diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0709.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0709.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0709.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,348 @@ +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2021-08-04T10:00:00Z", "digest": "sha1:H2AW7ZSEQXWJI7IKQICTFOXFWA7CPWZ3", "length": 3805, "nlines": 83, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (२८-०५-२०१९) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१७-०६-२०२१) #AguaRonaldo\nचारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nजेवण ऑगस्ट 1, 2021\nलाट जुलै 17, 2021\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/author/jaipal/page/70/", "date_download": "2021-08-04T10:12:04Z", "digest": "sha1:T5SFB64GDRC6O5C3X6DTTCRD6L2FK46W", "length": 14139, "nlines": 107, "source_domain": "dhammachakra.com", "title": "धम्मचक्र टीम, Author at Dhammachakra - Page 70 of 70", "raw_content": "\nया गोष्टी करून नका कारण हाच बौद्ध जीवनमार्ग आहे\nकोणालाही क्लेश देऊ नका. कोणाचाही द्वेष करू नका. हाच बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाने उत्तम जातीचा अश्व चाबकाच्या फटकाऱ्याला संधी देत नाही. त्याचप्रमाणे लोकांना आपली नींदा करण्याची संधी देत नाही, असा दोषरहित माणूस या इहलोकी कोणी आहे काय श्रध्दा, शील, विर्य, समाधी , सत्याचा शोध, विद्या आणि आचरणाची श्रेष्ठता आञि स्मृती यांच्या योगाने या महान दुःखाचा […]\nराजगृहच्या वाटेवर सिद्धार्थासोबत हा प्रकार घडला\nकपिलवस्तू सोडल्यानंतर सिध्दार्थ मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली. राजगृहच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसर्‍या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला […]\nसिद्धार्थ गौतमाला अशी झाली “बुद्धत्वप्राप्ती”\nध्यानसाधनेच्या काळात क्षुधा शांतवनाच्या हेतूने गौ��माने ४० दिवस पुरेल एवढे अन्न संग्रही ठेवले होते.चित्त अमंगल, अशांत करणाऱ्या दुष्ट विचारांना त्याने निपटून काढले. गौतमाने अन्न गृहण केले. तो शक्तीसंपन्न झाला. त्याने बुद्धत्व प्राप्ती हेतू स्वतःला सिद्ध केले. बुद्धत्वप्राप्तीसाठी समाधीस्थ अवस्थेत त्याला चार सप्ताहाचा कालावधी लागला. बुद्धत्वाची अंतिम स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याला चार अवस्थातून जावे लागले. प्रथम […]\nयामुळे गौतमाने तपश्चर्या त्यागली…\nगौतमाची तपश्चर्या आणि आत्मपीडा उग्र स्वरूपाची होती. ही खडतर, कठोर तपश्चर्या त्याने दिर्घकाळ म्हणजे सहा वर्षापर्यंत केली. सहा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याचा देह एवढा क्षीण झाला त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले. तरीही त्याला प्रकाशाचे दर्शन झालेच नाही. जगात दुःख आहे या समस्येने त्याचे चित्त व्यापले होते. या समस्येचे समाधान त्याला कोठेही दृषटीपथात आढळत […]\nआता भारतात आलेली बौद्धधम्माची लाट कदापीही परत जाणार नाही\n“भारतात बौध्दम्माच्या वृक्षाची पाने वाळली असली तरी त्याची मुळे मात्र हिरवीगार आहेत. त्यांना खाडे पाणी मिळाले तर बौध्दम्माचा वृक्ष पुन्हा फोफावून आल्याशिवाय राहणार नाही” अशी खात्री बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होती. त्या वृक्षाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला पाच लाख अनुयायांच्या हातांनी जलसिंचन केले आणि आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली की आता भारतात आलेली बौद्धधम्माची […]\nमहाराष्ट्र म्हणजेच महारठ् ठ” देश…\nसिलोन (श्रोलंका) मध्ये लिहिलेल्या पालि भाषेतील दीपवंस आणि महावंस या बौद्धांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात “महारठ् ठ” देशाचा उल्लेख आहे. पालि भाषेतील “महारठ् ठ” याचे संस्कृतात ‘महाराष्ट्र’ असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे. महावंस हा गृंथ इ. स. नंतर पाचव्या शतकात लिहीला गेला. दीपवंस त्याच्या बर्‍याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की, स्थविर […]\nया देशात सर्वात उंच बुद्धाची एकाष्म शिल्प मूर्ती\nचीन देशातील लेशानमध्ये गौतम बुद्धांचा ७१ मीटर म्हणजे २३३ फूट उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा असून या मूर्तीचे सर्वात लहान बोट एवढे मोठे आहे की दोन माणसं त्यावर आरामात बसू शकतात. या मूर्तीत भगवान बुद्ध गंभीर मुद्रेत दि��तात. बुद्धांचा हात आपल्या गुडघ्यावर आणि ते नदीकडे एकसारखे टक लावून […]\nबाबासाहेबांचे हे स्मारक पाहिलात का\nदिल्ली मध्ये कधी फिरायला गेलात तर २६ अलीपूर रोडवरील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पहायला विसरू नका. या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होते. इ.स. १९५६ ला याच घरात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते त्यामुळे हे स्मारक महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात […]\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nऑनलाईन जागतिक धम्म परिषदेला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद; बुद्धिस्ट देशांकडून कौतुक\nबाबासाहेबांचे टॉबी, मोहिनी आणि पिटर या पाळीव कुत्र्यांवर विशेष प्रेम\nबाबासाहेब क्रिकेट खेळायचे आणि त्यासोबत त्यांच्या या आवडी सुद्धा होत्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/last-chance-to-buy-samsung-smartphone-on-flipkart-sale-read-details/articleshow/83563538.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-08-04T10:04:38Z", "digest": "sha1:FVVNCWNK2UWTOT27EKCGKSCNKQCCFQD2", "length": 12802, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसॅमसंगचा 6000mAh बॅटरी आणि 48MP जबरदस्त स्मार्टफोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा, आज शेवटचा दिवस\nई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेजच्या सेलचा आज शेवटचा दिवस आहे . सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोन सारख्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहे. पाहा डिटेल्स.\nफ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेजच्या विक्रीचा आज शेवटचा दिवस\nस्मार्टफोन्सवर मिळत आहे मोठी सूट\nसॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स\nनवी दिल्ली. सेलमध्ये सॅमसंग ४८ एमपी क्वाड कॅमेरे आणि ६००० एमएएच बॅटरी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. एसबीआय क्रेडिट कार्डसह फोन खरेदी करताना १० टक्के सूट मिळू शकते. तसेच, तुम्ही दरमहा १,६६७ रुपयांच्या ईएमआय पर्यायावर देखील फोन खरेदी करण्यास सक्षम असाल. याशिवाय फोनवर ९,४५०रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.\nबाहेर फिरायला जायचा प्लान बनवत आहात तर अशी बुक करा ट्रेनची तिकिटे, वापरा या ट्रिक्स\nसॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोन ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत ही आहे. तर, ४ जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. फोन सेलेस्टिअल ब्लॅक, स्काय ब्लू आणि सी ग्रीन या तीन रंगात येईल.\nसॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचचा एचडी + अनंत व्ही प्रदर्शनासह येईल. त्याचे रिझोल्यूशन ७२० x १६०० पिक्सल आहे. त्याचा रीफ्रेश दर ९० हर्ट्झ असेल. फोन ४ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज सपोर्टसह देऊ शकतो. सॅमसंगचा इन-हाऊस ८ एनएम एक्सिनोस ८५० एसओसी हाच प्रोसेसर म्हणून फोनमध्ये वापरला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ११ वर आधारित आहे.\nफोटोग्राफीबद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ४८ एमपीचा आहे. या व्यतिरिक्त ५ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ एमपी खोलीचे सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये जीएम २ सेन्सर आणि आयसोसेल प्लस तंत्रज्ञान वापरले गेले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोनला पावर बॅकअपसाठी ६००० एमएएच बॅटरीने समर्थन दिले आहे. फोन एका चार्जिंगवर एक दिवसाची बॅटरी लाईफ प्रदान करतो. 'या' विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nJioFiber चे नवीन पोस्टपेड प्लान्स लाँच, इंस्टॉलेशन देखील मोफत, पाहा डिटेल्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग मीडियाने उठवलेल्या या अफवांनंतर ऐश्वर्याने रायने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग एक्सपीरियंस व असे एन्जॉय केले Motherhood\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nकार-बाइक 'टाटा'ची नवीन Tiago NRG फेसलिफ्ट झाली लाँच, स्पोर्टी लूकमध्ये आली क्रॉसओवर हॅचबॅक कार\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nमोबाइल Flipkart Big Saving Days सेलमध्ये मिळणार iPhone 11 सह 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nमोबाइल भारतात २० लाख लोकांनी खरेदी केला हा स्मार्टफोन, किंमत फक्त ७९९९ रुपये\nविज्ञान-तंत्रज्ञान YouTube Shorts मधून होणार भरघोस कमाई, क्रिएटर्सला मिळणार ‘एवढे’ पैसे कमवण्याची संधी\nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nकरिअर न्यूज 'बारावीची श्रेणी सुधार योजना अन्यायकारक'; कोर्टात आव्हान\nक्रिकेट न्यूज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल, पाहा कोणाला संधी मिळाली...\nन्यूज रवी कुमारने इतिहास घडवला, भारताचे आणखी एक पदक निश्चित\nपुणे पुणे : टिकटॉक स्टार तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर, मानेला मार आणि...\nसांगली पवार कुटुंबीयांनी लबाडीचे लिमिट क्रॉस केले, गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप\nन्यूज भारत-पाकिस्तान आता ऑलिम्पिकमध्येही भिडणार; ७ ऑगस्टला होणार 'महामुकाबला'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/441045", "date_download": "2021-08-04T09:45:48Z", "digest": "sha1:DZBOSEPNSSIDUIKULV6XUAEFMWJN23TX", "length": 2185, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नेकार नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नेकार नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:३२, ३१ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n११ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n०८:३८, २६ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hr:Neckar)\n१०:३२, ३१ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ru:Неккар)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/netaji-suhashchandra-bose-mahatma-gandhi/", "date_download": "2021-08-04T10:15:11Z", "digest": "sha1:R5ZL6FHBM6A5IAF52UZKOSXFYZYEEQ5V", "length": 8079, "nlines": 79, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "तेव्ह महात्मा गांधीनाही पत्कारावी लागली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमोर हार - Mulukh Maidan", "raw_content": "\nतेव्ह महात्मा गांधीनाही पत्कारावी लागली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमोर हार\nभारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. तुम ‘मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा’ असा नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान होते.\nएकदा तर असे झाले होते, त्यांनी देशात आपला एक वेगळा पक्ष स्थापन करुन निवडणूक सुद्धा लढवली होती. चला तर मग जाणून घेऊया त्या ऐतिहासिक घटनेबद्दल…\n१९३७ चा तो काळ होता जेव्हा काँग्रेसने सरकार बनवले होते. त्याकाळी असे म्हटले जात होते की आंदोलन करुन पुर्ण स्वराज्यावर कब्जा मिळवावा. १९३८ मध्ये जेव्हा नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी वाम पक्ष सोबत घेण्याचा निर्णय घेतला.\nत्यानंतर १९३९ मध्ये नेताजी पुन्हा एकदा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आले. तेव्हा त्यांना देशात एक नवीन विचारधारा आणायची होती. तेव्हा त्यांनी आपले हे मत जनतेसमोर मांडले होते, पण सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद आणि कृपलाणी यांना असे वाटत होते की, हे अध्यक्षाचे काम नाही.\nया निवडणूकीत महात्मा गांधी यांच्या म्हणण्यावरुन सर्व नेत्यांनी पट्टाभि सीतारमैया यांना उमेदवार बनवण्यात आले. पण झाले असे की, निवडणूक नेताजी जिंकले. सीतारमैया यांना गांधीजी यांनी उमेदवार बनवले होते, त्यामुळे गांधीजी म्हणाले, हि माझी हार आहे.\nत्यानंतर एक काळ असा पण आला जेव्हा ब्रिटिश सरकारसमोर दुसऱ्या विश्व युद्धाचे आव्हान समो�� उभे राहिले. तेव्हा नेताजींना कळले, की हीच ती वेळ आहे जेव्हा आंदोलन केल्याने ब्रिटिश सरकारवर दबाव टाकून भारताला स्वातंत्र्य मिळवता येईल.\nनेताजींना स्वतःवर विश्वास होता, पण बाकीचे नेते त्यांच्याशी सहमत नव्हते. तेव्हा नेताजींनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ‘फॉरवर्ड ब्लॅक’ नावाने आपला नवीन पक्ष स्थापन केला होता.\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/story-handkerchief-seller-who-could-not-become-doctor-263916", "date_download": "2021-08-04T08:10:54Z", "digest": "sha1:TVGTK35Y5HTRXZ5BYRSZ5VXND5PK6472", "length": 8356, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गोष्ट डॉक्‍टर होऊ न शकलेल्या रुमालवाल्याची ...", "raw_content": "\nयेथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक रुमाल विक्रेत्याने आपला छोटा व्यवसाय थाटलाय. गेली काही महिने तो येथे दररोज येतो आणि त्याचा एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालाय. रहिमान मकानदार असं त्याचं नाव.\nगोष्ट डॉक्‍टर होऊ न शकलेल्या रुमालवाल्याची ...\nसांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक रुमाल विक्रेत्याने आपला छोटा व्यवसाय थाटलाय. गेली काही महिने तो येथे दररोज येतो आणि त्याचा एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालाय. रहिमान मकानदार असं त्याचं नाव. ते वैद्य होणार होते मात्र गरिबीमुळे त्यांना पदवीची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि आता त्यांनी रुमाल विक्री सुरू क���ली आहे. ते रुमाल त्यांनी स्वतःच तयार केले आहेत.\nरहिमान यांचे गाव इचलकरंजी. ते शाळेतील हुशार विद्यार्थी. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशही मिळाला. कर्नाटकातील एका आयुर्वेद महाविद्यालयात ते शिकत होते. दोन वर्षे ओढताण करून ते शिकले, मात्र तिसऱ्या वर्षी वडिलांचा हात चालेना. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. डॉक्‍टर होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. मग त्यांनी रुमाल विक्री सुरू केली. त्यांच्या घरीच हे रुमाल तयार होतात आणि असे सतरा लोक दररोज दुचाकीवर रुमाल विक्री करतात. त्याची आता साखळीच तयार झालीय.\nआणि आता काम करायचे ठरवून ते बाजारात उतरले. दोन हजाराचे रुमाल खरेदी करून सुरवात केली. पुढे या व्यवसायात तेजी असल्याचे लक्षात आले. स्वतः रुमाल तयार करण्याचे ठरवले. वडील खाजाशा मकानदार यांनी त्याला संमती दिली. छोटे युनिट घरातच सुरू झाले. त्यावर फक्त रुमाल तयार होतात. ते कुठेही बाहेर देण्याऐवजी मकानदार परिवाराने आपले नातेवाईक, मित्र जमवले आणि सतरा लोकांची टीम केली. दररोज हे सतरा लोक सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, जयसिंगपूर, आष्टा, इस्लामपूर या ठिकाणी जातात. दुचाकी हे शोरूम. प्रत्येकाचा चौक निश्‍चित आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग तयार झाला आहे. प्रत्येक जण दररोज सरासरी 20 डझन रुमालाची विक्री करतो.\nस्वतः निर्मिती करीत असल्याने टक्केवारी, दलाली द्यावी लागत नाही. दुकानगाळ्याचे भाडे, लाईटबिल, पाणीपट्टीची झगझग नाही. त्यामुळे अन्य विक्रेत्यांच्या तुलनेत कमी किमतीत चांगले रुमाल विकणे परवडते. 25 ला एक अन्‌ शंभरला सहा अशी किरकोळ विक्री असते. लोक अर्धा डझनात खरेदी करतात. त्याचा फायदा होतो. दररोज सतरा लोक दररोज किमान अडीचशे ते तीनशे डझन रुमालांची विक्री करतात. ऑनलाईन पेमेंटचीही त्यांच्याकडे सोय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/04/6864/", "date_download": "2021-08-04T10:24:28Z", "digest": "sha1:M6P67HW4CIR7IZPVCKAWT4IFJZ5AQKIV", "length": 5042, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "यार… बोल, लिही – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nएप्रिल, 2021कविता, लोकशाहीसचिनकुमार वि. तायडे\nहल्ली तू बोलत नाहीस मोकळेपणानं\nशब्दांतूनही व्यक्त होणं टाळतोयस\nतुझ्या चेहऱ्यावर अंकित झालंय\nयार .. मग आता तू का\nएवढा शांत आणि लालबुंद\nहिरवं गवत जळू नये\nकुणीच मूग गिळू नये\nही वेळ मौन धारणाची नाही\nदशा बदलणं गरजेचं ��हे\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://englishviamarathi.com/enrollment/", "date_download": "2021-08-04T09:52:34Z", "digest": "sha1:SBTOBBOIFRHWRZB2ZQJSVIFLJEXOA4YP", "length": 4356, "nlines": 79, "source_domain": "englishviamarathi.com", "title": "Enrollment", "raw_content": "\nFive min for basics – इंग्रजी साठी पाच मिनिटे\nEnglish at length – सविस्तर इंग्रजी\nFive min for basics – इंग्रजी साठी पाच मिनिटे\nEnglish at length – सविस्तर इंग्रजी\nइंग्रजीचा अभ्यास : सुरूवात करा पाच मिनीटांपासुन \nघरबसल्या मराठीतुन दर्जेदार इंग्रजी शिकण्यासाठी सुरूवातीला केवळ पाच – पाच मिनीटांची लेक्चर्स ऐका.\nमुळापासुन ,सविस्तर माहिती देणारा एकमेव अभ्यासक्रम\nचटकन ऐकून होणारी प्रत्येकी पाच मिनीटांची अर्थपुर्ण लेक्चर्स\nअशी एकंदरीत शंभर लेक्चर्स\nतुमच्या सोयीच्या वेळेस आणि जागी करता येणारा अभ्यास\nबौलीभाषा मराठीतुन शिकण्याची सोय\nअत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिलेला हा शंभर लेक्चर्सचा संच किंमत रु २५००/- फक्त.\nनोंदणी झाल्यावर सबंध वर्षभर म्हणजे बारा महिने तुमच्या सोयीने लेक्चर्स केंव्हाही ऐकू शकता.\nशाळा- काॕलेजचे विद्यार्थी , शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी ,गृहिणी , आई, नोकरी – व्यवसाय करणाऱ्या बहिणी यांच्याकरीता या पद्���तीने शिकण्याचा ‘ घ्यायलाच हवा’ असा अनुभव \nअभ्यासक्रमात महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आणि स्पष्टीकरण\nका करावा हा कोर्स \nघरबसल्या मराठीतुन दर्जेदार आणि सविस्तर इंग्रजी शिकण्याची ही एकमेव संधी आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/police-beaten-peoples-baramati-274269", "date_download": "2021-08-04T09:59:58Z", "digest": "sha1:RUUGLVVSXNKSNE7L5LQLYTYWOL7EKZJN", "length": 4834, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोलिसांकडून होतीये मारहाण; बारामतीकरांची नाराजी", "raw_content": "\nसबुरीने घ्या, असा सल्ला देऊनही पोलिस अजूनही आक्रमक पध्दतीनेच वागत असल्याचे आज बारामतीत दिसले.\nपोलिसांकडून होतीये मारहाण; बारामतीकरांची नाराजी\nबारामती : सबुरीने घ्या, असा सल्ला देऊनही पोलिस अजूनही आक्रमक पध्दतीनेच वागत असल्याचे आज बारामतीत दिसले. तीन हत्ती चौकात दोन युवकांना पोलिसांनी काठ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nनागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये, हा संदेश सगळीकडेच गेला आहे. मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे नागरिकात कमालीच्या नाराजीचा सूर आहे. पोलिसांनी थोडे सबुरीने घ्यायला हवे, या मारहाणीत एखाद्याला गंभीर इजा झाली तर त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीला कायम भोगावे लागतील, असेही नागरिकांचे मत आहे.\nदरम्यान, गरज नसताना लोकांनी रस्त्यावर येऊ नये व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/photo-zp-results/", "date_download": "2021-08-04T08:42:47Z", "digest": "sha1:7F27D3JPIQIAXTEYN5DJCJVPBZ7JUGRN", "length": 3792, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Photo : जिल्हा परिषद निकाल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nPhoto : जिल्हा परिषद निकाल\nPhoto : जिल्हा परिषद निकाल\nPrevious पाहा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री\nNext शांतीपूर्ण आंदोलनांचे धडे तरुणाईकडून घ्या, न्यायालयाकडून कौतुक\nनाशिकच्या टाकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब\nलसीकरणातले खरे-खोटे -आदित्य कुवळेकर\n आईची हत्या करत शरीराचे मांस खाण्याचा प्रयत्न\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंग��लियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2019/10/", "date_download": "2021-08-04T09:55:01Z", "digest": "sha1:JUFXG2BBNCIH4BIWUOLR6VAEUO2NUSKI", "length": 6418, "nlines": 108, "source_domain": "astroshodh.com", "title": "October 2019 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१९) दिवाळीच्या मंगलमय आणि छान वातावरणात या सप्ताहाची सुरुवात होत आहे. सर्वांना हे दिवाळीचे दिवस व पाडव्यापासून सुरु होणारं संपूर्ण वर्ष खूप खूप छान जावो....\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात रवि, मंगळ, सप्तमात बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात रवि, मंगळ, सप्तमात बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2021-08-04T10:53:28Z", "digest": "sha1:MH65AU2GBC6IAFYS7J2UQMSLOM27OBB4", "length": 7911, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेहा पेंडसे - विकिपीडिया", "raw_content": "\n२९ नोव्हेंबर, इ.स. १९८४\nनेहा पेंडसे (२९ नोव्हेंबर, इ.स. १९८४:मुंबई, महाराष्ट्र -) या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. मराठी शिवाय पेंडसे यांनी मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. २०१०-११ मध्ये त्यांनी झी मराठी वरील भाग्यलक्ष्मी मालिकेत काम केले.\n४ संदर्भ आणि नोंदी\n१९९९ प्यार कोई खेल नही - हिंदी\n१९९९ दाग दि फायर - हिंदी [१]\n२००० 'दिवाने - हिंदी\n२००२ तुमसे अच्छा कौन है अनु हिंदी\n२००२ देवदास - हिंदी\n२००२ सोन्थम सौम्या तेलुगू\n२००५ ड्रीम्स' - हिंदी\n२००५ मेड इन युएस ए रचेल मल्याळम\n२००६ अब्राम्हम लिंकम - मल्याळम\n२००७ स्वामी पूजा हिंदी\n२००८ विधी रावडी - तेलुगू\n२००९ असिमा - हिंदी\n२०१० ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार - मल्याळम\n२०११ स्नेक आणि लद्देर - मल्याळम\n२०११ शर्यत - मराठी आयटम गीत\n२०११ दिल तो बच्चा है जी संगीता देसाई हिंदी पाहुणी कलाकार\n२०१२ मि. भट्टी ओंन छुट्टी - हिंदी\n२०१२ कुरुक्षेत्र - मराठी आयटम गीत\n२०१४ दुसरी गोष्ट - मराठी\n२०१४ बोल बेबी बोल - मराठी [२]\n२०१४ प्रेमासाठी कमिंग सुन अंतरा मराठी\n२०१५ बाळकडू सई मराठी\n२०१५ गौर हरी दास्तान नेहा हिंदी\n२०१६ नटसम्राट - मराठी\n२०१६ ३५% काठावर पास - मराठी\n१९९० हसरते - हिंदी झी टीव्ही\n१९९८-९९ मिठी मिठी बाते - हिंदी दूरदर्शन\n२०११ भाग्यलक्ष्मी - मराठी झी मराठी [३]\n२०१६ मे आय कम इन म्याडम संजना हिंदी लाइफ ओके\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील नेहा पेंडसेचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०२१ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/6/10/aurangabad-maharashtra-%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%B0-64cdfb60-8b0a-11e9-ba9d-4aaf20ce7f382776738.html", "date_download": "2021-08-04T09:39:09Z", "digest": "sha1:PQW6TBTQ56H6IPHE57JUZEBHRNKKKJUD", "length": 4522, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "[aurangabad-maharashtra] - शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू - Aurangabad-Maharashtranews - Duta", "raw_content": "\n[aurangabad-maharashtra] - शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवप्रेमींकडून अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढिवण्याबाबत मागणी होत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पुतळ्याला चहुबाजूंना पत्रे लावण्यात आले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.\nक्रांतीचौकात उड्डाणपूल उभारण्यात आला तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात होती. शिवजंयती उत्सव समितीनेही पाठपुरावा केला. शिवप्रेमींकडून वाढता दबाव लक्षात घेऊन महापालिकेकडून कामाचे भूमिपूजन केले मात्र, वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नव्हती. याबाबत वारंवार महापालिकेकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. संतप्त शिवप्रेमींनी महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, हे काम उद्याच सुरू करतो, अशा शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यावेळी महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/pm-kisaan-yojna-1/", "date_download": "2021-08-04T08:35:23Z", "digest": "sha1:KAWV24ZKPDCP6SNT2MDSXXJMTI2G7GHG", "length": 12510, "nlines": 104, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पंतप्रधान किसान सन्मान निधी चे लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपंतप्रधान किसान सन्मान निधी चे लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले\nकेंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी ही आहे. या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात सहा हजार तीन टप्प्यात म्हणजे दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. या योजनेचा हटवा आत्ता या वर्षी मे महिन्यात जारी करण्यात आला होता. परंतु या हप्त्याचे पैसे एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने पैसे पाठवलेत परंतु ते पाठवलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेच नाहीत.\nएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देशातील जवळजवळ 11 कोटी 97 लाख 49 हजार 415 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत त्यापैकी दहा कोटी 25 लाख 79 हजार 415 शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून आठव्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे. मात्र त्यापैकी चार लाख 45 हजार 287 शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. आणि त्यापैकी जवळजवळ सहा लाख 84 हजार 912 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते परंतु अद्याप जमा झालेले नाहीत. वरील आकडेवारी ही 30 जून 2021 पर्यंतचे आहे.\nया योजनेचे सर्वाधिक पैसे हे आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांचे आहेत. आंध्रप्रदेश राज्याचा विचार केला तर त्यातील जवळजवळ तीन लाख 21 हजार 378 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 87 हजार 466 उत्तर महाराष्ट्रातील 23 हजार 605 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचले नाही.