला होत असलेली पीडा कृपालु रणधीर रामचंद्रांनी जाणली आणि ती त्वरेने निवारण केली. ॥ ६ ॥ रामचंद्रांचे भारी बल व पौरुष पाहून सागर हर्षित होऊन सुखी झाला. ॥ ७ ॥ सगळे चरित्र प्रभुला सांगितले आणि पायांना प्रणाम करून सागर परत गेला. ॥ ८ ॥ सागर घरी गेला. सागराचे मत श्रीरघुपतींना आवडले, पसंत पडले. कलिमल हरण करणारे हे चरित्र तुलसीदासाने यथामति वर्णन केले. सुखाचे निवासस्थान असून संशयाचे शमन करणार्‍या, व विषादाचा विनाश करणार्‍या रघुपती गुण-समुहाला, हे शठ मना या बाणाने माझ्या उत्तर तटावर राहणार्‍या पापी दुष्ट मनुष्यांचा वध करा. ॥ ५ ॥ सागराला होत असलेली पीडा कृपालु रणधीर रामचंद्रांनी जाणली आणि ती त्वरेने निवारण केली. ॥ ६ ॥ रामचंद्रांचे भारी बल व पौरुष पाहून सागर हर्षित होऊन सुखी झाला. ॥ ७ ॥ सगळे चरित्र प्रभुला सांगितले आणि पायांना प्रणाम करून सागर परत गेला. ॥ ८ ॥ सागर घरी गेला. सागराचे मत श्रीरघुपतींना आवडले, पसंत पडले. कलिमल हरण करणारे हे चरित्र तुलसीदासाने यथामति वर्णन केले. सुखाचे निवासस्थान असून संशयाचे शमन करणार्‍या, व विषादाचा विनाश करणार्‍या रघुपती गुण-समुहाला, हे शठ मना सर्व आशा व सर्वांचा भरंवसा सोडून सतत श्रवण कर व गा. ॥ छंद ॥ रघुनायकाच्या गुणांचे वर्णन सुमंगलास व सकल सुमंगलास देणारे आहे. जे कोणी त्याचे आदराने श्रवण करतील, ते जलयानावाचून (जहाजावाचून) भवसागर तरून जातील. ॥ दो. ६० ॥\nइति श्रीमद् रामचरितमानसे सकल-कलि-कलुष-विध्वंसने\n॥ सुंदरकाण्ड समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/mumbai_87.html", "date_download": "2022-05-25T02:55:17Z", "digest": "sha1:L76J26MXO3IAJJ67QUN5ZBJ44UPNHUFQ", "length": 7842, "nlines": 109, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ वेल्स यांच्यात सामंजस्य करार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ वेल्स यांच्यात सामंजस्य करार\nमुंबई ( १८ नोव्हेंबर ) : महाराष्ट्रातून साऊथ वेल्स विदयापीठामध्ये संशोधन करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाचा वापर लोकल टू ग्लोबल करावा, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.\nआज सहयाद्री अतिथीगृह येथे ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्र कुलगुरु लॉरी पिअर्सी यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्र कुलगुरु लॉरी पिअर्सी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या.\nतावडे यांनी सामंजस्य करारानंतर बोलताना सांगितले की, महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या दरवर्षी जवळपास 70 लाख आहे. मात्र पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करणाऱ्यांची\nसंख्या कमी आहे. आता या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या विदयापीठामध्ये जाऊन संशोधन करणार आहेत. या विद्यार्थ्यांचे संशोधन देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरताना\nमहाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा उपयोग होणे आवश्यक आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळते त्यांचाही उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा, असे तावडे म्हणाले.\nसाऊथ वेल्स विदयापीठाचे प्र कुलगुरु लॉरी पिअर्सी यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले की, महाराष्ट्राला शैक्षणिक, आर्थिक, वाणिज्��िक, सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे साऊथ वेल्स विद्यापीठाला\nमहाराष्ट्र राज्याबरोबर सामंजस्य करार करताना आनंद होत असून या करारारमुळे संशोधन क्षेत्रात वेगळे काही करु इच्छिणाऱ्यांना येथील विद्यापीठात संशोधन करण्याची चांगली संधी मिळेल. याचा फायदा ऑस्ट्रेलियाबरोबरच महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला होणार आहे.\nऑस्ट्रेडचे वाणिज्य आयुक्त पीटर कोलेमन, अमित दासगुप्ता, मोहा व्यास, स्गिन्धा मोईत्रा, ग्रेन ॲन लोबो, महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शशिकला वंजारी, शिक्षण संचालक डॉ.धीरज माने, रोहित मनचंदा आदी मान्यवर उपस्थित होते.\nया सामंजस्य करारामुळे ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठात महाराष्ट्राच्या 10 पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅनबेरा कॅम्पसमध्ये तर 10 पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांना सिडनी कॅम्पसमध्ये राहून\nशिकण्याची संधी मिळणार आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2019/06/mumbai_94.html", "date_download": "2022-05-25T05:01:55Z", "digest": "sha1:2737PAUJLAGIP4DFOZQWOF3C5O3K5DBK", "length": 5666, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामे मार्च 2020 पर्यंत पूर्ण करणार - विजय शिवतारे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामे मार्च 2020 पर्यंत पूर्ण करणार - विजय शिवतारे\nमुंबई ( २५ जून २०१९ ) : पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेची प्रलंबित कामे मार्च 2020 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानपरिषदेत दिली.\nब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सतीश चव्हाण यांनी मांडली त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते.\nशिवतारे म्हणाले, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचा भाग-2 या योजनेस 222.24 कोटी रुपये किंमतीची तृतीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण भाग 1 व भाग-2 मिळून एकंदर 18 हजार 787 हे. इतकी सिंचन क्षमता असून, त्यापैकी भाग-1 टप्पा 1 द्वारे 3 हजार 205 हे. वरील सिंचन निर्मिती होऊन योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.\nया योजनेची दि. 1 एप्रिल 2019 ची अद्यावत किंमत 521.17 कोटी रुपये इतकी असून, योजनेवर मार्च 2019 अखेर भूसंपादनसह 184.48 कोटी रुपये खर्च झालेला आहे. ही योजना पूर्णत्वासाठी आणखी 336.69 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यापैकी सन 2019-20 मध्ये एकूण 15.00 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली. या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://surajyadigital.com/2022/01/16/big-bulls-escape-barshi-captured-cctv/", "date_download": "2022-05-25T04:16:21Z", "digest": "sha1:XXXPXPMWMRQY4GTCNLZDAN66G23SP6LJ", "length": 15745, "nlines": 99, "source_domain": "surajyadigital.com", "title": "अंबादास आणि वैभव फटेंना पोलिस कोठडी; बिगबुलचं बार्शीतून पलायन सीसीटीव्हीत कैद - Surajya Digital", "raw_content": "\nअंबादास आणि वैभव फटेंना पोलिस कोठडी; बिगबुलचं बार्शीतून पलायन सीसीटीव्हीत कैद\nin Hot News, गुन्हेगारी, सोलापूर\nबार्शी : शेअर बाजारामधील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांचा विश्वासघात आणि कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल फटे vishal Fateh याचे वडील, सहआरोपी अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना शनिवारी अटक करून न्यायालयात court हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.\nजिल्हा व अति.सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. तीन वित्तीय संस्थांमधील गुंतवणूकीवर मोठ्य परताव्याचे आमिष दाखवून 11 कोटी 38 लाख रुपयांची गुंतवणूक investment करून घेवून नंतर गुंतवणुकीची रक्कम व परतावा न देता विश्वासघाताने फसवणूक केल्याप्रकरणी विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा Vishalka Consultancy Services company संचालक मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे याच्यासह त्याच्या कुटूंबियांवर दिपक अंबारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा crime दाखल झाला आहे.\nस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने local criminal investigation branch संशयित सहआरोपी अंबादास फटे व वैभव फटे यांना सांगोला येथून ताब्यात घेवून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (ता. 14 ) मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी (ता 15 ) बार्श��� येथे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून फसवणूकीची रक्कम मोठी आहे.\nअटक केलेल्या आरोपींचा गुन्ह्यातील संस्थामध्ये प्राथमिक सहभाग Primary participation असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सहभागाबात तसेच फरार आरोपींचेबाबत तपास करायचा आहे. आरोपींनी संगनमताने आणखी कशाप्रकारे व कोठे फसवणूक केली आहे, अपहाराच्या रक्कमेची विल्हेवाट कशी लावली, याबाबत सखोल तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे अटक arrested आरोपींना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली.\nHappy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात\nस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…\nअतिरिक्त शासकीय अभियोक्ता Additional Government Prosecutor ऍड प्रदीप बोचरे यांनी यावेळी युक्तीवाद केला. यावेळी आरोपींनी आमचा या प्रकरणाचा काही संबंध नसल्याचा बचाव घेतला. न्यायालयाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून 5 दिवसांची पोलीस कोठडी police custody मंजूर केली. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपस्थित होते. न्यायालय परिसरात आरोपींना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. Ambadas and Vaibhav Fateh to police custody; Big Bull’s escape from Barshi captured on CCTV\n■ बिगबुलचं बार्शीतून पलायन सीसीटीव्हीत कैद\nशेकडो लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा Corruption of crores of rupees घालून गायब झालेल्या विशाल फटेचे बार्शीतून झालेलं पलायन सीसीटीव्हीत कैद captured on CCTV झालं आहे. बार्शीतून बाहेर पडताना विशालने कोणत्या वाहनाचा वापर केला याबाबत चौकशी inquire केल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह रेल्वेने गेल्याचे समोर आलं आहे.\nया मार्गावरील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं. पोलिसांनी त्यास रेल्वे स्टेशनवर सोडविण्यास गेलेल्या नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली आहे. मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. विशालचं हे पलायन त्या नातेवाईकांसाठीही अनपेक्षित होतं.\nविशालने बार्शीतून Barshi जाताना पुण्यास असलेल्या मामाच्या आजारपणाचं कारण पुढं केलं होतं. त्यामुळे त्याच्या अचानक बाहेरगावी जाण्याचं त्याच्या मित्रपरिवार, सहकार्‍यांना आश्चर्य वाटलं नाही. जाताना त्याच्यासोबत पत्नी आणि लहान मूल होतं. मामाच्या आजारपणाचं कारण बाहेरच्यांसाठी असलं तरी जवळच्या न��तेवाईकांसमोर मात्र दुसरंच कारण पुढं केलं गेलं. त्यामुळे त्यांना देखील पुसटशीही शंका doubt आली नाही. किंबहुना त्याच्या पत्नीलाही शेवटपर्यंत खरं कारण माहित नसावं, अशी शक्यता व्यक्त होत आहे.\nपत्नीकडील नातेवाईक शेतकरी कुटुंबातील आहेत. विशालचं कारस्थान आणि पत्नीसोबतचं पलायन escape हे त्यांच्यादृष्टीने भूकंपासारखंच आहे. निरक्षरतेमुळे घडलेल्या सर्व घडामोडीबद्दल ते अनभिज्ञ आहेत. त्या दोघांचा फोन बंद झाल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईपर्यंत ते ही साशांकित होते. आता तर त्यांच्यावर आभाळच कोसळले आहे. मुलीच्या काळजीनं त्यांना अन्न-पाणी गोड लागेनासं झालं आहे.\nविशालची सासरवाडी बार्शीजवळच आहे. त्यामुळे सासुरवाडीकडील माणसांचं नेहमी घरी येणं-जाणं होतं. विशालचं लग्न तीन वर्षापूर्वी झालं आहे. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. त्याचे वडील आणि सासरकडील मंडळींनाही त्याची मोठ्या प्रमाणावर चाललेली उलाढाल पसंत नव्हती. शेअरबाजाराबाबत सर्वसाधारण लोकांचं असतं तसंच त्याचंही प्रतिकूल मत होतं.\nमात्र विशाल बायकोला वेगवेगळ्या निमित्तानं देत असलेल्या किमती भेटवस्तूंमुळे ते ही मनातून सुखावून जायचे. आता मात्र त्याच्या या कुकर्तुत्वाने त्यांना ही समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्याचबरोबर मुलीच्या सुरक्षिततेची चिंता भेडसावत आहे ती वेगळीच.\nब्रेकिंग- विराट कोहलीचा अचानक राजीनामा; राजीनाम्याच्या 20 मिनिटांमध्येच बीसीसीआयने ट्विट केले रिट्विट\nसोलापूर विजापूररोड ठरतोय मृत्यूचा सापळा; स्कॉर्पिओ झाडावर आदळल्याने तीन ठार\nसोलापूर विजापूररोड ठरतोय मृत्यूचा सापळा; स्कॉर्पिओ झाडावर आदळल्याने तीन ठार\nसुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/deepika-takes-a-lot-of-time-to-makeup/", "date_download": "2022-05-25T03:20:54Z", "digest": "sha1:3HPKINITVQYERMWGDFU3NA7JZXZDGMD3", "length": 10578, "nlines": 216, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“छपाक’च्या मेकअपसाठी दीपिकाला लागतो भरपूर वेळ – Dainik Prabhat", "raw_content": "\n“छपाक’च्या मेकअपसाठी दीपिकाला लागतो भरपूर वेळ\nदीपिका पदुकोणने “छपाक’ या आपल्या पुढच्या सिनेमाचे शुटिंग सुरू केले आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखालील हा सिनेमा पूर्ण व्हायला खूप वेळ लागण्याची शक्‍यता आहे. या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे. तिचा लुक खूपच हटके असल्याने त्यासाठी मेकअप आर्टिस्टना खूपच कष्ट घ्यायला लागतात. दीपिकाच्या मेकअपसाठी दरवेळी किमान 3 ते 4 तासांचा अवधी लागतो. एवढेच नव्हे तर शुटिंग झाल्यावर मेकअप उतरवायला आणि सर्वसामान्यांप्रमाणे दिसायलाही तिला तेवढाच वेळ लागतो. काही दिवसांपूर्वी तिचा पहिला लुक रिलीज केला गेला तेंव्हा ही दीपिकाच आहे, यावर कोणाचाच विश्‍वास बसला नव्हता.\nमेकअप केलेली दीपिका आणि हा सिनेमा जिच्या जीवनवर आधारीत आहे त्या लक्ष्मीमध्ये एवढे प्रचंड साम्य आढळून आले की दीपिकाला वेगळे ओळखणेही अवघड होऊन बसले होते. दीपिका “छपाक’मध्ये लीड रोलच्या बरोबर या सिनेमाची निर्मितीही करते आहे. निर्माती म्हणून दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा असेल. तिच्या सिनेमांना 100 कोटींच्या क्‍लबमध्ये स्थान मिळणे आता काही आश्‍चर्य नसलेली बाब झाली आहे. आता तिचा सिनेमांना 200 कोटींच्या क्‍लबमधील स्थान खुणावते आहे.\nऐश्वर्या राय बच्चनच्या कान्स लूकवर युजर्स झाले नाराज म्हणाले,’पूर्वीसारखे सौंदर्य राहिलेले नाही’\nशाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल गौरी खान म्हणाली, ‘…त्याचे बरेच चित्रपट पाहिले नाहीत’\nरोमँटिक सीन शूट करताना ‘या’ बॉलीवूड कलाकाराने केली होती ‘लाईन क्रॉस’\nविशाखा सुभेदार यांची पोस्ट चर्चेत “बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन…”\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/electoral-knowledge/", "date_download": "2022-05-25T04:32:09Z", "digest": "sha1:65EB3PZYVUCGESKZ6HY7Z4J3ZFEKDROH", "length": 10159, "nlines": 220, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूकज्ञान – Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणूक उद्देशांसाठी घेण्यात आलेल्या वाहनांवर निर्बंध आहेत का \nनिवडणूक कामासाठी उमेदवार कितीही वाहने भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. परंतु त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जारी झालेल्या परवान्याची मूळ प्रत त्या वाहनावर लावणे अनिवार्य आहे. या परवान्यामध्ये वाहनाचा क्रमांक आणि ज्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वाहन चालवण्यात येत आहे त्याचे नाव असणे आवश्‍यक आहे. यावर झालेला खर्च उमेदवाराच्या नावावर जमा होतो.\nनिवडणूक निर्णय अधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून परवाना प्राप्त झाल्याशिवाय वाहन निवडणूक कामांसाठी वापरले जाऊ शकते का \nनाही. असे वाहन उमेदवाराच्या प्रचारासाठी अनधिकृत समजले जाते. आणि भारतीय दंड संहितेच्या प्रकरण 9 (अ) च्या अंतर्गत कायद्यान्वये शिक्षेला पात्र ठरते आणि त्यानुसार ताबडतोब प्रचाराच्या कामातून वगळले जाते.\nमिरवणुकी दरम्यान ठराविक पक्ष किंवा उमेदवाराशी संबंधित फलक/भित्तीपत्रक/बॅनर/झेंडा वाहनावर लावण्यास काही निर्बंध आहेत का \nमिरवणुकीदरम्यान तुम्ही वाहनावर एखादे भित्तीपत्रक/फलक/झेंडा लावू शकता.\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट; दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र\nसंकट अजून टळले नाही ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए-५ ची देशात एंट्री; ‘या’ राज्यात आढळला पहिला रुग्ण\nरस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”\nअजय देवगण स्टाईलमध्ये व्हिडीओ करणे अंगलट; गाड्या जप्त करुन तरुणाची रवानगी कोठडीत\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-in-the-pmrda-boundaries-the-tdr-will-be-given/", "date_download": "2022-05-25T03:16:01Z", "digest": "sha1:HT2UICL5RE3EAEARZXZYOC3GZR2JYE5L", "length": 10759, "nlines": 217, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – ‘पीएमआरडीए’ हद्दीत ‘टीडीआर’ देणे सुरू – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – ‘पीएमआरडीए’ हद्दीत ‘टीडीआर’ देणे सुरू\n“आरपी’ आणि ऍमेनिटी स्पेसला मिळणार “टीडीआर’\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हद्दीमध्ये “टीडीआर’ (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्यास सुरूवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर प्रथमच टीडीआर वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा (आरपी) आणि ऍमेनिटी स्पेसच्या जागांसाठीच हा “टीडीआर’ देण्यात येत आहे.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर सुनियंत्रित विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने “पीएमआरडीए’ची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 2018 मध्ये “पीएमआरडीए’ हद्दीसाठी राज्य सरकारने बांधकाम नियमावली मंजूर केली. यात “पीएमआरडीए’ हद्दीत आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी “टीडीआर’ची तरतूद करण्यात आली आहे. हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचेही काम “पीएमआरडीए’कडून अंतिम टप्प्यात आले आहे. नियमावली मंजूर झाल्यामुळे विकास आराखडा अंतिम होईपर्यंत “पीएमआरडीए’ हद्दीत प्रादेशिक विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले रस्ते ताब्यात घेऊन ते विकसित करणे आता शक्‍य होणार आहे. त्या मोबदल्यात जागा मालकाला “टीडीआर’ देण्यास “पीएमआरडीए’कडून सुरूवात करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे “पीएमआरडीए’च्या हद्दीत सुमारे साडेतीनशेहून अधिक ऍमेनिटी स्पेस ताब्यात आल्या आहेत. त्या जागांचा मोबदलादेखील “टीडीआर’ स्वरूपात देणे यामुळे शक्‍य होणार आहे.\nपुणे : हरकतींवर सुनावणीसाठी 90 टक्‍के उपस्थिती\nपुणे ; खडकवासलातील हरकतींवर ‘पीएमआरडीए’ची आज सुनावणी\nपुणे : बांधकामे नियमित करण्याकडे पाठ\nलहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी 87 कोटींचा धनादेश पुणे मनपाकडे सुपूर्द\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\nप्रो हॉकी लीग : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर\n#FrenchOpen2022 | अँजेलिका कर्बरची थाटात आगेकूच\nहॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना “सर्व्हिस चार्ज’ देणे बंधनकारक नाही\nसलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत घट; आयटी, ऊर्जा क्षेत्र पिछाडीवर\nGold-Silver Rates: सोने वधारले, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shirval-sasan-kathis-departure-to-tuljapur/", "date_download": "2022-05-25T04:22:57Z", "digest": "sha1:UMRZHVWPNZB5GK2NPAOYFQHQYJQSQVGV", "length": 10265, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिरवळ सासनकाठीचे तुळजापूरकडे प्रस्थान – Dainik Prabhat", "raw_content": "\nशिरवळ सासनकाठीचे तुळजापूरकडे प्रस्थान\n150 ते 200 नागरिक वारीत सहभागी\nशिरवळ – शिरवळ (ता. खंडाळा) येथील ग्रामदेवता, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या अंबिका मातेच्या शिरवळ ते तुळजापूर पायी सासनकाठीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.\nअंबिका मातेच्या शिरवळ ते तुळजापूर पायी सासन काठीचे मानकरी श्रीमंत शिवाजीराजे निगडे-देशमुख यांच्या हस्ते परंपरेनुसार रात्री पूजा झाली त्यानंतर देवीची मूर्ती सेसनावर स्थापना करून देवालयापासून मिरवणूक काढण्यात आली. काल श्रीमंत निगडे -देशमुख यांच्या घराण्याच्या भोगी झाल्या. तसेच ग्रामस्थ व भक्तांचे नेवैद्य, ओटी भरणे आदी कार्यक्रम झाले.\nबाजारपेठेतील मुख्य रस्त्याने ढोल लेझीमच्या तालावर, हालगी नृत्य, संबळ वाजवित, तुतारीच्या जयघोषात हजारो भक्तांच्या उपस्थितीत ही सासनकाठी वाजत गाजत माहेरी तुळजापूरला जाण्यास निघाली. खंडोबाच्या पादूकांना, मंडाई व कोंडाई देवीस प्रदक्षणा घालून तिचे प्रस्थान झाले. सासनकाठीबरोबर पंचक्रोशीतील पिसाळवाडी, नायगांव, विंग, शिंदेवाडी, गुठाळे, यासह विविध गावचे सुमारे 150 ते 200 नागरिक पायी वारीत सहभागी झाले आहेत. त्यांना काटकरी म्हणतात. सासनकाठीस भक्तिभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.\nआमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल��या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/aatyala-vadhdivsachya-hardik-shubhechha.html", "date_download": "2022-05-25T04:27:37Z", "digest": "sha1:TTAJ7T4WPAGXUO2EJUL76PWUM5Q4H4M6", "length": 6983, "nlines": 106, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} Happy Birthday Aatya In Marathi - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या", "raw_content": "\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या, आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमी तुमचा पुतण्या आहे, तू माझी आत्या आहे\nतुमच्या वाढदिवशी तुम्हाला आनंद आणि समृद्धीची इच्छा आहे \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या\nहा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आला आहे,\nआणि आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो \nआपण या जगाच्या सर्वोत्तम आत्या आहेत,\nज्यावर मी खूप प्रेम केले आहे \nआत्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआत्या तू माझी प्रिय आत्या आहेस\nतुझी मैत्री माझी सर्वात अनोखी आहे,\nमाझ्या देवाला आशीर्वाद द्या\nतुमचे जीवन आनंदाने भरले जावो \nमी खूप भाग्यवान आहे की मी तुमचा पुतण्या आहे \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या\nContent Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या साठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या, आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी, आत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, कविता आणि बॅनर \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या\nमी तुमच्या आयुष्यात कोणतेही दु: ख असू नये अशी देवाला प्रार्थना करतो \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या\nतुमच्या आयुष्यातील प्रत्येक देखावा सुंदर आहे,\nआपला दिवस प्रेम आणि आनंदाने भरला जावो \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या\nया जगाचे प्रत्य���क सौंदर्य आपल्या आयुष्यात येऊ द्या,\nआपण आनंदाने भरले जावो \nआत्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआत्याचा वाढदिवस आला, खूप आनंद घेऊन आला,\nआज पार्टी मोठी होईल, अशा पुतण्याने स्वप्न सजविले \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या\nफुलांप्रमाणे वास घेत रहा, आयुष्य नेहमीच आपलेच असते\nआनंद आपल्या चरणाला किस करते, आमच्यावर खूप प्रेम आहे \nAlso Read: मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nआज आपका जन्मदिन है\nमुझे इस बात की ख़ुशी है\nजन्मदिन मुबारक हो बुआ \nआप इस दुनिया की सबसे प्यारी बुआ है,\nजिनसे मुझे बहुत प्यार मिला है,\nआपको जन्मदिन की बधाई हो बुआ \nजन्मदिन मुबारक हो बुआ\nयह जन्मदिन आपका खुशियों से भरा हो,\nऐसी मेरी आपके लिए कामना है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://dspace.vpmthane.org:8080/xmlui/handle/123456789/247/discover?filtertype_0=author&filtertype_1=dateIssued&filter_relational_operator_1=equals&filter_relational_operator_0=equals&filter_1=%5B2010+TO+2019%5D&filter_0=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%2C+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%B5%E0%A4%BE.&filtertype=dateIssued&filter_relational_operator=equals&filter=2017", "date_download": "2022-05-25T03:10:16Z", "digest": "sha1:QLZ7IV5FUEQZMXQVUQFJXKDARB5BGE4U", "length": 6461, "nlines": 110, "source_domain": "dspace.vpmthane.org:8080", "title": "Search", "raw_content": "\n२३४ दिशा : फेब्रुवारी २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; धर्माधिकारी, प्रशांत; दोडे, अरविंद; कुलकर्णी, अपर्णा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-02-14)\n२३३ दिशा : जानेवारी २०१७ \nबेडेकर, विजय वा.; शिंदे, सुभाष; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; दुधाळकर, प्रकाश; कुलकर्णी, अपर्णा; धर्माधिकारी, प्रशांत; दोडे, अरविंद (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-01-14)\n२३५ दिशा : मार्च २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दुधाळकर, प्रकाश; धर्माधिकारी, प्रशांत; जोशी, साधना (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-03-14)\n२३८ दिशा : जून २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; दुधाळकर, प्रकाश; कुलकर्णी, अपर्णा; टेंबे, प्रतिभा; शिंदे, सुभाष; दोडे, अरविंद (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-06-14)\n२३९ दिशा : जुलै २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; धर्माधिकारी, प्रशांत; दोडे, अरविंद; कुलकर्णी धर्माधिकारी, अपर्णा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-07-14)\n२३७ दिशा : मे २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; दुधाळकर, प्रकाश; धर्माधिकारी, प्रशांत; शि��दे, सुभाष; दोडे, अरविंद (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-05-14)\n२४१ दिशा : सप्टेंबर २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; दुधाळकर, प्रकाश; शिंदे, सुभाष; राजाध्यक्ष, प्रतिक्षा (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-09-14)\n२४० दिशा : ऑगस्ट २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; दोडे, अरविंद (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-08-14)\n२४३ दिशा : नोव्हेंबर २०१७ \nबेडेकर, विजय वा.; आगरकर, सुधाकर; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; दुधाळकर, प्रकाश; कुलकर्णी, अपर्णा; लिमये, स्मिता; शिंदे, सुभाष (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-11-14)\n२४४ दिशा : डिसेंबर २०१७ \nबेडेकर, विजय वा.; बापट, अल्पना; गोळे, नरेंद्र; ओक, अरविंद; शिंदे, सुभाष; धर्माधिकारी, प्रशांत; दोडे, अरविंद; परब, गौरी अंबाजी (विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, 2017-12-14)\nबेडेकर, विजय वा. (11)\nकुलकर्णी धर्माधिकारी, अपर्णा (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://punebreakingnews.in/NewsDetails.aspx?NewsId=4109&MainMenuID=1&SubMenuID=29", "date_download": "2022-05-25T03:43:53Z", "digest": "sha1:KIGYUDQEX4FLIY77M4IIOFAD4SCVYTUA", "length": 26197, "nlines": 154, "source_domain": "punebreakingnews.in", "title": "पुणे ब्रेकिंग न्यूज", "raw_content": "संपादक. अँड निलेशभाऊ आंधळे.\nसह संपादक शुभम दळवी.\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा प्रभाव कमी होताच बैलगाडा शर्यत ला परवानगी देण्यात येईल.. -गृहमंत्री दिलीप राव वळसे पाटील\nकोरोना चा वाढता प्रभाव चिंताजनक.अवसरी येथील कोवीड सेंटर चालू करावे. मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.\nखेड तालुक्यात लॉक डाउन च्या पहिल्या दिवशी चाळीस नवे रुग्ण एकाचा मृत्यू तर\nखेड तालुक्यात लॉक डाउन च्या पहिल्या दिवशी चाळीस नवे रुग्ण एकाचा मृत्यू तर राजगुरुनगर परिसरातील एक अग्रगण्य बँक ठरलीय हॉटस्पॉट एकाच दिवसात १० पॉझिटिव्ह....\nराजगुरूनगर : खेड तालुक्यात प्रांत अधिकारी यांनी विविध निर्बन्ध लादत केलेल्या उपाययोजना सपशेल फेल ठरत असून रुग्णांचा आकडा डबल सेंच्युरी पार करत २३४ वर जाऊन पोहचला आहे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करत खेड तालुका कडक बंद करावा यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु हा कसला लॉकडाऊन लोकप्रतिनिधींनी केलेल्या कडक लॉकडाउनच्या मागणीवर प्रशासनाने निर्बंधांचा पोचारा फिरवून हात झटकले आहेत. खेड तालुक्यांमध्ये कोविड १९ को��ोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधिंनी केली होती. याबाबत खेड तालुका रविवार पासून कडक बंद असा पोस्ट देखील सोशल मीडियावर फिरल्या. या पोस्टमध्ये खेड तालुका रविवारपासून १२ तारखेपर्यंत कडेकोट बंद होणार असल्याचे भासवण्यात आले त्यामुळे शनिवारी व रविवारी दिवसभर राजगुरुनगर शहरात नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती.\nलोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मा. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत लॉकडाउनच्या पुढील रूपरेषा बाबत चर्चा करण्यात आली. परंतु कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. लोकप्रतिनिधींनी केलेल्या कडक लॉकडाऊन च्या मागणीवर पोचारा फिरवण्यासाठी काही निर्बंध मात्र घालण्यात आले.\nत्यानुसार १) अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाहीत.\n२) औद्योगिक आस्थापना, शासकीय कार्यालये, दवाखाने, बँका, पतसंस्था सुरूच राहतील.\n३) कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरित भागातील सर्व कामगार/कर्मचारी यांना कामावर जाण्यास परवानगी असेल.\n४) किराणा, दूध, भाजीपाला सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सुरू राहील.\nवरील अटींच्या अधीन राहून निर्बन्ध लावण्यात येणार असून या आधारे उपाययोजना करण्यात येतील असे वाटले होते. परंतु तसे झाले मात्र नाही.\nराज्य सरकार मध्ये देखील लॉकडाऊन करण्याबाबत मतभेद आहेत. तीन पक्षांचे सरकार असलेली महाआघाडी याबाबत काय निर्णय घेणार हे पुढील काळात कळेलच.\nमात्र जनसामान्यांतून कडक लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूचा आकडा पाहता आता जीवन हेच सर्वोच्च मानून जर स्वयंशिस्तीने बंद पाळला तरच हा बंद यशस्वी होऊ शकतो. परंतु औद्योगिक आस्थापना व शासकीय कार्यालये सुरू असल्यास त्यासाठी तालुक्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जोपर्यंत प्रशासकीय स्तरावरून या बंद बाबत काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा बंद यशस्वी होणे अशक्यप्रायच मानले जात आहे.\nत्यात शासन स्तरावर एकोप्याने काम होत नसून राजगुरूनगर, आळंदी नगरपरिषद भाजपा कडे, तर चाकण नगरपरिषद आणि पंचायत समिती शिवसेनेकडे आणि आमदार, जि. प. अध्यक्ष हे रा��्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने कुणाचाच कुणाला ताळमेळ नसल्याचे चित्र सध्या खेड तालुक्यात दिसत आहे. प्रशासनावर कुठल्याही राजकीय पक्षाची म्हणावी अशी पकड या आपत्तीत पाहायला मिळाली नाही. प्रत्येक वेळी बंद च्या निर्णयात राजकारण झाले आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले.\nआज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ४० रुग्नांच्या जवळच्या संपर्कात ३०० जण आहेत. त्यांच्या तपासण्या व रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.\nया व्यतिरिक्त म्हाळुंगे येथील स्टार कंपनीत ११ जण पॉझिटिव्ह आल्याने २८० जणांना कोरोंटाईन करण्यात आलेले आहे. राजगुरूनगर परिसरातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या स्थानिक बँकेत ८ कर्मचारी व संबंधित २ व्यक्ती असे १० एकूण पॉझिटिव्ह आल्याने ही बँक कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. बँकेचा १ आजी व १ माजी संचालक देखील वेगवेगळ्या संपर्कातून पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.\nसंपूर्ण राजगुरूनगर शहर कंटेन्मेंट झोन जाहीर करावे अशी मागणी पं.स.सभापती अंकुश राक्षे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोरोना आपत्तीत सेवकार्यात अग्रेसर असलेला खेड तालुका या लढाईत मात्र राजकीय चक्रव्यूहाचा बळी ठरतोय का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आता ही लढाई सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आणि लोकांनी स्वतः हुन नियम पाळायचे ठरवले तरच यावर नियंत्रण शक्य आहे अन्यथा कोरोना कधी कुठे केंव्हा कोणाचा घात करील हे सांगणे आता मुश्किल झाले आहे.\nराजकारणामुळे सामान्य जनतेचा जीव धोक्यात.....\nराजकारणामुळे सामान्य जनतेचा जीव धोक्यात.....\nराजकारणामुळे सामान्य जनतेचा जीव धोक्यात.....\nसर्व कंपन्या बंद कराव्यात,एका कंपनी मध्ये जाणार्या व्यक्ती मुळे सर्व घर corona च्या तावडीत येइल...\nपुर्ण तालुक्यात कडक निर्बंध घातले पाहिजे व प्रत्येकाने स्वतः ची काळजी घेतली पाहिजे दुसर्यांना उपदेश करून चालणार नाही\nआपल्या न्युज चैनल च्या मुळे आम्हला खात्रीशीर माहिती मिळू लागली ती पण सत्य आणि निःपक्षपाती शिवाय झटपट तालुक्यातील हालचाली समजू लागल्या आहेत ते पण अगदी गरजेच्या काळात खूप खूप धन्यवाद आपल्या टिम चे\nआपल्या न्युज चैनल च्या मुळे आम्हला खात्रीशीर माहिती मिळू लागली ती पण सत्य आणि निःपक्षपाती शिवाय झटपट तालुक्यातील हालचाली समजू लागल्या आहेत ते पण अगदी गरजेच्या काळात खूप ��ूप धन्यवाद आपल्या टिम चे\nपुणे, मुंबई शहरातल्या कन्टेमेन्ट झोन मधून माणसं आली गावोगावी वाद-विवाद होयाचे सरकारने मायक्रो कन्टेमेन्ट झोन केला त्या मुळे संसर्ग फैलाव वाढविण्याचा धोका नाकारतां येणार नाही .. कारण त्या गावचे गल्लीतील त्या सोसायटीतील लोक बिनधास्त फिरतात.. कारण त्या गावचे गल्लीतील त्या सोसायटीतील लोक बिनधास्त फिरतात.. व लोकांना शासनाच्या सोयीसाठी खोटे भयमुक्त केलं जातं ही खुप गंभीर बाब आहे.. व लोकांना शासनाच्या सोयीसाठी खोटे भयमुक्त केलं जातं ही खुप गंभीर बाब आहे.. करोनाची गांभीर्य काय आहे हे शासनाने जनतेला दाखवून दिले व आज खरी कमीत कमी देश नव्हे तर गाव शहर राज्य कडेकोट लाॅकडाऊन करनेची गरज आहे .. करोनाची गांभीर्य काय आहे हे शासनाने जनतेला दाखवून दिले व आज खरी कमीत कमी देश नव्हे तर गाव शहर राज्य कडेकोट लाॅकडाऊन करनेची गरज आहे .. तर करोनाला वेळीच रोकता येईल .. तर करोनाला वेळीच रोकता येईल .. नाहीतर अशी वाढता परीस्थीती राहीलीतर .. नाहीतर अशी वाढता परीस्थीती राहीलीतर .. तूम्ही सर्व लाॅकडाऊन हळू हळू उठवले तरी माणसं, शासकीय कर्मचारी व माणसं घराबाहेर पडनार त्यांना कितीही सक्ती केली तरी किंवा त्यांच्या डोक्यात दगड टाकला तरी कारण प्रत्येकाला जीव प्यारा असतो.. तूम्ही सर्व लाॅकडाऊन हळू हळू उठवले तरी माणसं, शासकीय कर्मचारी व माणसं घराबाहेर पडनार त्यांना कितीही सक्ती केली तरी किंवा त्यांच्या डोक्यात दगड टाकला तरी कारण प्रत्येकाला जीव प्यारा असतो.. अशा वेळी करोना जिंकेल व शासन हरेल.. अशा वेळी करोना जिंकेल व शासन हरेल.. म्हणून आता वेळीच कडक निर्बंध लावने गरजेचे आहे ..\nजो तो आपल्या सोयीनुसार अर्थ लावतोय. इथं माफी नाही. राजकारणी पण जात्यात जाणारच.\nजो तो आपल्या सोयीनुसार अर्थ लावतोय. इथं माफी नाही. राजकारणी पण जात्यात जाणारच.\nजो तो आपल्या सोयीनुसार अर्थ लावतोय. इथं माफी नाही. राजकारणी पण जात्यात जाणारच.\nएक ठाम नेतृत्व आपल्या तालुक्यात अत्ता राहिलेले नाही जे आपल्या तालुक्यातील जनतेचा विचार करेल त्यामुळे आपण मायबाप जनताच आपले कुटुंब आनी आपल्या तालुक्यातील समाज बांधवांना या परिस्थितीतून बाहेर काढू शकतात तेव्हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे\nश्री.नवनाथ गायकवाड 06/07/2020 22:16:02\nराजकारण्याचा बसेना मेळ जनतेच्या जिवाशी खेळ . अतिशय छान प्रकारे चालु परस्थिती वर रोख ठोक प्रश्न मांडणी केल्या बद्दल प्रथमता आभार\nश्री.नवनाथ गायकवाड 06/07/2020 22:16:05\nराजकारण्याचा बसेना मेळ जनतेच्या जिवाशी खेळ . अतिशय छान प्रकारे चालु परस्थिती वर रोख ठोक प्रश्न मांडणी केल्या बद्दल प्रथमता आभार\nपुढारी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.जनतेने सर्व प्रथम आपल्या पासून सुरूवात केली पाहिजे या लढ्यात सहभागी व्हायला. स्व ईच्छेने सामील व्हा आणि सहकार्य करा\nपुढारी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.जनतेने सर्व प्रथम आपल्या पासून सुरूवात केली पाहिजे या लढ्यात सहभागी व्हायला. स्व ईच्छेने सामील व्हा आणि सहकार्य करा\nवकील साहेब खुप छान लिहलय , सत्य परिस्थिती\nवकील साहेब खुप छान लिहलय , सत्य परिस्थिती\nवकील साहेब खुप छान लिहलय , सत्य परिस्थिती\nश्री . खेसे उत्तम रघुनाथ .. 07/07/2020 01:48:32\nजीवाचा भावाचा काही दिवस सोडून द्या . लग्नसमारंभ वाढदिवस घरीच करा . काम झाल्यावर घरी या ... आपण काळजी घ्या ... पाटर्या जुगारी बंद करा ..\nश्री . खेसे उत्तम रघुनाथ .. 07/07/2020 01:48:55\nजीवाचा भावाचा काही दिवस सोडून द्या . लग्नसमारंभ वाढदिवस घरीच करा . काम झाल्यावर घरी या ... आपण काळजी घ्या ... पाटर्या जुगारी बंद करा ..\nपरत एकदा संपूर्ण पुणे जिल्हा कडक लॉक डाऊन करावे\nको रोनाची साखळी तोडण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र ऐऊन जनतेच्या हिताचे योग्य निर्णय योग्य वेळेत घेतले पाहीजे . नाहीतर खुप उशीर होईल आणि घराबाहेर पडने अवघड होऊन बसेल\nको रोनाची साखळी तोडण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र ऐऊन जनतेच्या हिताचे योग्य निर्णय योग्य वेळेत घेतले पाहीजे . नाहीतर खुप उशीर होईल आणि घराबाहेर पडने अवघड होऊन बसेल\nको रोनाची साखळी तोडण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र ऐऊन जनतेच्या हिताचे योग्य निर्णय योग्य वेळेत घेतले पाहीजे . नाहीतर खुप उशीर होईल आणि घराबाहेर पडने अवघड होऊन बसेल\nको रोनाची साखळी तोडण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र ऐऊन जनतेच्या हिताचे योग्य निर्णय योग्य वेळेत घेतले पाहीजे . नाहीतर खुप उशीर होईल आणि घराबाहेर पडने अवघड होऊन बसेल\nको रोनाची साखळी तोडण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र ऐऊन जनतेच्या हिताचे योग्य निर्णय योग्य वेळेत घेतले पाहीजे . नाहीतर ��ुप उशीर होईल आणि घराबाहेर पडने अवघड होऊन बसेल\nको रोनाची साखळी तोडण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र ऐऊन जनतेच्या हिताचे योग्य निर्णय योग्य वेळेत घेतले पाहीजे . नाहीतर खुप उशीर होईल आणि घराबाहेर पडने अवघड होऊन बसेल\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे\nकायदा ही निरंतर बदलाची प्रक्रिया हिंदू उत्तराधिकार\nखरेदी केलेली जमिनीच्या ७/१२ नोंदीसाठी लाच स्वीकारण\nखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिं\nखेड मध्ये कुपोषित बालकांना आमदार मोहितेंकडून पोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi1numberbatmya.in/2017/11/thane_30.html", "date_download": "2022-05-25T04:45:41Z", "digest": "sha1:KFLBMDXJWJLBR4RC366ZIJIQSX3VKAJF", "length": 7434, "nlines": 105, "source_domain": "www.marathi1numberbatmya.in", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); बॅंक ऑफ महाराष्‍ट्रने साजरा केला संविधान दिन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nबॅंक ऑफ महाराष्‍ट्रने साजरा केला संविधान दिन\nठाणे : बॅंकिंग उद्योगात व समाजिक कार्यात अग्रेसर असलेली बॅंक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या ठाणे क्षेत्राने ठाणे स्थित क्षेत्रीय कार्यालयात मोठया उत्‍साहात संविधान दिन साजरा केला. या प्रसंगी बॅंकेच्‍या ठाणे क्षेत्राचे उप क्षेत्रीय प्रबंधक, राजेंद्र बोरसे, रमेश सोनवणे, अमित सुतकर, नामदेव तळपडे व विपणन सदस्‍य, अरविंद मोरे व उपस्थित होते.\nकार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस बॅंकेचे उप क्षेत्रीय प्रबंधक, राजेंद्र बोरसे व उपस्थित मान्‍यवरांच्‍या शुभहस्‍ते हार व पुष्‍प अर्पन करुन झाली.\nया प्रसंगी राजेंद्र बोरसे, उप क्षेत्रीय प्रबंधक म्‍हणाले की, आज प्रत्‍येक नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्‍याय, विचार, अभिव्‍यक्‍ती, विश्‍वास, श्रध्‍दा व उपासना यांचे स्‍वातंत्र्य प्राप्‍त झाले आहे. बोरसे म्‍हणाले की, जगातील सर्वात बलशाली घटना भारताची आहे हयाचा आपण सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे.\nया प्रसंगी बॅंकेचे विपणन सदस्‍य अरविंद मोरे म्‍हणाले की, भारतीय घटनेचा केंद्र बिंदु हा सामान्‍य नागरीक आहे. यामुळे प्रत्‍येक नागरिकास त्‍याचे मुलभुत अधिकार प्राप्‍त झाले असून जनसामान्‍याचा विकास व्‍हावा हा मुख्‍य उद्देश घटनेचा आहे. अरव��ंद मोरे यांनी 26 नोव्‍हेंबर या दिनी आतंकवादी हल्‍ल्‍यात शहीद झालेल्‍या भारतीय शुरविरांना आदरांजली अर्पन केली व हा हल्‍ला त्‍या शुरविरांवर नसून हा आपल्‍या स्‍वातंत्र्यावर अर्थात घटनेवर असल्‍याचा व भाविष्‍यात असे होणार नाही यासाठी सजग राहण्‍याचे आवाहन केले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नामदेव तळपडे यांनी केले तर घटनेचे प्रास्‍ताविकाचे वाचन अमित सुतकर यांनी केले. या प्रसंगी रमेश सोनवणे यांनी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुपंर्ण घटना तयार करण्‍यास कसे परिश्रम घेतले याचा उहापोह केला.\nकार्यक्रमास बॅंकेचे मुख्‍य प्रबंधक, शक्‍तीवेल, आयोजना अधिकारी, जितेंद्र मेंघानी, विपणन अधिकारी, पुष्‍पकर, बिना नाईक, मृणालिनी गजभे, शैला ठकेकर, अंजली ओक, सदानंद पेडणेकर, मधु जामदार, योगेश मोरे, दत्‍तु हलिंगे, मंगेश भालेराव, गोपिनाथ पानझडे, सतिश पारधे, प्रमोद चन्‍ने व शाखा प्रबंधक, अधिकारी व कर्मचारीवर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होता.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/tymal-mills-sadesati-report.asp", "date_download": "2022-05-25T03:09:42Z", "digest": "sha1:WYA4FANBR4PYY3BYXB7WDOEH3ASKLIYR", "length": 21439, "nlines": 325, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Tymal Mills शनि साडे साती Tymal Mills शनिदेव साडे साती Sports", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nTymal Mills शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी चतुर्दशी\nराशि ���कर नक्षत्र श्रवण\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n2 साडे साती कुंभ 03/06/1993 10/15/1993 अस्त पावणारा\n4 साडे साती कुंभ 11/10/1993 06/01/1995 अस्त पावणारा\n5 साडे साती कुंभ 08/10/1995 02/16/1996 अस्त पावणारा\n12 साडे साती कुंभ 04/29/2022 07/12/2022 अस्त पावणारा\n14 साडे साती कुंभ 01/18/2023 03/29/2025 अस्त पावणारा\n24 साडे साती कुंभ 02/25/2052 05/14/2054 अस्त पावणारा\n25 साडे साती कुंभ 09/02/2054 02/05/2055 अस्त पावणारा\n32 साडे साती कुंभ 04/12/2081 08/02/2081 अस्त पावणारा\n34 साडे साती कुंभ 01/07/2082 03/19/2084 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nTymal Millsचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत Tymal Millsचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, Tymal Millsचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nTymal Millsचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. Tymal Millsची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. Tymal Millsचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती ���ंकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व Tymal Millsला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nTymal Mills मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nTymal Mills दशा फल अहवाल\nTymal Mills पारगमन 2022 कुंडली\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lovestatushere.in/emotional-status-marathi/", "date_download": "2022-05-25T02:51:04Z", "digest": "sha1:33SBLCWGO6KNFZJP3TYVZT4N26A66TDU", "length": 26505, "nlines": 475, "source_domain": "lovestatushere.in", "title": "TOP 55+Emotional Status Marathi- मराठी भावनात्मक स्थिती - Love Status Here", "raw_content": "\nजग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.\nआज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत,\nसावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.\nआपण काही लोकांसाठी स्पेशल\nअसूतो पण फक्त काही काळासाठी.\nमनात दाटले भावनांचे धुके,\nमाझे शब्दही झाले मुके\nमाझ्या हातुन काय चुकलं,\nथोड मला खरचं तुच सागंना…\nप्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,\nकुठला गुन्हा तर केलं नाहीना\nतुझीच सवय झाली आहे,\nकाहिशी रंगत आली आहे\nजास्त काही मागत नाही\nएक नजर हवी आहे,\nभेट तुझी हवी आहे.\nआठवणी मध्ये नको शोधु मला…\nकाळजात मुक्कामी आहे मी तुझ्या…\nजेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,\nमी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या\nज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,\nती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,\nआणि जी आपल्याला अगदी नकोशी असते\nती आपल्यावर जीव टाकत असते\nशब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर\nअश्रुंची गरज भासली नसती\nसर्व काही शब्दात सांगता आले असते\nतर भावनांना किंमतच उरली नसती..\nतू सोबत असलीस कि मला\nमाझा हि आधार लागत नाही\nतू फक्त सोबत रहा\nमी दुसरं काही मागत नाही.\nभाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात\nसांभाळण्यासाठी होत बरचं काही\nमाझ्या या विचित्र स्वभावाला\nतुझ्याकडे आहे का औषध खरचं काही\nतुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं\nआणि त्यातच होत आकाशातील\nसप्त रंगांचे एकमेकात मिसळणं\nपाहशील जिथे जिथे नजर उचलून…\nमीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन\nआलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….\nतुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन\nनाहीतर एक दिवस असा येईल\nकी वाटेतले मुके दगडही\nमला बरेच काही शिकवले,\nजग हे कसे असते,\nशेवटी तूच मला दाखवले..\nवेड लावून माझ्या मनाला\nतू का निघून गेलीस.\nहरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,\nगेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.\nवावटळ आठवणींचे आज मी पाहिले,\nस्वप्नातील घर तुझे माझे\nआज पुन्हा एकदा त्यात वाहिले.\nपण प्रेम विसरता येत नाही.\nती मला नेहमी म्हणायची कि,\nमी तुला माझं करूनच सोडेन,\nआज तिने तेच केलं,\nतिने मला तीच करूनच सोडलं.\nमाझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,\nपण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.\nमला नेहमीच एक प्रश्न पडतो,\nमाझे तर ठीक आहे,\nपण हा कोणासाठी रडतो.\nप्रेम तुझं खरं असेल तर\nजीव तुझ्यावर ओवाळेल ती\nशेवटी ती मारेल तरी कीती..\nपण माझ्यासाठी कोणीच नाही \nजीवनात जर तुम्हाला कोणी आवडल\nतर त्याला फक्त आठवणीत ठेवा,\nप्रेम करू नका कारण प्रेम संपत\nपण आठवणी कधीच संपत नाही..\nहोईलच तुला एक दिवस सये\nमाझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,\nभ्रमर कुणी जाता हात सोडून\nभासेल तुला फक्त माझीच ऊनीव..\nआज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,\nतू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.\nनाती हि झाडाच्या पानासारखी असतात,\nएकदा तुटली कि त्यांची हिरवळ\n“कोणी मनासारखं जगत असतं”\n“कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..\nSpace देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची\nअडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का\nजीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का \nअसेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का\nअर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का\nइतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..\nकारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……\nएक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…\nएकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.\nएकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..\nएखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….\nओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही\nओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,\nहदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …\nकाय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…\nजेव्हा विश्वास मोडलेला असतो,\nतेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही.\nतास तास बोलणारे आज,\nहातात Phone असून उचलत नाही.\nप्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,\nतुमच्या Life मधून काढून टाका,\nकारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.\nउगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,\nअश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.\nखर तर मिच वेडाआहे,\nउगाच तिच्या कडून Expectation ठेवतो…\nSilent चं पण Limit ठेवा डोक्याच्या वरचढत असतील तर,\nतोंडावर बोलून बॅक दाखवायला मग पुढं बघू नका.\nकोण जाणे काय माहित हृद्य\nआज धाड धाड करायला लागयल\nकदाचित त्याला आठवण आलेली माझी…\nBusy कोणी नसत यार,\nफक्त त्या वरून आपली किंमत किती आहे ते नक्की समजत.\nतुझ्या खरं प्रेम असतं तर….\nदूर जाण्याची कारण दिली नसती..\nजवळ येण्यासाठी मार्ग काढला असता.\nज्या ज्या वेळी वाटत मला प्रेम झालय तेव्हा,\nमी सावधान इंडिया चे ४/५ episode पहाते,\nप्रेमाच भूत उतरून जात.\nआधी माझ शिक्षण आणि तुझ्या “Career”….\nमग बघू कोण येते आपल्या मध्ये नाक खुपसायला.\nIgnore करायचा असेल तर मनापासून कर,\nउगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस.\nसागर बदलत वर्ष, महिना दिवस वेळ आणि प्रेम सुद्धा.\nनाती संभाळा तांना कधी समजलच नाही…\nकी त्यांना आता माझी गरज राहिली नाही.\nचकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत,\nकारण त्यामुळे आपल्याला कळत की\nआपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे\nहो मान्य आहे की तुला मिळवण जरा Risk आहे,\nपण लग्न करणार तर फक्त तुझ्याशी हे माझं पण फिक्स आहे.\nत्या माणसाची काळजी करणं सोडा,\nज्यांना तुमची काळजी नाही.\nकाही लोक इतके Special असतात की,\nत्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी\nआपला जीव त्यांच्यातअडकलेला असतो..\nमाहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,\nमला तर फक्त तुझी Smile आवडली होती.\nखरतर धोका त्याच लोकांना मिळतो,\nजे लोक कधीच दुसऱ्यांना\nधोका धयचा विचार पण करत नाहीत.\nजेव्हा आपल्या Message वाचूनही.\nरिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी.\nतू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला\nपण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.\nआजही डोळे ओले करून जातात.\nआयुष्यात काही क्षण असे असतात की\nत्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते.\nप्रेम खरं असो वा खोट\nLife बरबाद होते हे नक्की\nतुला वाटत ना मी कुणा बरोबर बोलू नये…\nमग माझ्या m.s.g. लाईक Ignore कारण सोडून दे\nकाही गाणी अशी असतात न की असं वाटत\nते आपल्या Felling ओळखून आपल्या बनवल आहे.