\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत तुमचा रेकॉर्ड कसे चेक कराल\nत्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर gov. in या वेबसाईटवर जावे लागेल.\nतिथे गेल्यावर या योजनेचे होमपेज उघडते.\nहोम पेज वर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर असा एक ऑप्शन दिसेल.\nजर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आण��� आधारे व्यवस्थित आपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तेथे मिळेल.\nफार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान योजना साठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.\nया पोर्टल वर सरकारने शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिचे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.\nज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यांची यादी राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि कॅटेगिरी सिलेक्ट करून पाहू शकता.\nआपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, या योजनेची घोषणा 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. मात्र पी एम किसान सन्मान योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी 16 लाख पाच हजार 539 शेतकऱ्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम मिळाली होती.आतापर्यंत या योजनेत 10 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांची नोंद करण्यात आली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे ���िर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/dont-do-this-after-dinner/", "date_download": "2021-08-04T09:11:57Z", "digest": "sha1:WFOD3JOZR73ULN5LBWY45B2VB5C4UKVE", "length": 8124, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "जेवणानंतर लगेचच 'या' गोष्टी करणे टाळा, नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम - Mulukh Maidan", "raw_content": "\nजेवणानंतर लगेचच ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम\nजेवण झाल्यानंतर अनेकांना चहा पिण्याची किंवा फळे खाण्याची सवय असते पण हे साफ चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे नुकसान करत आहात. काही गोष्टी अशा असतात ज्या जेवणानंतर करायच्या नसतात. आपण कोणाच्याही सांगण्यावरून या गोष्टी करतो पण आधी पडताळणी करणे महत्वाचे आहे.\nसर्वात महत्वाचे म्हणजे जेवणानंतर साधारण १५-२० मिनिटांनी पाणी पिणे कधीही चांगलं असते. जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने पचनक्रियेवर परिमाण होतो. कारण जेवताना किंवा लगेच जेवणानंतर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया प्रभावित होते.\nकाही जणांना सवय असते की ते जेवल्यानंतर चहा पितात. पण हे करणे चुकीचे आहे. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे प्रथिनांच्या पचनावर वाईट परिणाम होऊन प्रथिनांची पचनक्रिया प्रभावित होते. त्याऐवजी जेवल्यानंतर दूध पिणे कधीही चांगले.\nझोप ही शरीरासाठी महत्वाची आहे पण जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता असते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर शतपावली केल्यास त्याचा अन्न पचनासाठी खूप फायदा होतो आणि झोप चांगली लागते.\nफळे खाल्लेली चांगली असतात पण जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळे नेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवी. त्यातही सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणे सर्वाधिक फायदेशीर आहे. जेवल्यानंतर काही तासांनी फळे खा.\nतुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा. आणि ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून यात आम्ही कसल्याही प्रकारचा दावा करत नाही. तज्ञांचा सल्ला घेणे कधीही च���ंगले ठरेल.\nअनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; भावना व्यक्त करताना अश्रू अनावर, म्हणाल्या…\nरोहित पवारांच्या ‘त्या’ फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; भाजपनेही केली जहरी टीका..\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/cusec/", "date_download": "2021-08-04T10:31:43Z", "digest": "sha1:ZQ4S6YKV6NPJO4K7P2AAQDKBS2VTH6BL", "length": 3040, "nlines": 46, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Cusec Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या…\nमहाराष्ट्रातील पुराच्या बातम्या पाहतानाच धरणे भरल्याच्या आणि धरणातून पाणी सोडल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. मात्र…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पु���्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/umesh-kamat/", "date_download": "2021-08-04T09:46:42Z", "digest": "sha1:7ATWGWRGE7XU45M44ITKJ72NXRXQNMZJ", "length": 3022, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates UMESH KAMAT Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘दादा मी प्रेग्नंट आहे’च्या होर्डिंग्सचं रहस्य उलगडलं\nनाटक-सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी निर्माते वेगवेगळे फंडे वापरतात. दादरमधील प्रभादेवी येथे लावलेलं एक होर्डिंग नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/viman-nagar/", "date_download": "2021-08-04T09:13:42Z", "digest": "sha1:TPJJJR2OD3BDAPS25S72QB7NJFQ3ZU7F", "length": 2862, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates viman nagar Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपुण्यातील बेकर्स कंपनीला भीषण आग\nपुण्याच्या विमान नगर भागातील बेकर्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधां��� मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/aloe-vira-farming/", "date_download": "2021-08-04T10:27:05Z", "digest": "sha1:BTLN36YBDAHX7NGAOWOJSC4AJFHW6GND", "length": 13049, "nlines": 110, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोरफडची शेती करतायेत मग अवश्य जाणून घ्या ह्या महत्वाच्या बाबी", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकोरफडची शेती करतायेत मग अवश्य जाणून घ्या ह्या महत्वाच्या बाबी\nकोरफडची शेती ही अलीकडे खुप प्रचलित होत आहे. तसें तर कोरफडची शेती ही खुप फायदेमंद बाब आहे बरेचसे शेतकरी हे कोरफडची शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत.असे असले तरी बरेचसे शेतकरी कोरफडची शेती करायची खूणगाठ तर बांधतात पण शेती करत नाहीत कारण की भारतात कोरफडच्या विक्रीसाठी अजूनही चांगला बाजार उपलब्ध नाही आहे.\nमागच्या काही वर्षांपासून कोरफडच्या प्रॉडक्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कॉस्मेटिक, ब्युटी प्रॉडक्टस पासून खाण्या पिण्याच्या हर्बल प्रॉडक्ट आणि टेक्सटाइल मध्ये पण कोरफडची मागणी वाढतेय.हे तर खरं आहे की कोरफडची मागणी वाढली आहे परंतु अजूनही बऱ्याचस्या शेतकऱ्यांना कोरफड विक्रीविषयी पुरेशी माहिती नाहीय.\nम्हणून आज आम्ही आपणास ह्या विषयी माहिती उपलब्ध करून देत आहोत.\nAloe Vera (कोरफड ) दोन प्रकारे विकली जाऊ शकते\nकोरफडची पाने विकली जाऊ शकतात.\nकोरफडचा पल्प (gel) देखील विक्री केला जाऊ शकतो.\nबहुतांश शेतकरी जे कोरफडची शेती करतात त्यांनी अगोदरच एखाद्या कंपनीशी करार केलेला असतो त्यानुसार त्यांचे पीक तयार झाल्यानंतर ती कंपनी त्यांच्याकडून कोरफडची पाने खरेदी करून घेते.काही शेतकरी असेही आहेत ज्यांनी कोरफड साठी प्रोसेसिंग युनिट उभारले आहेत त्यामध्ये ते स्वतः कोरफडचा पल्प काढून कंपनीना कच्च्या मालाच्या स्वरूपात विकतात.\nअशा कोणत्या कंपन्या आहेत ज्यांना कोरफड (aloe vera ) ची आवश्यकता असते\n1 पतंजली, डाबर, बैद्यनाथ,रिलायंस सारख्या नामी कंपनीना याची खुप मोठ्या प्रमाणात गरज असते तसेच, अशा अनेक छोट्या कंपन्या आहेत जे aloe vera चा पल्प काढून इतर मोठ्या कंपनीना प्रोव्हाईड करतात.\nआजकाल आयुर्वेदिक औषधी बनवणाऱ्या कंपनीत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातं आहे.\n3.एलोवेरा हेल्थकेअर, कॉस्मेटिक आणि टेक्सटाईलमध्येही वापरला जातो.\nसुरुवातीच्या काळात कराराची शेती करून शेती करणे अधिक फायद्याचे आहे.कंपन्या थेट शेतकऱ्याकडून कोरफडची पाने किंवा पल्प खरेदी करतील हे शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असते.\nतसे, जर शेतकरी बांधव इच्छित असतील तर ते लगदा पल्प स्वत: काढू शकतात किंवा स्वतः प्रॉडक्ट तयार करून थेट काम करू शकतात.\nपल्प काढून विकला तर 4 ते 5 पट अधिक नफा देखील मिळेल.केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती (सीआयएमएपी) कडून कोरफडचे प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते सीएसआयआर-मध्यवर्ती औषधी व सुगंधी वनस्पती देखील प्रशिक्षण देते.तसेच संबंधित राज्यातील विविध संस्था वेळोवेळी प्रशिक्षण देतात.\nअनुमाणित खर्च व उत्पन्न\n1.पहिल्या एक वर्षात एकरी अंदाजे 80 हजार ते 1 लाख इतका खर्च येतो.\n2.कोरफडची पाने प्रति किलो 4 ते 7 रुपयांना विकली जातात, हा दर शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असतो, तर रोपवाटिकामध्ये प्रत्येक रोपासाठी 3 ते 4 रुपये मध्ये उपलब्ध असतात आणि लगद्याची अंदाजित किंमत 20 ते 30 रुपये प्रति किलो असते.\n3.जर संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने शेती केली गेली तर तज्ञांच्या मते एका एकरात सुमारे 15 हजार ते 16 हजार झाडे लावली जातात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान ��न् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-08-04T09:18:51Z", "digest": "sha1:5JTACUXUX4QW76ZVGFK3NVWBD7OY2YUL", "length": 19145, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या जमाती - विकिपीडिया", "raw_content": "मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या जमाती\nब्राझील देशातल्या आक्री राज्यातील अलिप्त जमातीतील सदस्य (२००९).\nज्या स्वेच्छेने किंवा काही परिस्थितींमुळे आधुनिक नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिल्या किंवा रहात आहेत अशा मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या काही जमाती आहेत. त्यांना हरवलेल्या किंवा अलिप्त जमाती असेही म्हणतात. नागर संस्कृतीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत अशा अतिशय कमी संख्येत असणाऱ्या लोकांशी संपर्क न साधता त्यांना स्वतंत्रपणे जगू द्यावे, असे काही एतद्देशीय हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसे न केल्यास ते त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काचे उल्लंघन होईल, असे त्यांचे मत आहे. [१] बहुतेक अलिप्त जमाती दक्षिण अमेरिका, न्यू गिनी, भारत व मध्य आफ्रिका या भागातील घनदाट वनप्रदेशात राहतात. या जमातींच्या अस्तित्वासंबंधीची माहिती ही मुख्यत: शेजारील जमातीच्या लोकांशी अनवधानाने झालेल्या संपर्काने किंवा कधी कधी हिंसक चकमकीतून आणि हवाई फुटेजमधून मिळते. अशा जमातीतील लोकांमध्ये सामान्य रोगांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते किंवा नसूही शकते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधल्यास रोगराईने त्यांच्यातील अनेक लोक दगावू शकतात.[२][३]\n२.१ अंदमान बेटे, भारत\nबाहेरील जगात अलिप्त जमाती हा आकर्षणाचा विषय आहे. पण त्यासाठी पर्यटन दौरे आयोजित करून अलिप्त जमातींना शोधण्यासाठी विशेष साहसी दौरे आयोजित करणे हे मात्र वादग्रस्त झाले आहे.\nअंदमान बेटांवरील दोन जमातींनी बाहेरील जगाशी संपर्क टाळला आहे.\nदक्षिण अंदमान बेटांच्या पश्चिमेकडील उत्तर सेंटिनेल बेट नावाच्या एका छोट्या आणि दुर्गम बेटावर राहणारे सेंटिनेलीज लोक अजूनही सक्रियपणे आणि हिंसकपणे बाहेरील जगाचा संपर्क नाकारतात. त्यांची लोकसंख्या अंदाजे ४० ते ५०० इतकी कमी आहे. २००४ च्या हिंदी महासागरातील त्सुनामीनंतर केलेल्या एका हेलिकॉप्टर सर्वेक्षणामध्ये सेंटिनेलीज लोक बचावल्याचे समोर आले.\nसेंटिनेलीज लोक त्या बेटावर ६०,००० वर्षांपासून रहात असल्याचा अंदाज आहे. त्यांची भाषा अंदमान बेटांवरील इतर भाषांपेक्षा खूप वेगळी आहे.[४] यामधून असे सूचित होते की, हे लोक हजारो वर्षांपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे या लोकांना सर्वाधिक अलिप्त राहिलेले लोक समजले जाते आणि पुढेही समजले जाईल.[४]\nजरावा जमातीचे लोक अंदमानच्या एका मुख्य बेटावर राहतात. त्यांनीही जगाशी संपर्क टाळला आहे, पण १९९७ मध्ये त्यांच्या प्रदेशामधून जाणाऱ्या हमरस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर काहीजण वनांमधून बाहेर येऊ लागले आहेत. त्यांची लोकसंख्या अंदाजे ३०० आहे.\nव्हिएतनाम युद्धाच्या वेळी उत्तर व्हिएतनामीज सैनिकांचा, व्हिएतनामच्या रुक लोकांशी पहिल्यांदा संपर्क आला होता. हे लोक तेव्हा पूर्व कुआंग बिन्ह प्रांताच्या गुहांमध्ये रहात होते. युद्धानंतर व्हिएतनाम सरकारने त्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रयत्न केले. [५]\nइ.स. १९८४ मध्ये \"पिंटुपी\" लोकांच्या एका गटाचा पश्चिम ऑस्ट्रेलियातील गिबसन वाळवंटापर्यंत मागोवा घेण्यात आला. हे लोक पारंपारिक शिकाऱ्याची जीवनशैली जगत होते. त्यांचा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन समाजातील लोकांशी संपर्क आला होता. हे लोक ऑस्ट्रेलियातील शेवटची अलिप्त जमात आहे असे मानले जाते.[६]\nपापुआ न्यू गिनीचा बराचसा भाग डोंगराळ आणि अतिशय घनदाट जंगलांचा असल्याने आजही अस्पृष्ट आहे. तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना माहीत आहे की तिथे काही अलिप्त जमाती आहेत, पण त्या आधुनिक शिक्षण, वैद्यकीय सुविधा, तंत्रज्ञानापासून वंचित आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या जातींची नावे आणि त्यांच्याबद्दलची माहिती मिळवणे अतिशय कठीण आहे.\nइंडोनेशियाच्या न्यू गिनी बेटांवरील पापुआ आणि पश्चिम पापुआ प्रांतांमध्ये अंदाजे ४४ अलिप्त जमाती आहेत.[७] पूर्व इंडोनेशियाच्या बेटांवरही काही अलिप्त जमाती असल्याची नोंद आहे.\nअलिप्त जमाती पुढील प्रदेशांमध्ये आढळतात:[८]\nबोलिव्हियामध्ये २००६ पर्यंत पाच अलिप्त जमातींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे आणि आणखी तीन अलिप्त जमाती असल्याचे मानले जाते. ज्यांच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यात आली आहे असे गट पुढीलप्रमाणे आहेत: का-ल्या राष्ट्रीय उद्यानातील अयोरिओ जमात, युकुई संरक्षित क्षेत्रातील युकुई लोक, सांता क्रुज विभागातील युराकारे, चाकोबो संरक्षित क्षेत्रातील पकाहुआरा आणि मदिदि राष्ट्रीय उद्यानातील टोरोमोना जमात. २००५ मध्ये बोलिव्हियाने बेलेमच्या घोषणापत्रावर सही केली आणि अलिप्त जमातीतील लोकांचे मूलभूत हक्क मान्य केले.\n१८ जानेवारी, २००७ रोजी एफ.यु.एन.ए.आय. या संस्थेने ब्राझीलमध्ये ६७ अलिप्त जमातींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले.[९] त्यामुळे जगातील सर्वाधिक अलिप्त जमाती असलेल्या प्रदेशांमध्ये ब्राझीलने न्यू गिनीच्या एका बेटाला मागे टाकले आहे.\n^ नूवर, रेचेल. \"फ्यूचर– ॲंथ्रोपोलॉजी: द सॅड ट्रुथ अबाऊट अनकॉन्टॅक्टेड ट्राइब्स\" (इंग्रजी भाषेत).\n^ \"आयसोलेटेड ट्राईब स्पॉट्टेड इन ब्राझील\" (इंग्रजी भाषेत).\n^ ॲडम्स, गाय. \"क्लोज कॅमेरा एन्काउंटर विथ 'अनकॉन्टॅक्टेड' पेरूव्हिअन ट्राईब\" (इंग्रजी भाषेत).\n↑ a b \"द मोस्ट आयसोलेटेड ट्राईब इन द वर्ल्ड\" (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"Sự thật về những cơn đói của đồng bào Rục\" (व्हिएतनामीज भाषेत). १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) (\"चुत लोकांची उपासमार\")\n^ \"कोलायडिंग वर्ल्ड्स्: फर्स्ट कॉंटॅक्ट इन द वेस्टर्न डेझर्ट (Colliding worlds: first contact in the western desert, 1932-1984)\" (इंग्���जी भाषेत). ३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.\n^ \"बीबीसी: फर्स्ट कॉंटॅक्ट विथ आयसोलेटेड ट्राईब्स (BBC: First contact with isolated tribes)\". ०३-०४-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"व्हेअर आर दे (Where are they)\" (इंग्रजी भाषेत). ०३-०४-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ रेमंड कोलिट. \"ब्राझील सीस् ट्रेसेस ऑफ मोर आयसोलेटेड ॲमॅझॉन ट्राईब्स\" (इंग्रजी भाषेत). October 19, 2014 रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२१ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/violence-does-not-solve-any-problem-rahul-gandhi/", "date_download": "2021-08-04T08:11:12Z", "digest": "sha1:N77AWOYJTVPV3R2Y6TJFUMDQSTW4Z524", "length": 8056, "nlines": 84, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले 'हे' आवाहन - Mulukh Maidan", "raw_content": "\nदिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन\nमुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.\nयाच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटले की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचे होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.”\nहिंसा किसी समस्या का हल नहीं है चोट किसी को भी लगे, नुक़सान हमारे देश का ही होगा\nदेशहित के लिए कृषि-विरोधी क़ानून वापस लो\nशेतकऱ्यांच्या उद्रेका���ंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद…\nशेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही पावले उचलण्यात आली आहेत. आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.\nगृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत या निर्णयाचे कसे पडसाद उमटणार हे पाहावे लागणार आहे.\nआधार कार्ड अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक, खोट्या वेबसाईटपासून राहा सावध अन्यथा…\n धान्याला किड लागू नये यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय\nसरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ निवृत्तीचे वय ३० वर्षे की वयाची ५० वर्षे निर्णयासाठी समिती\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला,…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’ कोटींचे मालक, जाणून घ्या,…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेचं आयोजन\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून…\nमनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११…\n ऑलम्पिकच्या भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/these-tips-will-help-in-securing-google-account-read-details/articleshow/83658404.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-08-04T08:42:01Z", "digest": "sha1:EPXFP5SPTFO2ACFX32L5NANF2XQ7UI77", "length": 13870, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये ���र्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वतःचे गुगल अकाउंट सिक्योर करण्याची सोपी ट्रिक्स, डेटा कधीच लीक होणार नाही\nडिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर फसवणुकीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. डेटा लीक होऊ नये आणि सायबर फसवणूक घडू नये याकरिता इंटरनेट आणि डेटा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. आज जवळ- जवळ सर्वच लोक गूगल खाते वापरतात. Google युजरच्या फोनच्या डेटामध्ये प्रवेश करतो.\nडेटा लीक होण्याचे प्रमाण वाढले\nगुगल खाते सुरक्षित ठेवणे आहे आवश्यक\nकाही स्टेप्स वापरून खाते होईल सुरक्षित\nनवी दिल्ली. आजचा काळ हा डिजिटल काळ आहे. सर्व व्यवहार आता डिजिटल व्हायला लागेल आहे. प्रत्येक गोष्टीसाठीच लोक आता इंटरनेटवर अवलंबून आहेत. आणि बऱ्याच कामांसाठी गूगल अकाउंट देखील आवश्यक झाले आहे. म्हणूनच, गुगल खरे खाते सुरक्षित ठेवणे सर्वाधिक महत्वाचे आहे. रोज कित्येक लोक या सायबर फ्रॉड्सना बळी पडतात. आणि म्हणूनच कोणतीही महत्वाची माहिती तुमच्या नकळत लीक होऊ नये याकरिता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास सायबर गुन्हेगार बँकसंबंधित किंवा तत्सम माहितीतवर गूगल खात्याच्या सहाय्याने प्रवेश मिळवू शकतात. हे टाळायचे असल्यास काही टिप्स फॉलो कराव्या लागतील . पाहा टिप्स.\nवाचा : WhatsApp वर फाँट स्टाइलला 'असे' चेंज करू शकता, सोपी ट्रिक्स पाहा\nप्रत्येकाने Google खाते सुरक्षित ठेवणे आहे आवश्यक\nसर्व सोशल मीडिया खाती, बँका आणि वापरकर्त्यांची जवळपास इतर ऑनलाइन सेवा Google खात्याद्वारे कनेक्ट केलेली असते . अशा परिस्थितीत, Google खात्याच्या सुरक्षिततेबद्दल नेहमीच तयार असले पाहिजे. आपले Google खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी टू-स्टेप वेरिफिकेशन कसे वापरले जाते हे जाणून घ्या.\nGoogle खात्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन देण्यात आले आहे, जे खात्यात अतिरिक्त स्तर जोडते. Google खात्यात प्रवेश करण्यासाठी वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द आवश्यक आहेत. टू-स्टेप वेरिफिकेशन चालू असताना संकेतशब्दा सह ओटीपी संकेतशब्द देखील आवश्यक आहे. जो, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल. हे वैशिष्ट्य Google+, जीमेल, हँगआउट आणि इतर अॅप्स सारख्या Google चे कनेक्ट केलेले सर्व अ‍ॅप्स सुरक्षित करते.\nGoogle च्या माझ्या खात्यावर जाण्यासाठी येथे क्लिक करा. नंतर 'सुरक्षा' वर क्लिक करा. येथे आपल्याला टू-स्टेप वे���िफिकेशनवर क्लिक करावे लागेल. येथे आपल्याला 'प्रारंभ करा' वर क्लिक करून आपला मोबाइल नंबर जोडावा लागेल. यानंतर आपण ओटीपी (मजकूर संदेश किंवा फोन कॉल) कसे प्राप्त करू इच्छिता ते निवडा. मोबाइल नंबर आणि ओटीपी मिळवण्याचा मार्ग निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल. आता आपल्याला मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करायचा आहे आणि पुढील क्लिक करा. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आपल्या Google खात्यात टू-स्टेप वेरिफिकेशन चालू होईल.\nवाचा : Sony कंपनीचा आणखी एक नवा प्रीमियम स्मार्ट 4K TV भारतात लाँच\nवाचा : ट्विटरला मोदी सरकारशी पंगा पडला महागात, १.०३ लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान\nवाचा : WhatsApp चे हे ५ फीचर्स येताहेत, चॅटिंगची मजा दुप्पट होणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nFacebook अकाउंट कायमचे डिलीट करायचे आहे फॉलो करा या स्टेप्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटी ‘हा' उपाय कराल तर एका रात्रीत मुरुमांपासून मिळेल सुटका, चेहऱ्यावरील डागही कायमचे होतील दूर\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमोबाइल ‘या’ कंपनीच्या प्लानसमोर जिओ देखील फेल, १२० दिवस वैधतेसह मिळेल दररोज २ जीबी डेटा\nकंप्युटर LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकार-बाइक 'टाटा'ची नवीन Tiago NRG फेसलिफ्ट झाली लाँच, स्पोर्टी लूकमध्ये आली क्रॉसओवर हॅचबॅक कार\nमोबाइल iQoo करणार धमाका, ‘या’ तारखेला लाँच करणार शानदार डिस्प्लेसह येणारा नवीन स्मार्टफोन\nकरिअर न्यूज SSC CGL Tier 1 Admit Card 2020: सीजीएल टियर १ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर\nब्युटी सर्वात मादक अभिनेत्रीचा ताज आजही याच अभिनेत्रीच्या नावी, व्हर्जिन ग्लो सिक्रेट ऐकून व्हाल हैराण\nसिनेन्यूज 'सॉरी अम्मा अब्बा, मी नाक कापलं' साराने का मागितली माफी\nधुळे 'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप\nपुणे पुणे : टिकटॉक स्टार तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर, मानेला मार आणि...\nविदेश वृत्त पाहा: ग्रीसमध्ये उष्��तेच्या लाटेने अग्नितांडव; हजारोंचे स्थलांतर, १६ जखमी\nमुंबई सत्र न्यायाधीशांना 'तो' अधिकारच नाही; सुधा भारद्वाज यांचा युक्तिवाद\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/423824", "date_download": "2021-08-04T09:26:19Z", "digest": "sha1:VUREYTRV4DPD6ESSCQKXE4T2DDW5D4SS", "length": 2173, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नेकार नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नेकार नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:३७, १६ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२३:३१, १८ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sr:Некар)\n२१:३७, १६ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: als:Neckar)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2021-08-04T11:00:41Z", "digest": "sha1:A6YMILAXDQJUEH23DTG6KX5NR2E5JLW3", "length": 7345, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे\nवर्षे: १८०१ - १८०२ - १८०३ - १८०४ - १८०५ - १८०६ - १८०७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १४ - सर्बियात ऑट्टोमन साम्राज्याविरूद्ध उठाव.\nफेब्रुवारी २१ - जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.\nमे १८ - नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.\nजुलै ११ - अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.\nजुलै ११ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.\nइ.स.च्या १८०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन���स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f5f209264ea5fe3bd6b1fe5?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T09:51:50Z", "digest": "sha1:FOZLICFYLS7V5UEWPXONJHEP4TP6UXC3", "length": 9041, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सरकारची शेतकऱ्यांसाठी ई-मार्ट योजना; शेतमालाची होणार परदेशवारी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसरकारची शेतकऱ्यांसाठी ई-मार्ट योजना; शेतमालाची होणार परदेशवारी\nभारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. बऱ्याचवेळा शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने एक योजना आणली आहे, या योजनेतून शेतकरी आपला शेतमाल परदेशात विकू शकणार आहे. कोणत्याही परवान्याशिवाय शेतकरी थेट परदेशात विक्री करु शकेल. या योजनेद्वारे अधिकाधिक शेतकर्‍यांना आपला शेतमाल हा परदेशात विकण्याची व्यवस्था सरकार करत आहे. हा शेतमाल तसेच या योजनेमुळे शेतकऱ्याला शेतमाल विकल्यानंतर पैशासाठी वाट पाहावी लागणार नाही तर पैसे त्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम सीएससीच्या ई-मार्ट पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. आपले सरकार किंवा सामाईक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर शेतकऱ्यांना आपली नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची माहिती, त्याचे वजन (आकार) तसेचच शेतमाल कोणत्या किंमतीत विकायचा आहे यासारखी महत्वाची माहिती द्यावी लागते. त्यासोबतच त्यांना आपण शेतकरी असल्याचा पुरावाही द्यावा लागतो. शेतकरी ई-मार्ट पोर्टलशी जुडल्यानंतर आणि खरेदीदा�� ऑनलाईनही त्याची लिलाव करतील. शेतकऱ्यांना एडवांस रक्कम दिली जाईल. त्यानंतर संबंधित प्रतिनिधी शेतकऱ्याची ठिकाणी जाऊन उत्पादित असलेला शेतमाल पाहणार आणि मग शेतमालाचे वजन केल्यानंतर तो शेतमाल परदेशात नेला जाईल. दरम्यान ई-मार्टच्या या योजनेत शेतकरी आणि परदेशातील खरेदीदार जुडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. संदर्भ - १३ सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nबाजारभावकृषी वार्ताकांदासल्लागार लेखकृषी जागरणकृषी ज्ञान\nकांद्याचे भाव वाढले: १५ दिवसांत दुप्पट भाव\n➡️ कांद्याचे भाव पुन्हा एकदा अश्रू ढाळत आहेत. दिल्ली आणि मुंबईसह देशातील बर्‍याच भागात गेल्या १५ दिवसांत कांद्याचे दर दोन ते तीन पट वाढले आहेत. या वाढीमागील कारण पुरवठा...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nकृषी वार्ताव्हिडिओयोजना व अनुदानकृषी जागरणकृषी ज्ञान\n घरी बसून तपासा आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम.\n👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी जनधन योजनेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, यासाठी ही योजना २८ ऑगस्ट...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nया' योजनेतून शेतकऱ्यांना मिळतील ३६ हजार रुपये काय आहे ही योजना वाचा सविस्तर.\n➡️ देशामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११.५ कोटी शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. या रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जर तुमचा समावेश असेल तर ही...\nकृषि वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/subodh-bhave-direct-marathi-film-katyaar-kaljat-ghusali/", "date_download": "2021-08-04T08:48:06Z", "digest": "sha1:BCL3RSC2EE6GHXV7VQS2KMSL4TZQQ5UZ", "length": 7810, "nlines": 145, "source_domain": "marathistars.com", "title": "Subodh Bhave to direct Marathi Film Katyaar Kaljat Ghusali - MarathiStars", "raw_content": "\nगेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लिखाणातून सजलेल्या या नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर्गीय संगीताने सुरेल स्वरसाज चढवला होता. पं वसंतराव देश���ांडे यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेलं हे नाटक आजही रसिकांच्या हृदयात अढळस्थानी आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणलं. या नव्या संचातल्या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. संगीताची परंपरा जपणाऱ्या दोन घराण्यांमधील संघर्षांवर आधारित हे नाटक आता प्रथमच चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर साकारले जात आहे.\n‘एस्सेल व्हिजन’ आणि ‘श्रीगणेश मार्केटिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात असून “बालगंधर्व” या गाजलेल्या मराठी चित्रपटातून ‘नारायण राजहंस’ उर्फ ‘बालगंधर्व’ यांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सुबोध भावे ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, पं. शौनक अभिषेकी, श्रीमती जितेंद्र अभिषेकी, पटकथा लेखक प्रकाश कपाडिया, ओम राऊत, ‘एस्सेल व्हिजन’ टीमसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते\n‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून लवकरच इतर प्रमुख कलाकारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. सुधीर पळसाने या चित्रपटाचे छायांकन करत असून विक्रम गायकवाड हे मेक-अप आर्टिस्ट म्हणून काम पहात आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येईल.\nमराठी प्रेक्षकांना आवाहन करत मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव यांनी झळकावले फलक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2014/04/17/", "date_download": "2021-08-04T09:25:22Z", "digest": "sha1:SRADYZVG7NPEF5SZM757XIDBZTVCBCFI", "length": 15137, "nlines": 291, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "17 | एप्रिल | 2014 | वसुधालय", "raw_content": "\nॐ समजूत असते मतदान करतात म्हणजे पैसे घेतात नाही … नाही शपथ\nआज कोल्हापुर येथे मतदान आहे ईसवी सन १७. ४ एप्रिल २०१४ साल माझं प्रणव चे नाव यादीत आहे आम्ही मतदान करणार\nॐ ईसवी सन १७. ४ एप्रिल २०१४ लोकसभा मतदान वसुधा चिवटे यांनी केलेले आहे\nॐ ईसवी सन १७ . ४ एप्रिल २०१४ ���ोक सभा मतदान प्रणव चिवटे यांनी केले आहे \nतत्सवितुर्वरें रूपं ज्योति परस्य धीमहि |\nयन्न : सत्येन दीपयेत् | |\nतत्सवितुर्वरें रूपं ज्योति परस्य धीमहि |\nयन्न : सत्येन दीपयेत् | |\n ॐ वेद देशपांडे च्या मुंजी चा येथील\nफोटो केदार सौ निशा चे कुलकर्णी\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/grants-sanctioned-to-teacher/", "date_download": "2021-08-04T10:35:18Z", "digest": "sha1:GIPXEVC4CB2WMPYAIVQ3ELLSBRT2MKZZ", "length": 14837, "nlines": 152, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Grants Sanctioned To Teacher", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nराज्यातील शिक्षकांना मिळणार 40 टक्के अनुदान\nराज्यातील शिक्षकांना मिळणार 40 टक्के अनुदान\nबेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांची होणार भरती\nराज्यातील शिक्षकांना मिळणार 40 टक्के अनुदान\n(सोलापूर) – राज्यातील विना अनुदा���ित तत्वावर मान्यता देण्यात आलेल्या माध्यमिक शाळेतील सुमारे 1553 शाळेतील व 2773 वर्ग तुकड्यावरील सुमारे 17299 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव 20 टक्के अनुदान नोव्हेंबर 2020 पासून देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयाने गेल्या 18 वर्षापासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.\nजिल्ह्यात पूर्व प्रा‌‌थमिक व प्रा‌थमिक शिक्षकांची चारशे पदे रिक्त\nनव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षक पात्रता परीक्षेत बदल\n29 जानेवारी पासून हे शिक्षक वेतनासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करीत आहेत. या शिक्षकांची मागणी अनुदान वितरणाची असताना मागील शासनाने 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णयाने जाहीर केलेल्या शाळा पुन्हा तपासून पात्र शाळांची यादी जाहीर केली आहे.\nशिक्षक भरती- पालिका सहयोगी प्राध्यापकांची शंभर पदे भरणार\nआता या शिक्षकांना नोव्हेंबर 2020 पासून अनुदान देण्याच्या निर्णय घेतला आहे. वास्तविक या शाळा 100 टक्के अनुदानासाठी पात्र आहेत. यातील कित्येक कर्मचारी बिनपगारी मृत झाले असून कित्येक जण सेवानिवृत्त होण्याचा मार्गावर आहेत. कोविड संसर्गाची अडचण सांगत या शाळेतील शिक्षकांचा 19 महिन्याचा पगार रद्द केला आहे.\nआघाडी सरकारने 15 नोव्हेंबर 2011 आणि 16 जुलै 2013 अन्वये या शाळांना अनुदान सूत्र लागू करून शाळा अनुदान पात्र झाल्यानंतर प्रत्येक वर्षी 20 टक्के अनुदान वाढ करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता शासन नियमानुसार या शाळा 100 टक्के अनुदान साठी पात्र आहेत. असे असताना शासन केवळ 20 टक्के अनुदान जाहीर करीत आहे. या शाळांना प्रत्यक्ष अनुदान वितरण न करता केवळ कागदपत्री अनुदान जाहीर करत असल्याने प्रत्यक्ष खात्यावर अनुदान कधी मिळणार हा प्रश्न शिक्षकातून विचारला जात आहे.\nआझाद मैदानावर प्रचलित अनुदान मिळावे व अनुदान वितरणाचा निर्णय होण्यासाठी 29 जानेवारीपासून सुमारे दहा हजार शिक्षक आंदोलन करीत आहेत. शासनाने हे निर्णय प्रलंबित ठेवत नव्याने अनुदानाची यादी जाहीर केल्याने आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nशासन विना अनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांची थट्टा करीत असून गेल्या सरकारने अनुदानासाठी पात्र केलेल्या शाळांची यादी पुन्हा जाहीर केली आहे. यात वितरणाचा आदेश नसल्याने शिक्षकांना या निर्णयाने वेतनाचा फायदा ���ोणार नाही. शासनाने प्रचलित अनुदान सूत्रा नुसार अनुदान निर्णय वितरणासहित घेण्याची आवश्‍यकता आहे.\n12th Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81.html", "date_download": "2021-08-04T08:24:27Z", "digest": "sha1:K3ALURLTRYV4NVE4EAQ5366F7G5OPN7I", "length": 8955, "nlines": 121, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंगळुरु News in Marathi, Latest बंगळुरु news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nIPL 2020: दिल्लीचा बंगळुरुवर विजय, दोन्ही संघाची प्लेऑफमध्ये धडक\nदिल्ली कॅपिटलचा आरसीबीवर दणदणीत विजय\nIPL 2020: दिल्ली आणि बंगळुरु मध्ये नंबर 2 साठी कांटे की टक्कर\nदिल्ली आणि बंगळुरु मध्ये आज रंगणार सामना\nIPL 2020 : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेटने विजय\nआयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स ह���दराबाद 5 गडी राखून विजय\nIPL 2020 : आज बंगळुरु विरुद्ध हैदराबाद यांच्यात रंगणार सामना\nप्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं\nIPL 2020 : राजस्थानपुढे आज बंगळुरुचं तगडं आव्हान\nराजस्थानसाठी आज सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.\nIPL 2020: बंगळुरु विरुद्ध विजयासह पंजाबचं स्पर्धेतील आव्हान कायम\nपंजाबने आरसीबीचा 8 गडी राखून पराभव केला.\nIPL 2020: पराभवानंतर बंगळुरुचा कर्णधार विराटने पंजाब संघाचं केलं कौतुक\nपंजाबचा सामन्यात 8 विकेटने विजय\nIPL 2020: बंगळुरुचा चेन्नईवर 37 रनने विजय\nआरसीबीने या टुर्नामेंटमध्ये चौथा विजय मिळवला आहे.\nIPL 2020 : दिल्लीसमोर बंगळुरुच्या पराभवाची 5 कारणे\nआयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिल्लीने 56 रनने पराभव केला.\nमुंबई विरुद्ध विजयानंतर ही बंगळुरुचा कर्णधार कोहली याबाबतीत नाराज\nविराट कोहली का आहे नाराज\nIPL 2020: आज बंगळुरु पुढे हैदराबादचं आव्हान, कोणाची बाजू मजबूत\nआजच्या सामन्यात कोण मारणार बाजी\n भारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'वर सायबर हल्ला\nभारताची सर्वात मोठी डाटा एजन्सी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरवर हल्ला झाल्याची बातमी आहे.\nघरबसल्या मागवता येणार औषधं; Amazonकडून ऑनलाईन फार्मसी स्टोर लॉन्च\nग्राहक प्रिस्क्रिप्शन आणि ओव्हर-द-काउंटर आधारित औषधं घरी बसून ऑर्डर करु शकतात.\nलॉकडाऊन : ५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्याने दिल्ली ते बंगळुरु विमान प्रवास\n3 महिन्यांनंतर आईशी भेट...\nस्पेशल रेल्वेने बंगळुरुात पोहोचलेल्या १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले, असे का केलं\nदिल्लीतून आलेली एक विशेष रेल्वेने गुरुवार सकाळी बंगळुरु स्थानकात पोहोचली. यावेळी १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले.\nजंगलातही जगण्याचा संघर्ष; छोटा मोगली आणि रानगवा यांच्यातील 'तो' थरारक अनुभव\niPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा\n'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करतायत', नवाब मलिक यांचा आरोप\nकधी उलटे पंख आणि सरळ मान असलेला पक्षी आकाशात उडताना पाहिलाय का हा नक्की कोणता पक्षी आहे\nदिल्लीत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट, 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा\nIndependent Day | भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंचा विशेष सन्मान, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांकडून निमंत्रण\nTokyo Olympic : रौप्य पदक जिंकताच खेळाडूचा धक्कादायक खुलासा, स्वतःला lesbian असल्याचे सांगितले\nकिमोथेरपीला करा 'बाय बाय', कॅन्सरवरही आली लस; लवकरच होणार उपलब्ध\nलग्न झाले आणि पहिल्याच रात्री टेरेसवरुन उडी मारुन नवरी गेली पळून, कारण जाणून नवऱ्याला बसला धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/fruit-crop-insurance-scheme-six-times-increase-in-insurance-premium-for-palghar-farmers/", "date_download": "2021-08-04T09:52:18Z", "digest": "sha1:SWXSZDAQ6Y3452DJQODAF6SFYTWWKX2J", "length": 13778, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "फळपीक विमा योजनेत पालघरच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यात सहा पटींनी वाढ", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nफळपीक विमा योजनेत पालघरच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यात सहा पटींनी वाढ\n60 हजारच्या विमा संरक्षणासाठी 51 हजारांचा हप्ता\nकेंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केंद्र शासनाने आपला सहभाग 12.5 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित ठेवल्याने त्याचा भुर्दंड राज्य सरकार आणि शेतकऱ्यांवर पडला आहे. चिकू फळ पिकासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 85 टक्के इतका सर्वाधिक विमा दर विमा कंपनीने निश्चित केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सहा पटीने विम्याचा हप्ता भरावा लागत आहे.\nपुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत शासनाने काढलेल्या निवेदनामध्ये पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांसाठी विमा कंपनीने संरक्षित रकमेच्या तब्बल 85 टक्के विमा दर भरल्याने 60 हजार रुपयांच्या फळ पीक विमा संरक्षणासाठी 51 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागत आहे. सर्व साधारणपणे या योजनेत तीस टक्के विमा दरापर्यंत शेतकऱ्यांचा सहभाग पाच टक्के इतका असून उर्वरित 25 टक्के राज्य सरकार व केंद्र सरकार समान विभागून घेत असे. मात्र 35 टक्यावरचा हप्ता शेतकऱ्यांनी व राज्य शासनाने समप्रमाणात भरावयाचे या योजनेत निश्चित करण्यात आल्याने केंद्र सरकारच्या योजने केंद्र सरकारचा सहभाग साडेसात हजार रुपयांपर्यंत मर्यादित राहिला आहे.\nगेल्या वर्षी या योजनेचा सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 3 हजार रुपये भरले असताना यंदा हीच हप्त्याची रक्कम 18 हजार रुपयांपर्यंत पर्यंत वाढवली गेल्याने चिकू बागायतदार हवालदिल झाला आहेत.हवामानावर आधारीत या योजनेत 20 मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान व 90 टक्के आद्रता ही प्रमाणके निश्चित करण्यात आले असून पाच दिवस या प्रमाणकांचे ओलांडल्यास शेतकऱ्याला 27 हजार रुपये व दहा दिवस या प्रमाणाकांपेक्षा अधिक आद्रता व पाऊस राहिल्यास 60 हजार रुपये असे विमा कवच मिळण्याची तरतूद आहे.\nविमा संरक्षणासाठी शेतकऱ्याला चार हेक्टर क्षेत्र मर्यादित करण्यात आले असून या योजनेचा 30 जूनपर्यंत सहभागी होण्याचे मुदत आहे.\nपालघर जिल्ह्यात सुमारे चार हजार चिकू बागायतदार असून चिकू लागवडीचे क्षेत्रफळ 4300 हेक्टर इतके असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले.\nगेल्या वर्षी या योजनेत 4057 विमा संरक्षित शेतकऱ्यांना 11 कोटी 44 लाख रुपयांचे विमा रक्कम वितरीत करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात 7950 शेतकऱ्यांना विमा कवचाची 42 कोटी 24 लाख रुपयांची रक्कम दिली गेली असून या योजनेत सहभागी होणाऱ्या विमा कंपन्यांनी चिकू फळ पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्यास निरुत्साह दाखवल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे योजनेतील विमा दर या वर्षी 85 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचल्याचे कृषी अधिकारी खासगीत सांगत आहेत.\nतीन हंगामामध्ये चिकू फळाचे पीक येत असल्याने आंबा, द्राक्ष व इतर फळ पिकांच्या तुलनेत चिकू फळ पिकाची जोखीम कमी मानली जाते. मात्र पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने येथील पिकांसाठी विमा हप्ता अधिक जोखीम पिकांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या विमा हप्त्याची रक्कम कमी करण्याची मागणी चिकू उत्पादक संघाने केली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्या���ाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/hrithik-roshan-to-portray-a-spy-agent-after-the-success-of-war-in-which-he-played-a-raw-agent-74590.html", "date_download": "2021-08-04T10:15:26Z", "digest": "sha1:EXY6FEJ4AHFXC2QJ3R6QGRG3DQSZRUKV", "length": 30981, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "War मध्ये रॉ एजन्ट साकारल्यानंतर आता Hrithik Roshan करणार एका स्पायची भूमिका? | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nबुधवार, ऑगस्ट 04, 2021\nMaharashtra Flood Relief: रत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक घेतले परत, पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले कारण\nCar Sex Video: गाडीमध्ये सुरु असलेल्या महिलेचे चाळे कॅमेरात कैद , व्हिडिओ झाला व्हायरल\nTokyo Olympics 2020: पैलवान दीपक पुनिया उपांत्य फेरीत नाही करू शकला कमाल, अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसने केले पराभूत\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फा���नान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nरत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक घेतले परत, पाहा काय आहे कारण\nCar Sex Video: गाडीमध्ये सुरु असलेल्या महिलेचे चाळे कॅमेरात कैद , व्हिडिओ झाला व्हायरल\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा Playing XI\nबिहारमधील खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा\nअभिनेत्री मनिषा केळकरचा गौप्यस्फोट\nTokyo Olympics 2020: पैलवान दीपक पुनिया उपांत्य फेरीत नाही करू शकला कमाल, अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसने केले पराभूत\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत फायनलमध्ये केला प्रवेश\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nMaharashtra Flood Relief: रत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक घेतले परत, पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले कारण\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nसातारा: तीरंदाज Pravin Jadhav च्या कुटुंबाच्या पाठीशी नेते मंडळी; गाव पातळीच्या वादातून घर सोडावं लागणार नसल्याचा दिला विश्वास\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्��ाकडून दिल्ली येथे भेट\nUPSC CDS II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी\nCAT Exam 2021: सामान्य प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज\nCOVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासात 42,625 नवे रूग्ण; 562 मृत्यू\nAmerica Fraud Case: भारतीय तरूणाने घातला अमेरिकेतील वृद्धांना 23 लाखांचा गंडा, फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा केला दाखल\n 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast\nCorona Virus Update: चीनच्या वुहान शहरात आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला, सरकार करणार 11 दशलक्ष रहिवाशांची कोरोना चाचणी\nदक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' आता Florida मध्येही आढळला\nAfghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबानी कारवायांमुळे 10 हजार नागरिक विस्तापीत\nAmazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं\nOla Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती\nUpcoming Redmi Mobile: शाओमीच्या रेडमीने केला वॉटरप्रूफ मोबाईल लाँच, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत\nMobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात\nAmazon Great Freedom Festival Sale: 5 ते 9 ऑगस्ट 2021 चालणार अमेझॉनचा 'ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल' सेल; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीझसह अनेक गोष्टींवर मिळणार बंपर डिस्काऊंट\nकेंद्र सरकारकडून Tesla ला मोठा झटका; इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही\nUpcomming Cars: गुगल असिस्टंटचे कंमाड ऐकणारी कार लवकरच बाजारात, 'या' कंपनीने केली घोषणा\nBMW ने जाहीर केला अपकमिंग C400 GT मॅक्सी स्कूटरचा नवा टीझर, जाणून घ्या अधिक\nTata Nexon EV ला टक्कर देणार 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nTokyo Olympics 2020: पैलवान दीपक पुनिया उपांत्य फेरीत नाही करू शकला कमाल, अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसने केले पराभूत\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्��ा तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)\nBigg Boss OTT Promo: 8 ऑगस्टपासून Voot वर सुरु होणार बिग बॉसचा नवा सिझन; करण जोहर उडवून देणार धमाल (Watch Video)\nKamika Ekadashi 2021: कामिका एकादशी निमित्त सजलं पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं; पहा फोटोज\nराशीभविष्य 4 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nChinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा देखील गणेश चतुर्थीला 'चांदीच्या मूर्ती' स्वरूपात विराजमान होणार\n दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे' का साजरा केला जातो जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व\nराशीभविष्य 3 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCar Sex Video: गाडीमध्ये सुरु असलेल्या महिलेचे चाळे कॅमेरात कैद , व्हिडिओ झाला व्हायरल\nDrunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल\nSex In Car: धक्कादायक कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु\nFootballer Becomes Porn-Star: फुटबॉल खेळाडू बनला पोर्न स्टार, कमाई ऐकून तुम्ही ही व्हाल थक्क\nNavneet Kaur: खासदार नवनीत कौर यांनी चक्क चुलीवर थापल्या गोल-गोल भाकऱ्या, पाहा व्हिडिओ\nMaharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर\nAshok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nMumbai Unlock Guidelines: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; पहा मुंबईची नियमावली\nPune Ganeshotsav Guidelines 2021: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; पहा काय आहेत नियम\nWar मध्ये रॉ एजन्ट साकारल्यानंतर आता Hrithik Roshan करणार एका स्पायची भूमिका\nनिखिल अडवाणी (Nikkhil Adwani) निर्मिती करत असलेल्या या सिनेमाची कथा ही 80-90 च्या दशकातली असून एका स्पायची ही कहाणी असणार आहे. 'लखनऊ सेंट्रल' सिनेमाचा दिग्दर्शक रणजीत तिवारी (Ranjeet Tiwari) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अजूनही ह्रितिकने सिनेमासाठी होकार दिलेला नाही.\n'सुपर 30' (Super 30) आणि वॉरच्या (War) यशामुळे ह्रितिक रोशनची (Hritik Roshan) गाडी सध्या सुसाट धावत आहे. त्यातच आता राकेश रोशन सुद्धा कॅन्सर मधून बाहेर आल्यामुळे क्रिश 4 (Krrish 4) चं रखडलेल्या काम पुन्हा सुरु होईल. तर दुसरीकडे फराह खान दिग्दर्शित सत्ते पे सत्ता च्या रिमेक मध्येही तो झळकणार आहे. आणि आता हे कमी की काय म्हणून अजून एका सिनेमासाठी त्याला विचारणा करण्यात आली आहे. निखिल अडवाणी (Nikkhil Adwani) निर्मिती करत असलेल्या या सिनेमाची कथा ही 80-90 च्या दशकातली असून एका स्पायची ही कहाणी असणार आहे. 'लखनऊ सेंट्रल' सिनेमाचा दिग्दर्शक रणजीत तिवारी (Ranjit Tiwari) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अजूनही ह्रितिकने सिनेमासाठी होकार दिलेला नाही.\n(हेही वाचा. मला आधीपासूनच ठाऊक होतं Cancer आहे; Hrithik Roshan चे वडील Rakesh Roshan यांचा खुलासा)\nखूप दिवसांपूर्वी या सिनेमासाठी शाहिद कपूरला विचारणा करण्यात आली होती. पण शाहिद कपूरने अव्वाच्या सव्वा रक्कम मागितल्यामुळे निखिल अडवाणी दुसऱ्या अभिनेत्यांच्या शोधात होता. ह्रितिकसाठी ही भूमिका काहीशी नव्या स्वरूपाची असणार आहे. याआधी जरी त्याने एजन्टची भूमिका केली असली तरीही एखाद्या स्पायची आणि त्यातही अशी 80-90 च्या काळातली एखादी भूमिका हे त्याच्यासाठी नवं आव्हान असणार आहे. तसेच वॉरच्या अभूतपूर्व यशानंतर आता ह्रितिकसुद्धा व्यावसायिक भूमिकांच्या शोधात आहे. त्यामुळे तो ही भूमिका स्वीकारतो का आणि स्वीकारली तर कशी करतो हे पाहणं रंजक ठरेल.\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nKhuda Haafiz Chapter II : खुदा हाफिज चॅप्टर 2 चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात, विद्युत जामवालने केली सोशल मीडियावर घोषणा\nDhaakad Movie : धाकड चित्रपटाचे शूटींग संपले, अर्जुन रामपालने केले सेटवरील फोटो शेअर\n स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच लॉन्च होणार Video Games\nAntilia Case-Mansukh Hiran Murder: एंटीलिया प्रकरणात मनसुख हिरेन हत्येसाठी 45 लाख रुपयांची सुपारी, एनआयएचा दावा\nVirar Shocker: विरार मध्ये 5व्या मजल्यावरून नवजात चिमुकलीला फेकलं; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात\nPune-Bangalore National Highway Accident: पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला आसाम सरकारकडून अनोखं गिफ्ट, स्थानिक आमदारांनी केली घोषणा\nMaharashtra Flood Relief: रत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक घेतले परत, पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले कारण\nCar Sex Video: गाडीमध्ये सुरु असलेल्या महिलेचे चाळे कॅमेरात कैद , व्हिडिओ झाला व्हायरल\nTokyo Olympics 2020: पैलवान दीपक पुनिया उपांत्य फेरीत नाही करू शकला कमाल, अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसने केले पराभूत\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत फायनलमध्ये केला प्रवेश\nTokyo Olympics 2020: पैलवान दीपक पुनिया उपांत्य फेरीत नाही करू शकला कमाल, अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसने केले पराभूत\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत फायनलमध्ये केला प्रवेश\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्य�� पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lawskills.in/CourseName/79/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2021-08-04T09:00:16Z", "digest": "sha1:4LZWOIH6EHYVCPMWT2F6EVUNWIVWDMJ3", "length": 27469, "nlines": 462, "source_domain": "www.lawskills.in", "title": "LawSkills", "raw_content": "\nहवामान बदल हे सत्य आहे आणि ती जागतिक घडामो़ड आहे. विकसित देश दीर्घकाळापासून पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या विरुद्ध टोकाला होते, आता विकसित अर्थव्यवस्थाही झपाट्याने पर्यावरणावरील परिणामाकडे दुर्लक्ष करत विकसित अर्थव्यवस्थांच्या बरोबर उभे राहत आहेत. मात्र, शाश्वत जीवनाच्या प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवून, कायदे आणि ठराव करून हवामान बदलाचे परिणाम बंद किंवा कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नदेखील होत आहेत. जगभरातील सरकारे, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटना या संशोधक आणि वकिलांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा हे सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र व्हावे यासाठी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात.\nहा अभ्यासक्रम तुम्हाला आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे तसेच कायदेशीर परिभाषा, मूलभूत तत्त्वे आणि योग्य कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या व विकास आणि वैश्विक स्तरावर सामना कराव्या लागणाऱ्या पर्यावरणीय आव्हाने यांचा आराखाडा तयार करणाऱ्या संस्था यांच्यासह एक पार्श्वभूमी प्रदान करते. या अभ्यासक्रमात मनुष्यामुळे झालेली हानी कमी करण्यासाठी केलेले ठराव आणि अधिवेशने, परिस्थितीक मंडलाचे संरक्षण करते आणि त्यासाठी प्रारूप विकसित करते, या सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आली आहे. संशोधक, वकील, सल्लागार यांना हा या विषयावर स्वतःचे ज्ञान विकसित करण्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर वाटेल.\nहा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:\nआंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे आणि त्याची तत्त्वे यांच्यासाठी असलेली साधने समजून घेणे\nयूएनईपीची भूमिका आणि कामकाज यांचे वर्णन करणे\nपर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलेले निरनिराळे ठराव, करार आणि अधिवेशने यांचे महत्त्व सांगणे\nशाश्वत जीवनासाठी उपाय सुचवणे आणि त्यांचा प्रसार करणे\nमोड्यूल 1 – आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायद्यांचा परिचय\nमोड्यूल 2 – जल आणि वायू प्रदूषणावरील आंतरराष्ट्रीय कायदे\nमोड्यूल 3 – फुले आणि वनस्पती यांच्यावरील आंतरराष्ट्रीय कायद्यांचे शासन\nमोड्यूल 4 – पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल यांच्यावरील आंतरराष्ट्रीय कायदे\nमोड्यूल 5 – पारंपरिक ज्ञान\nआंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक कायद्यांचा परिचय करून घेण्यात रस असलेले इतर इतर भागीदार\nअभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.\nएन्व्हायरो लीगल डिफेन्स फर्म (ईएलडीएफ) ही भारतातील पर्यावरणासंबंधीच्या कायद्यांची पहिली फर्म आहे, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही रचनांमध्ये वापरता येईल अशा पर्यावरण आणि विकास कायद्यांवर संशोधन प्रदान करण्यासाठी, प्रशिक्षणाचे मोड्यूल विकसित करण्यासाठी आणि तरुण वकिलांनी पर्यावरण आणि विकास या क्षेत्रांची निवड करावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, २ ऑक्टोबर १९९९ रोजी या फर्मची स्थापना झाली. ईएलडीएफच्या विद्वान वकिलांच्या टीममध्ये ईशा कृष्णन, पर्यावरण, वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्र यांच्यावरील तज्ज्ञ; उपमा भट्टाचार्जी, पाणी आणि पाणलोट व्यवस्थापन, आणि हवा व ध्वनी प्रदूषणशी संबधित कायदे यांच्या तज्ज्ञ; कीथ वर्गीस, महासागर, बंदरे, हवा आणि ध्वनी प्रदूषण यामधील तज्ज्ञ; ईशान चतुर्वेदी, आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे, अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल आणि जैविक विविधता यामध्ये हे तज्ज्ञ आहेत; कृष्णा श्रीनिवासन, विकेंद्रीत शासन आणि आदिवासी जमातींचे तज्ज्ञ; आणि श्यामा कुरियाकोस, यांचे अभ्यासाचे विषय आहेत जंगले, जैविक विविधता, विकेंद्रीकरण आणि स्वंय शासन, महासागर, वन्यजीव आणि पारंपरिक ज्ञान.\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न\nकामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण\nभारतात पर्यायी तंटा निवारण व्यवस्था\nआपल्या मालमत्तेची नोंदणी कशी करावी\nभारत में वैकल्पिक विवाद का समाधान तंत्र\nअपनी सम्पति का पंजीकरण कैसे करें\nभारत में गोद लेने के कानून\nउपभोक्ता संरक्षण कानून के तहत अभ्यास और ...\nग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सराव आणि प...\nआपराधिक प्रदिपादन: सुनवाई तथा प्रक्रिया\nफौजदारी विनवणी : खटला आणि कामकाज\nपर्यावरणीय विधि का कानूनी परिचय\nमहिला कर्मचारियों के लिए मातृत्व कानूनी ...\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्वाचे लाभ\nभारत में सरोगेसी कानून\nपर्यावरणीय कायदा फाउंडेशन कोर्स\nइच्छापत्र का निर्माण, मूलतत्त्व तथा चुनौ...\nतुमचा पुरावा कसा सादर करावा\nसाक्ष्य अधिनियम: एक अंतः विषय दृष्टिकोण\nप्रोफ़ेशनल नेटवर्किंग कोर्स: “एक प्रो” ज...\nसूचना का अधिकार (आरटीआई) आवेदन पत्र दर्ज...\nमृत्यूपत्र : मूलभूत गोष्टी, आव्हाने आणि ...\nअनुबंध कानून - सावधानी, चेतावनी, तर्क-वि...\nखेल कानून में करियर और वकालत\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न (Audio Course...\nजीडीपीआर और भारतीय कंपनियों पर इसका प्रभ...\nव्यावसायिक नेटवर्किंग कोर्सः एक प्रो ऑनल...\nजीडीपीआर आणि त्याचा भारतीय कंपन्यांवरील ...\nमाहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची रीत आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-08-04T10:56:39Z", "digest": "sha1:3MRJLHQOIWXIBL7TVFKCLIGF5Q6PZKHC", "length": 10997, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नांदगिरी लेणी - विकिपीडिया", "raw_content": "\n(नांदगिरी या पानावरून पुनर्निर्देशित)\nमहाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते.\n४ संदर्भ आणि नोंदी\nइसवी सनाच्या नवव्या शतकात हे लेणे निर्माण झाले असावे.\nडोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पार्श्वनाथ हे लेणे येथे कोरलेले आहे. सुमारे नवव्या शतकातील ही मूर्ती असावी असा अंदाज केला जातो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअजिंठा लेणी • वेरूळची लेणी • औरंगाबाद लेणी • पितळखोरे लेणी • घटोत्कच लेणी\nअंबा-अंबिका लेणी • भीमाशंकर लेणी • कार्ले लेणी • लेण्याद्री • घोरावाडी लेणी • तुळजा लेणी • नाणेघाट • बेडसे लेणी • भाजे लेणी • भूत लेणी • शिरवळ लेणी • शिवनेरी लेणी\nअगाशिव लेणी (कराड लेणी) • नांद���िरी लेणी • पाटेश्वर लेणी • वाई लेणी\nकान्हेरी लेणी • घारापुरी लेणी • मंडपेश्वर लेणी • महाकाली लेणी • मागाठाणे लेणी • जोगेश्वरी लेणी\nकुडा लेणी • कोंडाणा लेणी • गांधारपाले लेणी • ठाणाळे लेणी (नाडसूर लेणी) नेणावली लेणी • कांब्रे लेणी\nजुनागढ बौद्ध लेणी समूह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-08-04T10:11:38Z", "digest": "sha1:4DDWWCT76JLQXNMIOVZGJN2VV5XLDDI2", "length": 11191, "nlines": 104, "source_domain": "palghar.gov.in", "title": "वेबसाइट धोरणे | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nसंकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन पालघर जिल्हा प्रशासन यांच्या मार्फत केले जाते. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,पालघर जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावर समाविष्ट असलेल्या इतर संकेतस्थळाच्या लिंक्स फक्त नागरिकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत. आम्ही नेहमी अशा लिंक केलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेची हमी देत नाही.\nभारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद जिल्हा न्यायालय,पालघर क्षेत्रात राहील.\nया संकेत स्थळावरील माहिती आम्हाला एक मेल पाठवून योग्य परवानगी घेतल्यानंतर विनामूल्य पुन: प्रस्तुत केली जाऊ शकते. तथापि, संकेत स्थळावरील माहिती अचूकपणे पुन: प्रस्तुत करणे आवश्यक आहे आणि अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. तथापि ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुन: प्रस्तुत करण्याची अनुमती त्रयस्थ पक्षाच्या सर्वाधिकार (कॉपीराइट) माहिती पर्यत विस्तारीत करू शकत नाही, अशा प्रकारच्या माहितीचे पुनरुत्पादित करण्यासाठी संबंधित विभाग / सर्वाधिकार (कॉपीराइट) धारकांकडून परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे.\nहे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जर हे संकेतस्थळद्वारे आपल्याला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली असेल, तर आपल्याला अशी माहिती का घेतली जाते आहे त्याचा उद्देश स्प्ष्ट दिला जाईल उदा. प्रतिक्रिया अर्ज. आणि आपली वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी पर्याप्त सुरक्षिततेच्या उपाययोजना घेतल्या जातील. आम्ही ह्या संकेतस्थळावरील कोणत्याही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीची विक्री कोणत्याही तृतीय पक्ष (सार्वजनिक / खाजगी) करीत नाही किंवा सामायिक करीत नाही. या संकेतस्थळावर प्रदान केलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा प्रकटीकरण, फेरबदल किंवा विनाश यापासून संरक्षित केली जाईल. आम्ही भेटी दिलेल्या पृष्ठांबद्दल विशिष्ट माहिती गोळा करतो जसे इंटरनेट प्रोटोकॉल,आय. पी. एड्रेस, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ, भेटी दिलेल्या पृष्ठ इ. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो.\nबाह्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील दुवे\nया संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपल्याला इतर संकेतस्थळाचे / पोर्टल्सचे दुवे सापडतील. हे दुवे आपल्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. आम्ही हमी देऊ शकत नाही की हे लिंक्स सर्व वेळ काम करतील आणि जोडलेल्या पृष्ठांची उपलब्धता यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Jul 27, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/sports/page/4/", "date_download": "2021-08-04T08:29:34Z", "digest": "sha1:L3SNVTBEX2AOSPJXER5EZ7TTZ33OYIPQ", "length": 8003, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Sports News| Page 4 of 46 | Crickets News, Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभारतरत्न सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल\nसचिन तेंडुलकरला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरून…\nबुमराहचा फटका ग्रीनच्या तोंडावर लागल्यानंतर…\nसिराज बॅट टाकून लगेच ग्रीनकडे धावला…\nटीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला\nसिडनीमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय…\nकपिल देवने विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडण्याच्या निर्णयाचे केले समर्थन\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर भारतात परतणार…\n‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘ट्विटर’द्वारे मोहम्मद सिराज केलं कौतुक\nफुप्फुसांच्या आजारामुळे सिराजच्या वडिलांचे निधन…\nमुंबई इंडियन्स आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर पडली भारी\nमुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला…\nआयपीएलच्या तेराव्या हंगामात कोण बाजी मारणार\nआयपीएलचे सामने अंतिम टप्पात…\nआयपीएलच्या फायनलमधे मुंबईची धडक दिल्लीवर एकहाती विजय\nमुंबई सोबत अंतिम सामना जो संघ खेळेल त्याला मुंबई सोबत कडवी झुंज द्यावी लागणार एवढे मात्र नक्की…\nप्लेऑफ खेळणारा चौथा संघ कुठला असेेल \nआज कोण बाजी मारणार…\nपराभवानंतर कोलकाताचा प्लेऑफ साठीचा मार्ग खडतर\nराजस्थान,पंजाब,हैद्राबाद यांना चैन्नईच्या विजयामुळे दिलासा…\nमुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या सामन्यात अखेर मुंबईचा विजय\nकाल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या सामन्यामध्ये अखेर मुंबई ने साम���ा खिशात टाकून…\nआयपीएलच्या आजच्या लढतीत मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू\nआजचा सामना प्ले-ऑफ निश्चितीसाठी होणार…\nऑस्ट्रेलिया दौऱ्यामधून रोहित शर्माला वगळण्यात आलं.\nरोहिला दुखपात झाली असेल तर याबद्दल पारदर्शकता असायला हवी…\nचेन्नई सुपर किंग्ज प्ले-ऑफमध्ये पोहचणार \nशारजाहमध्ये चेन्नई सुपर किंग्ज भिडणार मुंबई इंडियन्सची…\nदिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने, कोण जिंकणार सामना\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/12/who-is-laughing-buddha-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T08:59:11Z", "digest": "sha1:KHDIKBRUXY4J3U7XEBUB2RNBMUZCJDFF", "length": 8472, "nlines": 59, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Who is Laughing Buddha? In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआपण पाहतो की बरेच लोक लाफिंग बुद्धा ह्यांची मूर्ती ऑफिसमध्ये किंवा घरात ठेवतात. लाफिंग बुद्धा ह्यांच्या मूर्ती वेगवेगळ्या प्रकारात असतात आपण पाहतो की कधी झोळी बरोबर, वाडग्या बरोबर, दोन्ही हात वरती, बरेच हात असलेले, हातात माळ घेऊन असे वेगवेगळ्या आकाराचे असतात व त्यातील एखादी मूर्ती आपण आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवतो. पण आपल्याला माहिती आहे का की लाफिंग बुद्धा कुठून आले किंवा ते कोण आहेत खर म्हणजे लोक लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती गुड लक म्हणून ठेवतात.\nजो नेहमी हसमुख राहतात म्हणजेच लाफिंग बुद्धा त्यांची आपण पूर्ण माहिती किंवा कहाणी पाहू या.\nबौद्ध धर्मामध्ये जी व्यक्ति ज्ञान की प्राप्ति करण्यासाठी मोह माया किंवा संसार सोडून ध्यान लावण्यासाठी बाहेर पडतो व त��याची प्राप्ती मिळवतो तो खरा बुद्ध आहे असे मानले जाते.\nमहात्मा बुद्ध ह्याचे बरेच शिष्य होते त्यामध्ये एक शिष्य म्हणजे होतेई. असे म्हणतात की होतेई हयानी बराच अभ्यास केल्यावर त्यांना खूप हसू यायला लागले. मग त्यांनी एकच लक्ष ठेवले की लोकाना हसवायचे, खुश रहायला शिकवायचे किंवा आनंदी कसे राहायचे टे सांगायचे. होतेई जेथे जेथे जायचे तेथे तेथे ते लोकाना हसवायचे म्हणून जपान व चीन येथे लोक त्यांना हसणारा बुद्धा असे म्हणत त्यांना हाक मारत. ह्याचाच इंग्लिश अर्थ लाफिंग बुद्धा असा होतो. बौद्ध गुरु सारखे होतेई ह्याचे सुद्धा बरेच शिष्य होते. त्यांचे शिष्य बऱ्याच देशांमध्ये जाऊन लोकाना हसवत, त्यांना आनंदी रहायला शिकवत हाच त्यांचा उद्देश होता.\nचीनमध्ये त्यांच्या शिष्यानि आनदी राहयचा, हसत खेळत कसे रहायचे ह्याच खूप प्रचार केला म्हणून चीनमध्ये लोक लाफिंग बुद्धा ह्यांना देव मानू लागले. तेथील लोक लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती गुड लक म्हणून घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू लागले. आपल्या भारतात आपण भगवान कुबेर हयाना धनाचे देवता मानतो तसेच चीनमध्ये लाफिंग बुद्धा हयाना देव मानले जाते.\nआपल्या घरामध्ये बरेच लोक सुख समृद्धीसाठी काहीना काही शुभ वस्तु ठेवतात त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ति दूर होते व घरात सुख संपत्ति प्राप्त होते. अश्याच प्रकारे चाईनीज वास्तु शास्त्र फेंगशुईमध्ये सुद्धा अश्या काही वस्तूचे महत्व आहे. त्यामध्येच एक शुभ वस्तु म्हणजे लाफिंग बुद्धा होय. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने बरेच फायदे होतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येवून सुख समृद्धी येते. लाफिंग बुद्धा ह्यांच्या विविध प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे काय काय फायदे होतात ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/12/3149/", "date_download": "2021-08-04T09:44:52Z", "digest": "sha1:I2LQAASTVPM5DYSQGTBYVP75JNWBZE6K", "length": 17171, "nlines": 57, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्त्री-हत्या: जैविक प्रतिसाद की सामाजिक मानसिकता? – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nस्त्री-हत्या: जैविक प्रतिसाद की सामाजिक मानसिकता\nडिसेंबर, 2001पत्र-पत्रोत्तरेडॉ. सुरेखा पंडित बापट\nआजचा सुधारक, ऑक्टो. ���००१ मधील श्री. सुभाष आठले यांचा ‘स्त्री : पुरुष प्रमाण’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनगणनेनुसार समाजात स्त्रियांचे प्रमाण घसरण्याचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्त्रीहत्या आहे हे निर्विवाद. पण त्याची कारणमीमांसा करताना जनसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर अबोध समाजमनाकडून केवळ जैविक प्रतिसादरूप असा स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप घेतला जात असावा असे जे प्रमेय मांडले आहे ते मुळीच विवेकाला धन नाही. समाजातील स्त्री/पुरुष प्रमाणाचा नैसर्गिक समतोल ढळतो आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीहत्या जैविक पातळीवर नैसर्गिकपणे घडून आली असती, तर हा समतोल बिघडण्याचे कारण नव्हते. परंतु नैसर्गिक समतोल बिघडतो, तेव्हा मनुष्य तो मुद्दाम बिघडवीत असतो; निसर्ग नव्हे.\nआपल्या युक्तिवादासाठी लेखकाने प्राणिजगतातील जैविक पातळीवर होणाऱ्या घटनांची काही उदाहरणे दिली आहेत. परंतु त्यांनी स्त्रीहत्येचे समर्थन होऊ शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्राण्यांमध्ये जैविक पातळीवर हत्येचे जे अबोध निर्णय होतात, त्यांत निवड कधीच नसते. बोका पिल्लांना मारतो, ते नर किंवा मादी असे पाहून नाही. पक्षी अशक्त पिल्लाला मरू देतात, मग ते नर असेल किंवा मादी असेल. लेमिंग उंदरांपैकी फक्त माद्याच किंवा नरच सामुदायिक आत्महत्या करतात असे नाही. मनुष्येतर प्राणी कधीच नरमादी असा भेद करीत नाहीत. मनुष्यसमाजात जन्मजात मुलीची किंवा स्त्रीभ्रूणाची जी हत्या होते, ती हेतुपुरस्सर होते. एरवी केवळ स्त्रीचीच हत्या का व्हावी हत्येसाठी स्त्रीची निवड मुद्दाम केलेली आहे. तिला जैविक पातळीवर नेऊन निरागसता दाखविणे चुकीचे आहे.\nदुसरे असे की, जनसंख्या व पुनरुत्पादन आटोक्यात ठेवण्यासाठी जैविक पातळीवर स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप होतो असे म्हणावे तर खरे तर तो पुरुषहत्येचा व्हायला हवा. कारण पुनरुत्पादनात स्त्रीपुरुषांचा सहभाग सारखा असला तरी पुरुषाची अपत्यनिर्मितीत गुंतवणूक स्त्रीपेक्षा फारच कमी असल्याने त्याचा पुनरुत्पादनाचा वेग स्त्रीपेक्षा कितीतरी जास्त असू शकतो. एका स्त्रीने एका बालकाला (जुळी-तिळी सोडावी) जन्म देऊन दुसऱ्यासाठी तयार होईपर्यंत कमीतकमी एक वर्ष जाते. पण पुरुषाला असे बंधन नाही. म्हणून एक स्त्री आपल्या हयातीत साधारणपणे १५ ते २० बालकांना जन्म देऊ शकते. पण आजही वेगवेगळ्या स्त्रियांपासून ५० च्या वर अपत्ये निर्माण करणारे पुरुष आहेत. म्हणजे जनसंख्यावाढीचा ‘धोका’ स्त्रीपेक्षा पुरुषाकडूनच अधिक आहे. म्हणून जैविक पातळीवर जर निवड व्हावयाची असेल तर ती पुरुषाची व्हायला हवी; स्त्रीची नव्हे. परंतु समाजात हत्या मात्र स्त्रीची होते. ह्याची संगती कशी लावायची प्राणिजगतातील उदाहरण देताना लेखकाने असे म्हटले आहे की, जे अशक्त आणि तगण्यास असमर्थ पिल्लू असेल, त्याकडे प्राणी किंवा पक्षी दुर्लक्ष करतात व त्याला खुशाल मरू देतात. हा जैविक पातळीवरचा निकष जर मनुष्यप्राण्याला लावावयाचा असेल तर स्त्रीहत्या बाद ठरते. कारण हा जीवशास्त्राचाच सिद्धान्त आहे की, स्त्रीजातीत चिवटपणा (endurance) जास्त असून ती तगण्यास अधिक समर्थ आहे.\nजैविक पातळीवरील निर्णय सर्व मनुष्यसमाजात सारखेपणे लागू पडताना दिसला पाहिजे. परंतु तसे घडत नाही. स्त्रीहत्येचा निर्णय भारतीय समाजासारख्या बुरसटलेल्या विचारांच्या समाजातच दिसून येतो व तेथेही लेखक म्हणतात त्याप्रमाणे संपन्न, सुशिक्षित, विवेकशील वर्ग या निर्णयापासून फटकून राहतो. हे कसे पा चात्त्य समाजात अशा प्रकारची स्त्रीहत्या कधीच दिसली नाही. मागील काळात तेथे जन्मदर व जनसंख्या पुष्कळ असूनही अशी स्त्रीहत्या झाली नाही. मग तो समाज जैविक पातळीवर कार्य करीतच नाही असे मानावयाचे काय पा चात्त्य समाजात अशा प्रकारची स्त्रीहत्या कधीच दिसली नाही. मागील काळात तेथे जन्मदर व जनसंख्या पुष्कळ असूनही अशी स्त्रीहत्या झाली नाही. मग तो समाज जैविक पातळीवर कार्य करीतच नाही असे मानावयाचे काय या सर्व विवेचनाचा सरळ अर्थ असा की, भारतीय समाजातील स्त्रीहत्ये- मागे स्त्रीपुरुष विषमतेची सामाजिक मानसिकताच आहे. या विषमतेची पाळेमुळे समाजमनात इतकी खोलवर रुजली आहेत की, समाज जणू अबोधपणे तिला स्वीकास्न त्याप्रमाणे वागतो. परंतु ती जैविक पातळी नाही. ते वर्षानुवर्षे मनीमानसी भिनलेले विषमतेचे विषच आहे. आधी आपणच स्त्रीचे स्थान गौण करावयाचे आणि मग तिला गौण म्हणून नाकारीत जायचे असे अन्याय्य वर्तन भारतीय समाजाने वर्षानुवर्षे केले आहे. त्यामुळे भारतीय समाजाची ती दृढ मानसिकताच बनून गेली आहे. लेखक लिहितात की, समाज स्त्रीहत्येच्या बाबतीत भावनांची व नैतिकतेची कदर न करता अमानुष वाग���ो. कारण तो निर्णय जैविक पातळीवर घेतला गेला असतो. समाजाच्या अमानुष वर्तणुकीचा हा अन्वयार्थ लावायचा असेल तर हाच भारतीय समाज अत्यंत अमानुषपणे स्त्रीला सती जावयास भाग पाडीत होता त्या कृत्याचेही असेच समर्थन करता येईल.\nम्हणून स्त्रीहत्येमागे स्त्रीपुरुषविषमतेची मानसिकताच आहे, आणि ही समाजाची मानसिकता बदलण्यावाचून गत्यंतर नाही. ही मानसिकता अशी घडली आहे की, अपत्यांमधील मुलीला जबाबदारी (Liability) व मुलाला लाभ (Asset) असे समजले जाते. जबाबदारी कुणालाही नको असते, लाभ हवा असतो. पण ही विचारसरणीच चूक आहे हे कोणी ध्यानात घेत नाही. मी लोकसंख्यादिनानिमित्त दै. हितवाद-मध्ये लिहिलेल्या लेखात (changing mindset of the people) हाच मुद्दा मांडला आहे. लोकांची मानसिकता बदलणे हे अत्यंत कठीण व संथपणे चालणारे काम असते. परंतु ते सोडून मात्र द्यावयाचे नसते. समाजाला चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्याचे हे काम समाजातील विचारवंत व विवेकवादी व्यक्तींना सतत करावयाचे आहे. स्त्रीहत्या हा जैविक प्रतिसाद आहे, हे स्त्रीहत्येचे समर्थन नाही असे लेखकाला म्हणावयाचे आहे. लेखकाचा तसा उद्देश असो वा नसो, या प्रतिपादनाने ते समर्थन मिळतेच मिळते; जणु एक सूट मिळते. स्त्रीहत्येला असे खोटे समर्थन, अशी सूट मिळू नये.\n*[पुरुषांची शुक्राणू घडवण्यांची क्षमता जास्त असते, पण तो ‘पुनस्त्पादनाचा वेग’ नव्हे\n११, श्रीविष्णु अपार्टमेंट्स, जीवनछाया ले-आऊट, दीनदयाल नगर, रिंग रोड, नागपूर — ४४० ०२२\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ क��य अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/06/6633/", "date_download": "2021-08-04T08:09:39Z", "digest": "sha1:4UOW2PNMCO65WYTDKR7DDBWWM6AURCK5", "length": 88757, "nlines": 105, "source_domain": "www.sudharak.in", "title": "“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nएखाद्या राजवटीत जाणताड्डअजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.\nपण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात. जर विचारधारा आवडती असेल, तर अन्यायांचा दोष व्यक्तींवर किंवा परिस्थितीवर टाकला जातो. नावडत्या विचारधारांबद्दल मात्र त्या जुलूम आणि अन्याय याशिवाय घडू शकतच नाहीत, असे सांगितले जाते. काही उदाहरणे पाहा क) गोध्याच्या अमानुष घटनेमुळे गुजरातेतले हिंदू बिथरले. हिंदुत्व मात्र सहनशील व सेक्युलरच असते. ख) इस्लाम खतरे में है, विशेषत: भारतात. ग) लाखो लोकांना सायबेरियन छळछावण्यांमध्ये डांबणे, इतर लाखोंची उपासमार होऊ देणे, हे सारे क्रूरकर्मा स्तालिनचे प्रताप. साम्यवाद मात्र अन्याय्य असूच शकत नाही. घ) जागतिकीकरण वगैरे सगळी धूळफेक आहे, अमेरिका-युरोप यांनी इतर जगाला लुटण्यासाठी घडवलेली ती यंत्रणा आहे. इ.इ.\nजुलूम, अन्याय यांमध्ये नेहेमीच जाणीवपूर्वक केलेले दमन आणि धोरणांच्या परिणामांमुळे काही समाजघटकांना होणारा त्रास, असा फरक करता येतो. लेखाच्या सुरुवातीच्या प्रश्नातील ‘जाणता-अजाणता’ हा शब्दप्रयोग ह्या फरकाबद्दलच आहे. ���घड दमनकारी कृतींचा दोष व्यक्तींवर टाकता येतो. धोरणांचे परिणाम अन्याय्य असले, तर मात्र ‘विचारधारा दोषी की ती वापरणाऱ्या व्यक्ती दोषी’ हा प्रश्न पडतो. सध्या गाजत असलेले नाओमी क्लाइनचे द शॉक डॉक्ट्रिन (The Shock Doctrine, Naomi Klein, Penguin, २००७) हे असा प्रश्न मांडणारे पुस्तक आहे.\nक्लाइनच्या मांडणीचा गाभा असा -मुक्त बाजारपेठेच्या पुरस्कर्त्यांमध्ये एक कर्मठ मूलतत्त्ववादी पंथ आहे. खाजगी कॉर्पोरेशन्सना पूर्ण स्वातंत्र्य, अर्थव्यवहारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसणे आणि सरकारने लोकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी काहीही न करणे; ही या पंथाला मान्य असलेली प्रमुख धोरणे आहेत. ती अंमलात आणण्याने सर्व कामगारांना आपोआप जीवनावश्यक वेतन मिळेल. कॉर्पोरेशन्सना नवनवे तंत्रज्ञान शोधून वस्तूंचे अधिकाधिक स्वस्त उत्पादन करता येण्याइतपत नफा मिळेल. भाववाढ होणार नाही. बेकारी नाहीशी होईल. बाजारपेठेत मागणी व पुरवठा आपोआप समतोल साधतील. कोणताही सरकारी हस्तक्षेप ही आदर्श स्थिती घडण्यात विकृती आणतो, त्यामुळे तसा हस्तक्षेप नसणे ही आदर्श अर्थव्यवस्थेची अत्यावश्यक पूर्वअट (very necessary precondition) आहे. इथे अॅडमस्मिथला अपेक्षित ‘अदृश्य हात’ मात्र नाही. स्मिथला सर्व उत्पादक व उपभोक्ते ‘लहान’ असणे अपेक्षित होते. कोणताही उत्पादक किंवा उपभोक्ता किंमतीवर परिणाम घडवू शकण्याइतका सबळ नको, असे त्याचे मत होते. आजची भांडवलवादी मंडळी यावरही आग्रह धरत नाहीत. त्यांचा ‘अदृश्य हात’ कोणत्याही परिस्थितीत काम करतोच.\nक्लाइन या मताला शिकागो पंथ (Chicago School) म्हणते, कारण ते मत जोमाने मांडणारे, शिकवणारे अर्थशास्त्री शिकागो विद्यापीठातून सर्वाधिक प्रमाणात येतात. इतर लोक मात्र या मताला नव-स्थितिवादी (neo-conservative), नव-उदारमतवादी (neo-liberal), स्वातंत्र्यवादी $(libertarian) वगैरे नावांनी ओळखतात. या सर्व वर्णनांमधील भेद सूक्ष्मदर्शकानेच ओळखू येतात क्लाईन या पंथाच्या सदस्यांना शिकागो बॉईज म्हणते. ती मिल्टन फ्रीडमन (Milton Friedman, १९१२-२००६, १९७६ च्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी) याला या पंथाचा सर्वांत प्रभावशाली गुरू मानते.\nइथपर्यंत क्लाइनची मांडणी विवाद्य नाही. पण ही कर्मठ मुक्त बाजारपेठ वास्तवात कुठेही दिसत नाही. ती आदर्शापासून वास्तवात आणण्यासाठी काय (किंवा ‘काय काय’) केले जाते, याबद्दलचे क्लाइनचे विश्���ेषण मात्र वादग्रस्त आहे. अर्थशास्त्राचे ‘निसर्गनियम’ क्लाइन सांगते की शिकागो पंथाची मांडणी फार काळ तळघरातल्या प्रयोगशाळांमधल्या गणिती निष्कर्षासारखी होती. तिचा वास्तवाशी संबंध नव्हता. पण यामुळे शिकागो बॉईजच्या आपल्या पंथाच्या मांडणीवरच्या श्रद्धेला यत्किंचितही बाधा आली नाही. इथे वाट वाकडी करून अर्थशास्त्राच्या ‘वैज्ञानिक’ असण्याचा मुद्दा तपासू. औद्योगिक क्रांतीचा पहिला भाष्यकार आर्नल्ड टॉयन्बी १८५४ साली सांगताना दिसतो की अर्थशास्त्राचे नियम मोडणे भौतिकीचे नियम मोडण्याइतकेच अशक्य आहे. भौतिकीचे नियम हे निसर्गात निरपवादपणे दिसणाऱ्या परस्परसंबंधांचे (correlations) वर्णन असते. त्या दाचे नियम अर्थशास्त्रातही आहेत, हे घोर शंकास्पद आहे. सर्व अर्थशास्त्रीय नियम हे ते नियम सांगणाऱ्याच्या विचारधारेनुसार बदलतात. पण अर्थशास्त्रज्ञांना हे मान्य करणे बरेचदा अवघड जाते. १९३२ साली शिकागो पंथाचा एक सुरुवातीचा पाईक सांगताना दिसतो की अर्थशास्त्रीय नियम ‘विवाद्य हायपोथीसीज’ नसून नैसर्गिक बलांसारखे असतात. मागणी आणि पुरवठा, चलनवाढ आणि बेकारीचे प्रमाण, ही नैसर्गिक बलांसारख्या यंत्रणेने एकमेकांशी जोडलेली असतात. शिकागो बॉईजच्या श्रद्धेविषयी बोलताना हार्वर्डचा एक समाजशास्त्रज्ञ म्हणाला, की “त्यांच्या मते अर्थव्यवस्था स्वर्गीय कळसूत्रांसारख्या (celestial clockworks) असतात.’ पण कॉर्पोरेशन्सना मुक्तता, अगदी समाजघटकांच्या सुरक्षिततेसाठीही सरकारने हस्तक्षेप न करणे, ही पथ्ये पाळायला हवीत – नाहीतर कळसूत्रांमध्ये धूळ जाऊन ती बिघडतात.\nआता हे खरे नाही. इतिहासात अनेकदा तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांना राजवटींनी पूर्ण स्वातंत्र्य देऊन अर्थव्यवस्था सुधारायला सांगितले आहे. हिट्लरच्या काळात ह्याल्मार शाख्ट, पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारला सल्ला देणारा जॉन मेनार्ड केन्स, आज भारतात डॉ. मनमोहनसिंग, ही ठळक उदाहरणे आहेत. यांपैकी कोणीही शून्य बेकारी-शून्य चलनवाढ अशी स्थिती आणू शकला नाही. यांपैकी कोणीही कर्मठ मुक्त बाजारपेठवादी नव्हता/नाही, हे खरे. पण या तिघांनीही मर्यादित उद्दिष्टे ठेवत मर्यादित यश प्राप्त केले, हेही खरे.\nपण अर्थशास्त्रज्ञांचे यशापयश नेहेमीच त्यांच्या विचारधारा, त्यांची उद्दिष्टे, यांच्या संदर्भात मोजावे लागते – ‘अर्थ��ास्त्रीय निसर्गनियम’ मानून तसे करता येत नाही – कारण तसे ‘नियम’ अस्तित्वात नाहीत. सर्व उपलब्ध नियम इतर सर्व बाबी तशाच ठेवल्यास अमुक कृतीचे तमुक परिणाम होण्याकडे कल असतो, या प्रकारचे असतात. आणि तसे नियम मांडायला अनुभवांतून कमावलेले आधार पुरवावे लागतात. तसे आधार शिकागो पंथ देत नाही, अशी टीका जोसेफ स्टिग्लित्झ (Joseph Stiglitz जन्म १९४३, हयात. २००१ सालच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. जागतिक बँकेचा माजी उपाध्यक्ष. जागतिकीकरणाचा अभ्यासक व टीकाकार.) आपल्या क्लाईनच्या पुस्तकावरील लेखात करतो (ब्लीकॉनॉमिक्स, द न्यूयॉर्क टाईम्स, ३० सप्टें. २००७). तो म्हणतो, ‘(शिकागो पंथी) धोरणांविरुद्धची ‘केस’ क्लाइन मांडते त्यापेक्षाही सबळ आहे. ती प्रतिमाने कधीही सज्जड अनुभवजन्य व तात्त्विक पायावर रचलेली नव्हती. त्या धोरणांच्या अंमलबजावणीचा रेटा सुरू असतानाच अकादमीय अर्थशास्त्रज्ञ बाजारपेठांच्या मर्यादा दाखवून देत होते…..”\nपण अशी ही ‘अपरीक्षित (untested) तत्त्वे’ लागू करण्याची शिकागोपंथीयांना घाई झाली होती. त्यांना अपेक्षित मुक्त बाजारपेठ तर कोठेच अस्तित्वात नव्हती. तशी बाजारपेठ घडवण्यासाठी कोठेतरी अस्तित्वातली अर्थव्यवस्था त्यागून त्या कोऱ्या पाटीवर शिकागो धोरणे लागू करण्याची संधी शिकागोपंथीयांना हवी होती. ही गरज, निकड म्हणा, क्लाइन पुस्तकाच्या प्रस्तावनेतच नोंदते, ब्लँक इज ब्यूटिफुल या नावाने (उपशीर्षक: जग पुसण्याची व नवनिर्माणाची तीन दशके). तीन जगे\nपहिल्या महायुद्धापर्यंत जगातले सर्व स्वतंत्र देश भांडवलवादी होते. यांपैकी काही देश इतर देशांवर साम्राज्ये बेतून श्रीमंतही झाले होते. आपापल्या प्रजांना अन्न, पाणी, निवारे, सुरक्षा, आरोग्य, इत्यादी सोई ते पुरवत असत. असे करणे ‘शुद्ध’ भांडवलवादी नव्हते. काही जण अशा शासकीय सोईंना नागर समाजवाद (Municipal Socialism) म्हणतात. हे एक समाजवादी अंग सोडले तर इतर अर्थव्यवस्था मात्र भांडवलवादी असत. परतंत्र देश या भांडवलवादाची वाईट अंगे सोसत आपल्या अर्थव्यवस्था इतरांच्या दावणीला बांधले जाणेच अनुभवत असत.\nपहिल्या महायुद्धाच्या काळातच जगातला पहिला साम्यवादी देश जन्मला ट्ट सोविएत रशिया. भांडवली देश मात्र पहिल्या महायुद्धानंतर दहाएक वर्षांतच मंदीत सापडले. १९२९ नंतर उत्पादन जास्त, लोकांची क्रयशक्ती कम���, अशी स्थिती घडून कंपन्यांचे नफे व कामगारांची वेतने घसरू लागली. बेकारीचे प्रमाण वाढले. यावर उपाय सुचवला जॉन मेनार्ड केन्स (ग. च. घशूपशी, १८८३-१९४६) ह्याने. शासनाने ‘कल्याणकारी’ कामांवर खर्च करून अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा केन्सीय विचारांचा गाभा. शिकागोपंथी मुक्त बाजारपेठांच्या थेट विरोधातले हे मत. अमेरिकेत कॅलिन डी. रुजव्हेल्टने केन्सीय धोरणे वापरायला सुरुवात केली. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. ही धोरणे अंमलात येऊ लागल्यानंतर लवकरच दुसरे महायुद्ध सुरू झाले. मंदी हटली, पण ती केन्सीय धोरणांमुळे की युद्धामुळे, हे नेहेमीच विवाद्य राहिले.\nतिकडे सोव्हिएत रशियाचे प्रगतिपुस्तकही स्पष्टपणे चांगले नव्हते. तीसेक वर्षांतच एक मागास देश युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावून गेला. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता फार वाढली नाही, पण वस्तूंचे वितरण मात्र बरेच न्याय्य झाले. विरोधकांचे दमन मात्र झारच्या काळातल्यापेक्षा वाढले.\nदुसऱ्या महायुद्धानंतर तोवर पारतंत्र्यात असलेले अनेक देश स्वतंत्र होऊ लागले. यांपैकी चीन, क्यूबा वगैरे साम्यवादी झाले, तर इतर बहुतेक देश भांडवलवादी झाले. या देशांपाशी सुबत्ता नव्हती. अनेक वर्षे पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षाही नव्हती. पायाभूत सोईही नव्हत्या. या साऱ्या घटकांमुळे नवस्वतंत्र देशांची सरकारे सोई घडवण्यावर व सामाजिक सुरक्षेवर बराच खर्च करत. यामुळे या देशांमधील भांडवलवाद बराचसा केन्सीय होता. शिकागो पंथाच्या मते तो विकृत होता.\nअशा त-हेने गेल्या शतकाच्या तिसऱ्या चतकोरात जग तीन भागांत विभागलेले होते. अमेरिका, युरोप, जपान, कॅनडासारख्या ‘गोऱ्या’ वसाहती, हे सारे होते पहिले जग (ऋळीगीं थीश्रव); रशिया, चीन वगैरे दुसरे जग (डशलेपव थीश्रव); नवस्वतंत्र गरीब देश हे तिसरे जग (Third World). यांपैकी पहिले व तिसरे जग भांडवलवादाच्या कमीजास्त केन्सीय आवृत्त्या वापरत होते, तर दुसरे जग साम्यवादी होते.\nक्लाइन नोंदते की शिकागोपंथाला साम्यवाद हा खरा शत्रू वाटत नसे, तर ते स्थान केन्सीय विचारांना दिले जात असे. पंथभेद नेहेमीच थेट धर्मभेदांपेक्षा तीव्रतेने ठसवले जातात, आणि पक्षांतर्गत हेवेदावे नेहेमीच विरोधकांशी असलेल्या शत्रुत्वापेक्षा तीव्र असतात \nशिकागो पंथ अमेरिकेबाहेर पसरवण्याचे प्रयत्न स��रू होते. यात फोर्ड फाउंडेशन ची मदत होती. तिसऱ्या जगातील विद्यार्थ्यांना अमेरिकेत आणून शिकवायचे, तिसऱ्या जगातील विद्यापीठांमध्ये ‘सहकारी’ अर्थशास्त्रविभाग उभारायचे, असे वेगवेगळे प्रयत्न सुरू होते. हाच प्रकार साम्यवादी रशियातील पॅट्रिस लुमुम्बा विद्यापीठ ही करत असे, पण त्याला अमेरिकेची झळाळी नव्हती. फोर्ड फाउंडेशनच्या शिक्षणविभागाचा प्रमुख इंडोनेशियात पाठवलेल्या (शिकागोपंथी) बर्कली येथील विद्यार्थ्यांबद्दल तर उघडपणे म्हणाला, “सुकार्नो गेल्यानंतर इंडोनेशियाला नेतृत्व पुरवण्यासाठी आपण लोकांना प्रशिक्षित करत आहोत.’ असे म्हणण्याने इंडोनेशियाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण होते, असे अमेरिकनांना वाटत नव्हते, हे लक्षणीय आहे.\n१९६५ मध्ये जनरल सुहार्तोने लष्करी क्रांती करून सुकार्नोला पदच्युत केले. यात सीआयए या अमेरिकन हेरखात्याचा हात होता. क्रांतीनंतर बर्कली प्रशिक्षितांनी अर्थव्यवस्था घडवायला घेतली, व लवकरच बर्कली माफिया हे नाम कमावले स्टीफन किंझर (Stephen Kinzer) या न्यूयॉर्क टाइम्स च्या माजी वार्ताहराने २००६ साली लिहिलेल्या ओव्हरथ्रो (Overthrow) या पुस्तकाच्या आधाराने क्लाइन अमेरिकाप्रणीत राज्यक्रांत्यांचे घटनाक्रम नोंदते.\nसुरुवात अशी होते ड्ड एखाद्या अमेरिकन कॉर्पोरेशनला आपल्याला स्थानिक सरकार छळू पाहते असे वाटू लागते. कधी ते सरकार करांची आकारणी काटेकोरपणे करू पाहते, तर कधी कामगार कायदे कठोरपणे लागू करते. सर्वांत भीतिदायक क्रिया म्हणजे राष्ट्रीयीकरणाचा बडगा उगारणे.\nतर परदेशी सरकार आपल्याला त्रास देत आहे अशी भावना झालेल्या कॉर्पोरेशन्स अमेरिकन सरकारातल्या स्नेह्यासोबत्यांकडे तक्रार करतात. अमेरिकन कॉर्पोरेशन्सना त्रास देणारे सरकार अर्थातच अमेरिकाविरोधी, हुकूमशाही आणि परकी सत्तांचे हस्तक, ठरवले जाते. आर्थिक समस्या भू-धोरणात्मक (Geo-strategic) केली जाते. अमेरिकन परराष्ट्रधोरण मूठभरांच्या मदतीला धाव घेते. किंझर नोंदतो की अनेक अमेरिकन राज्यकर्त्यांना अमेरिकन कॉर्पोरेशन्सचे हित आणि अमेरिका या देशाचे हित या बाबी एकरूप वाटतात. या संबंधात एन्रॉन प्रकल्पाला असणारा विरोध टिपेला पोचला असतानाची एक घटना अठवते. एक अमेरिकन प्रवक्ता म्हणाला होता, “भारत-अमेरिका संबंधांच्या सुधारात एकच पाच अक्षरी अडथळा आहे – एपीप.”\nजर मा���ला गंभीर असला तर सीआयए व इतर अमेरिकन विभाग संबंधित परकी सरकारांवर दबाव आणतात. परिणाम न झाल्यास त्या देशांतील असंतुष्टांना हाताशी धरून सरकारे उलथवली जातात. किंझरने १८९३ मधील हवाईचे सरकार उलथवण्यापासून २००३ मधील ‘सद्दाम हटाओ’ मोहिमेपर्यंतच्या अनेक घटना तपासून त्याची मांडणी केली आहे, हे लक्षात घ्यावे. या प्रक्रियेचे अभिजात उदाहरण दिसले चिले (Chile) या दक्षिण अमेरिकन देशात. हा देश प्रामुख्याने केन्सीय धोरणे वापरत होता ड काही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींचे नियंत्रण, काही कल्याणकारी प्रकल्प हाती घेणे, इत्यादी. १९७० साली साल्वादोर आयेंदे (Salvador Allende) निवडणुकीतून सत्तेवर आला. त्याने आर्थिक धोरण आणिक थोडे लोकधार्जिणे केले. सरकारी खर्च वाढवणे नेहेमीच महागाईला जन्म देते, असे अनुभवजन्य तत्त्व आहे. तर या महागाईला वेसण घालण्यासाठी आयेंदे सरकार तांबेउद्योगाच्या राष्ट्रीयीकरणावर विचार करू लागले. चिलेत जगातील जवळपास पाऊण भाग तांब्याचा साठा आहे, व त्याचे खनिकर्म व शुद्धीकरण दोन मोठ्या अमेरिकन कॉर्पोरेशन्स करतात. गुंतवणुकीवर सुमारे बारा टक्के नफा दरवर्षी अमेरिकेत पाठवला जातो, स्थानिक नफेही वेगळे आणि तांब्यासारख्या महत्त्वाच्या धातूचा अमेरिकेला पुरवठा होत राहणेही वेगळे.\nपण चिलेविषयी तक्रार केली ती मात्र खढढ (इंटरनॅशनल टेलेफोन्स अँड टेलेग्रॅम्स) या कॉर्पोरेशनने. ११ सप्टेंबर १९७३ पर्यंत सीआयएच्या आर्थिक व सामरिक पाठबळावर चिलेतले लष्कर राज्यक्रांती घडवायला सुसज्ज झाले. त्या ‘नाईन-इलेव्हन’ला रणगाड्यांनी चिलेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादाला वेढा घातला आणि आयेंदेला पदच्युत करून एक लष्करी समिती उर्फ ‘हूंटा’ (र्गीपीर, ‘हंटा’ ; ‘जंटा’ नव्हे ड्र ‘जनता’ तर नक्कीच नव्हे\nया क्रांतीत शिकागोपंथाचा सहभाग होता. १९५३ नंतर कधीतरी चिले विद्यापीठाला शिकागो विद्यापीठातर्फे सहकार्याचा प्रस्ताव दिला गेला. पण चिलेच नव्हे, तर बहुतांश दक्षिण अमेरिका लोकशाही समाजवादी (Social Demoratic) अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावाखाली होती, व्यवहारात केन्सीय. पण चिलेतले कॅथलिक विद्यापीठ १९५६ साली सहकार्याला राजी झाले. शिकागो विद्यापीठाचा प्रवक्ता म्हणाला, “आम्ही इथे स्पर्धा करायला आलो आहोत, स्थानिक अर्थतज्ज्ञांना मदत करायला नाही.” पण नंतरची सतराएक वर्षे ��िकागो बॉईज चिलेत प्रभाव दाखवू शकले नाहीत. लवकरच हूंटाचा (लष्करी समितीचा) ताबा जनरल ऑगूस्तो पिनोशेने (Augusto Pinochet) घेतला. आधी स्पर्धक सेनाधिकाऱ्यांना संपवले गेले. नंतर आयेंदेच्या समर्थकांची धरपकड झाली. सौम्यसेही ‘डावेपण’ अत्यंत आक्षेपार्ह मानले जाऊ लागले. कामगार नेते, कर्मठ नसलेले विचारवंत, साऱ्यांना तुरुंगवास, यातना, छळ, हत्या, अशा दमनाला सामोरे जावे लागले. आणि हो, १२ सप्टेंबर १९७३ ला, ‘नाइन-इलेव्हन’च्या दुसऱ्याच दिवशी नवी आर्थिक योजना पिनोशेपुढे सादर केली गेली.\nक्लाइनच्या पुस्तकाचे एक तपशीलवार परीक्षण आहे जोहॅन नॉर्बर्गचे द क्लाइन डॉक्ट्रिनः द राइज ऑफ डिझास्टर पॉलेमिक्स (कॅटो इन्स्टिट्यूट १४ मे २००८). लेखक स्वतः शिकागो बॉय आहे आणि कॅटो इन्स्टिट्यूट (Cato Institute) हा शिकागोपंथी ‘थिंक टँक’ आहे. नॉर्बर्ग क्लाइनने चिलेतील घटनाक्रम ‘कुस्करून’ सोईस्कर केल्याचे सांगतो. तिकडे क्लाइनही आपल्या सर्व विधानांना आधार देणाऱ्या टीपा पुरवते. एकूण चित्र असे दिसते की पिनोशे राज्यावर येताच शिकागोपंथाचा प्रभाव वाढू लागला, पण यात फ्रीडमनचा सहभाग मात्र असलाच तर मार्च १९७५ नंतर आहे क्लाइन आंद्रे गुंडर फ्रैंक (अपवीश पवशी क्रीरपज्ञ) या मूळच्या जर्मन अर्थशास्त्रज्ञाचे बरेच संदर्भ देते. गुंडर फ्रँक १९५०-६० या दशकात फ्रीडमनचा विद्यार्थी होता, पण तो शिकागो बॉय न होता शासकीय हस्तक्षेपातून विकास साधावा, या मताचा झाला. १९७६ साली त्याने चिलेच्या आर्थिक दुरवस्थेचे वर्णन करणारे एक संतप्त जाहीर पत्र फ्रीडमनला व त्याचा समविचारी हार्बेजर यांना लिहिले. त्याचा मथळाच चिलेतील अर्थशास्त्रीय वंशविच्छेद (Economic Genocide in Chile) असा आहे. किमान वेतनाचा पाऊण भाग फक्त पावावर (लीशरव) खर्च होतो, येथून सुरुवात करून तो चिलेतील शिकागोपंथी धोरणांचे वाभाडे काढतो. गंमत म्हणजे, नॉर्बर्ग याची दखलही घेत नाही\nक्लाइनचे पुस्तक पॉलेमिकल, वाग्युद्धासारखे आहे, यात शंका नाही. ती शोध-पत्रकार आहे. अर्थशास्त्रज्ञ नाही, हे भान जोसेफ स्टिग्लित्झच्या परीक्षणात राखले आहे. नॉर्बर्ग मात्र वाग्युद्धवत् असणे, हा पुस्तकाचा मोठा दोष व क्लाइनचा मोठा गुन्हा मानतो. तो स्वतः मात्र क्लाइनचे घटनांचे आकलन चुकीचे आहे असे सांगताना तिने उद्धृत केलेल्या तथ्यांवर प्रश्न मांडत नाही\nअखेर पिनोशेला देश सोडून पळावे ल��गले, व इंग्लंडात आश्रय घ्यावा लागला. वंशविच्छेदाच्या आरोपांच्या सावटाखालीच २००७ साली तो वारला. त्याच्या सतरा वर्षांच्या कारकीर्दीत बेकारी ३०% व महागाई ३७५% (वार्षिक) या पातळ्यांना स्पर्श करून गेल्या. आयेंदेने राष्ट्रीयीकृत केलेला एक तांबे उद्योग (Codeld) पिनोशेने कधीच खाजगी केला नाही -कारण काही काळ चिले सरकारचे ८५% उत्पन्न त्या एका उद्योगातून मिळत होते\nकर्मठपणे शिकागोपंथाच्या सांगण्याप्रमाणे वागूनही चिलेत मूठभरच लोक अतिश्रीमंत झाले, तर बहुसंख्य जनता कंगाल झाली. अशी ही पहिल्या नाइन-इलेव्हनची कहाणी आहे – वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेंटॅगॉनवरील दहशतवादी हल्ल्याच्या अठ्ठावीस वर्षे आधीची. इतरत्र\nशिकागोपंथाचे हस्तक्षेप कुठेकुठे, कसेकसे झाले याची तपशीलवार माहिती क्लाइन देते. आर्जेंटिना, ब्राझील, पाराग्वे, बोलिव्हिया, ही तिसऱ्या जगातील राष्ट्र कमीजास्त फरकाने, आगेमागे चिले-इंडोनिशिया मार्गाने गेली; यात आश्चर्य नाही. पण क्लाइन पोलंड, खुद्द रशिया (विघटनानंतर), चीन, हे देश भांडवलवादी कसे झाले तेही सांगते. तीन्ही ठिकाणी अमेरिकन कॉर्पोरेशन्स, अमेरिकनांशी भागीदारी करणारे स्थानिक उद्योजक, अशांनी ‘नवी घडी-नवा राज’ सत्ता काबीज केली. तीन्ही ठिकाणी तोवर साम्यवादी राजवटीचे मुखंड असलेल्यांची मुले व नातलग नव्या कॉर्पोरेट अर्थव्यवस्थेचे ‘दादा’ झाले.\n मार्गरेट थैचर-रॉनल्ड रीगन यांच्या काळापर्यंत, १९८०-९०च्या मध्यापर्यंत पहिले जग कर्मठ भांडवलवादी नव्हते. केन्सचा प्रभाव कायम होता. ‘कल्याणकारी राज्ये’ कर्मठ भांडवलवाद्यांना दुखत होती. सी. नार्थकोट पार्किन्सन, पार्किन्सन्स ला चा जनक, ब्रिटिश साम्राज्य कसे विलयाला गेले ते दाखवायला, ‘Welfare State becomes the Farewell Empire’ असे म्हणत होता, १९८० च्या आसपास. त्याचेच वारस म्हणजे शिकागो बॉईज. आधी फॉकलंड युद्धामुळे इंग्लंड ‘Qचरिझम’कडे वळले. त्याच सुमाराला ‘रीगनॉमिक्स’ने अमेरिका व्यापली. दोन्ही शिकागोपंथी भांडवलवादाच्याच आवृत्त्या होत्या.\nतीन्ही जगांमध्ये केन्सीय धोरणांची, साम्यवादाची जागा कर्मठ भांडवलवादाने कशी घेतली याचे क्लाइनचे विश्लेषण ‘जसेच्या तसे’ घेणे शक्य नाहीडपण नाकारणेही सोपे नाही\nक्लाइनच्या मांडणीत एक अंग आहे यातना देणे, छळ करणे, यांमागच्या मानसशास्त्राचे.\nकोरियन युद्धात चीन-उत्तर कोरिया आणि अमेरिका-दक्षिण कोरिया एकमेकांपुढे उभे होते. अमेरिका हरत होती. अमेरिकन युद्धकैदी रेडिओवरून व वृत्तचित्रपटांमधून चीनधार्जिणी वक्तव्ये करत होते. यावरची द मांचूरियन कैंडिडेट (१९५९) ही कादंबरी गाजत होती. तिच्यावर पुढे दोनदा चित्रपटही काढले गेले. अमेरिकन युद्धकैदी स्वतःच्या देशाविरुद्ध बोलायला तयार होतात, कारण त्यांचे ‘मेंदू धुतले’ जातात (they are brain-washed), हे स्पष्टीकरण दिले जात होते. अमेरिकेला आपल्या सैनिकांना व हेरांना या मेंदू-धुलाई तंत्रांपासून कसे वाचवावे, यावर संशोधन करून हवे होते. छळ करणे, यातना देणे, ही तंत्रे माणसांना नवी नाहीत. प्रश्न होता तो आधीचे सर्व अनुभव, नोंदी, धारणा इत्यादी मेंदूतून हटवून त्यांऐवजी नवे आणि ‘हवे ते’ नोंदण्याचा. त्यावेळी विजेचे धक्के देणे उर्फ इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (ECT) हे तंत्र तीव्र मनोविकारांवर इलाज म्हणून वापरले जात असे. आजही ते वापरले जाते. एउढ नंतर, शॉक ट्रीटमेंटनंतर माणसे वय कमी झाल्यासारखी वागतात. ताजे अनुभव ढवळले गेल्याने हे ‘रिग्रेशन’ (regression) घडते. यातून एक शक्यता मांडली जात होती की अधिकाधिक एउढ ने माणसांची मने पूर्णपणे ‘पुसता’ येतील. __ प्रत्यक्षात असे होत नाही. एउढ च्या मनोवैद्यकीय वापरावर विश्वास नसलेले अनेक मनोवैद्य आहेत. त्यांचा शॉक्सची तीव्रता व संख्या वाढवण्याला तीव्र विरोध असतो. एउढ च्या अतिवापराने माणसे मनोरुग्ण होतात, शारीरिक दौर्बल्य व व्यंगे वाढतात, याचा बराच पुरावा आहे. त्यामुळे एउढ चा मेंदू-धुलाईसाठी वापर, या क्षेत्रात ‘संशोधन’ करणे अमेरिकेत अवघड होते. कॅनडातील मॅग्गिल (McGill) विद्यापीठातला इवेन कॅमेरन (Ewen Cameron) मात्र अशा संशोधनाला तयार झाला. एउढ सोबत ङडऊ, झउझ यांसारखी मनःस्थिती बदलणारी (mind-altering) औषधेही त्याने बऱ्याच अनिर्बंध व अवैज्ञानिक पद्धतीने वापरली. कोणावर वापरली सामान्य मनोविकारांसाठी उपचार करून घेण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांवर \nहे रोग्यांना न सांगता केलेले संशोधन अमानुष होते. अनेक रोगी त्यामुळे मनोरुग्ण व मनोदुर्बल झाले. त्यांपैकी काहींना कोर्टात जाऊन नुकसानभरपाई मिळाली. अशा भरपाईलाही मुकलेल्या एका कॅमेरनच्या प्रयोगव्यक्तीचे तपशीलवार वर्णन क्लाइन देते.\nआणि शिकागोपंथाचा प्रस्थापित अर्थव्यवस्था ‘मिटवून’ आपले प्रतिमान वापरू पाहण्याचा आग्रह कॅमेरनच्या अमानुष मेंदू-धुलाईसारखा होता, हे क्लाइन ठसवते. पण क्लाइन मेंदू-धुलाई हे अर्थव्यवस्था-धुलाईचे रूपक म्हणून वापरण्यावर थांबत नाही. शिकागोपंथाने ज्या राज्यक्रांत्यांना बळ पुरवले, त्या बहुतांश क्रांत्यांनंतरच्या राजवटींनी विरोधकांचे अनेक तहांनी दमन केले. यात एउढ चा वापरही होता, आणि अनेक छळ-यातना घटनांमध्ये अमेरिकन ‘सल्लागार’ही हजर असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे क्लाइन त्रिस्तरी धक्कातंत्र, त्रिस्तरी ‘शॉक् ट्रीट्मेंट’ ची संकल्पना मांडते.\nराज्यक्रांती, जिच्याद्वारे लोकनिर्वाचित सरकारांची जागा हुकूमशाही सरकारे घेतात, हा पहिला धक्का. अर्थव्यवस्थेतील शासकीय सामाजिक सुरक्षायंत्रणा मोडून खाजगीकरण आणि विनियंत्रण आणणे, हा दुसरा धक्का. विरोधकांचा आणि वेगळे मत मांडणाऱ्यांचा छळ, हा तिसरा, बरेचदा चक्क एउढ नमुन्याचा धक्का \nरूपक म्हणून शिकागोपंथीयांनी उद्युक्त केलेले अर्थव्यवस्थांमधले बदल एउढ शॉक्ससारखे मानणे, हे वाग्युद्धातले उत्तम अस्त्र मानायला हवे. पण राज्यक्रान्ती, अर्थव्यवस्थांमधील क्रान्ती आणि क्रान्तीनंतरचे दमन ही अतूट त्रयी आहे असे मानणे मात्र फारसे समर्थनीय नाही. नॉर्बर्ग आपल्या परीक्षणात हे ठसवतो. तो म्हणतो, “क्लाइनच्या शाब्दिक खेळांमध्ये एक खराखुरा युक्तिवाद दडलेला आहे ड्ड अनेक हुकूमशाह्यांनी आपल्या अर्थव्यवस्था खुल्या केल्या, हा ताजा इतिहास आहे. आणि यांपैकी काही हुकूमशाह्यांनी विरोधकांना यातना दिल्या, हेही खरे आहे. पण यांतील सांधा कितपत मजबूत आहे\nयानंतर मात्र नॉर्बर्ग फ्रेजर इन्स्टिट्यूट या संस्थेने घडवलेली जगातल्या आर्थिक स्वातंत्र्याबाबतची आकडेवारी (Fraser Institute’s Economic Freedom of the World Statistics) आणि त्यातील एऋथ निर्देशांक वापरतो. हा निर्देशांक आर्थिक स्वातंत्र्य मोजतो, असे फ्रेजर संस्थेचे आणि नॉर्बर्गचे म्हणणे आहे. पण क्लाइनच्या शॉक्-शॉक्-शॉक् शाब्दिक खेळांसारखा हा आकड्यांचा खेळ आहे, असे मानायला जागा आहे. त्यामुळे क्लाइनने ‘सभ्य’ वाग्युद्धाच्या सीमा ओलांडल्या तशाच तिचे टीकाकारही ओलांडतात, येवढेच स्पष्ट होते -तिचे रूपक चुकीचे ठरत नाही नाही\nमेंदू-धुलाई तंत्रांमध्ये आधी सर्व ज्ञानेंद्रियांना उपाशी ठेवणे (sensory deprivation) ही पायरी असते. मग प्रखर उघडमीट करणारे दिवे, ढण्ढण् संगीत, असे ज्ञानेंद्रियांना अजीर्ण ���ोईलसे (sensory overload) केले जाते. याने उपचार घेणारी व्यक्ती आपले स्थळकाळाचे भान गमावून बसते. यानंतर औषधे, विजेचे धक्के वगैरे तंत्रे जास्त परिणामकारक ठरतात.\nदक्षिण अमेरिकन, युरोपीय, आशियाई इत्यादी उदाहरणांत हा प्रकार राज्यक्रांतीतून सुरू होताना दिसतो. ह्या घटनांमध्ये अमेरिकेची भूमिका सल्लागाराची, समर्थकाची होती. गेल्या साताठ वर्षांमध्ये मात्र दोनदा (तरी) अमेरिकेने परकी देशांतील सत्तापालट स्वतः केला आहे. यांपैकी इराकला एकदा (१९९१ साली) झोडपून सोडून दिले व दुसऱ्यांदा (२००३ साली) मात्र सद्दाम हुसेनला हटवून आपले बुजगावणे उभे केले.\nदुसऱ्या इराक युद्धाआधी क्षेपणास्त्रांच्या नेमकेपणाचे सर्वोच्च तंत्रज्ञान वापरून अमेरिकेने इराकची टेलेफोन व रेडिओ व्यवस्था नष्ट केली डड्ड कान फोडले. सोबतच वीजकेंद्रे उद्ध्वस्त केली ड्डड्ड डोळे फोडले. नंतर ‘न भूतो’ बाँब-क्षेपणास्त्र वर्षाव केला. पहिल्या इराक युद्धात एकूण ३०० टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली गेली, तर दुसऱ्यात २०,००० सोबत ३०,००० बाँबही टाकले गेले. एकूण पन्नासेक दिवस सरासरीने एक हजार विध्वंसके रोज फेकली गेली.\n‘युद्धांमध्ये असे होतेच’, असे म्हणायचा मोह होईल. ‘युद्ध करायचेच, तर पूर्ण जोमाने करून लवकर संपवावे’, असे व्यावहारिक शहाणपण सांगण्याचा मोह होईल. दोन्ही मुद्दे खरे आहेत. पण त्याआधी अमेरिकेने आपली युद्धक्षमता वारंवार दूरदर्शनावरून जाहीर केली. पहिल्या इराकयुद्धानंतरच इराकी लोकांचा दरडोई झोपेच्या गोळ्यांचा वापर, दरडोई खिन्नतावरोधक (anti depressant) औषधांचा वापर जगातील सर्वोच्च पातळीला गेला होता. दुसऱ्या युद्धाच्या सुरुवातीलाच या औषधांचे साठे संपले. ‘शत्रूला घाबरवणे चांगले युद्धतंत्र आहे’, असे म्हणायचा मोह होईल. हे तीनही मोह टाळावे, कारण युद्ध का केले जात आहे याचे जाहीर कारण खोटे आणि अरेरावीचे होते इराककडे महासंहारक शस्त्रास्त्रे (Weapons of Mass Destruction-WMD) आहेत, असे वारंवार सांगितले गेले, पण वास्तवात अशा शस्त्रास्त्रांचा मागमूसही लागला नाही. अरबस्तानाला लोकशाही आणि स्वातंत्र्य ‘शिकवणे’, हे एक कारण सांगितले गेले. “शिकवणारे तुम्ही कोण इराककडे महासंहारक शस्त्रास्त्रे (Weapons of Mass Destruction-WMD) आहेत, असे वारंवार सांगितले गेले, पण वास्तवात अशा शस्त्रास्त्रांचा मागमूसही लागला नाही. अरबस्तानाला लोकशाही आणि स्वा��ंत्र्य ‘शिकवणे’, हे एक कारण सांगितले गेले. “शिकवणारे तुम्ही कोण ’, हा प्रश्न विचारायचे धा_ कोणाला होणार नव्हतेच. म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्य यांच्या नावाखाली अरेरावी केली जात होती.\nखरे कारण दुहेरी होते -इराकी तेलसाठे हा त्यातला एक घटक, आणि भांडवलवादाचा प्रसार, हा दुसरा. पण याचे वर्णन ‘नवराष्ट्रउभारणी’ असे केले गेले. बरे, सद्दाम हुसेनच्या राजवटीचे क्रौर्य आणि बाथिस्ट (Ba’athisi) समाजवादाच्या नावावरील हुकूमशाही, हे वादातीत असल्याने कोणी खरेखुरे लोकशाहीवादी देशही विरोध करणार नव्हतेच. राहता राहिला शिकागो नमुन्याचा भांडवलवाद ड्ड पुन्हा त्रिसूत्री आठवावी, कॉर्पोरेशन्सना ‘मुक्ती’, शासनाचे विनियंत्रण, सामाजिक सुरक्षेचाही विचार न करणे.\nसद्दामला हटवून अमेरिकासमर्थित ‘लोकशाही’ सरकार उभारण्याआधी उझअ (कोअॅलिशन प्रोव्हिजनल ऑथॉरिटी) उर्फ तात्पुरती राष्ट्रसमूह समिती उभारली गेली डू ‘राष्ट्रसमूह’ म्हणायचे कारण म्हणजे तत्त्वतः तरी इराकवरील हल्ला नुसत्या अमेरिकेने केला नव्हता. त्यात इंग्लंडचा व इतर देशांचाही सहभाग होता. प्रत्यक्षात ९५% किंवा जास्त सैन्य अमेरिकन होते, व काही देशांचा सहभाग शुभेच्छांपुरता च होता. तर उझअ नवराष्ट्रउभारणीला लागली.\nपण शिकागोपंथी तज्ज्ञांना सरकार उभारणे जमेना. मायकेल वोल्फ हा राज्यशास्त्रज्ञ सांगतो, “स्थितिवाद्यांना राज्य करता येत नाही याचे कारण शाकाहारी लोकांना बीफ बूर्गिन्याँ (Boeuf Bourgignon-एक गोमांसापासून केले जाणारे पक्वान्न) करता न येण्याच्या कारणासारखेच असते. तुम्ही जे करू जाता आहात ते गैर आहे असे तुम्हाला वाटत असले, तर ते चांगले होणे शक्य नाही.” शिकागोपंथाला सरकार हवे असते ते नावापुरते ६ आणि नवनिर्मितीला ते चालत नाही. उझअ सरकार शिकागोपंथाला हवे तसे लहान होते द पंधराशे माणसांचे. दुसरीकडे हॅलिबर्टन (Halliburton) या बांधकाम व पुरवठा कंपनीचे पन्नास हजार कामगार इराकमध्ये होते ड्व आणि ती एक नवनिर्माण करणारी कॉर्पोरेशन होती, अनेकांपैकी एक, जरा मोठी, इतकेच.\nउझअने धडाधड इराकी शासकीय मालमत्ता विकायला सुरुवात केली, खाजगीकरणाचा भाग म्हणून. पण हे करण्यासाठी तीनच माणसे नेमली गेली. एक पूर्व जर्मन पाहुणा म्हणाला, “सुरुवातही करू नका”. पूर्व जर्मनीत ‘विनिवेश’ (disinvestment) करण्यासाठी साठेक हजार माणसांचे खाते उभारले गेल�� होते. (भारतात तर त्यासाठी वेगळा मंत्रीही नेमला गेला होता) सद्दामच्या काळात तेल उद्योग व प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवणारे दोनेकशे उद्योग, या शासकीय गुंतवणुकीभोवती इराकी अर्थव्यवस्था उभारलेली होती. आता ही सारी मालमत्ता मातीमोलाने अमेरिकन कंपन्यांना विकली गेली. विनिवेश खात्याकडे माणसेच नसल्याने अनेकदा विक्रीखतेही खरीददारांच्या वकिलांकडूनच लिहवून घेतली गेली\nपण अमेरिकन कॉर्पोरेशन्स इराकला लुटत असताना इराकी उद्योजकांना मात्र ‘स्पर्धात्मक व्हा’ असा सल्ला दिला जात होता डू भारतीय उद्योगांना दिला जातो तसा. मायकेल फ्लायशर हा शिकागोपंथी तज्ज्ञ इराकी उद्योजकांना “सुरक्षित उद्योग कधीही, कधीही स्पर्धात्मक होऊ शकत नाहीत.’ असे सांगत होता. क्लाइन नोंदते, “(त्याचवेळी) इराकच्या नवनिर्मितीचे लाभ घेणाऱ्या हॅलिबर्टन, बेक्टेल, पार्सन्स, KPMG, RTI, ब्लॅकवॉटर आदि अमेरिकन कॉर्पोरेशन्स मिळून एक प्रचंड सुरक्षित क्षेत्र घडले होते. अमेरिकन सरकारने एका युद्धातून त्यांच्यासाठी बाजारपेठ घडवली होती, संभाव्य स्पर्धकांना स्पर्धेत उतरूही दिले गेले नव्हते, आणि कॉर्पोरेशन्सना करदात्यांच्या जिवावर नफ्याची हमी दिली गेली होती. फ्लायशरला यातला विरोधाभास जाणवताना दिसत नाही.”\nफार कशाला, इराकचे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय लुटले जाणे (८०% वस्तू), राष्ट्रीय ग्रंथालय जळून खाक होणे (प्राचीन ग्रंथांसोबतच सर्व आधुनिक इराकी शोधनिबंधही), हा सारा सरकारी हस्तक्षेप ‘घटवण्याचा’ उर्फ वाढत्या खाजगीकरणाचा भाग मानला गेला.\nआता क्लाईनचे राज्यपालट-अर्थव्यवस्थाबदल-विरोधकदमन याचे शॉक-शॉक-शॉक त्रिकूट केवळ रूपक आहे असे वाटत नाही\nपण युद्धे, राज्यक्रांत्या, ही फारतर साधने मानता येतात. साध्य हवे आहे ते ‘मुक्त बाजारपेठ’ हे. आणि मुळात ही विचारसरणीच शंकास्पद सभ्यतेची आहे, शंकास्पद सुसंस्कृतपणाची आहे; असे क्लाइनचे मत आहे. ती लिहिते, “जसे लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या देशांवर कब्जा करण्याचे सौम्य, दयाळू मार्ग नाहीत, तसेच लक्षावधी लोकांपासून त्यांची इज्जतीने जगण्यासाठीची साधने हिरावून घेण्याचेही सौम्य, दयाळू मार्ग नाहीत. आणि शिकागो बॉईज हेच करू पाहत होते. जमिनीची असो की जीवनपद्धतीची, लूट करण्यासाठी बळजोरी तरी लागते किंवा तसे करण्याची विश्वासार्ह धमकी तरी लागते व म्हणून तर दरोडेखोरांपाशी बंदुका असतात.”