\nलोक बोलतांना प्रेमात आणि मैत्रीमध्ये no “Sorry” no “Thanks”\nपण खरी नाती त्या शब्दावर टेकलेली असतात.\nतू माझी कशी life आहेस.\nनशिबात नाहीस पण मनात आहेस.\nसोबतीस नाही माझ्या कोणी\nतरी जगणं न मी सोडलं…\nबदलत राहिले दिवस तरीही,\nखापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं \n“खोलवर दुखावलेली मानसं एकतर पूर्णपणे कोलमडून जातात\nआणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात\nकि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही माणसे सुद्धा भावनाप्रधान होती”\nआपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,\nकारण हे कलियुग आहें, इथे एकाची अडचण दुसर्यासाठी तमाशा बनते.\nआपले लक्ष्य, साध्य विसरू नका.\nअन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.\nएखाद स्वप्न पाहन, ते फुलवन, ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन,\nत्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं,\nतरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे.\nजर कधी कोणी तुमच मन तोडल\nतर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…\nज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2022-05-25T03:24:51Z", "digest": "sha1:HB4VUS2QH2VB7BOM4CERXI44RN6Q5O55", "length": 6272, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७०१ - विकिपीडिया", "raw_content": "\n(ई.स. ७०१ या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ६८० चे - ६९० चे - ७०० चे - ७१० चे - ७२० चे\nवर्षे: ६९८ - ६९९ - ७०० - ७०१ - ७०२ - ७०३ - ७०४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nलि बै, चिनी कवी\nसप्टेंबर ८ - पोप सर्जियस पहिला.\nइ.स.च्या ७०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-05-25T04:27:45Z", "digest": "sha1:ZO7VEMKAVL7CJNKHXCNJ5Z34KTLBUTKS", "length": 6184, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोरबंदर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n- एकूण २,२९५ चौरस किमी (८८६ चौ. मैल)\n-लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)\n-लोकसभा मतदारसंघ पोरबंदर (लोकसभा मतदारसंघ)\n-वार्षिक पर्जन्यमान ६६० मिलीमीटर (२६ इंच)\nपोरबंदर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. पोरबंदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nपोरबंदर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पश्चिमेस असलेला एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी जुनागड जिल्ह्याचा भाग होता.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१६ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/press-conference-election-comission-india-maharashtra-assembly-elections.html", "date_download": "2022-05-25T04:08:09Z", "digest": "sha1:ZTX55CA4EWEM46BRIAFRQUDHBJZY4G5G", "length": 10818, "nlines": 63, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : सुनील अरोरा", "raw_content": "\nमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : सुनील अरोरा\nविधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आयोगाने घेतला आढावा\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nमहाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करतानाच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.\nराज्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा आणि भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी कालपासून मुंबईत आले होते. आज सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी या बैठकांबाबत तसेच राज्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली.\nलोकसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्राचे काम उल्लेखनीय झाले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूकदेखील मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडेल असा विश्वास श्री. अरोरा यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सुमारे 61 टक्के मतदान झाले होते. ते देशाच्या सुमारे 67 टक्के इतक्या सरासरीपेक्षा कमी होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना राज्यातील निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.‍\nमतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 18 ते 35 वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असून मतदार जागृतीच्या कार्यक्रमाला (स्वीप) अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात विविध पक्षांच्या सुमारे 1 लाख 28 हजार 216 इतक्या बूथ लेव्हल एजन्टची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी हे कार्यकर्ते निवडणूक यंत्रणेला मदत करतील.\nमतदान केंद्राच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक त्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा पुरविण्याबाबत तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nआयोगाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांच्यासह निवडणुकीसाठीच्या विविध यंत्रणांचे राज्यस्तरावरील प्रमुख अधिकारी, राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला. त्या अनुषंगाने श्री. अरोरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, आगामी निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 4 हजार 500 मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याबाबत राज्याने विशेष काम केले आहे. काही राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती.‍ तथापि, सध्यातरी यामध्ये वाढ होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nईव्हीएम यंत्रे अत्यंत सुरक्षित असून त्यामध्ये कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे छेडखानी करता येऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी मतपत्रिकांद्वारे मतदान हा मुद्दा जुना झाला असल्याचे सांगून येणारी निवडणूक मतदान यंत्राद्वारेच होणार हे ठामपणे स्पष्ट केले.\nनिवडणुकीच्या तारखा निश्चित करताना शाळांच्या सुट्ट्या, परीक्षा तसेच सर्व धर्मांचे महत्त्वाचे सण विचारात घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेतील तरतुदीनुसार कोल्हापूर, सांगलीमधील पुरामुळे बाधित लोकांच्या सुरू असलेल्या पुनर्वसन कार्यावर ‍परिणाम होणार नाही. तथापि, या अनुषंगाने अधिकची काही तरतूद करण्याबाबत मागणी केली गेल्यास त्याबाबत सहानुभूतीने विचार केला जाईल.\nयावेळी श्री. सिन्हा यांनी निवडणुकीसाठी जिल्हास्तरावरील यंत्रणेची तरतूद, ईव्हीएम- व्हीव्हीपॅटची पुरेशी उपलब्धता, कायदा आणि सुरक्षा व्यवस्था,‍ उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवणे, मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, मतदार यादी अचूक करण्यासाठीचे प्रयत्न, संवेदनशील भागात सुरक्षेची विशेष व्यवस्था, सुविधा,‍ सी-‍ व्हिजील ॲप आदींबाबत माहिती दिली.\nयावेळी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक धीरेंद्र ओ��ा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aurangabad.gov.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-327-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-130-88/", "date_download": "2022-05-25T04:38:30Z", "digest": "sha1:T6G7HPEMKBJP5BB43NIFFJ476C52K6HO", "length": 9081, "nlines": 109, "source_domain": "aurangabad.gov.in", "title": "‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण | जिल्हा औरंगाबाद | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा औरंगाबाद District Aurangabad\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहिती व तंत्रज्ञान कक्ष\nआधार सेवा केंद्राची यादी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वगळणी केलेल्या मतदारांची यादी\nतालुकानिहाय बोंडअळी नुकसानग्रस्त शेतक-यांची अनुदान वाटप यादी\n२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\n२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nविभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद\n‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\n‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nप्रकाशन दिनांक : 17/01/2022\nनानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक\nऔरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली.\nजिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.आर. देशमुख, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर 54, गंगापूर 35, खुलताबाद 11, सिल्लोड 30, सोयगाव 22 आणि कन्नड तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि ग्राम संजिवनी समितीच्या समन्वयाने जल व मृद संधारणातील कामांबाबतचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. जल व मृद संधारण कामांमध्ये सिमेंट नालाबांध, कंपोजिट गॅबीयन, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, अनघड दगडी बांध, समतल चर, माती नाला बांध आदी कामांचा समावेश असल्याचे डॉ. मोटे यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी माहिती दिली.\nपोकरा योजनेंतर्गत सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबादच्या उपविभागनिहाय लाभांबाबतची सद्यस्थितीची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक, तालुकानिहाय वितरीत अनुदान, कृषी विकास घटकाचा प्रगती अहवाल, सुक्ष्म नियोजन प्रक्रिया आदींचाही समावेश होता.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© औरंगाबाद , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 17, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-05-25T04:27:35Z", "digest": "sha1:2MDMYU5DSILG6G2EXULM5XIAMSR64RRR", "length": 4314, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थिलन समरवीरा - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\t(उप-विजेता संघ)\n११ संघकारा(ना.) •२७ जयवर्दने •१८ दिलशान •२६ फर्नान्डो • हेराथ • कपुगेडेरा •०२ कुलशेखरा •९९ मलिंगा • मॅथ्यूस •४० मेंडिस •०८ मुरलीधरन • परेरा • समरवीरा •०५ सिल्वा •१४ थरंगा •प्रशिक्षक: बेलिस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१८ रोजी १३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/ahmednagar-mayor-babasaheb-wakale-press-meet.html", "date_download": "2022-05-25T03:11:06Z", "digest": "sha1:YOGE3X7TSO6M6D4QXDO7Y63U2VLUEJE5", "length": 7098, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "नगर शहर कचराकुंडी मुक्त करणार; महापौर बाबासाहेब वाकळे यांचा निर्धार", "raw_content": "\nनगर शहर कचराकुंडी मुक्त करणार; महापौर बाबासाहेब वाकळे यांचा निर्धार\nएएमसी मिरर वेब टीम\nअहमदनगर : शहर आगामी महिनाभरात कचराकुंडी मुक्त करणार, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शुक्रवारी (दि.3) महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nशहरातील १०६ पैकी ४५ ठिकाणच्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कचराकुंडी मुक्त शहर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आहवान यावेळी महापौर वाकळे यांनी केले. सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून कचरा संकलित करावा. ६५ पैकी ५० स्वच्छता घंटा गाड्यांना जीपीएस अ‍ॅप बसविण्यात आले आहेत. स्वच्छता अ‍ॅपचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही स्वयंसेवी संस्था, शाळा, बचतगट आदींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.\nगत ३ वर्षापासून स्वच्छता सर्वेक्षणात घसरलेल्या टक्केवारीत सुधारणा करून देशात १० लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहराच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या १०० स्वच्छ शहरामध्ये क्रमांक आला आहे. तो आता ५० मध्ये येण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छताविषयक उपाययोजना करण्यात येत आहेत.\nशहरात घर ते घर कचरा संकलन व वाहतुकीसाठी खासगीकरणातून काम सुरू करण्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्यासाठी कायम कचरा टाकल्या जाणार्‍या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने कचरा संकलन व्हावे, यासाठी नवीन वाहनांची खरेदी होत आहे. प्लास्टिक मुक्त शहरासाठी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.\nकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खतप्रकल्प, हॉटेल वेस्ट, मृत जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमेथानेशन प्रकल्प, मोठ्या मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी, ४ छोटे खतप्रकल्प, सेफ्टी टँकमधील उचलण्यात आलेल्या मैल्यावर प्रक्रियेसाठी एफएसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी काहींचे काम सुरू झाली आहेत.\nस्वच्छता सर्वेक्षणात घसरलेल्या टक्केवारीत सुधारणा करून देशात १० लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहराच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या १०० स्वच्छ शहरामध्ये क्रमांक आला आहे. तो पहिल्या ५० मध्ये येण्यासाठी सर्वाचे प्रयत्न अपेक्षित आहे. सरकारी सुट्टी वगळता अधिकारी व कर्मचार्‍यांना महिनाभर रजा मिळणार नसल्याचे महापौर वाकळे यांनी स्पष्ट केले.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/01/cm-thackeray-on-marathwada-tour.html", "date_download": "2022-05-25T03:37:32Z", "digest": "sha1:QLMMRQS3VTGHK4JJMQ63VQNPOTA2PRPO", "length": 4712, "nlines": 55, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर\nएएमसी मिरर वेब टीम\nमुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱयावर येत आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचे शहरात आगमन होणार असून मसिआच्या वतीने आयोजित ‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संभाजीनगरात येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे सकाळी 10.45 वाजता विमानाने आगमन होणार असून शिवसेनेच्या वतीने विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.\n‘महाएक्स्पो’च्या उद्घाटनानंतर विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धाराशीव, संभाजीनगर, परभणी जिल्हय़ातील विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असून संभाजीनगर महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱयांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ते लातूर जिल्हय़ाचा आढावा घेतील. त्यानंतर मराठवाडय़ात झालेला अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना देण्यात येत असलेल्या मदतीचा आढावा घेतील.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta/india-aiming-at-usd-500-billion-exports-for-fy23-zws-70-2772112/?utm_source=ls&utm_medium=article4&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-05-25T02:50:58Z", "digest": "sha1:ESKIQJXD7FGCFH56Y7MXKBISMBZKZFDL", "length": 20467, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "india aiming at usd 500 billion exports for fy23 zws 70 | निर्यातीत ५०० अब्ज डॉलरचे लक्ष्य | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nनिर्यातीत ५०० अब्ज डॉलरचे लक्ष्य\nमध्ये, मासिक ३७.८ अब्ज डॉलरची निर्यात व्यापार केला, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.\nकोलकाता : देशाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी विक्रमी ५०० अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तू आणि सेवा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. महामारीच्या संकटाने जागतिक व्यापार नकाशाची नव्याने झालेली मांडणीत भारताला अनेक संधी खुणावत आहेत, असे आश्वासक प्रतिपादन परकीय व्यापार महासंचालनालयातील अतिरिक्त महासंचालक अमिया चंद्रा यांनी शुक्रवारी केले.\nदेशाने डिसेंबर २०२१ मध्ये, मासिक ३७.८ अब्ज डॉलरची निर्यात व्यापार केला, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. गत वर्षांच्या तुलनेत सरलेल्या डिसेंबर (२०२१) महिन्यातील निर्यातीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबपर्यंत नऊ महिन्यांत देशाच्या निर्यातीने ३०१.३८ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला असून, केंद्र सरकारने संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमिया चंद्रा यांच्या मते प्रत्यक्षात ५०० अब्ज डॉलरपुढे निर्यात कामगिरी दिसू शकेल. नंतरच्या चार वर्षांत म्हणजे आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी दुपटीहून अधिक म्हणजे १ लाख कोटी डॉलर निर्यातीचे लक्ष्य देशाने ठेवले आहे.\n‘व्याजदरात आणखी वाढ सोसण्याची तयारी ठेवा’ ; रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्पष्टोक्ती\nGold- Silver Price Today : सोने-चांद���च्या भावात तेजी; जाणून घ्या, महाराष्ट्रात आज किती रुपयांनी वाढला भाव\nGold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव\nGold- Silver Price Today : सोन्या-चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या, महाराष्ट्रात आज किती रुपयांनी वाढला भाव\nकरोनाच्या साथीने जागतिक पातळीवरील विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांवरही विपरीत परिणाम साधला आहे. मात्र त्या परिणामी विदेशी व्यापारात मोठी घसरण होईल अशी निदान भारतासाठी तरी भीती राहिलेली नाही. तर या काळाने देशाला आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळवून दिली. त्याचप्रमाणे जग बहुपक्षीय व्यापार करारांपासून फारकत घेत द्विपक्षीय करारांकडे वळत आहे. भारत सध्या सहा देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती चंद्रा यांनी दिली.\nजागतिक व्यापारात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि इतर तंत्रज्ञानाशी संबधित बाबी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याचबरोबर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लवकरच एक स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाणार असल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.\nमराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘रिलायन्स’ला २०,५३९ कोटींचा विक्रमी तिमाही निव्वळ नफा\nअमेरिकेतील शाळेत अल्पवयीन मुलाकडून अंदाधुंद गोळीबार, २१ जणांचा मृत्यू; १८ विद्यार्थ्यांचा समावेश\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठ��करे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nएनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना ‘सेबी’कडून दंडवसुलीची नोटीस\nजागतिक प्रतिकूल संकेतामुळे सेन्सेक्समध्ये २३६ अंश घसरण\nनिर्यात २३.७ अब्ज डॉलरवर; मे महिन्यात २१ टक्के वाढ\n‘एफडीआय’चे ८५३ प्रस्ताव मार्गी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या, महाराष्ट्रात आज किती रुपयांनी वाढला भाव\nपीक कर्जवाटपात जिल्हा बँकांचा टक्का अधिक ; निर्धारीत उद्दिष्टाच्या तुलनेत व्यापारी बँकांपेक्षा जास्त वाटप\n‘व्याजदरात आणखी वाढ सोसण्याची तयारी ठेवा’ ; रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्पष्टोक्ती\nइंधन विक्री व्यवसाय आतबट्टय़ाचा – रिलायन्स ; दरमहा ७०० कोटींचा तोटा होत असल्याचा दावा\nचौथ्या तिमाहीत विकासदरात ३.५ टक्क्यांपर्यंत घसरण ; ‘इक्रा रेटिंग्स’चे संकेत\nGold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव\nएनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना ‘सेबी’कडून दंडवसुलीची नोटीस\nजागतिक प्रतिकूल संकेतामुळे सेन्सेक्समध्ये २३६ अंश घसरण\nनिर्यात २३.७ अब्ज डॉलरवर; मे महिन्यात २१ टक्के वाढ\n‘एफडीआय’चे ८५३ प्रस्ताव मार्गी\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या, महाराष्ट्रात आज किती रुपयांनी वाढला भाव\nपीक कर्जवाटपात जिल्हा बँकांचा टक्का अधिक ; निर्धारीत उद्दिष्टाच्या तुलनेत व्यापारी बँकांपेक्षा जास्त वाटप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikimitra.com/flamingo-bird-information-in-marathi/", "date_download": "2022-05-25T04:51:05Z", "digest": "sha1:2F3F3JOLJSCJEAQBMXULSPYJ5HE6EJ63", "length": 18850, "nlines": 118, "source_domain": "www.wikimitra.com", "title": "फ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती Flamingo Bird Information In Marathi – विकीमित्र", "raw_content": "\nफ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती Flamingo Bird Information In Marathi\nFlamingo Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो विकीमित्र या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहेत, आज आपण इथे फ्लेमिंगो या पक्षाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. फ्लेमिंगो हा पक्षी कसा दिसतो आणि काय खातो इत्यादी माहिती इथे जाणून घेणार आहोत.\nफ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती Flamingo Bird Information In Marathi\nरोहित पक्षाच्या सहा प्रजाती खालील प्रमाणे आहेत-\nफ्लेमिंगो पक्षाचे वास्तव्य व वर्णन\nरोहित पक्षाबद्दल प्राथमिक माहिती-\nरोहित पक्षाबद्दल विशेष माहिती\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nफ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती Flamingo Bird Information In Marathi\nफ्लेमिंगो हा एक पक्षी असून त्याला मराठीमध्ये रोहित पक्षी असे म्हटले जाते. हा एक पाणपक्षी असून जो पाणी असणाऱ्या ठिकाणी राहणे जास्तकरून पसंत करतो.रोहित पक्षी हे खूप मोठे पक्षी असून ते त्यांच्या लांब गळ्यासाठी व काठी सारख्या पायांसाठी व गुलाबी किंवा लालसर पंख या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत .इंटिग्रेटेड टॅक्सोनोमिक इन्फॉर्मेशन सिस्टमच्या मते रोहित या पक्षाच्या सहा जाती असून त्या खूप प्रसिद्ध आहेत.\nगरुड पक्षाची संपूर्ण माहि���ी\nरोहित पक्षाच्या सहा प्रजाती खालील प्रमाणे आहेत-\n५.जेम्स किंवा पुना फ्लेमिंगो\n६.अमेरिकन किंवा कॅरिबियन फ्लेमिंगो फ्लेमिंगो\nफ्लेमिंगो पक्षाचे वास्तव्य व वर्णन\nहे पक्षी भारतामध्ये पुणे येथील उजनी जलाशय किंवा औरंगाबाद येथील जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. हे पक्षी दिसायला खूप उंच फिकट गुलाबी पांढरा किंवा लालसर पंख असलेले पक्षी असून लांब आणि काठी सारखे दिसणारे साधारण गुलाबी शेड असणारे पाय, कठीण आणि मजबूत गुलाबी काळ्या रंगाची चोच आणि लांब मान या सगळ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी खूप सुंदर आणि दिसायला आकर्षक दिसतो.\nकोकिळा पक्षाची संपूर्ण माहिती\nरोहित पक्षाबद्दल प्राथमिक माहिती-\nया पक्षाला रोहित पक्षी, फ्लेमिंगो, किंवा समुद्र पक्षी असे नाव आहे.\nया पक्षाचे शास्त्रीय नाव-फोएनिकोप्टेरस रोसअस असे आहे.\nया पक्षाचा रंग पांढरा गुलाबी किंवा लालसर असतो.\nया पक्षाची उंची 1.2 ते 1.5 मीटर इतकी असते .\nया पक्षाचे वजन 3.5 किलो इतके असते.\nफ्लेमिंगो पक्षी हे पाण पक्षी असून हे पाणी असलेल्या ठिकाणी जास्त करून आढळतात. हे पक्षी शक्यतो सरोवर किंवा तलावाच्या आसपास राहणे पसंत करतात. बहुतेक पक्षी एका ठिकाणी आपले वास्तव्य करत नाहीत कारण त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पाण्याच्या पातळीत सतत होणाऱ्या बदलांमुळे हे पक्षी स्थलांतरित होत राहतात . त्यामुळे हे स्थलांतरित होणाऱ्या गटांमध्ये मोडले जातात .\nबुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती\nफ्लेमिंगो पक्षी सर्वभक्षक असून मांसाहारी पक्षी आहे व हा पक्षी गिधडाहून मोठे असले तरी ते लारवा, सूक्ष्मजीव, लहान कीटक, आणि आळ्या, निळे-हिरवे शेवाळ लाल एकपेशीय वनस्पती, मोलस्क, क्रसटेशियन्स किंवा लहान मासे खातात . हे पक्षी दिसायला इतके विशाल असले तरी त्यांची शिकार ही कीटक स्वरुपातच असते .\nप्रस्तावनेमध्ये मध्ये पाहिल्याप्रमाणे इंटिग्रेटेड टॅक्सोनोमिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अनुसार या पक्षाच्या प्रजाती आपण वर पाहिल्या आहेत. आता या सर्व प्रजातींची आपण सविस्तर पणे माहिती घेऊयात .\nहा फ्लेमिंगो पक्षी दक्षिण युरोप ,पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, आफ्रिका या ठिकाणी आढळतात . खूपच लांब *कोट मान* मोठे विचित्र बिल आणि खूप लांब गुलाबी रंगाचे पाय असून या पक्षाचा पांढराशुभ्र रंग व त्यात थोडासा फिकट गुलाबी रं��� मिसळलेला असतो. या पक्षाची उंची 36 ते 50 इंच असून त्याचे वजन 3.5 किलो इतके असते. ग्रेटर फ्लेमिंगो हे पक्षी कॉलनी या नावाच्या गटात मोडतात.\nहे फ्लेमिंगो पक्षाची जात सर्वात लहान प्रजाती मानली जाते . या पक्षांचा गुलाबी पांढरा पिसारा, असून काळी टीप असलेले गडद लाल चोच असते, पिवळसर केशरी डोळे, लालसर तपकिरी त्वचा, प्राथमिक व दुय्यम उड्डाण पंख हे काळ्या रंगाचे असून, लाल आवरण आणि लांब गुलाबी पाय असतात. एक पिछाडी चे बोट या पक्षांमध्ये दिसून येते ज्याला हॅलकस म्हणून ओळखले जाते.\nनर आणि मादा लेसर फ्लेमिंगो दिसायला एकसारखे असल्यामुळे त्यात फरक करणे कठीण जाते. परंतु नर हा पक्षी थोडा मोठा असतो. हे पक्षी मुख्यतः एकपेशीय वनस्पती, क्रस्टेशियन्स या प्रकारचा आहार घेऊन आपला उदरनिर्वाह करतात . दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशियातील ग्रेट रिफ्ट व्हॅली मध्ये, पूर्व आफ्रिका येथे हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.\nया प्रकारच्या फ्लेमिंगो पक्षाला लाल पंख असलेले आवरण दिसून येते, त्याचबरोबर गुलाबी पिसारा असून या पक्षाचे पाय लांब काठी सारखे असतात. आणि ते राखाडी रंगाचे असून या पायाला मध्यभागी गुलाबी रंग दिसून येतो. या पक्षाची उंची 110 ते 130 सेंटीमीटर इतकी असून . हे पक्षी दक्षिण अमेरिका, पेरू ,दक्षिण पूर्व ब्राझील, बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्ये आढळून येतात.