\nआल्जीरियातल्या फ्रेंचांनी केलेल्या दमनाबद्दल सीमाँ द बोव्हाचे (Simone de Beauvoir) म्हणणे क्लाइन उद्धृत करते, “अतिरेक व अपप्रकार (excesses and abuses) यांच्याविरुद्ध नैतिकतेच्या नावाने बोलणे ही अतिरेक करणाऱ्यांशी थेट संगनमताची सूचना देणारी चूक आहे. अतिरेक किंवा अपप्रकार नसतातच डू एक सर्वव्यापी व्यवस्थाच फक्त असते.”\nक्लाईनचा प्रश्न आहे मुक्त बाजारपेठा आणि मुक्त माणसे यांना एक अभंजनीय जोडी मानण्याबद्दलचा. साम्यवादी रशियाचे पतन आणि चीनने भांडवलवादाचा केलेला स्वीकार, यानंतर हे जास्त जोरात मांडले जाऊ लागले. एकाच विचारधारेची मुक्त बाजारपेठ व मुक्त माणसे, ही दोन अंगे असल्याचे सांगितले जाऊ लागले. सामूहिक दफने (mass graves), हत्याक्षेत्रे (killing fields), यातनागृहे (torture chambers) यांच्यापासून आपले रक्षण करणारी ही सर्वोत्तम विचारधारा असल्याचे सांगितले जाऊ लागले. क्लाइन विचारते, “जर हे खरे असेल, तर जगभरात सीआयएप्रणीत -कॉर्पोरेशन्स प्रायोजित शासनकर्त्यांना दमनशाही का वापरावी लागते\nक्लाइनचे उत्तर असे की शिकागोपंथी अर्थशास्त्र संपूर्णतः कॉर्पोरेशन्सवादी आहे. आज कॉर्पोरेशन्सना बाजारपेठा मिळवणे, स्पर्धेतून त्या बाजारपेठांमध्ये पाय रोवणे, तंत्रज्ञान सुधारायला नफा वापरून स्पर्धात्मकता टिकवणे, वाढवणे, इत्यादी झंझटी करणे आवश्यक वाटत नाही. त्याऐवजी स्वदेशात, परदेशात सरकारेच भागीदार करून घेण्याने नफ्याची, वाढत्या नफ्याची हमी मिळवणे सोपे आहे. आणि त्यासाठी आवश्यक आहेत वेळोवेळी येणाऱ्या आपत्ती -कधी नैसर्गिक, कधी राज्यक्रांतीच्या रूपातल्या, तर कधी युद्धांच्या रूपातल्या आपत्ती.\nत्यामुळे क्लाइन नवस्थितिवाद, नवउदारमतवाद, कॉर्पोरेटिझम वगैरे शब्द टाळून आजच्या सर्वांत प्रभावी आर्थिक विचारधारेला आपत्तिभांडवलवाद (डिझास्टर कॅपिटॅलिझम) म्हणते तिचा समीक्षक-टीकाकार नॉर्बर्ग आपल्या समीक्षणात आपत्तिवाग्युद्धतंत्र (डिझास्टर पॉलेमिक्स) ही उपहासगर्भ संज्ञा वापरतो. __ जोसेफ स्टिग्लित्झ म्हणतो की नियोजनबद्ध काम करणारी अशी ही विचारधारा नाही. क्लाइन कटकारस्थानातून हे घडते असे म्हणत नाही, हेही स्टिलित्झ नोंदतो. त्याच्या मते माणसे वेळोवेळी सुचतील तशा क्रिया करत जातात. अशा क्रियांमध्ये फारदा चुका होतात. परिस्थिती बदल��ी असते. चुका सुधारायला नवी धोरणे, नव्या कृती, नव्या चुका, असे चक्र सुरू होते ढ आणि ह्या चुकांवर चुका, अपघातांवर अपघात प्रकारातून क्लाइनला दिसणारे चित्र घडते. तो शेवटी म्हणतो, “जगाचा घात कट-कारस्थानांनी होत नाही. चुकीचे पर्याय, फसलेली धोरणे, लहानमोठे अन्याय, सारे एकावर एक रचले जाते, आणि एकूण बेरीज घडते. पण पर्यायनिवड, धोरणे, यांमागे मोठ्या मनोभूमिका असतात. सर्व धोरणे ठरवणाऱ्या बाजारपेठी मूलतत्त्ववाद्यांना अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्था कधी नीटशा कळल्याच नाहीत ड्ड संस्कृतींना बहरण्यासाठी लागणारे मोठे सामाजिक महावस्त्र जाणवणे तर सोडाच.” मला तरी क्लाइनचे वर्णन आणि त्याचे स्टिग्लित्झला झालेले आकलन पटते.\nमाणसे व्यक्ती म्हणूनही जगतात आणि समाजाचे घटक म्हणूनही जगतात. त्यांना आपल्या कामाचे, कल्पकतेचे, कार्यक्षमतेचे, धडाडीचे वैयक्तिक लाभही हवे असतात, आणि सामाजिकही. ह्या इच्छांपैकी व्यक्तिगत भागाला जोपासण्याचे काम भांडवलवादी व्यवस्थेत चांगले घडते. पण ते नेहेमीच कल्पक, कार्यक्षम, धडाडीच्या माणसांपुरते मर्यादित असते. आणि अशी माणसे संख्येने, प्रमाणाने, नेहेमीच कमी असतात.\nसमाजवादी व्यवस्थांमध्ये कल्पक इ. इ. वृत्तीच्या माणसांचे कौतुक होते. ऐहिक व्यक्तिगत लाभ मात्र कमी असतो. शासकीय वैज्ञानिकांना एकेकाळी इंग्लंडात दर शोधामागे एक गिनी (सळपशर, आज सुमारे रु. ८५/-) मिळत असे ड्ड पगार वेगळा. अमेरिकेत हा आकडा एक डॉलर, किंवा रु. ४५/- इतका होता. अनुभव असा की दुसऱ्या महायुद्धात रेडार, अणुबाँब, संदेशवहन वगैरेंची अनेक तंत्रे घडत असतानाही ती घडवणारे संशोधक आपल्या कल्पकतेला चणे-फुटाण्यांचेच ऐहिक ‘मूल्य’ आहे, हे मान्य करूनही कल्पकतेने काम करत असत.\nभांडवलवाद्यांचे म्हणणे असते की कल्पकतेला, सर्जनशीलतेला भरपूर ऐहिक मूल्य (= पैसे) केवळ भांडवलवादच देतो, आणि म्हणून तो एकच वाद नवे काही देऊ शकतो. हे संभाव्य नक्कीच आहे, पण अनुभवाने सिद्ध झालेले नाही. साम्यवादी चीन-रशिया-क्यूबांच्या काही तंत्रज्ञानात्मक कृतींनी पहिल्या जगाला किती घाबरवले होते, हे आज पन्नासावर वय असलेल्या साऱ्यांना आठवेल. काटेकोर सीमांमध्ये भांडवलवादाला वावरू देणाऱ्या स्कँडिनेव्हियन देशांची, दक्षिण अमेरिकन देशांची ड्ड फार कशाला, भारताचीही प्रगती अनुल्लेख���ीय नाही. भारताचा अपवाद वगळता या ‘निबद्ध’ भांडवलशाह्यांनी सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात तर चमत्कारी विकास साधला आहे. अनिर्बंध भांडवलवादाने मात्र जे काही कमावले आहे, ते अन्याय्य उपपरिणामांनी डागाळलेले आहे.\nभांडवलवाद म्हणजे सर्जकता, हे समीकरण जसे संभाव्य, पण अपरीक्षित आहे; तसेच आणखी एक सूत्र आहे व भांडवलवाद म्हणजे स्पर्धा. हे सूत्र तर साफ खोटे आहे. स्पर्धात्मक भांडवलवाद, अॅडम स्मिथच्या नजरेतला, हा फारतर आठवडी बाजाराच्या, जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजाराच्या पातळीवरच अस्तित्वात असतो. त्यापेक्षा जरा जरी मोठे क्षेत्र पाहिले, तर भांडवलवादी उद्योजक नवसर्जनाऐवजी स्पर्धा कमी करण्यावरच भर देताना दिसतात. संभाव्य स्पर्धकांशी संगनमत, स्पर्धकांना विकत घेणे, अशा टप्प्यांनी वाढत वाढत जाणारे उद्योजक अखेर क्लाइनच्या दुःस्वप्नवत् आपत्ति भांडवलवादाला पोचतात.\nसरकारे आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतात, तेव्हा त्यांनाच भागीदार करून घेणे, हे भांडवलवाद्यांचे दिवास्वप्न ठरते. आणि ते आजच्या अमेरिकन कॉर्पोरेशन्सना वास्तवात आणता आले आहे, असे क्लाइन दाखवून देते. ती सांगते की हॅलिबर्टन ही कॉर्पोरेशन अमेरिकेच्या इराकमधील सरकाराला अढच सारखे वापरते तरी आपण मान्य करू की भांडवलवाद स्पर्धात्मक असतो. पण स्पर्धात्मकतेतून होणारा विकास नेहेमीच मूल्यहीन उपभोगवादा कडे जातो. ‘आपत्ती, अवघड परिस्थिती, ही कल्पक माणसांना संधीच असते’ हे विधानही मूल्यहीन, असामाजिक विचारांतच खरे ठरते. म्हणजे भांडवलवादाचे हे बलस्थानही ‘देवही दुबळ्यांचाच घात करतो’ या मुक्कामावर जाऊन ठेपते.\nजर भांडवलवादी अर्थव्यवस्थांमध्ये बलस्थानांसोबत धोकेही आहेत, तर अशा व्यवस्थांना कितपत मुक्त ठेवायचे आणि त्यांच्यावर कोणते निर्बंध घालायचे, हे ठरवायला सबळ, लोकशाही सरकार हवेच. त्या सरकारला अर्थव्यवस्थेचे कळीचे स्थानही माहीत हवे, नुसताच स्वातंत्र्य, समता, बंधुभावा चा भावनिक जप नको. ही गरज ठसवणे, हे क्लाइनच्या पुस्तकाचे मुख्य फलित ठरावे. संदर्भः 1) The Shock Doctrine : The Rise of Disaster Capitalism, (Naomi Klein Penguin, 2007) 2) Bleakonomics, (Joseph Stiglitz, The New York Times, 30 Sept. 2007) 3) The Klein Doctrine : The Rise of Disaster Polemics, (Johan Norberg, CATO Institute Briefing Papers, 14 May 2008)\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्���ांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/company-will-fill-15000-seats-through-campus-interviews-virtual-recruitment-process-29855", "date_download": "2021-08-04T09:29:46Z", "digest": "sha1:CHYQIXG72CHZSKQMYS4SPYDSYGLCFL7O", "length": 11955, "nlines": 137, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "The company will fill 15,000 seats through campus interviews Virtual Recruitment Process | Yin Buzz", "raw_content": "\n'ही' कंपनी कॅम्पस मुलाखतीद्वारे भरणार १५ हजार जागा; जाणून घ्या\n'ही' कंपनी कॅम्पस मुलाखतीद्वारे भरणार १५ हजार जागा; जाणून घ्या\nदर्जेदार सेवा देण्यासाठी कॅम्पस मुलाखतीद्वारे १५ हजार नवीन तरुणांनी भरती केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदापासून व्हर्च्युलर भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे असी माहिती एसटीसी एचआरने दिली.\nमुंबई : कोविड- १९ चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे बहुसंख्य उद्योग, व्यवसाय बंद पडले. लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग, व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. एकीकडे नोकऱ्या जात असताना दुसरीकडे एचटीसी कंपनीने हजारो नोकऱ्यांची भरती जाहीर केली. त्यामुळे १५ हजार पेक्षा अधिक तरुणांना आटी क्षेत्रात नोकरी मिळणार आहे. लॉकडाऊन काळात एचटीसीने चांगले काम केल्यामुळे सेवेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीला अधिक काम मिळाले. दर्जेदार सेवा देण्यासाठी कॅम्पस मुलाखतीद्वारे १५ हजार नवीन तरुणांनी भरती केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदापासून व्हर्च्युलर भरती प्रक्रीया राबवली जाणार आहे असी माहिती एसटीसी एचआरने दिली.\nकशी होणार भरती प्रक्रीया\n'कंपनीच्या विस्तारीकरणासाठी कर्माचाऱ्यांची आवश्यकता आहे तर वयोमानामुळे काही कर्मचाऱ्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. यामुळे अनेक जागा रिक्त झाल्या. या संपुर्ण जागेचा आढावा घेऊन जरजेनुसार जागा भरल्या जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरु केले तेव्हापासून सर्व महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. त्यामुळे भरती प्रक्रीया हळूहळू सुरु आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात १ हजार नवीन तरुणांची भरती करण्यात आली आहे. उर्वरीत १५ हजार जागांसाठी भरण्याची प्रक्रीया सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या व्हर्च्युलर मुलाखती घेऊन निवड केली जाईल' असे मत एसटीसीच्या एचआरने व्यक्त केले. लॉकडाऊन काळात कंपनीला मोठा फायदा झाला. त्यामुळे कंपनी आपला विस्तार करण्याच्या विचारात आहे. एसटीसीच्या चेअरमन पदावरुन शिव नाडर निवृत्त झाले. त्यांच्या जागी रोशनी नाडर मल्होत्रा विराजमान झाले आहे.\nमुंबई mumbai व्यवसाय profession बेरोजगार कंपनी company खत fertiliser कोरोना corona एसटी st\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार\nएमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार...\nसकारात्मक आत्मसंवाद जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला...\nमोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो\nओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस...\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव गुण\nमुंबई :- अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यासाठीच मुंबई...\nWorld Heart Day 2020 : अशी घ्या हृदयाची काळजी\nमुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. पण लॉकडाऊन नंतर...\nUC Browser ला पर्याय IC Browser; लाखो युझर्सनं केलं डाउनलोड\nमुंबई :- केंद्र सरकराने काही दिवसांपूर्वी चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला...\nWorld Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते मग जाणून घ्या सविस्तर\nमुंबई :- सध्याची जीवनशैली आणि आहार पध्दतीत बदल झाले आहेत. या नविन जीवशैलीचा थेट...\nअकरावीचे विद्यार्थी गोंधळात; अजून प्रवेश प्रक्रियेबाबत अनिश्र्चितता\nमुंबई :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2019/08/", "date_download": "2021-08-04T09:40:29Z", "digest": "sha1:FOAHPKDNPLC322F5NDKHEGORPP2UDK7U", "length": 7465, "nlines": 111, "source_domain": "astroshodh.com", "title": "August 2019 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०१९) श्री गजाननाचे व गौरींचेही आगमन या सप्ताहात होणार आहे. त्यांना प्रथम नमन करुया. गौरी व गणपतीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृध्दी, आनंद येवो. सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होवो ही प्रार्थना करुन...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात बुध, पंचमात रवि, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात बुध, पंचमात रवि, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शन��, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१९) -व्दिवर्षपूर्ती- या सप्ताहात ’अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य’ दोन वर्षाचं होत आहे. १३ ऑगस्ट २०१७ रोजी याची सुरुवात झाली. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळे हा प्रवास...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, बुध व शुक्र, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_(%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0_)", "date_download": "2021-08-04T08:31:46Z", "digest": "sha1:7WZKKRJQ4U5AIFDKKGZIRJFPFHWBORP6", "length": 3395, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जायभायवाडी (धारूर )ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजायभायवाडी (धारूर )ला जोडलेली पाने\n← जायभायवाडी (धारूर )\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जायभायवाडी (धारूर ) या निर्देशि�� पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/chhagan-bhujbal/", "date_download": "2021-08-04T10:30:23Z", "digest": "sha1:5V43ZA2HXN334KLPXBYIE7GFGABATQ57", "length": 10114, "nlines": 124, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Chhagan Bhujbal Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nओबीसी आरक्षणप्रश्नी छगन भुजबळ यांनी घेतली फडणवीसांची भेट\nअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट…\nओबीसी आरक्षणाचा ठराव रेटून नेल्याने वाद; सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर ठराव केला संमत\nविधिमंडळात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ निर्माण झाला. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळावा,…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन\nकोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रासह देशभरात आता लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर खूप ताण पडतोय. त्यामुळे राज्याची…\n1500पेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणूकांतील इच्छुकांची उमेदवारी धोक्यात\nसरकारने काढलेल्या एका परिपत्रकामुळे राज्यात होऊ घातलेल्या 1500 हून अधिक ग्रामपंचायत निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या अनेक…\nफडणवीसांचा निर्णय, भुजबळांचा विरोध; अखेर नाशिकच्या ‘त्या’ बस सेवेचा मार्ग मोकळा\nकिरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक शहर बससेवा सुरू करण्यावरून नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी विरुद्ध…\nगोदावरीच्या काठावरचं स्मार्ट सिटी पुन्हा अडचणीत\nगोदा साक्षरता यात्रेच्या निमित्तानं नाशिकमधे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी…\nBudget2020 : LIC खासगी झाली, पैसे मिळण्याचा भरवसा गेला- छगन भुजबळ\n‘अर्थमंत्र्यांनी बजेट चांगलं वाचलं’ अशी प्रतिक्रिया देत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ…\nमुंबईत ‘या’ ठिकाणी मिळणार 10 रुपयात शिवथाळी\nप्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ���हाविकासआघाडीने आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शिवभोजन योजनेचं शुभारंभ केला गेला. या…\nबहुप्रतिक्षित शिवभोजन योजनेचं विविध जिल्ह्यात शुभारंभ\nदेशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील…\nशिवभोजन थाळीसाठी आधार कार्डाची गरज नाही – छगन भुजबळ\nबहुप्रतिक्षित शिवभोजन योजनेची सुरुवात राज्यात २६ जानेवारीसून होत आहे. या शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डाची गरज…\nआश्रमशाळांचा थांबलेला धन्यपुरवठा पुन्हा सुरू करा, छगन भुजबळ यांची मागणी\nराज्यातील अनुदानित आश्रमशाळांना गेल्या 5 महिन्यांपासून धान्यपुरवठा बंद आहे. केंद्र सरकारकडून अनुदानित आश्रमशाळांना 4 रुपये…\n‘मेट्रोची गरज आहे का’ भुजबळांच्या प्रश्नाने फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात\nनाशिक मेट्रो (Metro) संदर्भात पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज असल्याचे वक्तव्य कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ…\nछगन भुजबळ यांचं युतीच्या निर्मला गावित यांना ‘ऑल द बेस्ट’\nनाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातून युतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय….\n“ना मी ज्योतिषी आहे ना मी पोपटाला विचारलंय”, अजित पवार यांची प्रतिक्रिया\nExit Poll वर माझा विश्वास नाही. Exit Poll प्रमाणे निकाल लागतील असं मला वाटत नाही,…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/mega-recruitment-9638-posts-through-29027", "date_download": "2021-08-04T10:21:02Z", "digest": "sha1:BIHM5DAYAUP5KLO2LONIWNMHJO356UZP", "length": 10956, "nlines": 179, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Mega recruitment for 9638 posts through | Yin Buzz", "raw_content": "\nमार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती\nमार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती\nपदाचे नाव & तपशील :-\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4624\n2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 3800\n3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 100\n4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 08\n5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 03\n6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 26\n7 ऑफिसर स्केल-II (CA) 26\n8 ऑफिसर स्केल-II (IT) 58\n9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 837\n10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 156\n1. पद क्र. 1 :- कोणत्याही शाखेतील पदवी.\n2. पद क्र. 2 :- कोणत्याही शाखेतील पदवी.\n3. पद क्र. 3 :- (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव\n4. पद क्र.4 :- (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव\n6. पद क्र. 6 :- (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव\n8. पद क्र. 8 :- (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव\n9. पद क्र. 9 :- (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव\n10. पद क्र. 10 :- (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट :- 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]\n1. पद क्र. 1 :- 18 ते 28 वर्षे\n2. पद क्र. 2 :- 18 ते 30 वर्षे\n3. पद क्र. 3 ते 9 :- 21 ते 32 वर्षे\nनोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत\n1. पूर्व परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2020\n2. मुख्य परीक्षा :- ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जुलै 2020\nपद क्र. Online अर्ज\nपशुवैद्यकीय पदवी संगणक obc भारत online google\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nकोरोना व्हायरसची वाढ थांबविण्याकरिता औषधे तयार केल्याचा अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला...\nअमेरिकन शास्त्रज्ञांनी मानवी पेशी विकसित करण्यासाठी प्रयोगशाळेत बरीच औषधे तयार केली...\nमायक्रोबायॉलजीमध्ये करिअरसाठी उत्तम आहे स्कोप, जाणू घ्या सविस्तर...\nमायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्मजीवाचा यांचा अभ्यास करणे होय....\nलॉकडाऊनमध्ये घरी परतलेल्या तरुणांना मिळणार 'होप पोर्टल'द्वारे रोजगार\nघरी परतलेल्या परप्रांतीय तरुणांना व इतर बेरोजगारांना स्वयंरोजगाराशी...\nपशु संवर्धन विभाग शासनाकडून दुर���लक्षित\nदहिवडी : महाराष्ट्र शासनाने पशु वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत घेतली असली तरी...\nया कारणामुळे दुधाचे दर पडले आहेत\nमुंबई - लॉकडाऊनचे कारण देत राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघांनी दुधाचे खरेदी दर...\nआजचं करा अर्ज, (UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2020\nजाहिरात क्र.: 06/2020-IFS Total: 90 जागा परीक्षेचे नाव: भारतीय वन सेवा परीक्षा...\nनसीरुद्दीन शाहच्या मुलीवर क्लिनिक अधिकाऱ्याला मारल्याचा आरोप\nमुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची मुलगी हिबा...\nलवकर अर्ज करा, (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nTotal : 12 जागा पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता : (i)...\nपंचवीस टन वजन अन्‌ दीड किलोमीटरचे ऍव्हरेज; पाहा महाकाय व्हॅन\nऔरंगाबाद - जागतिक आरोग्य संघटनेतर्फे शहरे रेबिजमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला...\nश्रावणात करूया निसर्ग संवर्धन, ठेवूया आहारावर नियंत्रण\nसोलापूर: श्रावण महिन्याचे वेगवेगळ्या अंगांनी महत्त्व आहे. अध्यात्मासोबत आहारावर...\nयुवकांच्या सतर्कतेमुळे राष्ट्रीय पक्षाचा वाचला प्राण\nकोल्हापूर: टिम्बर मार्केट अग्निशमन दलाची गाडी तातडीने साळोखेनगर येथील बी.एस.एन.एल....\nयुवकांची प्रेरणा श्रीकांत जाधव\nआजतागायत झालेल्या वाढदिवसांपैकी अतिशय विशेष वाढदिवस म्हणजे आमच्या लाडक्या मित्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/kisan-credit-card-sbi-launches-new-feature-on-yono-krishi-platform/5f37857564ea5fe3bd292526?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T09:49:27Z", "digest": "sha1:CCLABFMWOOS5NXGKESLAS32XNAR5SEHY", "length": 10314, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - किसान क्रेडिट कार्डः एसबीआयने योनो कृषी प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर लाँच केले, याचा फायदा कसा होईल जाणून घ्या! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकिसान क्रेडिट कार्डः एसबीआयने योनो कृषी प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर लाँच केले, याचा फायदा कसा होईल जाणून घ्या\nदेशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने YONO (योनो) कृषी व्यासपीठात आणखी एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. एसबीआयने या वैशिष्ट्याचे नाव किसान क्रेडिट कार्ड पुनरावलोकन केले आहे. या नवीन वैशिष्ट्यानंतर आता शेतक्यांना बँक शाखेत जाऊन त्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा (केसीसी मर्यादा) सुधारण्याची गरज भासणार नाही. एसबीआय म्हण��ला, 'केसीसी आढावा पर्यायासाठी शेतकरी फक्त ४ क्लिकवर अर्ज करू शकतात. ते कोणत्याही कागदाच्या कामाशिवाय घरात किसान क्रेडिट कार्ड मर्यादेमध्ये सुधारणा करू शकतील.  शेतकरी आपला वेळ वाचवू शकतील:- एसबीआयचा असा विश्वास आहे की आतापर्यंत जवळपास प्रत्येक शेतक his्याच्या हातात स्मार्टफोन आहे आणि हे लक्षात घेता बँकेने त्यांना ही सुविधा देण्याचे पाऊल उचलले आहे. योनो कृषी क्षेत्रातील केसीसी महसूलच्या सुविधेचा लाभ सुमारे ७५ लाख शेतकर्‍यांना मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या पेपरलेस केसीसी आढावा वैशिष्ट्यामुळे केवळ शेतकऱ्यांचा वेळ वाचणार नाही तर केसीसी मर्यादेमध्येही सुधारणा करण्याची गरज भासणार नाही. ही त्वरित प्रक्रिया कापणीच्या वेळी त्यांना मदत करेल. एसबीआय चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, 'योनो एग्रीकल्चरमधील केसीसी आढावा सुलभ करण्यासाठी आमच्या शेतकरी ग्राहकांना आणखी एक सुविधा उपलब्ध करुन देणे आहे. ते त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत आणि हे त्यांच्यासाठी देखील महत्वाचे आहे. हे वैशिष्ट्य अंमलात आणताना आम्ही आमच्या कोट्यावधी शेतकरी ग्राहकांच्या सोयीची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. आता तो कोणतीही त्रास न घेता सहजपणे त्याच्या केसीसी मर्यादेमध्ये सुधारणा करण्यास सक्षम असेल.  योनो एग्रीकल्चरवरही या सुविधा उपलब्ध आहेत:- केसीसी आढावा व्यतिरिक्त, बहुभाषिक योनो कृषी व्यासपीठावर योनो खटा, योनो सेव्हिंग्ज, योनो मित्र आणि योनो मंडीची सुविधा देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. या सेवांच्या मदतीने, कृषी कर्ज उत्पादनांच्या मदतीने शेतकरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी किंवा भाड्याने घेऊ शकतात. यामध्ये त्यांना गुंतवणूकीद्वारे पीक विम्याची सुविधादेखील मिळणार आहे. त्यांना झटपट अ‍ॅग्री गोल्ड लोन मिळू शकेल आणि शास्त्रीय पद्धतीने शेतीची माहिती संकलित केली जाईल. योनो कृषी व्यासपीठाच्या माध्यमातून एसबीआयने शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती करण्याचा एक मार्ग दर्शविला आहे. लॉन्च झालेल्या सुमारे एक वर्षात, योनो अ‍ॅग्रीकल्चरने सुमारे १४ लाख कृषी कर्ज जारी केले आहे. संदर्भ - १४ ऑगस्ट २०२०, न्यूज १८., यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nन्यूज18व्हिडिओयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nपहा, सरकारची लॉकडाऊन काळात जनतेला मिळणार हि मदत\n➡️ महाराष्ट्र राज्यात दिनांक १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून १५ दिवसासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला असून राज्यातील जनतेला लॉकडाऊनच्या काळात दिलासा मिळावा म्हणुन...\nकोरोना लसीकरणाचा खरंच फायदा होतो जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं\nकोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण खरंच प्रभावी ठरेल का यासह अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा... पुणे - कोरोनाची लस टोचल्यावरही विषाणूची बाधा...\nसल्लागार लेख | सकाळ\nन्यूज18योजना व अनुदानकृषी वार्ताकृषी ज्ञान\nआता; किसान क्रेडिट कार्ड फक्त तीन कागदपत्रांवर केले जाईल, पहा काय आहे केसीसी योजना\n➡️शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करीत असून राजकीय पक्ष कर्जमाफीसाठी मतदान घेण्याचे जाहीर करीत आहेत. या दोन गोष्टींमधील सत्य म्हणजे कर्जाशिवाय शेती होऊ शकत नाही. सावकार किंवा...\nकृषी वार्ता | न्यूज18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-chief-ministers-decesion-in-lavasa-special-authority-cancellation-status-5605498-NOR.html", "date_download": "2021-08-04T10:08:16Z", "digest": "sha1:OAPJTDTGPRCMRKIZDGTBZY3SBNP5UZKH", "length": 9970, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Ministers decesion in Lavasa; Special authority cancellation status | अधिकारशाही संपुष्टात: लवासाला मुख्यमंत्र्यांचा झटका; विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअधिकारशाही संपुष्टात: लवासाला मुख्यमंत्र्यांचा झटका; विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द\nमुंबई - स्वातंत्र्यानंतर देशातील पहिली हिल सिटी म्हणून लोणावळा येथे लवासाचे बांधकाम सुरू झाले. यासाठी विशेष प्राधिकरण तयार करून त्याअंतर्गत लवासाची निर्मिती सुरू झाली. त्याच्या चर्चाही खूप रंगल्या, अाराेप- प्रत्याराेपही झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कल्पनेतून तयार होत असलेल्या या लवासा सिटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र चांगलाच झटका दिला अाहे. लवासासाठीचे विशेष प्राधिकरण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता या प्रकल्पातील प्रत्येक कामाला पुणे विकास प्राधिकरण संस्थेची (पीएमआरडीए) मंजुरी घ्यावी लागेल.\nया निर्णयाबाबत मुख्यमंत्री फ��णवीस यांनी सांगितले की, ‘पीएमआरडीए अस्तित्वात आल्याने आता लवासा विशेष प्राधिकरणाची आवश्यकताच नाही. गेले काही महिने आम्ही यावर विचार करत होतो आणि आता हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लवासाला ग्लोबल एफएसआय मिळणार नाही तसेच डीपी प्लॅनमध्येही लवासाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात कोणतेही बांधकाम करताना अगोदर पीएमआरडीएची परवानगी घ्यावीच लागणार आहे. लोकलेखा समितीनेही लवासा प्राधिकरण रद्द करण्याची शिफारस केली होती. लवासात झालेले अनधिकृत बांधकाम आणि शेतकऱ्यांचे पाणी पळवल्याबाबत सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल.’\nपुणे, पिंपरी, चिंचवडसह अनेक तालुक्यांचा विकास करण्यासाठी २०१५ मध्ये पुणे विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे लवासाचे विशेष अधिकार काढून लवासा पीएमआरडीएअंतर्गत आणले आहे. त्यामुळे लवासाला आता कोणतेही बांधकाम करताना वा विकास करताना पीएमआरडीएचीच परवानगी घ्यावी लागणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी परदेशातील हिल स्टेशनप्रमाणे महाराष्ट्रातही हिल स्टेशन तयार करावे, असे ठरवले होते. त्यानुसार अजित गुलाबचंद यांनी लवासाची निर्मिती सुरू केली. लवासाला सर्व परवाने त्वरित मिळावेत यासाठी लवासा विशेष प्राधिकरण तयार करण्यात आले. लवासात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भागीदारी असल्याचे बोलले जात होते; परंतु नंतर या दोघांनीही या प्रकल्पात आपली हिस्सेदारी नसल्याचा खुलासा केला हाेता.\nलवासा हा प्रकल्प सुरुवातीपासून विविध आरोपांमुळे चर्चेत राहिला. या प्रकल्पात मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचे, आदिवासींची जमीन लाटल्याचे आणि शेतकऱ्यांचे पाणी पळवल्याचे अनेक आरोप झाले. एवढेच नव्हे, तर हिल स्टेशन म्हणून लवासाचा विकास करण्याऐवजी नियमाला बगत देत बांधकाम केले. या प्रकल्पाला चार हजार कोटी रुपयांचा तोटा आतापर्यंत झाला आहे आणि आता त्यात प्राधिकरण रद्द करण्याची भर पडल्याने लवासाचे भवितव्य अवघड मानले जाते.\nकाँग्रेस सरकारनेही केला होता प्राधिकरण रद्द करण्याचा प्रयत्न\nसन २०११ मध्ये काँग्रेस सरकारनेही लवासा प्राधिकरण रद्दचा निर्णय घेतला होता. लवासा कॉर्पोरेशनने अधिकाराचा गैरवापर करून अनियमितता केल्याचे कारण देत लवासावर नियंत्रण आणण्याच्या हालचाली मंत्रालयात सुरूही झाल्या होत्या. पर्यावरण विभाग आणि तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी मंजुरी मिळताच लवासा प्राधिकरण रद्द केले जाणार होते. परंतु कुठे तरी चक्रे फिरली आणि ही फाइल बंद करण्यात आली. उताराला चटई क्षेत्र अनुज्ञेय नसतानाही ते देण्यात आले. डोंगर कापण्यात आले. तसेच घेतलेल्या निर्णयांची माहिती त्वरित नगररचना संचालकांना दिली नाही, असा ठपका या प्रकल्पावर ठेवण्यात आला होता. या प्रकल्पाने सर्वच नियम धाब्यावर बसवल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लवासाला देण्यात आलेली पर्यावरण खात्याची मंजुरी स्थगित केली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ही स्थगिती उठवण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-independent-gorkhaland-movement-in-darjiling-5623234-NOR.html", "date_download": "2021-08-04T09:48:01Z", "digest": "sha1:NSB5SQVFU4OZFUSDP2K2OGRVAYHDROBX", "length": 8064, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Independent Gorkhaland movement in darjiling | स्वतंत्र गोरखालँड आंदोलन: जीजेएम अध्यक्षांसह नेत्यांवर छापे; समर्थकांनी ठाणे पेटवले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वतंत्र गोरखालँड आंदोलन: जीजेएम अध्यक्षांसह नेत्यांवर छापे; समर्थकांनी ठाणे पेटवले\nदार्जिलिंग - पश्चिम बंगालमधील हिंसाचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्यामुळे गुरुवारी पाेलिस व स्वतंत्र गोरखा प्रदेशाची मागणी करणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या निदर्शकांतील धुमश्चक्री सुरू होती. गोरखालँडच्या मागणीसाठी निदर्शने सुरू आहेत. गुरुवारी संघटनेचा प्रमुख बिमल गुरुंगसह अन्य नेत्यांच्या निवासस्थानावर छाप्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या जीजेएमच्या समर्थकांनी एका पोलिस ठाण्याला पेटवून दिले. त्यामुळे प्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nपर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. दररोज गोरखालँडच्या मागणीसाठी आंदोलन व हिंसाचार पाहायला मिळू लागला आहे. खरे तर दार्जिलिंगमध्ये सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हंगाम सुरू आहे. परंतु राजकीय संकट निर्माण झाल्यामुळे येथील तरुण बेरोजगार बनला आहे. सध्याची परिस्थिती राज्य सरकारने तयार केली आहे. या भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करू लागले आहे, असा आरोप जीजेएमचे सरचिटणीस रोशन गिरी यांनी केला आहे. ते गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलत होते. केंद्र सरकारने आणखी ६०० निमलष्करी सैनिकांना पाठवले आहे. राज्य सरकारने हा राजकीय प्रश्न तातडीने सोडवण्याची वेळी आहे, असा इशारा गिरी यांनी दिला. दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चहाचा उद्योग व मळे आहेत.\nशस्त्रांचा साठा जप्त, छाप्यांची कारवाई, बंद वाढवल्याचे जाहीर\nगोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके व शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. ३०० शस्त्रे जप्त केली. त्यात स्फोटके, बाणांचा समावेश होता. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सिंगमारी, पटलबास या भागात छापेसत्र सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर भडकलेल्या फुटीरवादी गोरखालँड संघटनेने दार्जिलिंगमध्ये गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी बंद पाळण्यात येईल, असे जाहीर केले. राज्य सरकार या विषयात राजकारण करू लागले आहे. पोलिसांनीदेखील हे आंदोलन चिरडण्याचे सर्व प्रयत्न केल्याचा आरोप गुरुंग यांनी केला आहे.\nदार्जिलिंगमध्ये गुरुवारी सकाळी धुके पसरलेले होते. त्याचा फायदा घेऊन एका निमलष्करी दलाच्या सैनिकांवर लांबून कोणी तरी दगडफेक केली. बाजूला एका कारला पेटवून देण्यात आले होते. दगडफेक करणारा गोरखालँडचा कार्यकर्ता होता किंवा नाही, हे मात्र सांगता येणार नाही.\nदार्जिलिंगमध्ये गोरखा समुदायाची संख्या सर्वाधिक आहे. त्यांची भाषा नेपाळी आहे. राज्य सरकारने बंगाली भाषा त्यांच्यासाठी अनिवार्य केली आहे. त्याला गोरखालँड संघटनेने विरोध दर्शवला आहे.\nटॉसः इंग्लंड, फलंदाजीचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/cow-dies-after-bomb-planted-to-hunt-wild-animals/", "date_download": "2021-08-04T09:40:31Z", "digest": "sha1:7ATQQED5JQYSGNRZELQPRBGMGMKH6UXO", "length": 7119, "nlines": 77, "source_domain": "sthairya.com", "title": "वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी पेरलेल्या बॉंबचा स्फोट होऊन गाईचा मृत्यू | स्थैर्य", "raw_content": "\nवन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी पेरलेल्या बॉंबचा स्फोट होऊन गाईचा मृत्यू\nस्थैर्य, वाई, दि.५: अज्ञात शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी पेरलेल्या बॉंबचा स्फोट होऊन पाळीव गाईचा जागीच मृत्���ू झाला. जायगाव (ता कोरेगाव) येथे ही घटना घडली. गायीच्या मालकाने गाय शेतामध्ये चरण्यासाठी सोडलेली असताना गावात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी गावातील शिकार्‍यांनी पेरलेल्या बॉम्बचा बॉम्बस्फोट गायीच्या तोंडात झाला त्यामुळे गंभीर जखमी होऊन गायीचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली\nबावधन ओढा येथे अपघात, दोन जखमी मोटार चालकावर गुन्हा\nऔरंगाबाद नामांतरावरून शिवसेनेची कोंडी; काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंचा विराेध, प्रत्येकाचे गणित वेगवेगळे\nऔरंगाबाद नामांतरावरून शिवसेनेची कोंडी; काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंचा विराेध, प्रत्येकाचे गणित वेगवेगळे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाही��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/priyanka-gandhi/", "date_download": "2021-08-04T09:25:48Z", "digest": "sha1:I45ME5PO6DG27MA7OLQJQXSLTJIREXXJ", "length": 10342, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Priyanka Gandhi Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nटि्वटरच्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत हा नेता प्रथम स्थानी\nसोशल मीडिया हे माध्यम आपल्या प्रतिक्रीया लोकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच अग्रगण्य ठरलं आहे. त्यामध्ये टि्वटरचे मोठ्या…\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली; ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळणार\nभारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढत असल्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे….\nअटकपूर्व जामीन नाकारल्यावर पी. चिदंबरम बेपत्ता\nINX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र…\nअखेर प्रियंका गांधींची सोनभद्रमधील पीडितांशी भेट\nअखेर सोनभद्र येथील पीडितांची प्रियंका गांधी- वाड्रा यांनी भेट घेतली. मिर्झापूर येथे पीडित कुटुंबाची भेट…\nउत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात\nउत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून 10 जणांवर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात…\nराहुल गांधींचा राजीनाम्याचा निर्णय धाडसी – प्रियंका गांधी\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. राहुल गांधींनी पक्षाला चार पानी…\nलोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव आवश्यक – प्रियंका गांधी\nआज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लोदी इस्टेट येथील…\nतुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत असून कॉंग्रेसवर टीका करत आहेत. पंतप्रधान मोदी…\nवाराणसीत पीएम मोदी VS प्रियंका गांधी सामना नाही\nउत्तर प्रदेशमधून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांना…\n‘हम निभाएंगे’ कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे ���्रसिद्ध होत आहेत. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी…\nवाराणसीत मोंदीविरोधात प्रियांका गांधी लढणार\nलोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदार संघात मोदींविरोधात काँग्रेसकडून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा होत आहे….\nमोदी सरकार आणि त्यांच्या भाषणांची एक्सपायरी डेट संपली : प्रियंका गांधी\nनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा – काँग्रेसचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं\nभाजपा नेत्याची घसरली जीभ,प्रियंका गांधींचा ‘असा’ उल्लेख\nलोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामळे सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये एकमेकांमवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.यातचं केंद्रीय…\nतुमचं मत तुम्हाला मजबूत बनवणारं शस्त्र – प्रियंका गांधी\nआगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने गुजरातच्या गांधीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेत पहिल्यांदाच…\nमाझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका, प्रियंका गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला\nकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असे सांगितले…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manthanpublication.com/product/practice-question-paper-set/", "date_download": "2021-08-04T10:24:09Z", "digest": "sha1:O3BT5H5SEULDRFLKWSZEYXACOGNCSHGL", "length": 6084, "nlines": 166, "source_domain": "manthanpublication.com", "title": "Practice Question Paper Set – Manthan Publication", "raw_content": "\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nप्रिय पालक व शिक्षक,\nमागील वर्षाच्या कोविड विषयक शासकीय धोरणानुसार जवळजवळ वर्षभर शाळा बंद राहील्यास्तव आपण आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2021 चे आयोजन करू शकलो नाही, तसेच मागील शैक्षणिक वर्षात आपण आपली परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत पूर्वीच पालकांना अवगत केले नसल्याने आपण 2021 चे परीक्षा नियोजन रद्द केली होती. पुढील म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता आपण आपले परीक्षा नियोजन सुरू केले आहे. लसीकरणाचा वेग तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी शाळा सुरू होण्या बाबत आशादायक वातावरण आहे, म्हणून पुन्हा आशावादी दृष्टिकोनातून लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे, शाळा सुरू झाल्यावर आपण निश्चितपणे यशस्वी परीक्षा आयोजन करणार आहोत, लेखी (OMR) परीक्षा शाळा सुरू न झाल्याने जर होऊ शकत नसेल तरच आपण video व Artificial intelligence Proctoring द्वारे online परीक्षेचे आयोजन करणार आहोत.\nमागील शैक्षणिक वर्षात आपण जमा केलेली परीक्षा किट रक्कमे मधून फक्त परीक्षा फी शुल्क ह्या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा फी म्हणून वापरू शकता. त्यासाठी New Admission बटणावर click करून आपण पुढील इयत्तेच्या मार्गदर्शक व सराव संच याची रक्कम फक्त आपण जमा करावी व प्रवेश निश्‍चिती करून घ्यावी.जर आपण नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छित नसाल तर आपण फक्त परीक्षा फी परत मागणी करण्या करिता खालील REFUND बटनचा वापर करावा व नमूद माहिती भरावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1216787", "date_download": "2021-08-04T08:49:58Z", "digest": "sha1:JNIDI5A4JZWRR2HUTLDKKWZ2HE2XY5RB", "length": 2597, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नेकार नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नेकार नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:०७, ३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती\n३९७ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n२१:२६, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n२१:०७, ३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''नेकार नदी''' [[जर्मनी]]मधील नदी आहे. ३६७ किमी (२२८ मैल) लांबीची ही नदी [[ब्लॅक फॉरेस्ट]] भागात उगम पावून [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] तसेच [[हेसेन]] राज्यांतून वाहते.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gdp-will-reduced-more-8-percent-second-quarter-said-rbi-371687", "date_download": "2021-08-04T10:10:36Z", "digest": "sha1:PBRNBCOAQGRXSLOSISSQK7MR4ZI3YY6O", "length": 7000, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP", "raw_content": "\nकोरोनाचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. आता आरबीआयचा अंदाज मोठी चिंता वाढवणारा आहे.\nकोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP\nनवी दिल्ली: कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील व्यापार ठप्प पडला आहे. त्यामुळे जागतिक अर्थचक्र बऱ्यापैकी थंडावल्याचं दिसत आहे. मागील महिन्यात जगभरातील कोरोना रुग्ण कमी होत होते. पण आता युरोपसोबत अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुढील काळ जागतिक बाजारपेठेसाठी मोठा नुकसानकारक असणार आहे. याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे.\nभारतातही कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं होतं. आता देशात अनलॉकची प्रक्रियाही सुरु झाली आहे. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला होता. आता आरबीआयने अजून एक चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. ज्यामध्ये 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यापुर्वीच भारताची आर्थिक परिस्थिती नाजूक स्थितीत आहे.\nGold Prices: तीन दिवसांत 2 वेळा सोन्याचे दर घसरले; आजही सोने, चांदीच्या दरात घट\nजर आरबीआयचं भाकित खरं ठरलं तर देशात मोठी आर्थिक मंदी येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयने एप्रिल-जूनमध्ये जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांनी अभूतपूर्व घट नोंदवली. आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) 8.6 टक्के होण्याचा अंदाज आहे.\nShare Market: आतापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात पहिल्यांदाच सेन्सेक्स 43 हजारांपेक्षा जास्त अंशांनी उघडला\nआरबीआयने प्रसिद्ध केलेला अहवाल संशोधक पंकज कुमार यांनी तयार केला आहे. अहवालानुसार, तांत्रिकदृष्ट्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली. आता हळूहळू जेव्हा अर्थव्यवस्था सामान्य होत आहेत, अशातच ही जीडीपी घटण्याची बातमी समोर आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/fifty-one-mlas-are-sharad-pawar-and-three-are-ajit-pawar-237859", "date_download": "2021-08-04T09:25:29Z", "digest": "sha1:HXY6ZPJYCRYDKLJQCLZ65UGKXITVHBJI", "length": 6993, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार", "raw_content": "\nशरद पवारांसोबत 51 आमदारांचे पाठबळ; अजित पवारांकडे केवळ तीन समर्थक आमदार\nशरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार\nमुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदाचा पुरेपूर वापर करत 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भारतीय जनता पक्षाला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड मोडून काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे चित्र आहे. या 54 पैकी तब्बल 51 आमदारांनी आज शरद पवार यांच्यासमोर उपस्थित राहत अजित पवार यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची हकालपट्‌टी करण्याचा ठराव संमत केला. यामुळे, अजित पवार यांचे बंड फसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nराष्ट्रवादीच्या केवळ तीन आमदारांना घेऊन भाजपचे विमान दिल्लीला गेले असून, इतर सर्व आमदारांना राष्ट्रवादीने एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.\nआज अकस्मात झालेल्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अकरा आमदार उपस्थित होते. मात्र, त्यापैकी नऊ आमदार परत शरद पवार यांच्याकडे आले असून, त्यांचा सर्वस्वी पाठिंबा शरद पवार घेतील त्या निर्णयाला राहील, अशी ग्वाही दिली. अजित पवार यांनी शपथविधीबाबत कोणतीही चर्चा केली नाही. फसवणूक करून शपथविधीला नेण्यात आल्याचे मत या आमदारांनी जाहीरपणे मांडले असल्याने अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार लगाम लावणार यावर राष्ट्रवादीचे नेते ठाम आहेत.\nआज राष्ट्रवादीच्या बैठकीला स्वत: अजित पवार यांच्यासह दौलत दरोडा, भाईदास पाटील, बाबासाहेब पाटील व धर्मराव बाबा अत्राम उपस्थित नव्हते. यापैकी दौलत दरोडा शपथविधी सोहळ्यानंतर गायब झाले असून, ते हरवल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसांत दाखल केली आहे; तर धर्मराव बाबा अत्राम गडचिरोलीहून निघाल्याने त्यांना पोचण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. भाईदास पाटील व बाबासाहेब पाटील हे दोन आमदार मात्र अजित पवार यांच्या समर्थनार्थ कायम राहिल्याचा दावा करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/jilha-rugnalaya-nashik-bharti-2021/", "date_download": "2021-08-04T09:40:53Z", "digest": "sha1:2XMG4BHJZUOJVWZOFJSEW5HDYDQ7POFF", "length": 20392, "nlines": 198, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Jilha Rugnalaya Nashik Bharti 2021 -", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nजिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची विविध पदे रिक्त\nजिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची विविध पदे रिक्त\nजिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची विविध पदे रिक्त\nनाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून सर्व प्रकारच्या सुविधा त्यात आहेत. नाशिकमधील सिव्हिलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची शुश्रूषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोना कालावधीनंतर सिव्हीलच्या नित्य कारभारावर या तुटवड्यामुळे प्रचंड ताण येत आहे.\nनाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक शुश्रूषेसाठी दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्यास सिव्हिलमध्ये प्राधान्य देण्यात येते. सिव्हिलमध्ये दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार प्राप्त होतील, या विश्वासाने दाखल होतात. सिव्हिलमध्ये मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, शल्यचिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे. मात्र, ज्या प्रमाणात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, तेवढे उपलब्ध झालेले नाही .त्या तुलनेत केवळ दोन तृतीयांश डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे बळ उपलब्ध असतानाही सिव्हीलने कोरोना काळात अत्यंत चांगली सेवा देऊन एक मानदंड प्रस्थापित केला आहे. तसेच सलग तीन वर्षांपासून कायाकल्प पुरस्कार मिळवण्याचा चमत्कार करुन दाखवला आहे.\nरुग्णसेवा अबधित रहावी आणि ती देखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र, आणि तपासणी करणारे अनुभवी डॉक्टर कार्यरत असल्याने समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्यास साहाय्य मिळते. खाजगी इस्पितळातील तज्ज्ञांपेक्षा जास्त सेवा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ देतात. मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि त्या जोडीला स्नेहभाव जोपासणारा कर्मचारीवर्ग यांचा एकत्रित प्रभाव म्हणून जिल्ह्यातील नागरिक सिव्हिलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देतात. सिव्हिलमध्ये दररोज शेकडो रुग्ण ॲडमिट होतात, तर बाह्यरुग्ण विभागातून रुग्ण उपचार घेऊन हजारो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जातात. रुग्णाच्या सर्वात जवळ असणारा आणि त्याची अहोरात्र सुश्रुषा करणारा परिचारिका वर्ग हा सुश्रुषेसह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण राखण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nजिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे रक्त संक्रमण अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जुलै 2019 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे’. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nWalk-in Interview Address : जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक\n12th Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आ���की मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/bjp/", "date_download": "2021-08-04T09:32:10Z", "digest": "sha1:54L5CBJTLZUG5SADMNBAVK2P67US3PHW", "length": 10516, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates BJP Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ\nकर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज बसवराज बोम्मई यांनी…\n‘आमच्या माणसांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही’\nचिपळूण: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी…\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांकरिता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्यांकरिता रेल्वेने ७२ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या रेलवेचं आरक्षण हाऊसफुल्ल…\n‘कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी’\nमुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी…\nचंद्रकांत पाटील यांना ‘राज’ योग\nनाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ‘आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत…\n‘कोणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट\nनाशिक: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी ईडीकडून सध्या राजकीय नेत्यांविरोधात सुरू…\nमुंबईत उद्यानाला टीपू सुलतानाचे नाव देण्यावरून वाद;शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा\nमुंबई: मुंबईतील गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान नाव देण्यास भाजपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील…\n‘गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्यात याव्या’; भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी\nभाजप नेते आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे य��ंना कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या…\n‘गाढवांचे वजन बैलांना नकोसे’; भाजपाचा भाई जगताप यांना चिमटा\nमुंबई: काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईमधील अँटोप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात आंदोलनावेळी बैल…\n‘संजय राऊतांच्या बरळण्याच्या आणि सामना संपादक पदाचा संबंध काय\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा…\nबदलापूरमध्ये सेना -भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा\nलसीकरणाच्या वादातून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा…\nरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची महत्वाची घोषणा\nकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच लोकलबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य…\nकाँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…\nआमदार निलंबन प्रकरणी विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन\nआज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. विधानसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एक…\n‘रस्ते वेगळे मात्र मैत्री कायम’ – संजय राऊत\n‘देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही, मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे’…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनि��� देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/4-september-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-04T10:43:52Z", "digest": "sha1:L6WVT6XBRUKLV2PJ2IMZ5QDDHXINCX6S", "length": 21009, "nlines": 228, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "4 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (4 सप्टेंबर 2018)\nभारताच्या अंजुम आणि अपूर्वीला ऑलिम्पिक पात्रता:\nजपानमध्ये 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या नेमबाजीमध्ये सर्वप्रथम पात्रता पटकावण्याचा मान भारताच्या अपूर्वी चंदेला आणि अंजुम मुदगिल यांनी पटकावला आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत अंजुमने व्दितीय स्थानासह रौप्यपदक, तर अपूर्वीने चौथे स्थान पटकावत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.