\nया प्रकारच्या फ्लेमिंगो पक्षाचा रंग फिकट गुलाबी असून वरचा भाग हा गडद रंगाचा असतो .यासह प्राथमिक उड्डाण पंख हे काळ्या रंगाचे असतात. या प्रकारच्या पक्षाला फिकट गुलाबी व पिवळसर रंगाची चोच असून निमुळते टोक असते.\nया पक्षाचे डोळे गडद लाल तपकिरी असून नर आणि मादा दिसायला एकसारखे असल्यामुळे ओळखणे कठीण जाते .परंतु नर फ्लेमिंगो पक्षी हा आकाराने मादीपेक्षा थोडा मोठा असतो. या प्रकारच्या फ्लेमिंगो पक्षाला एक पेशीय वनस्पती,डायटॉम्स या प्रकारचा आहार घेणे पसंत आहे. दक्षिण पेरू, उत्तर चिली ,उत्तर पश्चिम अर्जेंटिना येथे हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात .\nया प्रकारच्या पक्षामध्ये गुलाबी रंगाचा पिसारा असून प्राथमिक व दुय्यम उड्डाण पंख काळ्या रंगाचे असतात ,त्याचबरोबर गुलाबी रंगाचे पाय ,चोचीचे टोक हे काळ्या रंगाचे असते. या पक्षाची उंची 120 ते 140 सेंटीमीटर असून या पक्षांना कीटक ,एकपेशीय वनस्पती, आणि कोळंबी यासारखा आहार पसंत आहे .\nजेम्स फ्लेमिंगो या पक्षाची मान आणि मागील बाजूस काळ्या रंगाच्या पट्ट्या दिसून येतात. फिकट गुलाबी रंगाचा पिसारा व डोळ्याभोवती चमकदार लाल त्वचा असून काळ्या रंगाचे नमुळते टोक असलेली पिवळ्या रंगाची चमकदार चोच आणि लाल पाय यामुळे हे पक्षी इतर प्रजातींमध्ये वेगळे दिसून येतात . या पक्षाची उंची 90 ते 92 सेंटीमीटर इतकी असून .या जातीचे पक्षी बोलिविया ,दक्षिण पेरू ,उत्तर चीली, उत्तर-पश्चिम अर्जेंटीनामध्ये हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात .\nरोहित पक्षाबद्दल विशेष माहिती\nहे पक्षी लहान कळपात राहत नाहीत तर त्या ऐवजी दहा लाख किंवा त्याहून अधिक जास्त गटांचे कळप असलेल्या ठिकाणी वास्तव्य करतात.\nजर लहान कळप असेल तर त्या कळपाची संख्या दोन डझन इतकी असते.\nग्रेटर फ्लेमिंगो इतर प्रजातींपैकी सर्वात व्यापक आणि सर्वात मोठा पक्षी आहे .\nया पक्षाची जन्माला आलेली पिल्ले राखाडी रंगाची असतात.\nहा शब्द स्पॅनिश आणि लॅटिन शब्दापासून तयार झाला असून याचा अर्थ आग असा आहे.\nजंगली फ्लेमिंगो पक्षाचे आयुष्य वीस ते तीस वर्ष असते जर त्यांना कैदेत ठेवले किंवा पाळले तर ते पन्नास वर्षाहून अधिक जगू शकतात.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nहत्ती विषयी संपूर्ण माहिती\nम्हैस बद्दल संपूर्ण माहिती\nमणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi\nमहाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi\nलातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi\nकोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi\nगोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi\nजम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/kishan-karj-mafi/", "date_download": "2022-05-25T04:03:05Z", "digest": "sha1:T3EKH7D22NRT5ETR74V5F4PON3UYBZNI", "length": 7334, "nlines": 71, "source_domain": "yogatips.in", "title": "शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 348 कोटींची कर्जमाफी मिळणार.. - Yoga Tips", "raw_content": "\n 348 कोटींची कर्जमाफी मिळणार..\n 348 कोटींची कर्जमाफी मिळणार..\nमहाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी ( kishan karj mafi ) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.\nशेतकऱ्यांसाठी 348 कोटींची कर्जमाफी | kishan karj mafi\nभूविकास बँकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना आ���ा दिलासा मिळाला मिळाल्याचं आपण पाहत आहे. 2016 मध्ये भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.\nभूविकास बँकेमधून कर्ज घेणाऱ्या राज्यामधील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्देश दिले.\nग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. हे दीर्घ मुदतीचं असल्याने या कर्जाची परतफेड करण्यासाठीही जास्त वर्षांचा कालावधी मिळतो.\nभूविकास बँकेची स्थापना 1935 झाली असली, तरी 1997 पासून या बँकेला प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागत आहे. बँकेचे कर्जवाटप थांबल्याने ‘नाबार्ड’ने (NABARD) बँकेचा अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या.\nमग काय तर 86 वर्षं सुरू असलेला हा बँकेचा प्रवास थांबला. पण कर्ज घेतलेल्या लोकांचं म्हणजेच कर्जदार शेतकऱ्यांचं काय होणार हा प्रश्न प्रलंबित होता. आता भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.\nकाही वर्षांपासून अवेळी बदलनारे ऋतुमान, निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात मोठं संकट म्हणजे कोरोनाचं आणि लॉकडाऊनचं देखील आहे. या कारणाने ग्रामीण भागाचं अर्थचक्र ढासळत आहे. याबाबत काल भू-विकास बँकेतील अधिकारी, कर्मचारी व थकबाकीदार शेतकरी यांचे कर्ज माफ करण्याबाबत अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. अशा परिस्थितीत भूविकास बँकेसंबंधी कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.\nMPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी\n फेसबुक देतंय विनातारण 50 लाखांपर्यंत कर्ज ……….\nदहावी पास उमेदवारांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n���० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/mns-jay-marathi-campaign-thane-city.html", "date_download": "2022-05-25T04:36:58Z", "digest": "sha1:CKXLIGYFTUXBGVJQ7HH4EVTMDPMJHOQE", "length": 6431, "nlines": 56, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "मराठी माणसाने आपले घर आणि संपत्ती मराठी माणसालाच विकावी : मनसे", "raw_content": "\nमराठी माणसाने आपले घर आणि संपत्ती मराठी माणसालाच विकावी : मनसे\nएएमसी मिरर : वेब न्यूज\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदा ‘जय मराठी’चा नारा दिला आहे. ‘आपलं ठाणे मराठी ठाणे’, अशी मोहीम हाती घेतली आहे. आपले घर आणि मालमत्ता मराठी माणसालाच विका, अशी साद मनसेने घातली आहे. ठाण्यातील एका सोसायटीत दोन रहिवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे भांडण गुजराती आणि मराठी व्यक्तीमध्ये झाल्याचं समोर आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता.\nनौपाड्याच्या विष्णुनगर भागातील सुयश सोसायटीत राहणारे राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांच्यात इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर २०१९ रोजी वाद झाला होता. त्यावेळी, शहा पिता-पुत्राने पैठणकर यांना बेदम मारहाण केली होती.’मराठी-घाटी तुझी नौपाड्यात राहायची लायकी नाही’, असे आक्षेपार्ह विधानही त्यांनी केले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हसमुख शहा यांना कान धरून माफी मागायला लावली होती. या माफीनाम्याचा हा व्हिडीओ तुफान हिट झाला आहे. हा प्रतिसाद पाहूनच मनसेनं आपले हक्काचं ‘मराठी’ नामक ‘ब्रह्मास्त्र’ पुन्हा बाहेर काढल्याचे दिसून येत आहे.\nठाण्यात काही लोकांना मराठी माणसांची ॲलर्जी असू्न मराठी माणूस जर घ्यायला पुढे गेला तर समोरची व्यक्ती त्याला नकार देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या परिस्थितीत मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य करायलाच हवे. म्हणूनच मराठी माणसाला जर आपले घर किंवा दुकान विकायचे असेल तर मराठी माणसाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ठाण्यातील मनसे पदाधिका-यांनी केले आहे. ठाण्यातीत काही भागांमध्ये तसे फलकही लावण्यात आले आहेत.\nदरम्यान, विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अ���्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु, ही निवडणूक आपण लढवायला हवी अशी कार्यकर्त्यांची ‘मनसे’ इच्छा आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणी म्हणूनही या मोहिमेकडे पाहता येऊ शकते.\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/top-9-news-tv9-marathi-9-pm-23-january-2022-uddhav-thackeray-speech-on-balasaheb-thackeray-jayanti-621950.html", "date_download": "2022-05-25T04:43:44Z", "digest": "sha1:7V7NOXL7TF4LCUREKKYT36GX4E3JJFSM", "length": 8677, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Videos » TOP 9 News Tv9 Marathi 9 PM 23 January 2022 Uddhav Thackeray Speech on Balasaheb Thackeray Jayanti", "raw_content": "\nभाजपच्या या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात अनेक शिवसेना नेते आणि राज्यभरातील शिवसैनिक उपस्थित होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nभाजपसोबत युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, अशी टीका भाजप नेत्यांकडून केली जाते. भाजपच्या या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात अनेक शिवसेना नेते आणि राज्यभरातील शिवसैनिक उपस्थित होते.\nयावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आह���. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nSambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nAmbernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी\nRahul Gandhi: तुमचे भारताविषयीचे विचार सदोष आणि विद्ध्वंसक; केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना सुनावले\nSatara : पोलिसांच्या विशेष पथकानं केली प्रतापगडाजवळच्या अफझलखानाच्या कबरीची पाहणी; राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य\nपुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/category/yogatips/page/2/", "date_download": "2022-05-25T04:19:45Z", "digest": "sha1:SFXAKF2LHCPYRZ6J764EF5T7XGNLWHY3", "length": 3367, "nlines": 70, "source_domain": "yogatips.in", "title": "रोग व उपचार - Yoga Tips", "raw_content": "\nCategory: रोग व उपचार\nमित्रांनो या लेखामध्ये मधुमेह म्हणजे साखर रोग, ज्याला इंग्रजी मध्ये Diebeties म्हणतो, त्याची कारणे, प्रकार उपाय…\nMadhumeh Rog मधुमेह म्हणजे काय\nMadhumeh Rog मधुमेह म्हणजे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. वैद्यकीय भाषेत मधुमेहाला डायबिटीज म्हणतात. मधुमेहा कोणत्याही…\nताप आल्यास घरगुती उपाय Fever Meaning in Marathi\nमित्रांनो या लेखात ताप Fever Meaning in Marathi आपण घरगुती उपाय करून कसा बरा करू शकतो…\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर ��रतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2022-05-25T04:41:25Z", "digest": "sha1:BE6Y7FB7BYXBHDZOMTVF445LW2FWPXRD", "length": 5461, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्टर अ‍ॅक्ट १८५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या कायद्याने कंपनीकडून भारताचा राज्यकारभार त्यांच्या इच्छेनुसार काढून घेण्याचे अधिकार ब्रिटिश सरकारला देण्यात आले. कंपनी डायरेक्टर्सची संख्या २४ वरून १८ करण्यात आली. त्यांचे अधिकार कमी करण्यात आले. बंगालची पुनर्रचना करून त्याचा कारभार स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरकडे सोपवण्यात आला. कायदे बनवण्यासाठी जबाबदार असलेल्या सभासदाला कौन्सिलरचा दर्जा देण्यात आला. या सर्व बदलांमुळे कंपनीचे उरलेसुरले अधिकार संपुष्टात आले.\nब्रिटिश भारताचा घटनात्मक इतिहास\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ · अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ · पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ · चार्टर अ‍ॅक्ट १७९३ · चार्टर अ‍ॅक्ट १८१३ · चार्टर अ‍ॅक्ट १८३३ · चार्टर अ‍ॅक्ट १८५३ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८९२ · मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ · मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ · इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट १९४७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२२ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/current-affairs-2022/", "date_download": "2022-05-25T02:49:38Z", "digest": "sha1:I2PDTTZ755TTRBIE26TT4ZQLQFEMHQAD", "length": 9485, "nlines": 122, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "आजच्या चालू घडामोडी (Current Affairs) - Majhinaukri.co.in", "raw_content": "\n| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |\nमाझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच\nआजच्या चालू घडामोडी (Current Affairs)\nआजच्या चालू घडामोडी (Current Affairs)\n1: राजस्थानमध्ये ‘मियां का बडा’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महेश नगर हॉल्ट’ करण्याचा अधिकृत सोहळा बरमच्या बालोत्रा भागात आयोजित करण्यात आला होता. Rajasthan held an official name changing ceremony of ‘Miyan ka Bada’ railway station to ‘Mahesh Nagar halt’ was held in the Balotra area of Barm.\n2: महाराष्ट्राने स्थानिक आणि धोक्यात असलेले प्राणी, पिके, सागरी आणि जैविक प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी “जीन बँक प्रकल्प” स्थापन करण्याची घोषणा केली आहे. Maharashtra has announced to set up a “Gene bank project”, to conserve native and endangered animals, crops, marine and biological species.\n3: प्रख्यात हिम बिबट्या तज्ञ आणि वन्यजीव संरक्षक चारुदत्त मिश्रा यांनी प्रतिष्ठित “व्हिटली गोल्ड अवॉर्ड” जिंकला आहे.Noted snow leopard expert and wildlife conservationist Charudutt Mishra has won the prestigious “Whitley Gold Award”.\n04: ऑस्ट्रेलियाने सांगितले की ते चीनमधील हँगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना पाठवणार नाहीत. Australia said that it will not be sending athletes to this year’s Asian Games in Hangzhou, China.\n07: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते. Recently, Prime Minister Narendra Modi participated in the Second India-Nordic Summit.\n11: एंटरप्राइज इंडिया नॅशनल कॉयर कॉन्क्लेव्ह 2022’ चे उद्घाटन (MSME ) मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले Enterprise India National Coir Conclave 2022’ inaugurated by MSME Minister Narayan Rane\nअसम राइफल्स मध्ये 1380 पदाची भरती 20/07/2022\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 पदासाठी भरती 25/05/2022\nBSF मध्ये 281 पदासाठी भरती 22/06/2022\nIIT भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदाची भरती 09/06/2022\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 641 पदासाठी भरती 07/06/2022\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान कोल्हापूर मध्ये भरती 30/05/2022\nकोचीन शिपयार्ड ली. मध्ये 261 पदाची भरती 06/06/2022\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1920 पदाची भरती 13/06/2022\nसैन्य दलात नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता 220 पदाची भरती 31/05/2022\nरयत शिक्षण संस्था सातारा मध्ये भरती (थेट मुलाखत)\nमॉयल लिमिटेड नागपूर मध्ये भरती 04/06/2022\nभारतीय मानक ब्युरो मध्ये 10 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC लोकसेवा आयोग मध्ये 161 पदासाठी भरती 01/06/2022\nइंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये 650 पदासाठी भरती 20/05/2022\nMPSC मार्फ़त 253 पदांची भरती. 12/05/2022\nPractice Papers | मेगाभर्ती सराव प्रश्नोत्तर संच\nआजचा सराव प्रश्नसंच 07 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 05 एप्��िल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 04 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 02 एप्रिल 2022\nआजचा सराव प्रश्नसंच 01 एप्रिल 2022\nबँकिंग कार्मिक चयन संस्था IBPS मध्ये भरती 21&22/04/2022\nम्हाडा भरती निकाल 2022 ..\nRRB NTPC 35227 पदभरती निकाल\nIBPS 4135 PO पदभरती निकाल जाहीर.\nHall Ticket | प्रवेश पत्र\nMHADA 565 पदभरती प्रवेशपत्र उपलब्ध\nMPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र.\nरेल्वे 1 लाख पदभरती परीक्षा तारीख जाहीर\nIBPS 7855 लिपिक भरती प्रवेशपत्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/boy-gets-injured-after-fall-during-cycle-stunt-video-viral-mhkp-660627.html", "date_download": "2022-05-25T03:02:59Z", "digest": "sha1:5TV6PFF5SES6RFX5WNNG7XB2QB4DBSRW", "length": 9030, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Boy gets injured after fall during cycle stunt video viral mhkp - सायकल स्टंटच्या नादात घडली भयंकर दुर्घटना; समोर आला Shocking Video – News18 लोकमत", "raw_content": "\nसायकल स्टंटच्या नादात घडली भयंकर दुर्घटना; समोर आला Shocking Video\nसायकल स्टंटच्या नादात घडली भयंकर दुर्घटना; समोर आला Shocking Video\nएक मुलगा अतिशय वेगात आपली सायकल चालवत खड्डा पार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कदाचित त्याला हे माहितीच नसतं की हा खड्डा किती खोल आहे.\nहरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क\nViral Video:मुलीच्या कृत्यानं संतापला हत्ती,थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार\nOptical Illusion: कॉफी बिन्समध्ये लपलाय एक माणूस बघा तुम्हाला शोधता येतोय का\nआनंद, समाधान कशात असतं हा 15 सेकंदाचा Video तुम्हाला जीवनाचं मूल्य सांगून जाईल\nनवी दिल्ली 24 जानेवारी : उत्साहाच्या भरात विचार न करता एखादं काम करू नये, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण यात बऱ्याचदा स्वतःचंच नुकसान होतं. विशेषतः स्टंट करताना तर सरावाची भरपूर गरज असते, तरच स्टंट यशस्वी होतो आणि काही दुखापतही होत नाही. मात्र, काही लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचाच जीव धोक्यात टाकतात. लहानपणी तुम्हीही सायकल चालवली असेल आणि पाण्याच्या खड्ड्यांमधून ती जोरात पळवलीही असेल. मात्र असं करताना अनेकदा आपल्याला दुखापत होण्याचीही शक्यता असते. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Cycle Stunt Viral Video) झाला आहे. यात दिसतं, की सायकल स्टंट करताना एक मुलाला चांगलाच मार लागला. ...अन् नवरीबाई झाली आऊट ऑफ कंट्रोल; मंडपातच केलं हे काम, VIDEO पाहून व्हाल थक्क व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी रस्त्यावर छोटा खड्डा आहे आणि त्यात पाणी साठलेलं आहे. मात्र, पाहताना असं जाणवत नाही की हा खड्डा मोठा असेल. परंतु प्रत्यक्षात तिथे मोठा खड्डा असतो. एक मुलगा अतिशय वेगात आपली सायकल चालवत हा खड्डा पार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कदाचित त्याला हे माहितीच नसतं की हा खड्डा किती खोल आहे. सायकल खड्ड्यामध्ये घालताच त्याचा बॅलन्स बिघडतो. हा मुलगा सायकलसह खाली कोसळतो. ज्या पद्धतीने तो पडतो, ते पाहूनच समजतं की त्याला भरपूर मार लागलेला आहे.\nआधी हा मुलगा खाली कोसळतो आणि नंतर त्याच्या अंगावर सायकल पडते. यानंतर बराच वेळ तो तिथेच पडून राहातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ zameer0603 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 4 मिलियन म्हणजेच 40 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 2 लाख 30 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.\n बॉयफ्रेंडसाठी दान केली किडनी; 10 महिन्यातच तरुणीला मिळाला धोका\nया व्हिडिओवर लोकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, अखेर बुडालाच. तर दुसऱ्या यूजरने मस्करी करत लिहिलं, ‘जोर का झटका जोरों से लगा है’. आणखी एका यूजरने कमेंट करत म्हटलं, स्लो मोशनमध्ये भयंकर मार लागला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.altan-corgo.cz/rat-terrier", "date_download": "2022-05-25T03:54:20Z", "digest": "sha1:7NXZVCKB3FJSDY3QOV7JYRL46OBIEIKI", "length": 13828, "nlines": 114, "source_domain": "mr.altan-corgo.cz", "title": " उंदीर टेरियर माहिती, स्वभाव, काळजी, पिल्ले, चित्रे - कुत्रे", "raw_content": "\nसडपातळ, क्रीडापटूंनी बांधलेले, मजबूत खांद्याचे, चांगले स्नायू असलेले रॅट टेरियर हा लहान ते मध्यम आकाराचा, अर्ध-रंगाचा टेरियर कुत्रा आहे, ज्याचे उभे कान आहेत जे पाळीव प्राणी आणि कीटक आणि उंदीर किंवा कीटक यांचे नियंत्रक म्हणून ठेवलेले आहेत. , लहान मिश्रित जातीच्या फिस्टचा मागोवा घेणे, आणि म्हणून जातीपेक्षा अधिक 'प्रकार' असणे. उंदीर टेरियर चित्र इतिहास ...\nसडपातळ, -थलेटिक-बांधलेले, मजबूत खांद्याचे, तसेच स्नायूयुक्त उंदीर टेरियर एक लहान ते मध्यम आकाराचा, अर्धवट रंगाचा टेरियर कुत्रा आहे, ज्याचे ताठ कान आहेत जे पाळीव प्राणी आणि कीटक आणि उंदीर किंवा कीटक या���चे नियंत्रक म्हणून ठेवलेले आहेत, जे लहान मिश्रित जातीचे आहेत. कमकुवत , आणि म्हणूनच जातीपेक्षा अधिक 'प्रकार' असणे.\nउंदीर टेरियर चिहुआहुआ मिसळा\nरॅट टेरियर डॉग पिक्चर्स\nउंदीर टेरियर पिल्ला चित्रे\nइतर नावे अमेरिकन रॅट टेरियर, रॅटिंग टेरियर किंवा, डेकर जायंट\nरंग काळा, जर्दाळू, लिंबू, निळा, मलई, चॉकलेट, टॅनसह पांढऱ्यासह द्वि-रंग/तिरंगी रंग\nजातीचा प्रकार शुद्ध नस्ल\nआयुष्यमान 15 ते 18 वर्षे\nवजन खेळणी: 4 ते 6 पौंड\nमानक: 12 - 35 पौंड\nमानक: 14 - 23 इंच\nशेडिंग हंगामी, दोनदा (वसंत तु आणि गडी बाद होण्याचा क्रम)\nस्वभाव बुद्धिमान, सामाजिक, सतर्क, सक्रिय, प्रेमळ\nलिटर एका वेळी 5-7 पिल्ले\nआरोग्याची चिंता तरीही अनिर्दिष्ट\nटोपणनावे आरटी, रॅट, रॅटी\nप्रामुख्याने 1920 आणि 1930 च्या दशकात बहुतांश शेतात त्याचा मास्टर सहचरतेचा खूप जुना इतिहास असल्याने, उंदीर शेत-कुत्रे आणि शिकारी म्हणून वापरले जात होते.\nलोकप्रिय रॅट टेरियर मिक्सच्या सूचीसाठी येथे क्लिक करा.\nशांत उंदीर त्यांच्याबरोबर उत्कृष्ट पाळीव प्राणी बनवतात जे उत्साही, मैत्रीपूर्ण कुत्रा शोधत आहेत जे लोक आणि मुलांसह चांगले आहेत. ते चांगले पहारेकरी बनतात आणि मालकाला संतुष्ट करण्याचे आणि कंपनी देण्याचे सतत शोध घेण्यास उत्सुक असतात, त्याच्या मांडीवर किंवा सोफावर आलिंगन देतात किंवा कुटुंबातील सदस्यांसह, विशेषत: मुलांसह झोपतात, जे गुण त्यांनी विकसित केले आहेत, जे अजूनही टेरियर्सचे वागणे आहेत. खूप कमी आक्रमक असणे.\nयोग्य व्यायामासह, जसे की दररोज 20-40 मिनिटे लांब चालणे, धावणे किंवा जोरदार मैदानी खेळ, जे त्यांना आवश्यक आहे, आधीच खेळणारे उंदीर टेरियर्स एक निरोगी आणि अधिक आनंदी कुत्रा म्हणून विकसित होतील.\nकारण वेळोवेळी फर्म ब्रशने फक्त काही ब्रश करणे पुरेसे आहे, या पाळीव प्राण्यांची काळजी घेणे व्यस्त नाही. दर सहा महिन्यांनी एकदा त्यांना आंघोळ करा, कारण वारंवार आंघोळ केल्याने त्यांना त्वचेच्या समस्या होऊ शकतात.\nइतर जातींसह कुत्र्याच्या उत्क्रांतीसाठी अनेक दशकांपासून संशोधकांना कोणत्याही जाती-विशिष्ट आनुवंशिक दोष, रोग आणि आरोग्यविषयक समस्यांविषयी माहिती नसते, वगळता त्याची त्वचा आणि अंगावर परिणाम करणारे gyलर्जी.\nत्यांच्या जन्मजात बुद्धिमत्तेसाठी, ते इतर अनेक कुत्र्यांपेक्षा सहजपणे युक्त्या आणि प्रशिक्षण घेऊ श���तात आणि त्यांना मुलांसोबत जास्त सामाजिकीकरण प्रशिक्षणाची आवश्यकता नसते कारण ते आधीच त्यांच्याशी सहनशील असतात. सुमारे 3 महिन्यांचे पिल्लू असताना सर्व प्रशिक्षण सुरू करा.\nएक उत्साही जात असल्याने, या कुत्र्यांना उच्च प्रथिनेयुक्त आहाराची आवश्यकता आहे, वनस्पतींच्या स्त्रोतांद्वारे खनिजे आणि जीवनसत्त्वे वाढवा. मांस आणि मासे यासारख्या मांसाहारी स्त्रोतांद्वारे त्याच्या एकूण प्रथिनांपैकी फक्त 30% विचार केला जाऊ शकतो. आपल्या कुत्र्याला भरपूर पिण्याचे पाणी द्या. आपल्या कुत्र्याला दिवसातून दोनदा खायला द्या, परंतु देऊ केलेले कोरडे अन्न उच्च दर्जाचे आहे याची खात्री करा, तथापि कुत्र्याच्या वजनानुसार (प्रौढांसाठी पिल्ले) दररोजचे प्रमाण बदलते:\n20-30 पाउंड ¾ ते 1 कप\nउंदीर टेरियर पिल्ले जन्माला येतात ज्यांचे कान वर असतात, जे त्यांचे डोळे उघडण्यास सुरवात करतात. तथापि, काही पिल्लांना काही आठवडे किंवा महिन्यांत त्यांचे ताठ झालेले कान परत मिळतात.\nउंदीर टेरियर ही एक अमेरिकन जाती आहे जी जुनी इंग्रजी व्हाईट टेरियर सारख्या इतर वेगवेगळ्या टेरियर जातींच्या एकीकरणातून विकसित झाली आहे, बुल टेरियर , मँचेस्टर टेरियर, फॉक्स टेरियर इ.\nकाही उंदीर टेरियर्स खूप लहान शेपटीसह जन्माला येतात (जे शेपटी नसल्याचे दिसते), तर काही पूर्ण शेपटीसह जन्माला येतात.\nशिह तझू बुलडॉग मिक्स - बुलशीट डॉग\nब्ल्यूटिक कूनहाऊंड जर्मन शेफर्ड डॉग मिक्स\nबेससेट हाउंड लॅब मिक्स - बझर\nइटालियन ग्रेहाऊंड लॅब्राडोर रिट्रीव्हर मिक्स\nइंग्लिश कॉकर स्पॅनियल जॅक रसेल टेरियर मिक्स\nबॉक्सर ब्लू हीलर मिक्स - बॉक्सहीलर\nलॅब्राडोर रिट्रीव्हर फारो हाऊंड मिक्स\nकॅटाहौला बॉर्डर कोली मिक्स\nजर्मन शेफर्ड पग मिक्स\nआलापाहा ब्लू ब्लड बुलडॉग\nआपल्या आवडत्या पाळीव प्राणी साठी\nचग किती मोठे होतात\nबेससेट हाउंड ऑस्ट्रेलियन मेंढपाळ मिक्स\nजर्मन शॉर्टहेअर पॉईंटर आणि लॅब मिक्स\nप्लॉट हाउंड ब्लॅक लॅब मिक्स\nउंदीर टेरियर कुत्र्यांची चित्रे\nशिबा इनू ऑस्ट्रेलियन मेंढपाळ मिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://washim.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-05-25T03:37:28Z", "digest": "sha1:JY5XB74KPCAOLM4CIKS3F22TLDSZYVDO", "length": 5877, "nlines": 134, "source_domain": "washim.gov.in", "title": "आय.टी.आय. रिसोड येथे रोजगार मेळावाचे आयोजन -दिनांक १७ मार्च २०२० | District Washim | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nईव्हीएम / व्हीव्हीपॅट सादरीकरण\nकब्जे हक्काने दिलेल्या जमिनी\nरोजगार हमी योजना विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक़्क़ अधिनियम,२०१५ अनुसार दिनांक ३१ मार्च,२०१९ पर्यंत अधिसूचित केलेल्या लोकसेवांची यादी.\nआय.टी.आय. रिसोड येथे रोजगार मेळावाचे आयोजन -दिनांक १७ मार्च २०२०\nआय.टी.आय. रिसोड येथे रोजगार मेळावाचे आयोजन -दिनांक १७ मार्च २०२०\nआय.टी.आय. रिसोड येथे रोजगार मेळावाचे आयोजन -दिनांक १७ मार्च २०२०\nआय.टी.आय. रिसोड येथे रोजगार मेळावाचे आयोजन -दिनांक १७ मार्च २०२०\nआय.टी.आय. रिसोड येथे रोजगार मेळावाचे आयोजन -दिनांक १७ मार्च २०२०\n© कॉपीराइट जिल्हा वाशीम , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 12, 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2019/09/cm-devendra-fadanvis-sangamner-sabha.html", "date_download": "2022-05-25T04:39:10Z", "digest": "sha1:PZEYI4DJB33BWP3XNXKTZXATFEKKPGKY", "length": 10038, "nlines": 61, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "विरोधकांनी २५ वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नयेत : मुख्यमंत्री", "raw_content": "\nविरोधकांनी २५ वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नयेत : मुख्यमंत्री\nएएमसी मिरर : संगमनेर\nपंचवीस वर्षे सत्तेची फळे चाखणार्‍यांनी आपल्या कार्यकाळात जो विकास केला नाही, तो आम्ही केवळ पाच वर्षांत केला आहे. आमची विकासकामे जनतेला भावली आहेत. त्यामुळे विरोधकांनी आता पंचवीस वर्षे तरी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना संगमनेरच्या जाहीर सभेत लगावला.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाजनादेश यात्रेचे संगमनेर येथे आगमन झाल्यानंतर जाणता राजा मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाच वर्षांत युती शासनाने जी कामे केली आहेत, या कामांचा लेखाजोखा मांडण्या��ाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकर्‍यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत केली असून, भविष्यातही मदत सुरूच राहणार आहे. कोकणचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवून महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्‍त करण्याचा युती सरकारचा मानस आहे.\nप्रत्येक गरिबाला घर मिळावे, हा आमचा अजेंडा आहे. यादीत नोंद झालेल्या सर्व गरिबांना घरे मिळालेली आहेत. सन 2022 पर्यंत एकही जण बेघर राहणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केला. चूलमुक्‍त महाराष्ट्र हे सरकारचे ध्येय आहे. यासाठी घराघरात गॅस कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातही सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने इंग्रजी शाळेतील एक लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेला आहे. शिक्षण क्षेत्रात भारतात महाराष्ट्र तिसर्‍या स्थानावर आहे. आगामी पाच वर्षांत त्याचा प्रथम क्रमांक राहील. आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्र सहावा, तर उद्योग क्षेत्रात पहिला क्रमांक आहे.\nदोष ‘ईव्हीएम’मध्ये नव्हे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खोपडीत\n‘ईव्हीएम’मुळे लोकसभेला भाजपला सत्ता मिळाली असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. परंतु, त्यांचा हा आरोप साफ चुकीचा आहे. प्रत्येकाच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी बसली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय जनतेला रुचले आहेत. त्यामुळेच त्यांनी मोदींच्या हातात सत्तेच्या चाव्या बहाल केल्या आहेत, असे सांगूूून ‘ईव्हीएम’मध्ये दोष नसून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खोपडीतच खरा दोष असल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.\nगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कामासाठी युती सरकारने बाराशे कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे धरण व कालव्यांच्या कामाला गती मिळाली आहे. पुढील दीड वर्षात हे काम मार्गी लागणार आहे. निळवंडे लाभ क्षेत्रात येणार्‍या पाच तालुक्यांतील 180 गावांना याचा फायदा मिळणार आहे. बंद करण्यात आलेल्या अनेक सिंचन योजना आमच्या सरकारने सुरू केल्या आहेत. याचा लाभ शेतकर्‍यांना होत आहे.\nआताचा भारत मजबूर नव्हे, तर मजबूत भारत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणा��्मक निर्णयांमुळे देश बदलत आहे. भारताकडे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही. वाकडी नजर करणार्‍यांवर सर्जिकल स्ट्राईक केले जाते. आता मजबूर नाही, तर मजबूत भारत बनत आहे. मोदींच्या निर्णयामुळे आज सत्तर वर्षांनंतर काश्मीरमध्ये प्रथमच तिरंगा फडकला आहे. वैभवशाली महाराष्ट्रासाठी आपला आशीर्वाद असावा, असे आवाहन शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.\nTags Breaking नगर जिल्हा महाराष्ट्र\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amcmirror.com/2020/11/ncp-dhananjay-munde-on-bjp.html", "date_download": "2022-05-25T04:36:51Z", "digest": "sha1:K3KKELZTW2GXBWSEJ25PEBPNIYZVQESF", "length": 6420, "nlines": 58, "source_domain": "www.amcmirror.com", "title": "'पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला कैसी बैठी है'", "raw_content": "\n'पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला कैसी बैठी है'\nएएमसी मिरर वेब टीम\n\"64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो आणि 105 आमदार असलेल्या पक्षाचा इथे विरोधी पक्षनेता होतो याला लोकशाही म्हणायचं,\" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. \"भाजपने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी भाजपला सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करु नका. पण सुधारणार नाहीत. पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है,\" असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केला.\nमराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारात अंबाजोगाईमध्ये आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.\nधनंजय मुंडे म्हणाले की, \"सत्ता स्थापन झाल्यानंतर मला एकाने विचारलं लोकशाही काय आहे मी म्हणालो, या देशाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही दाखवली आहे. 64 आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि 105 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला लोकशाही म्हणतात. लोकशाही काय असते हे पवारसाहेबां���ी दाखवून दिलं आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व आहे.\"\n\"कोरोनापासून आपण आणि आपल्या कुटुंबाला वाचवतोय तसंच भाजपच्या संसर्गातून सुद्धा तुम्हाला यापुढे आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे लागेल.\"\nदुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी मिटकरी म्हणाले की, \"भाजपवाले रोज मंदिरात जातात. सर्वात जास्त पापी तर तुमच्याच पक्षात आहेत. लोकांच्या मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करावे का मंदिराचा ठेका फक्त भाजपवाल्यांनीच घेतलाय का मंदिराचा ठेका फक्त भाजपवाल्यांनीच घेतलाय का\" एवढेच नाही तर \"चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणीस, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार या लोकांनी भाजपचं वाटोळं केलं,\" अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली.\nTags Breaking महाराष्ट्र राजकीय\nरोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद\nविधानसभा मतमोजणी अपडेट : एकोणिसाव्या फेरीअखेर संग्राम जगताप 9318 मतांनी आघाडीवर\nनगर जिल्ह्यात 'भाजप'च्या दोन विद्यमान आमदारांच्या तिकीटाला कात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://parksitesarvajanikganeshotsavmandal.com/gallery/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2022-05-25T04:21:04Z", "digest": "sha1:R4DN4YIQ4Q6LAW24NCLG5XWB7QU3EGOO", "length": 4915, "nlines": 110, "source_domain": "parksitesarvajanikganeshotsavmandal.com", "title": "गणेशोत्सव – २०१६ – पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट", "raw_content": "\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nपार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nदिवाळी पहाट – २०१५\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१९\n©२०२१ - पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट | Visitors: 669\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2020/03/", "date_download": "2022-05-25T03:39:56Z", "digest": "sha1:PJGVSNPXYC67JTPN3LIOOPU5LIN3LJPN", "length": 27324, "nlines": 184, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: मार्च 2020", "raw_content": "\nसंचारबंदीत पोलीसांतील माणुसकीचे दर्शन\nदादासाहेब येंधे, मुंबई: करोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलीस फटक्यांचा प्रसाद देताना सर्वांनी पाहिले. विविध सोशल मीडियावर ते व्हिडिओ शेअरही केले. पण, याच कठोर वाटणाऱ्या पोलिसांची माणुसकी कुणालाही दिसत नाही.\nशहरात रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या, हातगाड्या, हॉटेल बंद झाल्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे, गरिबांचे हाल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपजीविकेची सर्व संसाधने बंद झाली आहेत. अशा गरिबांना मास्क वाटप करून त्यांना जेवण देऊन पोलीस दल आपली माणुसकी जपत असल्याचे चित्र जणू दिसून येत आहे.\nरस्त्यावरील गरीब व्यक्तीला जेवण देताना, जोगेश्वरी, मुंबई\nरस्त्यावरील गरिबांना मास्क देताना\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:२२ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पोलीस, बातम्या, संचारबंदी\nसंचारबंदी मोडणाऱ्यांना लाठीचा प्रसाद\nमुंबई, दादासाहेब येंधे : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रयत्न करीत असताना नागरिकांना अजूनही करोनाचा धोका समजलेला दिसत नाही. संचारबंदी आणि लॉक डाऊन जाहीर केल्यानंतरही शहरांत नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली बिनधास्तपणे संचार करत आहेत. औषधे खरेदी करण्याच्या नावाखाली फेरफटका मारत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविण्यास सुरूवात केली आहे.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉक डाऊन, संचारबंदी जाहीर केली असली तरी नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागत आहे. तर काही ठिकाणी पोलिसांवरच हात उगारल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मदत करणे गरजेचे आहे.\nपोलिसांवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ\nगावा���डे जाऊन विहिरीत एकत्र पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना\nसंचारबंदी असतानाही बाईकस्वार फिरताना\nसोशल मिडियांवर व्हायरल झालेले काही व्हिडिओ.\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:५९ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांबद्दल कृतज्ञता\nजनता कर्फ्युला देशवासीयांकडून प्रतिसाद\nदादासाहेब येंधे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी संध्याकाळी ५.०० ते ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत आपल्या घरातून, खिडक्यांत उभे राहून, गॅलरीतून भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणू विरोधात लढत असलेल्या लोकांचा सन्मान केला.\nआम्ही या विषाणूशी लढण्यास वचनबद्ध आहोत असा संदेश जणू मुंबईकरांनी आपल्या कृतीतून व्यक्त केला आहे.\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ५:१० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कोरोना, जनता कर्फ्यु, दादासाहेब येंधे, बातम्या, dadasaheb yendhe\nजनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद\nजनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद\nदादासाहेब येंधे, मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वतःसाठी घराबाहेर पडू नका, जनतेने जनतेसाठी \"जनता कर्फ्यु\" पाळावा या केलेल्या आवाहनाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकर देताना दिसत आहेत.\nकरोना या विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 'जनता कर्फ्यु'चं आवाहन केलं होतं त्याला मुंबईकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. मुंबईतच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत रस्त्यांवर लोकल आणि बसमध्ये प्रवाशी नसल्याने शुकशुकाट निर्माण झाला आहे. नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने घड्याळाच्या काट्यावर दिवसरात्र धावणारी मुंबई आज शांत झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १०:५६ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कोरोना, जनता कर्फ्यु, बातम्या\nकोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या\nकोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या\nजगात तसेच आपल्या देशात ��ढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे राज्यातही रुग्ण आढळल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, तर त्याला टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. आपली दैनंदिन कामे ऑनलाइन आणि मोबाइलचा वापर करून कामे करावीत. मिटिंगपेक्षा फोन कॉलकरून अशा गोष्टी साधा. वेळोवेळी हात धुवावेत. कपडे स्वच्छ ठेवावेत. मास्क न मिळाल्यास स्वच्छ रुमाल वापरावा. चिकन अंडी योग्य प्रमाणात शिजवून खावीत. इम्युनिटी वाढवा. अशी काळजी घेतल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता नक्कीच कमीच होईल. नागरिकांनी कोरोनाविषयीचे व्हॉटसअप, फेसबुकवर येणारे मेसेजेस वाचणे टाळावे. कोणतीही समस्या असेल तर पालिकेच्या किंवा शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून माहिती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उगाचच अफवा पसरवू नये. परदेशातून आलेल्या काही नागरिकांमुळे ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव काही नागरिकांना झालेला आहे. त्यामुळे जितक्या काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक व्यक्तीकडून पाळल्या जातील तितके यातून नुकसान टळणार आहे. ज्या सोशल मीडियातून भीतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, त्याच माध्यमाचा वापर करून याबाबतीत लोकांची मने तयार करणे आणि अशी सकारात्मक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, टी. बी., अशा आजारांना भारत सामोरा गेलेला आहे. कोरोना हा काही त्याहून वेगळा नाही. फक्त तो नव्याने आल्याने त्यावरील उपायांची व्यवस्था होईपर्यंत प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३४ PM ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कोरोना, वृत्तपत्र लेखन, संध्यानंद\nठाणे खंडणीविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ९:१७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदलाल महिलेसह पुरुषाला बेड्या\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:२८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दलालाला बेडया, बातम्या\nकल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदादासाहेब येंधे, मुंबई: चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या २८ व्या रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. २८ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखणे व कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा पाठिंबा न घेता विविध कार्यक्रम राबविणे तेही निःस्वार्थपणे हे फक्त कल्पतरू समूहच करू शकते असे समूहाला संबोधताना श्री. रोहिदास लोखंडे म्हणाले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधतांना म्हटले की या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत. ही मोठी कौतुकाची बाब आहे.\nसदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील परब, सुनिकेत, श्री. बाळा परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विकास सक्रे, विनायक येंधे, समीर नाईक तसेच सौ. करुणा, वर्षा पाटील, अश्विनी, वैष्णवी, अर्चना, वनिता साळसकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ७:३३ PM २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: कल्पतरू समूह, चिंचपोकळी, दादासाहेब येंधे, बातम्या, रक्तदान शिबिर\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रका���े कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2022-05-25T05:29:07Z", "digest": "sha1:DONQIMLCTEXE2V3OD3MQ62K4GZFYHGNA", "length": 12454, "nlines": 81, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\n२०० नक्षलवाद्यांसाठी २००० जवान असतानाही असं का घडलं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्���णता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.\n२०० नक्षलवाद्यांसाठी २००० जवान असतानाही असं का घडलं\n३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात......\nछत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय.\nछत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो\n२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय......\nतीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.\nतीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोट��� बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......\nअधीर रंजन चौधरीः माजी नक्षलवादी ते काँग्रेसचा संसदीय दलाचा नेता\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकाँग्रेसने प्रदीर्घ चिंतनानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या खांद्यावर काँग्रेसचा संसदीय दल नेता म्हणून जबाबदारी टाकलीय. कधीकाळी नक्षल चळवळीत असलेल्या चौधरींचा राजकारणातला प्रवास खूप खडतर, संघर्षाचा आहे. ममता बॅनर्जी यांचा कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या चौधरींना लोकसभेतला पक्षनेता निवडून काँग्रेसने आपल्या नव्या राजकारणाचे संकेत दिलेत.\nअधीर रंजन चौधरीः माजी नक्षलवादी ते काँग्रेसचा संसदीय दलाचा नेता\nकाँग्रेसने प्रदीर्घ चिंतनानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या खांद्यावर काँग्रेसचा संसदीय दल नेता म्हणून जबाबदारी टाकलीय. कधीकाळी नक्षल चळवळीत असलेल्या चौधरींचा राजकारणातला प्रवास खूप खडतर, संघर्षाचा आहे. ममता बॅनर्जी यांचा कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या चौधरींना लोकसभेतला पक्षनेता निवडून काँग्रेसने आपल्या नव्या राजकारणाचे संकेत दिलेत......\nनक्षलवाद संपवण्यासाठी आंध्रने केलं, ते महाराष्ट्राला जमलं नाही\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही.\nनक्षलवाद संपवण्यासाठी आंध्रने केलं, ते महाराष्ट्राला जमलं नाही\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mann-ki-baat/", "date_download": "2022-05-25T04:56:24Z", "digest": "sha1:YWIYOPWMKGI3Y42VRGGAFRU2HSWKL222", "length": 4457, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "mann ki baat मराठी बातम्या | Mann Ki Baat, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी यांच्या Mann Ki Baat मध्ये नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचा गौरव\nMann ki Baat: लसीकरणात भारत अव्वल; Omicron पासून सावध राहण्याची गरज- PM मोदी\nMann ki Baat: झाशीच्या राणीचं ऑस्ट्रेलियाशी आहे खास नातं;मोदींनी सांगितला किस्सा\nया मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख PM Modi यांनी केलं कौतुक\nराहुल गांधी अफवा पसरवतात, शिवराज सिंग चौहानांचा पलटवार\n''तुम्हीही घाबरू नका, माझ्या आईनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले''\nपंतप्रधान मोदींची आजची 'मन की बात' खूप महत्त्वाची, जाणून घ्या कारण\n'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक, मिताली राज म्हणते...\nआयुष्यात 'ही' गोष्ट शिकू शकलो नाही याचं दुःख, पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत\nस्वातंत्र्य सैनिकांसाठी पंतप्रधानांनी केले तरुण आणि लेखकांना आवाहन, म्हणाले...\nत्याला आधी ताब्यात घ्या, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार\nMann Ki Baat: लाल किल्यावरील घटनेनंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pdffile.co.in/maruti-stotra-in-marathi/", "date_download": "2022-05-25T05:01:30Z", "digest": "sha1:MUGJZSPTE4BRTBBGUGHHUQ37553IQBKF", "length": 11442, "nlines": 143, "source_domain": "pdffile.co.in", "title": "[PDF] मारुती स्तोत्र मराठी | Maruti Stotra Marathi PDF Download – PDFfile", "raw_content": "\nजे लोक Maruti Stotra Marathi PDF शोधत आहेत परंतु ते कुठेही सापडले नाहीत ते आता तुमचा शोध थांबवा. येथे आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी मारुती स्तोत्र मराठी PDF अपलोड केले आहे. मारुती स्तोत्र भगवान श्री रामाचे परम भक्त पवन यांचे पुत्र हनुमान जी यांना समर्पित आहे. मारुती स्तोत्रम हे एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे, या स्तोत्राद्वारे बजरंगबलीचे आशीर्वाद मिळू शकतात आणि जर अंजनीच्या लाल हनुमान जीचा आशीर्वाद असणाऱ्या कोणत्याही भक्ताला त्याच्या आयुष्यात कोणतीही अडचण येत नाही. तुलसी दास जींनी हनुमान चालीसामध्ये एका ठिकाणी लिहिले आहे की नासाई रोग, हरय सब पीरा, जो सुमीराय हनुमंत बाल वीरा. म्हणजेच जी ​​व्यक्ती हनुमान जीचे मनापासून स्मरण करते, त्याच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर होतात. त्याचे जीवन आनंदी आणि निरोगी शरीराचे आहे. येथून आपण सहजपणे Maruti Stotra Marathi PDF / मारुती स्तोत्र मराठी PDF विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nभीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती \nवनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना \nमहाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें \nसौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका \nदिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा \nलोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना \nपुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका \nध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें \nकाळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें \nब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती \nनेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें \nपुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं \nसुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा \nठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू \nचपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी \nकोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे \nमंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें \nआणिता मागुता नेला, गेला आला मनोगती \nमनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे \nअणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे \nतयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें \nब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके \nतयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे \nआरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा \nवाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा \nपावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां \nनासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें \nहे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी\nदृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें \nरामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण\nरामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती \n इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् \nगणपति अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित | Ganesh Atharvashirsha in Marathi\nगणपति अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित | Ganesh Atharvashirsha in Marathi\nसाईं बाबा चालीसा | Shri Sai Chalisa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/former-union-minister-krishna-tirath-quits-bjprejoins-congress/", "date_download": "2022-05-25T04:24:13Z", "digest": "sha1:DKXHXJT3CJMIOXPJCXUERMWB47CLIM7W", "length": 9722, "nlines": 219, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश – Dainik Prabhat", "raw_content": "\nमाजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या कृष्णा तीरथ यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीचे प्रभारी पीसी चाको आणि प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थित दिल्लीती काँग्रेस पक्षाच्या मुख्यकार्यालयात त्यांनी अधिकृत प्रवेश केला आहे.\nयूपीए सरकारच्या कार्यकालात कृष्णा तिरथ या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री या पदावर कार्यरत होत्या. 2014 मध्ये त्यांनी उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी भाजपचे उमेदवार उदित राज यांनी त्यांचा पराभव केला होता.\n2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी त्या नाराज होत्या.\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट; दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र\nसंकट अजून टळले नाही ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए-५ ची देशात एंट्री; ‘या’ राज्यात आढळला पहिला रुग्ण\nरस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”\nअजय देवगण स्टाईलमध्ये व्हिडीओ करणे अंगलट; गाड्या जप्त करुन तरुणाची रवानगी कोठडीत\nपुणे : ‘मंकी पॉक्‍स’च्या रुग्णांसाठी राखीव वॉर्ड\nपुणे : पालिकेच्या पार्किंगमध्ये 300 बेवारस गाड्या\nपुणे-नाशिक रेल्वेच्या कामात अडथळा\nदैनिक ‘प्रभात’च्या मुद्रणालयावर भ्याड हल्ला\n13 मजली इमारतीचे महापालिका भवन\nदिंडी प्रमुखांना यंदा पालिकेकडून भेट वस्तू नाही\n350 फूट खोल दरीत सापडला दिल्लीतील तरुणाचा मृतदेह\nकांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प\nउत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/observing-the-budget-through-loksatta-analysis-program-akp-94-2772018/lite/", "date_download": "2022-05-25T04:59:42Z", "digest": "sha1:MFTB3K7ZIB2ACI3EZLO6H33LVTP27G22", "length": 22291, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Observing the budget through LokSatta Analysis program akp 94 | ‘मत’प्रेरित अल्पदृष्टी की दीर्घोद्देशी कठोर निग्रह?; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\n‘मत’प्रेरित अल्पदृष्टी की दीर्घोद्देशी कठोर निग्रह; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\nसाथीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी सरकारकडून खर्च वारेमाप केला गेल्याचा सरकारचा दावा आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\n‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nशिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब\n“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल\n“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया\nमुंबई : तिसऱ्या लाटेचे संकट थोपवून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येत असल्याचे दिसत असले तरी तिला अपेक्षित गती पकडता येईल काय, याची तड अवघ्या काही दिवसांवर आलेल्या २०२२-२३ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून लागेल. सरकारच्या तिजोरीतील उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरतील इतकी सुदृढता पायाभूत घटकांनी मिळविली नसताना, जमा-खर्चाची तोंडजुळवणी अर्थसंकल्पात कशी केली जाईल, याचा वेध शुक्रवारी, २८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून घेतला जाणार आहे.\nअर्थसंकल्पापूर्वी होत असलेल्या या विश्लेषणातून, प्रसिद्ध अर्थविश्लेषक मंगेश सोमण आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे असणारी आव्हाने जोखून, संभाव्य तरतुदी आणि घोषणांचा पट वाचकांपुढे खुला करतील. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रायोजक असलेला हा ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रम दूरचित्रसंवाद माध्यमातून होत आहे. वाचकांनाही त्यांचे शंका-प्रश्न विचारून या मंथनात सहभागी होता येईल.\nयंदाच्या अर्थसंकल्पावर विविध घटकांचे आशा-अपेक्षांचे ओझे आहे. सूट, सवलती, करमाफी, तरतुदीत वाढीच्या मागण्याही विविध कोनांतून सुरू आहेत. तरी हा संकल्प पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहता, मतपेटीला लक्ष्य करणारा अल्पदृष्टीचा की दीर्घोद्देशी कठोर निग्रहाचा याचाही कस लागेल.\nलसीकरणाच्या आघाडीवर देशाची दमदार कामगिरी राहिली. साथीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी सरकारकडून खर्च वारेमाप केला गेल्याचा सरकारचा दावा आहे. अर्थात वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) वाढलेल्या महसुलाची चांगली साथही सरकारी तिजोरीला मिळा���ी. यंदा भरघोस पिकाचा दिलासा अर्थव्यवस्थेला मिळण्याचाही अंदाज आहे. मात्र करोना निर्बंध हटविण्याच्या कासवगतीने अर्थव्यवस्थेचा निम्मा हिस्सा व्यापणाऱ्या सेवा क्षेत्राची कुंठितावस्था, राज्यांचा डळमळलेला वित्तीय डोलारा, परिणामी सर्वदूर बेरोजगारी आणि भरीला महागाईचा आगडोंब अशी गंभीर आव्हाने अर्थमंत्र्यांपुढे असतील. एअर इंडियाचा अपवाद केल्यास निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाच्या आघाडीवर अपेक्षित यश न मिळाल्याने करोत्तर महसुलाची बाजूही लंगडी पडलेली असेल. यामुळे करोनाकाळाचा फटका बसलेल्या नोकरदारांना कोणता कर-नजराणा अर्थमंत्री देतील, याकडेही सर्वांचेच डोळे लागले आहेत.\n : शुक्रवार, २८ जानेवारी २०२२\nवेळ : सायंकाळी ६ वाजता\nदूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागासाठी http:// tiny. cc/ LS_ BudgetVishleshan_2022 येथे नोंदणी आवश्यक.\n’ मंगेश सोमण, प्रसिद्ध अर्थविश्लेषक\n’ गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता\n’ प्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n ‘रानबाजार’चे पुढील भाग ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची मिळतेय पसंती\nकाचेच्या ग्लासातून पाजत होता काळ्या सापाला पाणी; पुढे सापाने जे केले ते पाहून तुमच्या काळजात होईल धस्स\nMaharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट\nराज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”\nपोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान\n“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित\nशिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा\nनवी मुंबईतील ३६३ कोटींचा उड्डाणपूल, ४०० झाडांची कत्तल आणि शिंदे-आव्हाड यांच्यात बिघाडी\nजिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून ��धिक पोलीस जखमी\nविश्लेषण : ‘ई-कचऱ्या’चे करायचे काय\nPhotos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nयंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस\nपर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन\nइंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन\nपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण\nमुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण\nराज्यात तीन दिवस पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/anvyartha/congress-state-president-nana-patole-the-value-of-freedom-of-expression-the-state-of-congress-akp-94-2768804/lite/", "date_download": "2022-05-25T03:48:42Z", "digest": "sha1:JBEIPBPOHMNFFXPUNNYT2O2ICUMPLK6U", "length": 20860, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress state president Nana Patole The value of freedom of expression The state of Congress akp 94 | वाचाळवीरांच्या नाना कळा... | Loksatta", "raw_content": "बुधवार, २५ मे, २०२२\nचावडी : हर्षवर्धन पाटलांची बेचैनी\nपहिली बाजू : आकडेवारी आहेच, पण नीती\n‘राजद्रोह’ जाईल, ‘यूएपीए’ राहील..\nमोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे मतदारांसमोर बोलणाऱ्या नानांनी नंतर प्रकरण अंगलट येते असे दिसताच स्थानिक गावगुंडाचा संदर्भ दिला तरी नाचक्की व्हायची तेवढी झालीच.\nWritten by लोकसत्ता टीम\n‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी एक म्हण आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भंडाऱ्यातले वक्तव्य तर या उथळपणाचा अर्कच. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्य आहे व किमान राजकारणात तरी त्याचा वापर जपून व सभ्यतेची मर्यादा पाळून करावा लागतो याचा लवलेशही अंगी नसलेले नाना त्यांच्या सततच्या बेताल वक्तव्याने स्वत:च्याच नाही तर पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे काढताहेत. तेही राज्यात पक्षाची सत्ता असताना. विरोधकांचा तोल ढळणे एकदाचे समजून घेता येईल पण सत्ताधाऱ्यांनीच अशी भाषा वापरावी हे अतिच झाले. मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे मतदारांसमोर बोलणाऱ्या नानांनी नंतर प्रकरण अंगलट येते असे दिसताच स्थानिक गावगुंडाचा संदर्भ दिला तरी नाचक्की व्हायची तेवढी झालीच. नसलेल्या गावगुंडाचा उल्लेख करताना आपणही त्याच पातळीवर उतरलो याचेही भान त्यांना राहिले नाही. याआधीही नानांनी अनेकदा असेच अकलेचे तारे तोडलेले आहेत. मग ती स्वबळाची भाषा असो वा पवारांसारख्या जाणत्या नेत्यावर राजकीय आरोप असो. त्यावरून अनेकांनी कधी उल्लेख तर कधी अनुल्लेखाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पण पटोलेंचा मूळ स्वभाव काही जात नाही हेच या ताज्या घ���नेने दाखवून दिले. राजकारण ही गांभीर्याने करण्याची गोष्ट व ते करताना बोलण्यात शिस्त हवी याचा विसर नानांना सतत पडतो. मोदींशी पंगा घेतला म्हणजे काहीही बोलायला मोकळे या समजात ते असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरण्या-सारखेच. आज राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष अशी काँग्रेसची अवस्था. त्यातून पक्षाला सुगीचे दिवस मिळवून द्यायचे असतील तर गांभीर्याने राजकारण करून समोर जाणे हाच एकमेव उपाय. ते करायचे सोडून प्रदेशाध्यक्षच जर वाचाळवीराची भूमिका वठवत असतील तर रसातळ गाठायला फार वेळ लागणार नाही. राजकारणात बोलणे कमी व कृती जास्त या उक्तीचा विसर नानांना पडलेला दिसतो. अशा वक्तव्यामुळे माध्यमातली जागा काही काळ व्यापते पण पक्षाला काहीच फायदा होत नाही याचे भान या नेत्याला अजून आलेले दिसत नाही. पुरोगामी विचाराचा वारसा सांगणारे हे राज्य मध्यममार्गी म्हणून ओळखले जाते. येथे अतिरेकी विचारांना थारा नाही. हे वास्तव शतकी परंपरा जोपासणाऱ्या पक्षाच्या राज्यप्रमुखाला अजून कळू नये हे आणखीच वाईट. सध्या द्वेषाच्या राजकारणाला कमालीचे महत्त्व आले आहे. ते कमी करायचे असेल तर द्वेषमूलक वक्तव्ये हे त्याचे प्रत्युत्तर असू शकत नाही. आम्ही प्रेमानेच साऱ्यांना जिंकू असे नानांच्याच पक्षाचे केंद्रीय नेते राहुल गांधी म्हणत असताना नानांच्या तोंडी ही द्वेषाची भाषा अजिबात शोभून दिसणारी नाही. मोदींविषयी स्वत:च्या मनात असलेल्या रागाला वक्तव्यातून मोकळी वाट करून दिली म्हणजे तो जनतेच्या मनातही उत्पन्न होईल असे जर नानांना वाटत असेल तर ते पोरकटपणाचे लक्षणच. विरोधक या नात्याने देशपातळीवर सरकारवर लक्ष ठेवण्याचे काम काँग्रेसचे. पर्यायाने नानाही त्यात आले. ते करायचे सोडून अशा वक्तव्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हाती कोलीत देण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत असतील तर हे पक्षाचे तारू भरकटल्याचेच लक्षण. आपले काम किती, आपण बोलतो किती यावर साकल्याने विचार करण्याची वेळ नानांसारख्या अनेकांच्या या उतावीळपणामुळे पक्षावर आली हेच खरे\nअन्वयार्थ : राष्ट्रीय नेतृत्वाची हौस..\nअन्वयार्थ : दिलासा नव्हे, उपरती\nअन्वयार्थ : करार झाले, पण गुंतवणूक\nअन्वयार्थ : हे गोंधळाचे परिणाम..\nमराठीतील सर्व अन्वयार्थ ( Anvyartha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड कर�� लोकसत्ताचं Marathi News App.\nPetrol-Diesel Rate Today : इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव\nIPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…\nज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”\nTexas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत\nऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार\nसनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक\nGold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या, राज्यातील आजचा दर\nबॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त\nविद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी\nमुंबईत २१८ नवे करोनाबाधित\nReusing Cooking oil : एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का जाणून घ्या याचे नुकसान\nPHOTOS: २४ ऑक्टोबरपासून या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप होणार पूर्णपणे बंद; तुमचा फोन ‘त्या’ यादीत आहे का\nआंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मात्र, IPL मध्ये धुमाकूळ घालत आहेत ‘हे’ खेळाडू\n“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”\nMaharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट\nराज ठाकरेंविरोधात भाजपानेच रचला कट बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “मी तर पक्षाचं…”\n“कुठं फेडाल ही पापं” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल\nपवार – बृजभूषण सिंह फोटोंवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दक्षिणेत अशापद्धतीने एखाद्या नेत्याला विरोध झाला असता तर…”\nदहशतवा��्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यात एकाला अटक; दहशतवादीविरोधी पथकाकडून मोठी कारवाई\nLoksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान\nVIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत\nPhotos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क\nअन्वयार्थ : करार झाले, पण गुंतवणूक\nअन्वयार्थ : राष्ट्रीय नेतृत्वाची हौस..\nअन्वयार्थ : दिलासा नव्हे, उपरती\nअन्वयार्थ : हे गोंधळाचे परिणाम..\nअन्वयार्थ : ‘तटस्थ’ धोरणाची चिकित्सा\nअन्वयार्थ : पाण्याचे सत्ताकारण\nअन्वयार्थ : ‘क्युरेटेड’ भांडवलशाही\nअन्वयार्थ : यशासाठी की आणखी कशासाठी\nअन्वयार्थ : अवयव प्रत्यारोपणाचा गुंता\nअन्वयार्थ : आहाराचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/cm-uddhav-thackeray-speech-on-balasaheb-thackeray-jayanti-uddhav-thackeray-criticizes-pm-narendra-modi-and-bjp-621904.html", "date_download": "2022-05-25T03:17:53Z", "digest": "sha1:K6GJKAR4DZL63O4C3CGHVXZIE4KOGC62", "length": 10495, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Marathi News » Politics » CM Uddhav Thackeray Speech on Balasaheb Thackeray jayanti, Uddhav Thackeray criticizes PM Narendra Modi and BJP, statement on Hindutva", "raw_content": "दिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट\nआपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nमुंबई : ‘दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची पुढील वाटचाल स्पष्ट केलीय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.\n‘विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार’\nशिवसै���िकांनी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एक व्हायरस आपल्या लाटा आणत असेल, तर शिवसेनेची लाट आपण आणू शकत नाही का दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु. गेल्या काही दिवसांपासून मी सक्रिय नाही. माज्या काळजी करणाऱ्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी मित्र होते. आपण त्यांना पोसलं. आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.\n‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सोडलं नाही’\nवाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आहे. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केलाय.\nहातात बळ नसेल तर एकहाती सत्ता शक्य नाही. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीलसारखं लढायला शिका. सत्तेचा वापर अधिक कसा करता येईल याचा विचार करा आणि काम करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी दिलाय.\nफडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन खोचक टोला\nआम्ही लोकशाहीचा अपमान केला तुमचं गुलाम म्हणून असलेलं स्वप्न आम्ही मोडून पाडलं, म्हणजे लोकशाहीचा अपमान. आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली. उजेडात शपथ घेतली.. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवीन घरोबा केला. सरकार फोडून आमदार फोडून तुम्ही सरकार केलं. फोडाफोडी करुन सांगायचं की बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.\n‘बाळासाहेब असते तर…’ कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांचा पं��प्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा\n‘स्वातंत्र्याची भीक नको’ म्हणालेल्या नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण वाचा काय असतो होलोग्राम पुतळा\nसो कुल, सो ब्यूटीफूल, श्रद्धा दासचा न्याराच अंदाज\nरुबीना दिलैकचा गुलाबी अंदाज\nसृष्टि रोडेच्या बॉसी लूकने चाहते घायाळ\nलहंगा-चोलीमधील नेहा मलिकचा कातिलाना अंदाज\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/lucknow", "date_download": "2022-05-25T04:17:52Z", "digest": "sha1:XKANBWNB2RG6EL2WPPLEZKZ45OBTTDOI", "length": 17062, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nAkhilesh Yadav: हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवला अन् लाल झेंडा रोवला की मंदिर तयार होते; अखिलेश यादव यांचं विधान\nAkhilesh Yadav: आपल्या हिंदू धर्मात कुठेही पिंपळाच्या झाडाखाली एखादा दगड ठेवला आणि झेंडा रोवला की मंदिर तयार होते. लोक तिथे लगेच पूजा करू लागतात, ...\nवडिलांच्या अपमानाचा सूड, 13 वर्षांच्या मुलाकडून एक वर्षाच्या चिमुरडीची हत्या\nपोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तासभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षीय ...\nशर्टलेस झालेल्या ‘सलमान’ला जामीन; पोलिसांच्या कारवाईचं कौतुक, भाईला आता भाईजानला भेटायचंय\nआझम (Azam Ansari) हा रिअल इस्टेटमध्ये काम करत असून इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाख फॉलोअर्स आहेत. सलमानच्या विविध गाण्यांवर त्याने व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट ...\n1.2 कोटींचं पॅकेज घेणारा अवलिया amazonकडून कोट्यवधीचं पॅकेज घेणारा IIT लखनौचा एकमेव विद्यार्थी\nabhijeet dwivedi amazon: Amazonने इंडिस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी, लखनऊ (IIT Lucknow) च्या एका विद्यार्थ्याला 1.2 कोटींचे पॅकेज दिलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑफर (1.2 CR ...\n योगी आदित्यनाथ यांनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला जाणून घ्या यामागील ग्रहांचे रहस्य\nराम भूमी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आज खूप महत्त्वाची घटना घडणार आहे. आज देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) ...\nUttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी, नव्या चेहऱ्यांना संधी 7-8 महिला मंत्र्यांचाही समावेश\nयोगी आदित्यनाथ यांच्या नव्या सरकारमध्ये जवळपास 50 मंत्री शपथ घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यात 7 ते 8 महिला मंत्र्यांचाही समावेश आहे. आता असं असलं तरी ...\nUttar Pradesh : योगींच्या शपथविधीला नेते, संत, दिग्गज उद्योगपती लावणार हजेरी, पाहा पाहुण्यांची यादी…\nआज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे योगी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी ...\nUttar Pradesh : योगींच्या शपथविधीला काही तास शिल्लक, लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना\nउत्तर प्रदेशचे काळजीवाहून मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याने शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या ...\nचहाप्रेमींनो, Noon chai केलाय का कधी ट्राय कुठे आणि कसा मिळतो कुठे आणि कसा मिळतो\nPink tea : व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की दुकानदार स्पेशल चहा बनवण्यासाठी कपमध्ये बटरसह (Butter) विविध पदार्थ टाकतो. विविध पदार्थ ...\nभीषण VIDEO | कावड यात्रेला गाडीचा धक्का, यात्रेकरुंची चालकाला बेदम मारहाण, कारही फोडली\nकावड यात्रेला धक्का लागल्याच्या वादातून यात्रेकरुंनी कारची तोडफोड केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. काठीने या गाडीच्या काचा फोडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ...\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nindorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द\nPankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात\nSpecial Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण \nSpecial Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार \nSpecial Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा\nSpecial Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा\nशिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं \nHealth | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात\nलाईफस्टाईल फोटो48 mins ago\nWeight Loss | या प्रकारचे ब्रेड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, दररोजच्या आहारामध्ये समावेश करा\nवाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात मग या फळांचे अजिबात सेवन करू नका\nQuad Summit 2022: क्वाड समिट- 2022 मध्ये ‘क्वाड फेलोशिपची’ घोषणा काय आहे फेलोशीप जाणून घ्या सविस्तर\nPM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’\nPalak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा ट्रोल\nMumbai Indiansचा स्टार Tim David च्या बायकोला भारतीय महिला संघाने दिली कटू आठवण\nSara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल\nफोटो गॅलरी22 hours ago\nNysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच\nफोटो गॅलरी22 hours ago\nAdah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ\nफोटो गॅलरी23 hours ago\nSambhaji Raje यांना अजूनही आशा;सेनेकडून उमेदवारी मिळेल\nSumona Chakravarti: सुमोना चक्रवर्ती होणार मुखर्जी कुटुंबाची सून राणी मुखर्जी, काजोलच्या चुलत भावाशी करणार लग्न\nMotorola : मोटोरोला तब्बल 200MP कॅमेरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत… काय असणार खास\nAurangabad | मराठवाड्यातील 45 महाविद्यालयांवर धोक्याची घंटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नो ग्रेडची शिक्षा\n‘एसी लावला घरा तरी घामाच्या धारा’… चांगल्या कुलिंगसाठी ‘ही’ घ्या पंचसूत्री…\nRam Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा\nNMC Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आखाडा; नागपुरात प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर\nRainfall Alert | कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nमुंबईच्या नरिमन पॉईंट इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती…गार वारा सुटल्याने मुंबईकर सुखावले…\nIPL 2022, LSG vs RCB, Playing 11 : बंगळुरू आणि लखनौची एकच अडचण, नेमकी काय आहे अडचण, जाणू घ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/bh-ram/bhk7a63.htm", "date_download": "2022-05-25T03:17:28Z", "digest": "sha1:RI4TESXN4NLKYFJSYMT45HFUVGW3K3XJ", "length": 55870, "nlines": 1515, "source_domain": "satsangdhara.net", "title": " सत्संगधारा - श्रीएकनाथमहाराजकृत - श्रीभावार्थरामायण - उत्तरकाण्डे - अध्याय त्रेसष्टावा - वृत्रासुरवधाची कथा", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\n��र्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ अध्याय त्रेसष्टावा ॥\n॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥\n ऋषि राम प्रवर्तले ॥१॥\n श्रीरामें निद्रा करोनि तमारी \nम्हणता झाला आजि भाग्य अपार चरण तुमचे देखिले ॥५॥\nआजि धन्य माझें कुळ धन्य माझें भाग्य सफळ \n आज्ञा दिधली पाहिजे ऋषी \n ऐकोनि कुंभोद्भव बोलिला ॥७॥\n काया बोलिला जाहला ॥८॥\n पावन अवनीं तुवां केली ॥९॥\n जयांचे बंदीं सुर पावले बंध \nऐसा रावणकुंभकर्णांचा कुळासह वध करोनि अमर सोडविले ॥१०॥\nसाही दर्शनां विवाद आपैसा अद्यापि तुटला पैं नाहीं ॥११॥\n विमानारुढ पैं झाला ॥१२॥\nआज्ञा करितां पुष्पक अवनीं \n तयाचा वेग राहिला तेथ \n पुष्पकापुढें होवोनि ठेला ॥१४॥\nश्रीराम येवोनि सदना उजु \nमग श्रीरामें बंधूंप्रति गोष्टी सांगितली स्वकृत ते ॥१७॥\nतयातें वधोनि ब्राह्मणा संतोष बाळ वांचवोनि दीधला ॥१८॥\n ते तुम्ही ऐका एकाग्रचित्ता \nआम्हीं केलें राक्षसांच्या घाता हत्या बहुत घडल्या आम्हां ॥१९॥\n मी अश्वमेधयज्ञ करीन येथ \n जाणोनि भरत बोलता झाला ॥२१॥\n पूर्वी कोणें केलें यज्ञासी \nतें मजप्रति सांगिजे विस्तारेंसीं \nऐकोनि कनिष्ठ बंधूचे वचन \nपूर्वी मित्रें राजसूय यज्ञ करुन \nचंद्रें करोनि राजसूय यज्ञ \nतें पावला शाश्वत स्थान यालागीं कीं धर्मपालन करावें ॥२४॥\nबोलता झाला स्��यें आपण \n तूं त्रैलोक्याचा ईश होसी \n तुजहून आन पैं नाहीं ॥२६॥\nब्रह्मा तुझे पोटींचें बाळ \nतुझी आज्ञा वंदी काळ तूं दीनदयाळ श्रीरामा ॥२७॥\n यदर्थी अशक्य नाहीं जाण \n जीवा पीडण होय बहुत ॥२८॥\n तयांसीं संग्राम करितां घोर \n यज्ञ करितां होईल ॥२९॥\nहांसोनि बोलता झाला आपण स्वधर्मपाळण उत्तम जें ॥३०॥\nभला भला राया भरता तुजहूनि आन न देखें ज्ञाता \n माझ्या चित्ता गमतसे ॥३१॥\n अगणित राक्षस पडिले रणीं \nतया पापाची करावया खंडणी अश्वमेध यज्ञीं प्रवर्तावें ॥३२॥\nपूर्वी देवेंद्र वृत्रासुर मारिला \nअश्वमेध यज्ञ करिता झाला पवित्र इंद्र तिहीं लोकीं ॥३३॥\n तीन शत योजनें शरीर उंच जाण \n लंबायमान दीर्घ जें ॥३६॥\n परी स्वधर्में प्रजापाळण करी \n दीना कैवारी कृपाळु ॥३७॥\nउदक सरोवरीं निर्मळ जाण न आटे कदाकल्पांतीं ॥३८॥\n कोणे एके काळीं अनुताप त्यासी \n पुत्र अधिकारी पैं केला ॥३९॥\nतया पुत्राचें नाम मधुरेश्वर अत्यंत तपी सज्ञान धर्मिष्ठ चतुर \nराज्यीं स्थापोन तो निजकुमार आपण तपा निघाला ॥४०॥\nऐसें कल्पोनियां वना प्रयाण करिता झाला वृत्रासुर ॥४१॥\nवनीं करोनि उग्र तपासी \n काय करिता पैं झाला ॥४२॥\n इंद्र आला विष्णू जेथ \n हात जोडोनि उभा ठेला ॥४३॥\n उग्र तप करितसे ॥४४॥\nतेणें वश केले भूमंडळींचे जन स्वर्गलोक घेऊं पाहतो ॥४५॥\n निवारिता श्रेष्ठ आहेसि तूं ॥४६॥\n पातक भग्न होतसे ॥४७॥\n उत्पत्ति स्थिती होय स्वभावें \nत्रैलोक्य उदरीं धरिलें देवें थोर उदर करोनी ॥४८॥\n श्रुतीसी पार न कळे तुझा ॥४९॥\n तुजचि असे गा जगन्नाथा \nआम्हां देवां तूंचि स्थापिता उच्छेदितां तूंचि पैं ॥५०॥\n तुवां साह्य व्हावें जनार्दनें \nऐसीं करुणेचीं ऐकोनि वचनें \nबोलता झाला मधुर वचन \n माझा भक्त वृत्रासूर निश्चयेसीं \nमाझे हस्तें मृत्यु नाहीं जाण त्यासी परी उपायासी सांगेन ॥५३॥\n ऐसा उपाय करीन सत्य \nमाझें सामर्थ्य जें गुणातीत त्याचा त्रिधा भाग करिन ॥५४॥\n ये प्रकारीं विभागीन शक्ति ॥५५॥\n मी त्रिधा होतों जाण \nपरी इंद्राचे हातें पावेंल मरण मी न मारींच तयातें ॥५६॥\nऐसें ऐकोनि विष्णूचें वचन \nपर्वतारीनें वज्र घेवोनि करीं जेथें वृत्र तप करी तेथवरी \nयेवोनि युद्धा पाचारिला वैरी येरू गजरीं निघाला ॥५८॥\n कौतुक पाहती दोघांचें ॥५९॥\nइंद्र वज्र घेवोनि ते समयीं शिर दैत्याचें तोडिलें ॥६०॥\n जैसा स्वर्गीचा कोसळला गिरी \nरुधिर वाहे प्रवाह भारी \nपरी इंद्रासी ब्रह्महत्येचा बाध अति विरुद्ध लागला ॥६२॥\nहीन दीन गेली कळा \nम्हणे ब्रह्महत्या आली माझिये कपाळा थोर अवकळा इंद्रासी ॥६३॥\nभूतगणांसी न मिळे अन्न प्राणिगण मरतें झाले ॥६४॥\n च्यवोनि झाले अति दीन \n तुझेनि वरदें वधिलें अधमा \nपरी ब्रह्महत्या लागली न सोडी कर्मा \n सृष्टींचा प्रतिपाळ तुझा तूंचि करीं \nऐसें देवांचें ऐकोनि वचन काय करिता जाहला विष्णु ॥६८॥\n ब्रह्महत्या नासे त्या उपायासी \n मजप्रीत्यर्थ जाण पां ॥६९॥\n पुण्यवान तिहीं लोकीं ॥७०॥\nजेथें इंद्र होता आपण तया वना पातले ॥७१॥\nदेवीं शचीपति देखिला कैसा हीन दीन पिशाच जैसा \nइंरा सावध करोनि सहसा \n ब्रह्महत्या पुढें उभी राहिली ॥७३॥\nब्रह्महत्या म्हणे देव हो मज कोठें वस्तीसी नेमिला ठावो \nमीं इंद्रा सोडूनि कोठें राहों \nमग विभागिते झाले देव ऋषी तें सर्वही अवधारा ॥७५॥\n तेणें नदी उंचबळे पूर्ण \nतें जाण तुझें राहतें स्थान दुसरें स्थळ अवधारीं ॥७६॥\n तेथें त्वां रहावें दिनत्रय सर्वथा \n दुसरा ठाव हा तुझा ॥७७॥\n भूमि सोडून नव जावें ॥७८॥\nचवथी वस्ती पापिष्ठांचें ठायीं जे कां विमुख नामीं पाहीं \nनरदेहा येवोनि भुललें विषयीं सर्व काळ वस्ती तेथें तुझी ॥७९॥\nऐसी ब्रह्महत्या चहूं प्रकारीं \nपुढे वर्तलें तें कथानुसंधान श्रोते जन अवधारा ॥८१॥\nदेव झाले स्वानंदें पूर्ण पुढील चरित्र गोड असे ॥\nस्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां\nवृत्रासुरवधो नाम त्रिषष्टितमोऽध्यायः ॥६३॥ ओंव्या ॥८२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://gmnews.org/?p=14886", "date_download": "2022-05-25T04:27:24Z", "digest": "sha1:MQOE5QS5TW3I2B6GCZUJTJ5DBFYQVNO2", "length": 11622, "nlines": 102, "source_domain": "gmnews.org", "title": "ग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे ४ दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न ! | ग्रेट मराठी न्यूज", "raw_content": "\nHome क्रीडा ग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ...\nग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे ४ दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न \nजामनेर,दि.१५ ( मिलींद लोखंडे ) : –\nजामनेर पासून अवघ्या २ मैल अंतरावर स्थित श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पळासखेडे बु. येथे ०९ मार्च ते १२ मार्च २०२२ दरम्यान विविध क���रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यां नी (मुलांनी आणि मुलींनी) उत्स्फूर्त सहभाव नोंदवला. “रेझोनान्स २K२२” या वार्षिक कार्यक्रमांतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. यात घरातील खेळ प्रकारांमध्ये कॅरम, बुद्धिबळ आणि टेबल टेनिसचे तर मैदानी खेळप्रकारातील क्रिकेट आणि रस्सी खेच या खेळांचे आयोजन केलेले होते. या दोन्ही खेळ प्रकारांचे उदघाटन संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील समवेत क्रीडा समितीमधील सर्व सदस्य उपस्थित होते.\nप्रत्येक क्रिकेट सामन्यात सुरुवातीस राष्ट्रगीत गायले जायचे आणि नियुक्त प्रमुख पाहुण्यांना नाणेफेक करण्यासाठी आणि खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी बोलावले जायचे आणि त्यानंतर क्रिकेट सामना सुरू केला जायचा. प्रत्येक क्रिकेट सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला (मुलांसाठी) “मॅन ऑफ द मॅच” आणि मुलींसाठी ” उमन ऑफ द मॅच “चे मेडल तसेच प्रमाणपत्र दिले जायचे. सर्व विद्यार्थ्यांनी (सहभागी खेळाडूंनी व प्रेक्षकांनी) या सर्व खेळांचा मनमुराद आनंद लुटला.\nमुलांमधून बुद्धिबळमध्ये प्रतीक पाटील (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी), कॅरममध्ये आसीम शेख (प्रथम वर्ष डी. फार्मसी),टेबल टेनिसमध्ये हितेश जैन (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी), रस्सी खेचमध्ये तृतीय वर्ष बी. फार्मसीचा संघ, तर क्रिकेटमध्ये प्रथम वर्ष बी. फार्मसी वर्ग ब चा संघ हे विजेते म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलींमधून बुद्धिबळमध्ये श्वेता शेवतकर (तृतीय वर्ष बी. फार्मसी), कॅरममध्ये तेजस्विनी बडगुजर (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी),टेबल टेनिसमध्ये ऐश्वर्या साकला (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी), रस्सी खेचमध्ये प्रथम वर्ष बी. फार्मसी वर्ग अ चा संघ, तर क्रिकेटमध्ये द्वितीय वर्ष बी. फार्मसी चा संघ हे विजेते म्हणून घोषित करण्यात आले.\nया ४ दिवसीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रा. भूषण गायकवाड, प्रा संदीप चौधरी, प्रा. कांचन महाजन, विद्यार्थ्यांमधील नियुक्त क्रीडा सचिव, सागर चौधरी तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ���यांनी मेहनत घेतली. संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडीया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट आणि डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर यांचे या ” ४ दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ” करण्यासाठी विशेष मार्गदर्शन लाभले.\nPrevious articleग्रेट मराठी न्युज, महिला दिन विशेष वृत्त : पाळधी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा \nNext articleग्रेट मराठी न्युज,अभिनंदनीय वृत्त : – जामनेर तालुक्यातील सांस्कृतीक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचे अजुन एक मोरपंख युवा कलावंत उन्मेष तायडे राज्यस्तरीय युवा दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानीत. सर्व स्तरातुन होतेय अभिनंदन \nग्रेट मराठी न्युज, अभिनंदनीय वृत्त : जामनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात अजुन एक मानाचे मोरपंख कुंभारी येथील साई प्रभाकर साळवे याने...\nग्रेट मराठी न्युज, व्यवसाय- रोजगार वार्ता: डाक विभागात खेळाडूंसाठी नोकर भरती . शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन \nGM NEWS, ग्रेट मराठी न्युज, आवाहन वृत्त: क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान . जळगांव जिल्ह्यातील पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन \nमोबाईल नंबर :- 9049522609\nमोबाईल नंबर :- 9689959521\n© वेबसाईट डिजाईन - 9421719953\nGM NEWS, अभिनंदनीय वृत्त : लोकवर्गणीतून मिळणार धरणगाव क्रीडासंकुलाच्या कामाला गती....\nGM NEWS,FLASH: क्रीडा संस्कृतीच्या जोपासनेसाठी मालदाभाडी शाळेत क्रीडा सप्ताह.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yogatips.in/daily-yaga-benefits-in-marathi/", "date_download": "2022-05-25T03:46:40Z", "digest": "sha1:7W4VOTPLAZJT3RBKVDMFDVG2LMESIYVS", "length": 22747, "nlines": 112, "source_domain": "yogatips.in", "title": "सहज 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Walk Daily and Get Benefits", "raw_content": "\n10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi आजची तरुणाई फिटनेस ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाय करत असतात. त्यामध्ये योगा, जिम किंवा डाईट अशा प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. मात्र शरीराच्या स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील तेवढेच महत्वाचे आहे.\nमानेच्या व्यायामाचे प्रकार Daily Yaga Benefits in Marathi\nकमरेचा व्यायाम – 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi\nपाठीचा व्यायाम Benefits of Yoga\nहे स्वास्त केवळ आपल्याला योगा मधूनच मिळू शकतो. हे संपूर्ण जगाने मान्य केलेल आहे. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगासन कसे करावे व योगा करण्याच्या काही पद्धती आहेत, ते आपण पाहू.\nकेवळ दहा ते पंधरा मिनिटात तुमच्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होईल असा हा योग आहे. जसे योगामध्ये मानेचा व्यायाम पाठीचा व्यायाम हाताचा व पायाचा किंवा कमरेचा व्यायाम आणि मानसिक शांतता हे केवळ योगा मधूनच आपल्याला मिळू शकतात.\nतुम्ही स्वतःला दहा ते पंधरा मिनिट जरी दिले तरी खूप आहे. बऱ्याच जणांना व्यायाम करण्याकरिता वेळ मिळत नाही. अशा लोकांकरिता केवळ 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi सकाळी उठल्याबरोबर आंथरुणातच देखील हे व्यायाम करू शकतात. योगा करू शकतात. या योगाची सुरुवात मॉर्निंग एक्सरसाइजने करतात.\nमानेच्या व्यायामाचे प्रकार Daily Yaga Benefits in Marathi\nसुरुवातीला सरळ उभे राहून, मान हळूहळू वर न्यायची आहे तसेच हळूहळू मान खाली आणायचे आहे आणि आपल्या हृदयाला टेकून ठेवायची आहे. पुन्हा वर न्यायची आणि पुन्हा तसेच आधी सांगितल्याप्रमाणे असे चार-पाच वेळा करायचं. त्यानंतर मान उजव्या खांद्यावरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर डावीकडे असं एक-दोन वेळा हा व्यायाम करायचा. त्यानंतर मान ट्विस्ट करायचं योगा. पहिल्यांदा उजवीकडे मान न्यायची आणि थोड थांबायचे आहे.\nनंतर हळूहळू डावीकडे मान वळवायची तिथे थोडा थांबायचं आणि पुन्हा उजवीकडे हळूहळू न्यायचे हे सुद्धा चार-पाच वेळा करायचं. त्यानंतर वर्तुळाकार मध्ये मानेचा व्यायाम करायचा आहे. म्हणजेच उजवीकडून पुन्हा उजवीकडे मान फिरवून बरोबर गोल आकारामध्ये आपल्याला मानेचा व्यायाम करायचा आहे.\nहा व्यायाम करत असताना हळूहळू मान गोल आकारामध्ये फिरवायची किंवा वर्तुळाकार यामध्ये फिरवायचे हा झाला आपल्या मानेचा व्यायाम. आता आपण खांद्याचा व्यायाम कसा करायचा त्याची कृती पाहणार आहोत. सर्वात आधी हात आपल्याला सरळ समोरच्या दिशेने सरळ करून घ्यायचे आणि पाय जवळजवळ करून घ्यायचे.\nसमोरून मागून असे गोल आकारामध्ये आपल्याला हात फिरवल्यानंतर आता याची उलटी दिशा आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याच्यानंतर आता पाठीचा व्यायाम कसा करायचा हे जाणून घेऊया. त्यासाठी आपल्या हात सरळ शरीराजवळ लॉक करून घ्यायचे आहेत.\nपायामध्ये एका फुटाचे अंतर ठेवायचं. पाट सरळ ठेवायची. आधी डावीकडे वळायचं आहे आणि तिथे तीन सेकंद पर्यंत थांबायचा आहे. नंतर पुन्हा उजवीकडे असंच तीन मिनिट तीन सेकंद थांबायचं आहे. यामुळे तुमच्या पाठीला आराम मिळेल.\nसाइट्स चे एक्ससाइज करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवायचं डावा हात कमरेवर ठेवायचा आहे आणि उजवा हात डावीकडे जेवढे झुकता येईल, तेवढे झुकायच आहे. त्यानंतर डावा हात वर करून उजवा हात कंबरवर ठेवायचं आणि उजवीकडे जेवढे झुंजता येईल तेवढे झुकायचं. झूकल्यानंतर तिथं पुन्हा 5 सेकंद थांबायचं आहे.\nफेशियल कसे करावे, घरगुती उपाय\nकमरेचा व्यायाम – 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi\nकमरेचा व्यायाम करताना दोन्ही पाय जवळ असणे गरजेचे आहे. हळूहळू हाताने पायाचे अंगठे धरण्याकरिता झुकायचं आहे. या अवस्थेत तीन सेकंद थांबायचा आहे. नंतर पुन्हा हळूहळू मागच्या बाजूला झूकायचे आहे आणि तिथे सुद्धा तीन सेकंद थांबायचा आहे.\nहळूहळू पुन्हा आपल्या मूळच्या स्थितीत यायचं आहे. यानंतर पायाचा व्यायाम आपण पाहणार आहोत. पायाचा व्यायाम करताना आपल्या पायामध्ये थोडे जास्त अंतर घ्यायचे आहे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. नंतर डाव्या पायात नव्वदच्या कोणात उजव्या पायावर खाली सरळ झुकायचा आहे.\nतिथं पाच सेकंद थांबायचे आहे. हीच कृती पुन्हा दुसऱ्या बाजूने करायचे आहे. हा व्यायाम तुम्ही केवळ दहा ते पंधरा मिनिटात करू शकता आणि प्रत्येक एक्झरसाइजला कमीत कमी एक एक मिनिट जरी तुम्ही वेळ दिला, तरी तुमच्या शरीरासाठी तो संपूर्ण फायदेशीर ठरेल. तुम्ही सकाळी हा योगा केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही इतर व्यायामाची गरज पडणार नाही.\nहा व्यायाम तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आनंद मिळेल आणि एकदा सवय झाली की, मग तुम्हाला याच्यामध्ये रुची सुद्धा वाटायला लागेल आणि उत्साहाने तुम्ही दररोज हा व्यायाम करण्यास तयार व्हाल. व्यायाम केल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसातच तुमच्या शरीरामध्ये काही बदल घडून आल्याचे दिसेल.\nयामध्ये आपण मानेचा व्यायाम दिलेला आहे. तर त्यांना थायराईट आहे किंवा ज्यांच्या मानी मध्ये काही लचकलेली असेल, त्यांनी केवळ डॉक्टरचा सल्ला घेऊनच मानेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करायचा.\nचेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय\nपाठीचा व्यायाम Benefits of Yoga\nआपण पाहतो की, दैनंदिन जीवनामध्ये बसण्याचे काम ज्या व्यक्तींना जास्तीत जास्त करावे लागते, त्यांच्यासाठी पाठीचा व्यायाम हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. पाठीमध्ये चमक भरली असेल, तर तुम्हाला हा व्यायाम केल्यामुळे आराम मिळू शकतो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर केवळ तुम्हाला गोळी किंवा औषध हे चमक बसण्यासाठी घेतली तरी चालेल.\nगोमुखासन करताना, समोर बसलेले दोन्ही पाया घेऊन बसा. डावा पाय दुमडणे आणि पायाची टाच उजव्या डोंगराजवळ नेऊन ठेवा. उजवा पाय डाव्या पायावर अशाप्रकारे ठेवा की दोन्ही गुडघे एकमेकांच्या वरती राहायला पाहिजे.\nआपला उजवा हात वरच्या दिशेने करा आणि मागील दिशेने वळा डावा हात खाली घेऊन आपल्या मागच्या मागे उजवा हात धरा मान आणि कंबर सरळ राहील. एका बाजूने सुमारे एक मिनिट असे केल्यावर दुसऱ्या बाजूने त्याच मार्गाने करा.\nदैनंदिन जीवनात आपल्याला नेहमी कमरेचा व्यायाम व्यवस्थित होत नसतो आणि जर तुम्ही हे आसने नियमितपणे केले, तर तुमची कंबर देखील दुखणार नाही. तसे पाहिले तर, महिलांमध्ये कंबर दुखीचे त्रास हे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात.\nयोगामुळे तुम्हाला खूप आराम देखील मिळेल ऑफिसमध्ये दिवसभर बसून बसून कंबर किंवा पाठदुखीचा त्रास खांदे दुखीचा त्रास हा आपल्याला जाणवत असतो त्यामुळे हे व्यायाम तुम्ही नियमितपणे करा. व्यायाम करत असताना हळूहळू किंवा सावकाशपणे हे व्यायाम करावे म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.\nत्यानंतर आपण पायाची एक्झरसाइज केलेली आहे तर ती सांगितल्याप्रमाणे तुम्ही जवळजवळ तीन सेकंद किंवा एक मिनिट पर्यंत जरी केली तरी तुमच्या पायांना आराम मिळेल. शशांकासन हे आसन करतांना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकून आपलं डोकं समोरच्या बाजूने जमिनीवर ठेवा.\nया स्थितीत काही सेकंद थांबून पुन्हा पूर्वस्थितीत या. व एक ते दोन मिनिटे हा योगा करा गुडघे, पोट व डोकं दुखत असल्यास हा व्यायाम करू नये. हा व्यायाम केल्यामुळे तुमच्या पोटाची व पाठीची अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते.\nकपालभाती एक शुद्धिक्रिया आहे. कपाल म्हणजे मस्तक आणि भाती म्हणजे चमक कपालभाती मुळे चेहऱ्यावर चमक येते व शरीर निरोगी बनते. कपालभाती प्राणायाम सामान्य स्थितीत बसून सामान्य स्वरूपाचा श्वास घेतला जातो व श्‍वास सोडला जातो.\nश्वास सोडताना आपल्या पोटाच्या आतड्यांना संकुचित करावे लागते. ही क्रि योगाअभ्यासातील मध्यम क्रिया मानली जाते. आज ही क्रिया विश्वभरात सर्वत्र केली जाते. कपालभाती ही एक श्वास घेण्याची संतुलित पद्धत आहे. याच्या ���रावामुळे शरीरातील सर्व नकारात्मक तत्व निघून जातात.\nशरीर आणि मन सकारात्मकतेने भरून जाते. याच्या सरावाने संपूर्ण दिवस चांगला जातो. यांच्यामुळे शरीर व मन शुद्ध होते. लोकांविरुद्ध शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण केली जाते. जगभरात प्राणायामाचा सरावात याचा सर्वात जास्त सराव दिला जातो. हा व्यायाम केल्याने फुफ्फुसांचे संक्रमण कमी होते व एलर्जीतत्व बाहेर टाकले जातात.\nशरीरातील खालच्या अंगांना रक्‍ताचा पुरवठा नियमित केला जातो. फुप्फुसाचे कार्य सुरळीत चालते तसेच त्यातील संक्रमण नाही दूर होते. शरीरात जास्त ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढवली जाते. कपालभाती शरीर आणि बुद्धीची मजबुती वाढवते.\nतसेच सर्व प्रकारच्या आजारांनाही प्राणायाम करता येत नाही. हृदय रुग्णांनी याचा सराव करू नये. हर्निया, श्वसन प्रणाली आणि सर्दी च्या आजारात हा प्राणायाम करायचं नसतो. उच्च रक्तदाब व मधुमेह आहे, अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा.\nआरोग्यासंबंधी माहिती करीता खालील ब्लॉगला भेट द्या\nमोबाईलवर चॅट करता करता वजन कमी करा .........\nTags: yog, yoga, प्राणायाम, योग अभ्यास pranayam, योग फायदे, योगाभ्यास\nImmunity Power Booster 5 Tips रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\nDRDO मध्ये या पदांवर भरतीसाठी लवकरच अर्ज करा ……..\nWeakness of Vitamin ‘D | व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी\nPaytm IPO ला सेबीकडून मंजूरी …….16,600 कोटी उभारणार\nNykaa चा IPO या तारखेला होणार खुला ……. जाणून घ्या सविस्तर\n१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.czengine.com/foam-roller/", "date_download": "2022-05-25T03:06:03Z", "digest": "sha1:23GXMGGZ5YIQDL24OY3JKRMD2BPNGDQF", "length": 17957, "nlines": 211, "source_domain": "mr.czengine.com", "title": "फोम रोलर फॅक्टरी - चीन फोम रोलर उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफिटनेस जिम स्ट्रेच टिकाऊ जाड लेटेक्स वर खेचा ...\nउच्च घनता त्रिकोण ईवा फोम योग वेज ब्लॉक\nफॅक्टरी मोफत नमुना चीन फिटनेस महिला सौंदर्य बट ...\nघाऊक कस्टम लोगो इको फ्रेंडली फिटनेस व्यायाम...\n5 मध्ये 1 कस्टम लोगो योग मसाज बॉल फोम रोलर सेट\nघाऊक नवीन डिझाइन टिकाऊ समायोज्य संकुचित ...\nलहान मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी नवीन डिझाइन ईव्हीए बिल्डिंग ब्लॉक्स\nडीप टिश्यू रबर सिलिकॉन TPE/TPR टिकाऊ मसाज ...\nपाठदुखीसाठी सर्वात लोकप्रिय EVA हाफ फोम रोलर\nउच्च दर्जाची जाड उच्च लवचिकता NBR योग चटई सह...\nघाऊक स्वस्त कस्टम प्रिंटिंग पीव्हीसी योग चटई\nघाऊक वैयक्तिकृत प्रिंट इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक...\nकस्टम प्रिंट इको वन वॉटरप्रूफ नॉन स्लिप फिटनेस पिल...\nउत्पादक किंमत टिकाऊ आउटडोअर नैसर्गिक कॉर्क+रब...\nसानुकूल लोगो समायोज्य EVA फोम नियमित स्किपिंग दोरी\nउच्च लवचिकता फोम मॅजिक सर्कल Pilates रिंग\nउच्च दर्जाचे जाड TPE तीन रंग योग मॅट्स\nऍमेझॉन हॉट सेलिंग इको वॉटरप्रूफ इवा रिसायकल फोम ...\nशेवटपर्यंत बांधले: इको-फ्रेंडली, व्यावसायिक दर्जाच्या ईव्हीए फोमपासून बनवलेले जे फॉर्मॅमाइड आणि फॅथलेट-मुक्त आहे, इंजिन इव्हा रोलर अत्यंत टिकाऊ आहे आणि दीर्घकाळ उत्कृष्ट कामगिरी राखू शकतो.\nविविध रंग: तुम्ही तुमच्या रोलर्ससाठी गुलाबी, निळा, लाल आणि पिवळा यासह तुम्हाला हवे असलेले रंग निवडू शकता, ज्यामुळे तुमची व्यायामाची दिनचर्या कार्यक्षम आणि मजेदार दोन्ही बनते.\nबंद सेल EVA: क्लोज्ड-सेल फोम डिझाइन आहे जे अतिरिक्त टिकाऊपणा प्रदान करते आणि ओलावा किंवा जीवाणूंना पृष्ठभागावर जाण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे ते स्वच्छ करणे आणि पुन्हा वापरणे सोपे होते.\nविस्तृत अनुप्रयोग: फोम रोलरचा वापर विविध प्रकारांमध्ये करता येतो जसे की पुनर्वसन, मसाज थेरपी, सहनशक्ती किंवा सर्व व्यवसायातील लोकांसाठी सामान्य फिटनेस प्रशिक्षण, दोन्ही क्रीडापटू आणि कार्यालयीन कर्मचारी.\nउपलब्ध आकार: आम्ही नियमित आकार देऊ शकतो, जसे की 30*15cm, 45*15cm, 60*15cm, 90*15cm.याव्यतिरिक्त, आमच्याकडे सानुकूल सेवा आहे, त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे असलेले इतर आकार निवडू शकता.\nनवीन डिझाइन टिकाऊ EVA PVC पोकळ फोम रोलर\nपोकळ योगा रोलर पोशाख-प्रतिरोधक, स्वच्छ करणे सोपे, हलके आणि टिकाऊ आहे आणि दीर्घकाळ वारंवार वापरल्यानंतरही त्याचा आकार टिकवून ठेवू शकतो. पोकळ योग रोलर उच्च घनतेच्या ईव्हीए फोमने बनलेला आहे, त्याची पृष्ठभाग असमान आहे, मऊ वाटते. , आणि आराम वाढवते.\nमध्यम घनतेचा स्नायू रोलर वापरण्यास सोयीस्कर आहे - हे नवशिक्यांसाठी सोपे बनवते, पर���तु तरीही थकलेल्या स्नायूंच्या मऊ टिश्यू लेयरमध्ये प्रवेश करण्यास प्रभावी आहे.पाठीच्या खालच्या दुखापती, कटिप्रदेश किंवा प्लांटर फॅसिटायटिसमुळे वेदना होत असताना वापरण्यासाठी पुरेसे मऊ.\nस्नायूंच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी, कार्यक्षमता आणि लवचिकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पुनर्प्राप्ती साधनांपैकी एक.व्यायामापूर्वी आणि नंतर रोलिंग हा एक उत्तम स्ट्रेचिंग रूटीनचा भाग आहे.मसाज साइटवर रक्त प्रवाह वाढवते, संचयित लैक्टिक ऍसिड काढून टाकते.\nआपल्या वॉर्म अप आणि कूल डाउन दरम्यान रोलिंग करून पाय, हात आणि पाय यांचे जास्त काम केलेले आणि ताणलेले स्नायू ताणा.हॅमस्ट्रिंग, आयटी बँड, ग्लूट्स आणि वासरांना घरी किंवा व्यायामशाळेत उत्कृष्ट मसाज देऊन झटपट फायदा देते.\nधावपटू, व्यायामपटू, योग आणि पायलेट्सचे विद्यार्थी, जलतरणपटू, शारीरिक किंवा स्पोर्ट्स थेरपीचे रुग्ण आणि फक्त सामान्य फिटनेस कसरत करणाऱ्यांना मदत करतात.पायाच्या कमानासाठी आणि शरीराच्या वरच्या भागासाठी पण मणक्याचे किंवा मानेच्या कोणत्याही भागासाठी उत्तम.\nआकार: आम्ही नियमित आकार देऊ शकतो, जसे की 33*14cm(900g), 45*14cm(1150g), आणि 61*14cm(1600g).याव्यतिरिक्त, आमच्याकडे सानुकूल सेवा आहे, त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे असलेले इतर आकार निवडू शकता.\nफॅक्टरी किंमत मसल मसाज ब्लॅक 2 इन 1 फोम रोलर\nद्रुत तपशील मूळ ठिकाण जिआंग्सू, चीन ब्रँड नेम इंजिन मॉडेल क्रमांक 2 in1 फोम रोलर मटेरियल ईव्हीए प्रमाणपत्र ISO9001/ROHS/REACH OEM accpet आकार सानुकूल आकार लोगो सानुकूलित लोगो उपलब्ध रंग सानुकूलित रंग वजन सानुकूलित वजन वापर शारीरिक उपचार उच्च वेळ उपचार उपचार क्षमता 1000000 तुकडा/तुकडे प्रति महिना पॅकेजिंग आणि वितरण पॅकेजिंग तपशील: ग्राहकांच्या गरजेनुसार.बंदर: एस हंघाय,...\n5 मध्ये 1 कस्टम लोगो योग मसाज बॉल फोम रोलर सेट\nस्ट्रेच बँड: आमचा फोम रोलर बंडल तुमच्या क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंगसाठी स्ट्रेच बँडसह येतो.एकदा तुम्ही खोल टिश्यू मसाज स्टिकने पूर्ण केल्यानंतर, स्ट्रेचवर लक्ष केंद्रित करा.तुम्ही आमच्या स्ट्रेच बँडचे एक टोक तुमच्या पायाभोवती गुंडाळू शकता आणि विविध हँडल पकडून तीव्रता नियंत्रित करू शकता.\nट्रिगर पॉइंट आणि मायोफेशियल रिलीझसाठी साधने: जर तुम्ही दोन प्रकारच्या मसाज बॉल्ससह फोम रोलर सेट शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी क्रमवार�� लावली आहे.या विलक्षण सेटमध्ये लॅक्रोस बॉल आणि स्पाइकी बॉल ट्रिगर पॉइंट आणि मायोफेसियल रिलीजसाठी योग्य आहेत.तुमचे खांदे, हात आणि मान रोल करण्यासाठी तुम्ही लॅक्रोस बॉल वापरू शकता.दुसरीकडे, आपण प्लांटर फॅसिटायटिससाठी आपल्या पायांच्या कमानीसाठी आमची स्पाइक लागू करू शकता.\nलॅक्टिक ऍसिड फ्लश करण्यासाठी उत्तम: आमच्या फोम रोलर बंडलची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला आतील मांड्या, क्वाड आणि शिन यांसारख्या कठीण:टू:रोल भागांसाठी स्नायू मालिश स्टिक मिळेल.हे तुम्हाला तुमच्या वर्कआउटनंतर तुमच्या स्नायूंमध्ये तयार होणारे लैक्टिक ऍसिड फ्लश करण्यास मदत करेल.हँडल्ससह कठोर किंवा मऊ दाबून तुम्ही मसाजची तीव्रता नियंत्रित करू शकता.\nउपचारात्मक फायदे: जर तुम्ही नवशिक्या किंवा कसरत किंवा व्यायामात तज्ञ असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आमचा फोम रोलर सेट तुम्हाला पाठदुखी, प्लांटर फॅसिटायटिस आणि शिन स्प्लिंटपासून आराम मिळण्यास मदत करेल.तुम्ही उपचारात्मक फायद्यांचा देखील आनंद घेऊ शकता जसे की वाढलेली गतिशीलता आणि दुखापतींमधून पुनर्प्राप्तीचा वेळ कमी होतो.\nघाऊक नवीन डिझाइन टिकाऊ अ‍ॅडजस्टेबल कोलॅपसिबल फोम रोलर\nपाठदुखीसाठी सर्वात लोकप्रिय EVA हाफ फोम रोलर\nनवशिक्यांसाठी उत्तम: नवशिक्या वापरकर्त्यांसाठी आणि शारीरिक उपचारांसाठी आदर्श, दाट फोम रचना कमी अस्वस्थतेसह फोम रोल कसा करावा हे शिकण्यासाठी मध्यम दाब प्रदान करते\nसंतुलन आणि सामर्थ्य:हाफ-गोल रोलर संतुलित व्यायामासाठी, शरीर-जागरूकता सुधारण्यासाठी आणि स्ट्रेचिंगसाठी उत्तम आहे;उभे आणि गुडघे टेकण्याच्या व्यायामासाठी दोन भाग वापरा\nसाहित्य: उच्च घनता EVA फोम\nचांगझोउ इंजिन रबर अँड प्लॅस्टिक कं, लि.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, कृपया\nतुमची संपर्क माहिती सोडा, आम्ही आहोत\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश आम्हाला पाठवा:\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/inauguration-of-orange-expo-2022-at-sagar-park-by-former-guardian-minister-gulabrao-deokar-and-mayor-jayshree-mahajan-marathi-news-129527853.html", "date_download": "2022-05-25T03:11:41Z", "digest": "sha1:4FORLUUJ6BHO46I2RM4IJRRA4KBCVVPO", "length": 4328, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ऑरेंज एक्स्पो-2022 चे सागर पार्क येथे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन | Inauguration of Orange Expo-2022 at Sagar Park by former Guardian Minister Gulabrao Deokar and Mayor Jayshree Mahajan | Marathi News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑरेंज एक्स्पो-2022:ऑरेंज एक्स्पो-2022 चे सागर पार्क येथे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन\nरेडिओ ऑरेंज व श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑरेंज एक्स्पो-२०२२चे सागर पार्क येथे गुरुवारी उद‌्घाटन करण्यात आले.\nमाजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १७ ते २१ मार्च दरम्यान आयोजित ऑरेंज एक्स्पोमध्ये ऑटोमोबाइल, लाइफस्टाइल, कन्झ्युमर गुड्स, एंटरटेन्मेंट आणि फूडची धम्माल मेजवानी जळगावकरांसाठी असणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रेडिओ ऑरेंजचे नॅशनल बिझनेस अजय मोकडे, नॅशनल क्रिएटिव्ह हेड मिलिंद पाटील, रिजनल बिझनेस हेड पराग चौधरी, नॅशनल फायनान्स हेड योगेश श्रीवास्तव, रेडिओ ऑरेंजच्या रेडिओ जॉकीससह संपूर्ण जळगावची सेल्स टीम उपस्थित होती. ऑरेंज एक्स्पोला अभिजित रियेलेटर्स अॅड इंफ्राव्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड, एकनाथ ऑटोमोबाइल्स, इन्फिनिटी एनटरप्रायझेस, मोहारीर स्कोडा, इव्हेंट पार्टनर कन्सेप्ट अॅडव्हर्टायझर्सचे सहकार्य लाभले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Six-names-shortlisted-by-BCCI-for-Team-India%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BDs-Head-Coach-PositionHF4552453", "date_download": "2022-05-25T05:16:42Z", "digest": "sha1:5ZOMU3Q3ANAYUIM4J4I6DM3DNGBSKLZN", "length": 3852, "nlines": 66, "source_domain": "kolaj.in", "title": "| Kolaj", "raw_content": "\nवाचन वेळ : मिनिटं\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nअँथनी अल्बानीज: मोदींच्या मित्राला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nवास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nशिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं\nमंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासा��ी प्रेमच हवं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/explainer/interesting-story-behind-unit-of-horsepower-aj-659330.html", "date_download": "2022-05-25T04:06:11Z", "digest": "sha1:2NO34DXAG4GFKEHUZGMQABRJ4QBUYVCM", "length": 10012, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Interesting story behind unit of horsepower aj - Horsepower आणि घोड्याचा काय आहे संबंध? अजूनही का वापरतात हेच unit? – News18 लोकमत", "raw_content": "\nHorsepower आणि घोड्याचा काय आहे संबंध अजूनही का वापरतात हेच unit\nHorsepower आणि घोड्याचा काय आहे संबंध अजूनही का वापरतात हेच unit\nमहामार्गाला Highway म्हणत असले तरी तो काही High म्हणजे उंच नसतो. मग Horsepower या शब्दाचा घोड्याशी काही संबंध असतो का याचा शोध घेणारा हा रिपोर्ट.\nडॉ. स्ट्रेंज चित्रपटात दाखवलेलं मल्टीव्हर्स वास्तवात आहे की फक्त सायन्स फॅन्टसी\nGene mutation ने हॉलीवूड चित्रपटांसारखा मानव अधिक बुद्धीवान होणार\n सडाखाली भांडं ठेवताच गाय आपोआप देते दूध; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO\nनाशिकमध्ये शेतकऱ्याने गायीच्या स्मरणार्थ बांधले मंदिर\nमुंबई, 20 जानेवारी: जेव्हा नवी कार (Car) घेण्याचा विषय येतो, तेव्हा एका गोष्टीची हमखास चर्चा होते आणि ती गोष्ट म्ङणजे हॉर्सपॉवर (Horsepower). ऊर्जा मोजण्यासाठी (To count energy) वापरल्या जाणाऱ्या या युनीटचा आणि प्रत्यक्ष घोड्यांचा (Horse) एकमेकांशी काही संबंध आहे का, असा प्रश्न अनेकदा पडतो. याचं उत्तर म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही, असंच दिलं जातं. घोडा आणि हॉर्सपॉवर हॉर्सपॉवर हे युनीट घोड्याच्या शक्तीचा विचार करूनच तयार केलं असलं, तरी त्यामागे केवळ शास्त्रीय कारण नसून मानसिक कारण असल्याचंही सांगितलं जातं. प्रत्यक्षात घोड्याच्या क्षमतेचा विचार केला, तर एक घोडा पूर्ण क्षमतेेने 15 हॉर्सपॉवरचं काम करत असतो. वास्तविक हॉर्सपॉवर ही संकल्पना मानवी ऊर्जेच्या निकषावर तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेम्स वॅट य��ंनी हॉर्सपॉवर ही संकल्पना जन्माला घातली. जेम्स वॅट यांची संकल्पना वाफेचं इंजिन शोधण्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या जेम्स वॅट यांनी हॉर्सपॉवर ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. वाफेचं इंजिन किती क्षमतेनं काम करू शकतं, हे जगाला पटवून देण्यासाठी त्यांनी या युनीटचा शोध लावला. जेम्स वॅट यांच्या मते एक घोडा त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून एका मिनिटात 32,572 पाउंड वजन 1 फूट हलवू शकतो. या क्षमतेशी तुलना करून त्यांनी हॉर्सपॉवर हे युनीट मांडलं. त्यावेळी वॅट यांना घोड्याच्या क्षमतेच्या शास्त्रोक्त आकड्यांमध्ये फारसा रस नव्हता. मात्र घोडा हेच तत्कालीन समाजात वेग आणि शक्ती यांचं प्रतिक होतं. त्यामुळेच त्यांनी हॉर्सपॉवर हा शब्द वापरला. लोकांना समजायला सोपं जावं यासाठी त्यांनी वजनाचा आकडा सरसकट केला आणि 33 हजार पाउंड म्हणजेच साधारण 14,800 किलो वजन एका मिनिटात एक फूट हलवण्याच्या क्षमतेला हॉर्सपॉवर असं युनीट मिळालं. झाले अनेक बदल त्यानंतर जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली, तसतसे या युनीटवर अभ्यास होत गेले. जेम्स वॅट यांनी संशोधनाचा सन्मान करण्यासाठी उर्जेच्या एककात वॅट हे नाव देण्यात आलं. 1 हॉर्सपॉवर म्हणजे नेमकी किती शक्ती, याचं एकक हळूहळू बदलत गेलं. मात्र ही संकल्पना मात्र तशीच राहिली. हे वाचा -\nLake Of Horror: तलावातील हंस-बदल निर्दयीपणे मारले, माथेफिरूची शोधमोहीम सुरू\nहायवे कुठं हाय असतो त्या त्या काळात विशिष्ट शब्दांचे जे अर्थ असतात, त्यानुसार संकल्पना तयार होत असतात. आता हायवे कुठं हाय असतो, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र ज्या काळात हायवे या शब्दाचा जन्म झाला, त्यावेळी High या शब्दाचा अर्थ Main असा होता. त्यामुळे हॉर्सपॉवरचा संबंध हा शास्त्रोक्तरित्या घोड्याशी नसला तरी संकल्पना म्हणून तो घोड्याशी संबंधित आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/petrol-diesel-price-today-on-19-january-2022-check-mumbai-pune-latest-rate-mhkb-658635.html", "date_download": "2022-05-25T02:44:19Z", "digest": "sha1:W4J3ASEVUJVG4LKD5IMYDI2NET4N7LWZ", "length": 9353, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Petrol Diesel Price Today on 19 January 2022 check Mumbai Pune latest rate mhkb - Petrol Diesel Price Today: इंडियन ऑइलकडून इंधर दर जारी, तपासा मुंबई-पुण्���ातील आजचा भाव – News18 लोकमत", "raw_content": "\nPetrol Diesel Price Today: इंडियन ऑइलकडून इंधर दर जारी, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव\nPetrol Diesel Price Today: इंडियन ऑइलकडून इंधर दर जारी, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव\nपेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेला नाही. आज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 19 January 2022) स्थिर आहेत.\nPetrol Diesel Prices : क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ, तपासा आजचा पेट्रोल-डिझेल भाव\nराशीभविष्य: 'या' राशीला होईल मोठा आर्थिक लाभ; जाणून घ्या कसा असल तुमचा आजचा दिवस\nमंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात\nGold Price Today:लग्नसराईच्या दिवसात वाढली सोन्याची मागणी, 51 हजारजवळ पोहोचला दर\nनवी दिल्ली, 19 जानेवारी : आयओसीएलने (IOCL) आज बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today 19 January 2022) जारी केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेला नाही. आज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 19 January 2022) स्थिर आहेत. मात्र जरी इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. मुंबईत आज पेट्रोल दर 109.98 रुपये आहे. तर डिझेल दर 94.14 रुपये प्रति लीटर आहे. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 नंतर कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटरने कपात केली होती.\nहे वाचा - छोटे व्यापारी आणि दुकानदारांना सहज उपलब्ध होणार 10 लाखांपर्यंत लोन\nदिल्लीत आज (Petrol Diesel Price Today 19 January 2022) पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत चढ-उतारादरम्यान देशात इंधन दर अद्याप स्थिर आहे.\nशहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)\nपुणे 109.45 रुपये 92.25 रुपये\nमुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये\nनाशिक 109.49 रुपये 92.29 रुपये\nनागपूर 109.71 रुपये 92.53 रुपये\nअहमदनगर 110.15 रुपये 92.92 रुपये\nऔरंगाबाद 110.38 रुपये 93.14 रुपये\nरत्नागिरी 110.97 रुपये 93.68 रुपये\nरायगड 109.48 रुपये 92.25 रुपये\nपरभणी 112.49 रुपये 95.17 रुपये\nपालघर 109.75 रुपये 92.51 रुपये\nसांगली 110.03 रुपये 92.83 रुपये\nकोल्हापूर 110.09 रुपये 92.89 रुपये\nदेशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक���साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.\nहे वाचा - Crude Oil Price 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, पेट्रोल-डिझेल किंमती आणखी वाढणार\nअसा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/contaminated-water-from-jayakwadi-dam-to-shevgaon-pathardi", "date_download": "2022-05-25T04:02:22Z", "digest": "sha1:J6CTJTPJTXMBD5HOCBQECCQ4Y4XX5PBJ", "length": 10004, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "जायकवाडीतून शेवगाव-पाथर्डीकरांना गाळमिश्रित पाणी | Sakal", "raw_content": "\nजायकवाडीतून शेवगाव-पाथर्डीकरांना गाळमिश्रित पाणी\nअमरापूर : एकीकडे दाहक उन्हाळा, तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग, अशा संकटाच्या स्थितीत शेवगाव- पाथर्डीसाठी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून 10 ते 15 दिवसांतून एकदा गाळमिश्रित पाणी मिळत असल्याने, या योजनेतील गावांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली जार व्यावसायिकांनी चढ्या दराने पाणीविक्रीचा धंदाही जोमात सुरू केला आहे. (Contaminated water from Jayakwadi dam to Shevgaon-Pathardi)\nशेवगाव- पाथर्डीसह 54 गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, विजेचा लपंडाव, जुन्या जलवाहिनीची फूटतूट, वेगवेगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून होणारी पाण्याची पळवापळवी, यामुळे योजनेतील गावांच्या टाक्‍या नियमित भरल्या जात नाहीत. त्या नियमित धुतल्याही जात नाहीत.\nहेही वाचा: अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी\nधरणातील पाणी मराठवाड्यातील इतर गावांना कॅनॉलद्वारे सोडले जात आहे. त्यामुळे दहिफळ येथील पंपहाऊसमधून घाण, गाळमिश्रित व पिवळसर पाणी येत आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असताना शेवगाव शहरातून ग्रामीण भागातील व्हॉल्व्हचा पाणीपुरवठा रात्री-अपरात्री बंद करून नगरपरिषदेचे कर्मचारी शहरातील टाक्‍या भरण्यासाठी पाणी वळवतात. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी रात्री-अपरात्री जागूनही गावाच्या टाकीत पाणी येत नाही. त्यामुळे आठ-दहा दिवसांतून एकदाच एका गावाला पाणी मिळते.\nशिवाय, जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाण्याच्या कमी-अधिक दाबाने त्या वारंवार फुटतात. त्यामुळे दुरुस्तीसाठी दोन-चार दिवसाचा कालावधी जातो. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना गाव- परिसरात सध्या पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याचा फायदा जार व्यावसायिकांनी उचलला आहे. गावोगावी शुद्ध पाणी देण्याच्या नावाखाली मिळेल ते पाणी थंड करून, अवाच्या सवा किमतीला विकले जात आहे.\nसध्या अमरापूर, आव्हाणे, ढोरजळगाव, वडुले, सामनगाव या ठिकाणी जार व्यावसायिकांचे प्लॅंट असून, 20 लिटर पाण्याचा जार 30 रुपये दराने विकला जातो. घरोघरी सध्या जारचेच पाणी वापरले जाऊ लागल्याने, ऐन उन्हाळ्याच्या टंचाई स्थितीत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे जार व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. त्यांच्यामार्फत वाहनाद्वारे घरोघरी जाऊन पाणीपुरवठा केला जात असल्याने, पैसे देऊन का होईना; पण नागरिकांची मात्र सोय झाली आहे.(Contaminated water from Jayakwadi dam to Shevgaon-Pathardi)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gujrat-girl-shared-father-problems-pm-modi-gets-emotional-bsr95", "date_download": "2022-05-25T04:45:28Z", "digest": "sha1:24ZP5J7I5BHFMX57EMMCH6JLJJGXFCO4", "length": 9905, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "VIDEO : ''माझ्या वडिलांची समस्या...'', मुलगी रडायला लागताच PM मोदी भावूक | Sakal", "raw_content": "\nVIDEO : ''माझ्या वडिलांची समस्या...'', मुलगी रडायला लागताच PM मोदी भावूक\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी गुजरातमधील सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी वातावरण अचानकच भावूक झाले होते. एका मुलीने चर्चेदरम्यान आपल्या वडिलांची परिस्थिती सांगितली. त्यावेळी ���िला अश्रू अनावर झाले. त्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.\nहेही वाचा: 'ग्लोबल कोविड समिट'मध्ये PM मोदी होणार सहभागी; बायडन यांचं निमंत्रण\nएका अयुब पटेल नावाच्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या आजाराबद्दल पंतप्रधान मोदींना सांगितले. माझ्या डोळ्यांची दृष्टी खूपच कमी झाली आहे. मला ग्लुकोमा झाला आहे. आता हा आजार कमी होण्याची शक्यता नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं ती व्यक्ती पंतप्रधानांना सांगतेय. या घटनेचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी त्या व्यक्तीला विचारतात, मुलींना शिक्षण देता काय त्यावर ती व्यक्ती म्हणतेय, होय मुली शिकतात आणि त्यांना सरकारी स्कॉलरशीप देखील मिळतेय. तुमच्या मुलींचं स्वप्न काय आहे त्यावर ती व्यक्ती म्हणतेय, होय मुली शिकतात आणि त्यांना सरकारी स्कॉलरशीप देखील मिळतेय. तुमच्या मुलींचं स्वप्न काय आहे असं पंतप्रधानांनी विचारल्यानंतर ते सांगतात, की माझ्या मोठ्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे. आताच निकाल आला आहे. त्यावर पंतप्रधान म्हणतात, की तुमची मुलगी इथं उपस्थित आहे का असं पंतप्रधानांनी विचारल्यानंतर ते सांगतात, की माझ्या मोठ्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे. आताच निकाल आला आहे. त्यावर पंतप्रधान म्हणतात, की तुमची मुलगी इथं उपस्थित आहे का असेल तर तिला बोलायला सांगा.\nमुलगी पंतप्रधान मोदींसोबत बोलताना तिला तिचं नाव विचारतात. त्यानंतर मुलगी आलिया पटेल, असं तिचं नाव सांगतेय. त्यानंतर पंतप्रधान विचारतात की, तुझ्या मनात डॉक्टर बनण्याचा विचार का आला माझ्या वडिलांची डोळ्यांची समस्या पाहून हा विचार आला, असं म्हणताच मुलगी रडायला लागली. त्यानंतर ती भावूक झाली असून बोलू शकणार नाही, असं तिचे वडील अयुब पंतप्रधान मोदींना सांगतात. त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले. ते काही वेळासाठी स्तब्ध झाले. त्यानंतर काही वेळातच उपस्थितांनी त्या मुलीवर टाळ्यांचा वर्षाव केला.\nवडिलांबाबत तुला जी आत्मीयता वाटते तीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे, असा सल्ला मोदींनी त्या मुलीला दिला. तसेच सर्वांनी कोरोनाची लस घेतली की नाही याबाबत विचारपूस केली. तसेच ईद कशाप्रकारे साजरी केली याबाबत विचारपूस केली. तसेच ईद कशाप्रकारे साजरी केली असंही मोदींनी विचारलं. मुलींना नवे कपडे आणि पैसे देऊन ईद साजरी केल्याचं अयुब पटेल यांनी मोदींना सांगितलं.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/obc-reservation-madhya-pradesh-chhagan-bhujbal-criticized-bjp-on-empirical-data-sbk97", "date_download": "2022-05-25T04:49:18Z", "digest": "sha1:5OAJRNN52P677WIC6K6QBLROKEEJSVM5", "length": 11660, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chhagan Bhujbal on OBC Reservation I भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली, भुजबळ संतापले | Sakal", "raw_content": "\nआम्ही मागताना इम्पिरिकल डाटा दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते\n'भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली'\nओबीसी आरक्षणा संदर्भात महाराष्ट्राला दिलेले आदेश मध्य प्रदेशालाही लागू करण्यात आले आहेत. न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारचा अहवाल फेटाळून लावला असून निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. (Supreme Court on OBC Reservation) ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) रखडलेल्या निवडणुकांबाबत मध्य प्रदेशच्या निकालानंतर याबाबत रणनीती ठरवण्याचा राजकीय नेत्यांचा विचार होता. मात्र संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या निकालावर न्यायालयाने निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, यांसदर्भात आता राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया येते आहेत. महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी न्यायालयात जाऊन खेळ केला आणि तो संपूर्ण देशाला महागात पडला, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लागवला आहे.\nओबीसी आरक्षणासंदर्भात आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, संपूर्ण देशात कोणत्याही राज्याने आरक्षणाबाबतची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण केलेली नाही. केवळ महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोर्टात जाऊन हा खेळ केला असून त्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. आम्ही मागताना इम्पिरिकला डाटा दिला असता तर आज देशातील ओ��ीसी आरक्षण धोक्यात आले नसते, असंही त्यांनी नमूद केलं आहे.\nहेही वाचा: पाकमधील खासदाराच्या तिसऱ्या पत्नीने मागितला घटस्फोट\nआरक्षणप्रकरणी विरोधकांनी डबल गेम खेळायचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र अडचणीत आणून मध्य प्रदेशाला सांभाळायचे काम सुरु आहे. आम्ही चुका दुरुस्तीसाठी डेटाची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत होते की, डेटामध्ये चुका आहेत त्यामुळे तो देता येणार नाही. ते आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं. आता मध्य प्रदेशानेही तेच केलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत संपूर्ण देश अडचणीत आणण्याची भाजपला गरज नव्हती. मातृसंस्था असलेले आरक्षण संपवलं पाहिजे असं सांगतात मात्र मार्ग आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.\nआरक्षण ही केंद्राची जबाबदारी आहे. राजकारणसाठी देशाचे ओबीसी आरक्षण संकटात आले आहे. ते वाचवायचे असेल तर वकिलांशी बोलावे लागणार आहे. अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना विनंती करतो की दिल्लीत जाऊन यावर मार्ग काढा. भाजपचे लोक सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रच्या विरोधात गेले. राज्यसरकारसाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी खड्ड्यात गेले आहे, असेही ते म्हणाले.\nहेही वाचा: BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात\nओबीसी आरक्षण मिळत नाही ते भारत सरकारचे पाप आहे. आम्ही सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. आता एकच मार्ग आहे. भारत सरकारने अध्यादेश काढणे. देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे लागणार असून त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. आरक्षणाचे श्रेय तुम्ही घ्या मात्र भाजपने यात पुढाकार घ्यावा, असंही भुजबळांनी सुचवलं आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-ali22b35505-txt-raigad-20220505120257", "date_download": "2022-05-25T03:32:29Z", "digest": "sha1:BHLIVT4YSQ2DZVF2KSNYT52ELDZNBSH3", "length": 8611, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "दीड महिन्यानंतरही अधिपारिचारिका न्यायाविना | Sakal", "raw_content": "\nदीड महिन्यानंतरही अधिपारिचारिका न्यायाविना\nदीड महिन्यानंतरही अधिपारिचारिका न्यायाविना\nअलिबाग, ता. ५ (बातमीदार) : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या अधिपरिचारिकांनी १८ महिन्यांचे शासकीय नियुक्ती मिळावी, यासाठी २१ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला ४६ दिवस उलटून गेले, तरी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. उपोषणाला दीड महिने होऊनही अधिपरिचारिका न्यायाविनाच असल्याचे दिसून आले आहेत.\nअधिपरिचारिकांनी समाज क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये अधिपरिचारिका भाग्यश्री पाटील व प्रणाली भोसले सामील झाल्या आहेत. २०१७ मध्ये अधिपरिचारिकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना १८ महिन्यांचे शासकीय नियुक्तीचे आदेश देणे बंधनकारक असताना रुग्ण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या उपोषणाला ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. १५ मेपर्यंत सरकारने हा प्रश्न निकाली काढला नाही, तर समाजक्रांती आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nअधिपरिचारिकांना शासकीय सेवेत घेण्याबाबत दीड महिन्यापासून उपोषण सुरू केले आहे. मात्र, प्रशासनासह आरोग्य विभागाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे भविष्यात न्यायासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. सरकारने १५ मेपर्यंत न्याय द्यावा; अन्यथा पुढील राज्यस्तरीय आंदोलनाची भूमिका महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात येईल.\n- बी. जी. पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष, समाज क्रांती आघाडी\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कु��ीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-sol22b02184-txt-kopcity-today-20220430121345", "date_download": "2022-05-25T04:57:47Z", "digest": "sha1:TEXGDDW5Z7X6ACIBWNTIINYKBZL3SKCQ", "length": 8219, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "राऊत पुरवणी | Sakal", "raw_content": "\nआदरणीय विनायक राऊत साहेब माझ्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून आले आणि माझ्या जीवन नौकेला विकासाची दिशा सापडली. समाजातील उत्साही लोक हेरून त्यांना प्रेरणा देण्याचे काम राऊत साहेबांनी केले. आयुर क्युअरच्या कामात गुंतलेल्या प्रत्येकाच्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त झाली आहे.\nसेवानिवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा, हा अनेकांना प्रश्न असतो, मात्र राऊत साहेबांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी वेळ पुरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकारण विरहीत समाजसेवेचे व्रत राऊत साहेबांनी स्वीकारले आहे. आपल्याबरोबरच समाजातील तळागाळाच्या माणसांची प्रगती व्हावी,\nयासाठी राऊत साहेबांची धडपड असते. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस जीवनपध्दती बदलून टाकतो.\nकेवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता इ स्टोर इंडिया व आयुर क्युअर या कंपनीचे कामकाज त्यांनी आदर्शवत ठेवले आहे. आयुर क्युअरमध्ये गुंतवणूक केलेल्या एकाही व्यक्तीची गुंतवणूक तोट्यात गेलेली नाही. आयुर्वेदिक उत्पादनांच्या बरोबरीने राऊत साहेबांनी इ स्टोरची संकल्पना समाजात पोहोचवली आहे.\nग्राहकांचा फायदा नजरेसमोर ठेवून त्यांनी सुरू केलेले हे समाजउपयोगी कार्य लोकप्रिय ठरत आहे. विनायक राऊत यांनी आजपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली आहे. केवळ आपण पुढे जायचे हा दृष्टिकोन साहेबांनी कधीच नजरेसमोर ठेवला नाही. म्हणून जी व्यक्ती राऊतसाहेबांच्या संपर्कात येते ती व्यक्ती त्यांना आदर्श मानून काम करीत राहते. आमचे मार्गदर्शक असलेले यशस्वी उद्योजक आदरणीय विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2018/09/", "date_download": "2022-05-25T03:57:10Z", "digest": "sha1:CABT7VNN3WL7MKDKBEUEEFKDKG6O6IYR", "length": 13646, "nlines": 175, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: सप्टेंबर 2018", "raw_content": "\nरंगारी बदक चाळ गणेशोत्सव\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ३:२७ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव\nरंगारी बदक चाळ गणेशोत्सव\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ३:१२ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव\nरंगारी बदक चाळ गणपती न्यूज\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ६:११ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव\nरंगारी बदक चाळीत साकारतोय पांडव\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे २:३४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: बातम्या, रंगारी बदक चाळ गणेशोत्सव\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३३ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअतिप्रगत अग्निशमन यंत्रणेची गरज\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३८ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:३६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: मुंबई तरुण भारत\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ८:४१ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे ११:२४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष स्थपन करावा\nद्वारा पोस्ट केलेले दादा येंधे येथे १२:३२ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर श���अर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nकमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घ...\nकल्पतरू समूह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nविद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी\nव्यसनमुक्त होणे गरजेचे - आपलं महानगर\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nमराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का... याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. \" वाचाल तर वाचाल\" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमु���बई तरुण भारत (88)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-21/segments/1652662578939.73/wet/CC-MAIN-20220525023952-20220525053952-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}