\nया दोघींनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) जागतिक चॅम्पियनशिपच्या 10 मीटर रायफलच्या प्रकारात हे यश पटकावले आहे. या स्पर्धेत अंजुमने 248.4 गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले.\nकोरियाच्या हॅना इम हिने 251.1 गुणांसह सुवर्णपदक, तर कोरियाच्याच इनुहेआ जुंग हिने 228 गुणांसह कांस्यपदक पटकावले, तर अपूर्वी चंदेलाला 207 गुण मिळवता आल्याने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nटोकियोतील स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यासाठीची ही पहिलीच नेमबाजी स्पर्धा आयएसएसएफने भरवली होती. त्यात नेमबाजीच्या 15 प्रकारांमध्ये प्रत्येकी 4 याप्रमाणे 60 नेमबाज ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणार आहेत. त्यामध्ये या दोघींनी जरी ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी या गटात अन्य जे नेमबाज पुढेदेखील पात्र होतील, त्यातील सर्वोत्तम गुण मिळवलेल्या नेमबाजांमधून भारताच्या राष्ट्रीय रायफल संघटना अंतिम स्पर्धकांची निवड करणार आहे.\nचालू घडामोडी (3 सप्टेंबर 2018)\n‘दलित’ शब्द वापरू नका, केंद्र सरकारची सूचना:\n‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशी सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही सूचना देण्यात आली आहे.\nदलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्दप्रयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र सात ऑगस्ट रोजी सर्व खासगी वाहिन्यांना पाठवण्यात आले आहे. पंकज मेश्राम यांच्या याचिकेवर जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपू��� खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला होता.\nदलित शब्दाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला जावा आणि याबाबतचे निर्देश सर्व वाहिन्यांना देण्याबाबत विचार केला जावा असे खंडपीठाने म्हटले होते. त्यानुसार सात ऑगस्ट रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना ‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशा आदेशाचे पत्र पाठवले.\nमध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही 15 जानेवारी रोजी एका निकालात अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या व्यक्तींसाठी दलित शब्द वापरता येणार नसल्याचे म्हटले होते.\nठाणे वर्षां मॅरेथॉनमध्ये रंजितकुमार आणि मोनिकाची बाजी:\nठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 29व्या महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात रंजितकुमार पटेल आणि महिला गटात नाशिकची मोनिका आथरे या दोघांनी बाजी मारली.\nरंजितकुमारला 75 हजार आणि मोनिकाला 50 हजार रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. रंजितकुमार याने 1 तास 07 मिनिटे 41 सेकंदात 21 कि.मी. अंतर पार केले तर मोनिकाने 56 मिनिटे 52 सेकंदात 15 किमीचे अंतर पार केले. यंदा बारा गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे शहरातील खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने राबवली होती.\nतसेच प्लास्टिक मुक्ती आणि अवयव दानाचा संदेश देत यंदाच्या वर्षी 29व्या महापौर वर्षां मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील 21 हजार 700 स्पर्धक सहभागी झाले होते.\nपुणे विमानतळाची मालवाहतुकीत भरारी:\nदेशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल 72 टक्‍क्‍यांनी मालवाहतूक वाढली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे.\nदेशांतर्गत हवाई मालवाहतुकीत दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरपाठोपाठ पुण्याने स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत तब्बल 72 टक्‍यांनी हवाई मालवाहतूक वाढली आहे. इतर विमानतळांच्या तुलनेत ही वाढ सर्वाधिक आहे.\nदेशातील 28 विमानतळांमध्ये सर्वाधिक उत्पन्नाच्या गटात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्याचा समावेश आहे.\nपुणे विमानतळाचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 160 टक्के वाढले. पुणे विमानतळाचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 56 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ते 146 कोटी रुपयांवर गेले.\nनेट, जेईईच्या परीक्षा फीमध्ये कपात:\nमेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नेट, जेईई परीक्षा देणाऱ्यांसाठी दुहेरी भेट दिली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या तुलनेत तीनपट अधिक शहरात आयोजित करण्यात आली आहे. तर, फीमध्ये 20 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे.\nएनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी सांगितले की, ही परीक्षा कॉम्युटरवर होणार आहे. त्यामुळे कागदाचा उपयोग शून्यावर आला आहे. याचा लाभ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. पूर्वी यूजीसी नेट परीक्षा 91 शहरांत होत होती. आता ही परीक्षा 273 शहरात होणार आहे.\nएनटीएचे महासंचालक जोशी यांनी सांगितले की, या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मोफत टेस्ट सीरिजचे आयोजन 8 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे टेस्ट घेण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्युटर बेस्ड परीक्षेचा अनुभवही येईल. याशिवाय 7 सप्टेंबर रोजी एनटीएच्या वेबसाईटवर ऑनलाइन टेस्ट सीरिज अपलोड करण्यात येईल.\nविद्यार्थी घरी बसूनही कॉम्युटरवरील परिक्षेचा अभ्यास करु शकतील. यूजीसी नेट परीक्षेची फी सामान्य श्रेणीसाठी 1000 रुपयांवरुन कमी करुन 800 रुपये करण्यात आली आहे. नॉन क्रिमिलेअर, ओबीसीसाठी 400 रुपये, एससी, एसटी, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी 200 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे.\nतसेच त्यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षा जवळपास 80 टक्के परीक्षार्थी पेन पेपरने देत होते. याचे परीक्षा शुल्क 1000 रुपये होते. कॉम्युटर बेस्ड परीक्षेचे शुल्क सामान्य आणि ओबीसी श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी एका पेपरसाठी 500 आणि दोन पेपरसाठी 900 निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थीनींसाठी एका पेपरचे शुल्क 250 आणि दोन्ही पेपरचे शुल्क 450 ठेवण्यात आले आहे.\nमहानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.\nथॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहा���ातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.\nकेंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.\nसन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.\nरघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (5 सप्टेंबर 2018)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/apply-early-western-railway-recruitment-posts-apprentice-posts-western-railway-22917", "date_download": "2021-08-04T10:08:16Z", "digest": "sha1:3KKBP2KWX2MESZMSIYGXP44KQCM6KECA", "length": 9344, "nlines": 162, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Apply early, Western Railway recruitment for the posts of 'Apprentice' posts in Western Railway | Yin Buzz", "raw_content": "\nलवकर करा अर्ज, (Western Railway) पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या इतक्या जागांसाठी भरती\nलवकर करा अर्ज, (Western Railway) पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या इतक्या जागांसाठी भरती\nपश्चिम रेल्वे भरती 2020\nवेस्टर्न रेलवे भर्ती पश्चिम रेल्वे, पश्चिम रेल्वे भरती २०२० (पश्चिम रेल्वे भारती २०२०) साठी 5 35 Apprent प्रशिक्षु प्रशिक्षण प्रशिक्षु कायदा १ 61 under१ अंतर्गत पश्चिम रेल्वे महाराष्ट्र.\nपदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)\n8. मेकॅनिक (मोटार वेहिकल)\n14. मेकॅनिक LT & केबल\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT\nवयाची अट: 06 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2020 (05:00 PM)\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nकोरोना नंतरचे करिअर - संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर...\nबेरोजगारीवर उपाय न शोधता, खाजगीकरण करण्यावर का आहे सरकारचा भर\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले...\nरेल्वे अपघात टाळण्यासाठी तरूणांचा पुढाकार\nमुंबई :- मुंबईत सर्वात जास्त रेल्वे अपघात होत असतात. या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस...\nरेल्वे करणार १.४० लाख पदांसाठी भरती; 'या' दिवसापासून परीक्षा आयोजित\nरेल्वे भरती मंडळाने अखेर एक लाखाहून अधिक पदांसाठी एनटीपीसी भरतीची तारीख जाहीर केली...\n'या' घटनेची रेल्वेच्या इतिहासात नोंद होणार; एका युवतीसाठी राजधानी धावली ५३५ KM\nरांंची : तरुणीच्या हट्टा पुढे रेल्वे प्रशासन हतबल झाले. तरुणीची अनेक वेळा समजूत...\nभारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती\nभारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती कोरोनाच्या काळात अनेकांनी नोकरी गमावली आहे,...\nजेईई मेन परीक्षेला आज पासून सुरूवात\nमुंबई :- कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्या की, घेऊ नये यावर अनेक राजकीय वाद देखील...\nरेल्वेत जंम्बो भरती; 35 हजाराहून अधिक तरुणांना मिळणार संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुंबई टाळेबंदी काळात लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे कामगारांवर...\nकेंद्र सरकारने परीक्षेचा फेरविचार करावा; नाही तर... :अशोकराव चव्हाण\nमुंबई : नीट परीक्षा संदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केल्यानंतर आता...\n\"माझा पीएचडी चा प्रवास\"\nभांडारकर प्रकरणानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत माजी महापौर भिकशेठआण्णा पाटील यांनी...\nकॉमन एलिजिबिलीटी टेस्ट : कशी घेतली जाणार \nकेंद्रीय नोकरभरती संस्था (नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी) असं या संस्थेचं नाव आहे. या...\nआजपासून कोकणासाठी विशेष रेल्वे सुरू\nमुबंई :- गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2021-08-04T10:38:46Z", "digest": "sha1:BKFQIWZALR3SS45FTQKY7PW5256MT3RO", "length": 5843, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे\nवर्षे: १३३० - १३३१ - १३३२ - १३३३ - १३३४ - १३३५ - १३३६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तय���र करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-in-us-sunburn-30-dead-3496027.html", "date_download": "2021-08-04T09:57:39Z", "digest": "sha1:KMETZMU5G7UMKHBFZUUVUMHU6Z4BAZOL", "length": 3518, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "in us sunburn, 30 dead | अमेरिकेत उष्णतेची लाट, 30 मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेत उष्णतेची लाट, 30 मृत्यू\nफिलाडेल्फिया - अमेरिकेतील शहरे उष्णतेने तापली असून बहुतांश शहरांचे तापमान 38 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. तापमान वाढल्याने 30 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.\nउकाडा प्रचंड झाल्याने अमेरिकन नागरिक हैराण झाले असून उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी स्विमिंग पूल, सिनेमागृहाचा मार्ग धरला आहे. शनिवारी देशातील बहुतेक शहरांत तापमानाचा पारा 39 अंशावर होता. वॉशिंग्टन 40.5 सेल्सियस, सेंट लुईस 41 सेल्सियस, इंडियानापोलिस 40 सेल्सियस अशी तापमानाची स्थिती होती. उष्ण वादळांची शक्यता निर्माण झाली आहे. 20 राज्यांत उष्णतेची लाट असून लुईसविले, केंटकीमध्ये 40.5 सेल्सियस, फिलाडेल्फियात 38.5 , न्यूयॉर्क 35 अशी स्थिती पाहायला मिळाली. आतापर्यंत 30 जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. मेरीलँडमध्ये नऊ, शिकागोमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदलामुळे काहींना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले.\nटॉसः इंग्लंड, फलंदाजीचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-bjp-internal-politics-solapur-4308401-NOR.html", "date_download": "2021-08-04T09:27:48Z", "digest": "sha1:S37LFWJBIWLI54E3CQKSDFSI3ODTMBRX", "length": 5081, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bjp internal politics solapur | नव्या पदाधिकार्‍यांविना होणार भाजपचा मेळावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनव्या पदाधिकार्‍यांविना होणार भाजपचा मेळावा\nसोलापूर - अंतर्गत लाथ��ळ्यांमुळे शहर भाजपमध्ये शह, काटशहाचे राजकारण सुरू आहे. शहराध्यक्षांची निवड होऊन तीन महिने उलटले तरी इतर पदाधिकार्‍यांची निवड जाहीर झालेली नाही. त्यामुळे पक्षाच्या बैठकीला मोजकेच लोक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. असे असतानाही प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक व पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा 8 जुलै रोजी सोलापुरात होत आहे.\nभाजप शहराध्यक्षपदाची निवड मार्च महिन्यात झाली. त्यानंतर सुरू झालेली अंतर्गत सुदोपसुंदी सुरूच आहे. मनपा पक्षनेता निवडीवरून आठ नगरसेवक नाराज आहेत. कुरघोडी वाढल्याने शहराध्यक्ष देशमुख यांनी नूतन पदाधिकार्‍यांची निवड केली नाही. पण ‘चलती का नाम गाडी’ असे किती दिवस चालणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.\nपश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकार्‍यांचा मेळावा 8 जुलै रोजी सोलापुरात होणार आहे. पूर्वतयारी करण्यासाठी भाजप कार्यालयात शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस नाराज गटातील आठ नगरसेवकांसह शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी दांडी मारली. नगरसेवक सुरेश पाटील, शिवानंद पाटील, शशिकला बत्तुल हे स्थायी समिती सदस्य आहेत. शनिवारी स्थायी समितीची सभा होती, त्यामुळे ते गेले नाहीत. त्या बैठकीस मोजकेच कार्यकर्ते असल्याने ती आटोपती घ्यावी लागली.\nशहर भाजपच्या नवीन पदाधिकारी निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. लवकरच बैठक होऊन नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात येणार आहेत. नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत विद्यमान पदाधिकारी काम पाहतील. प्रा. अशोक निंबर्गी, शहर सरचिटणीस, भाजप\nशिक्षण मंडळ विरोधी पक्षनेता निवड\nमनपा विरोधी पक्षनेता निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/the-family-man-jk-sharib-hashmi-dream-of-work-with-sushant-singh-rajput-but-it-will-never-come-true/articleshow/83482064.cms", "date_download": "2021-08-04T10:46:15Z", "digest": "sha1:2NMKHLV4L3F5VHV3WPIYEPGTUH2CDV7O", "length": 14167, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'सुशांतने मला मिठी मारली पण सोबत काम नाही केलं, 'द फॅमिली मॅन' च्या जेकेने व्यक्त केली खंत\nओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'द फॅमिली मॅन २' ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. वेबसीरिजमधील प्रत्येक ��ात्राचं प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. त्यातील तळपदे हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याने सुशांतसिंह राजपूत बद्दल एक खंत व्यक्त केली आहे.\n'सुशांतने मला मिठी मारली पण सोबत काम नाही केलं, 'द फॅमिली मॅन' च्या जेकेने व्यक्त केली खंत\n'द फॅमिली मॅन २' मधील शारीब हाश्मीच्या पात्राचं होत आहे कौतुक\nशारीबला करायचं होतं सुशांतसोबत काम\nसुशांतच्या जाण्याने अर्धवट राहिली शारीबची इच्छा\nमुंबई- नुकताच ओटीटीवर 'द फॅमिली मॅन २' प्रदर्शित करण्यात आला. या वेबसीरिजमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. मनोज बाजपेयीपासून प्रियामणी आणि सामंथापासून वेबसीरिजमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकणारे चेल्लम सर सगळ्यांचं प्रेक्षक प्रचंड कौतुक करत आहेत. यांसोबतच वेबसीरिजमध्ये जेके तळपदेचं पात्रही भरपूर गाजतंय. प्रेक्षक जेके तळपदे म्हणजे शारीब हाश्मी याच्या भूमिकेचंही प्रचंड कौतुक करत आहेत. परंतु, शारीबचं एक स्वप्न मात्र कायम अपूर्णच राहणार असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं. सुशांतसिंह राजपूतसोबत काम करण्याचं आपलं स्वप्न कायम अपूर्णच राहणार असल्याचा खुलासा स्वतः शारीबने केला.\nकागदाच्या होड्या, माथेरानची सहल...मराठी कलाकारांच्या आठवणींचा पाऊस\nसुशांतने मारली होती शारीबला मिठी\nवेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत शारीबने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. शारीबने सुशांतसोबतच्या भेटीचा किस्सा सांगत म्हटलं, 'जेव्हा आमच्या 'फिल्मीस्तान' या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं, तेव्हा तिथे अनेक मोठंमोठे कलाकार आले होते. त्यात सुशांतदेखील होता. सुशांत चक्क माझ्या बाजूच्या सीटवर बसला होता. तो चित्रपट पाहत होता आणि मधेच हसत होता. त्यातही तो माझं कौतुक करत होता. चित्रपट संपला आणि सगळे उभे राहिले. सुशांत उभा राहिला आणि त्याने मला मिठी मारली. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा सुशांत एक लोकप्रिय अभिनेता बनला होता. इतकी लोकप्रियता मिळूनही तो खूप प्रेमळ आणि विनम्र होता. मला आजही त्याचा तो हसरा चेहरा आठवतो.'\nसुशांतसोबत काम करता येणार नसल्याची आहे खंत\nसुशांतसोबत काम करता येणार नसल्याची खंत व्यक्त करत शारीब म्हणाला, 'प्रत्येकाला सुशांतसारख्या अभिनेत्यासोबत काम करायचंय. तो खूप हुशार होत�� सोबतच मनाने दिलदार होता. तेव्हा एका 'तकदूम' नावाच्या चित्रपटावर काम सुरू होतं. ज्यात सुशांत आणि परिणीती चोप्रा होते. मी देखील त्यांच्यासोबत काम करणार होतो. परंतु, काही कारणाने चित्रपट बनू शकला नाही आणि सुशांत हे जग सोडून गेला. त्यामुळे आता माझं त्याच्यासोबत काम करण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.'\nमला हे पटतंच नाही; तपास का थांबलाय सुशांत आत्महत्या प्रकरणी उषा नाडकर्णींचा सवाल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nड्रग्सचं व्यसन ते बॉलिवूड सोडण्याची इच्छा, सुशांतच्या निधनानंतर रियानं केलेत धक्कादायक खुलासे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणे महाराष्ट्राला 'झिका'चा किती धोका; केंद्राचे पथक तातडीने पुण्यात दाखल\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nनंदुरबार खावाले काळ, नि भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार; शेलारांचे टीकास्त्र\n दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून हत्या\nकोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या जोरदार हालचाली; पश्चिम महाराष्ट्रात 'हे' चित्र\nदेश दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या; विरोधकांनी अमित शहांना केले लक्ष्य\nजालना तलावात बुडणाऱ्या पुतण्याला वाचवताना काका- पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू\nपुणे पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; पोलीस येताच...\nमुंबई निर्बंध शिथिल झाले पण लोकलबंदीमुळं मुंबईकरांचे प्रवासहाल वाढले\nमोबाइल Oneplus च्या 'या' स्मार्टफोनमधील स्फोटानंतर कंपनीकडून आले स्पष्टीकरण\nफॅशन प्रियंकाने घातलेल्या कोटमध्ये नेटकऱ्यांना दिसले ‘बॅटमॅनचे डोळे’, कपड्यांची उडवली खिल्ली\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचंय तर काही दिवस थांबा, ऑगस्टमध्ये एन्ट्री करणार हे ७ दमदार स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\nविज्ञान-तंत्रज्ञान SBI चे ग्राहकांना आवाहन, त्वरित करा ‘हे’ काम अन्यथा खाते होईल बंद\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२१ बुधवार : कुंभ आणि मीन राशीसाठी लाभदायक दिवस, तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस पाहा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-04T09:36:25Z", "digest": "sha1:6IOLRDPHZQRDC6KTGEKDLRNKY3ZLWN5J", "length": 5488, "nlines": 101, "source_domain": "palghar.gov.in", "title": "योजना | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nhttps://mahaschemes.maharashtra.gov.in/ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकाला योजनेची माहिती घेऊन…\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Jul 27, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2021-08-04T10:30:17Z", "digest": "sha1:V37UEYIM6IXYVKBV5NZUSNTUSDRUKYQ4", "length": 4303, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४७७ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ४७७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा स��स्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/create-a-cluster-plan-to-find-a-permanent-solution-to-the-problem-of-dangerous-buildings-urban-development-minister-eknath-shinde/", "date_download": "2021-08-04T09:38:47Z", "digest": "sha1:JZYNQVNK4CYLGGJOIJJSQBFYIME6IBSM", "length": 12080, "nlines": 83, "source_domain": "sthairya.com", "title": "धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे | स्थैर्य", "raw_content": "\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे\nधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचेही महानगरपालिकांना निर्देश\nस्थैर्य, मुंबई, दि. १५: मुंबई महानगर परिसरातील (एमएमआर) धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी समूह (क्लस्टर) आराखडा तयार करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नक्की काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाला गती मिळावी यासाठी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये जलद निकाल देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.\nएमएमआर क्षेत्रातील सर्वच मनपा आयुक्तांनी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडण्यामागे मालक, भाडेकरू यांच्यातील वाद, कायदेशीर प्रक्रियेत स्थगिती मिळाल्याने रखडलेला पुनर्विकास आणि पुनर्वसनातील अडचणी कारणीभूत असल्याचे सांगितले.\nयावर एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेला आपल्या हद्दीत क्लस्टर योजना राबवण्याचा विचार करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी सर्व मनपा आयुक्तांना दिले. त्यासोबत ज्या इमारती क्लस्टर योजनेत समाविष्ट होऊ शकत नाहीत त्याच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून नक्की काय उपाययोजना करता येतील किंवा सद्यस्थितीत केलेल्या उपाययोजनामध्ये नक्की काय बदल करता येतील ते सुचवण्याचे निर्देश देखील श्री. शिंदे यांनी संबंधित पालिका आयुक्तांना दिले.\nप्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न भेडसावत असल्याने अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रत्येक मनपा हद्दीत ट्रान्झिट कॅम्प उभे करावेत, त्यासाठी निधीची तरतूद करावी, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nधोकादायक इमारत कोसळल्यास तातडीने मदत करण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात येते. या पथकाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेने टीडीआरएफ पथक तयार केले आहे. या पथकाने उल्हासनगर इमारत दुर्घटना आणि महाड इमारत दुर्घटनेवेळी उल्लेखनीय काम केले होते. त्यामुळे पत्येक महानगरपालिकेने असे तातडीने मदत देऊ शकणारे पथक निर्माण करावे, जेणेकरून अशी दुर्घटना घडल्यास वेळ न घालवता तातडीने मदतकार्य सुरू करून जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.\nआज झालेल्या या बैठकीत श्री. शिंदे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक आणि एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्या – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संप���दक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/unlocked-from-monday-new-regulations-issued-by-the-state-government-satara-district-in-the-third-tier-a-review-of-exactly-what-will-start-in-satara-district/", "date_download": "2021-08-04T09:08:43Z", "digest": "sha1:5UEMHLIMEFMZLP3MQ755WRWS57HPMGC5", "length": 12017, "nlines": 97, "source_domain": "sthairya.com", "title": "सोमवार पासून अनलॉक!! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली; सातारा जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये; सातारा जिल्ह्यात नक्की काय सुरु होणार याचा घेतलेला आढावा | स्थैर्य", "raw_content": "\n राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली; सातारा जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये; सातारा जिल्ह्यात नक्की काय सुरु होणार याचा घेतलेला आढावा\nin प्रादेशिक, फलटण तालुका, फलटण शहर, सातारा जिल्हा\nस्थैर्य, सातारा, दि. ०५ : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून कमी आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. या स्तरामध्ये सातारा जिल्हा हा तिसऱ्या स्तरामध्ये येत असून नक्की काय सुरु होणार व काय बंद राहणार याचा घेतलेला आढावा\nसातारा जिल्ह्यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व हालचाली ह्या सुरु राहतील\nदुकानदार व व्यावसायिकांना आपली आस्थापना हि सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असेल\nसातारा जिल्ह्यामध्ये मॉल, चित्रपटगृहे व नाट्यगृहे हि बंद राहतील\nहॉटेल व रेस्टोरंट यांना ५० % क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असेल त्या नंतर पार्सल व होम डिलिव्हरी देण्यास मुभा आहे\nसार्वजनिक स्थळे उदा. ग्राउंड, ओपन स्पेस हि सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल\nसर्व खाजगी कार्यालये हि ५० % क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा\nविविध खेळांसाठी सकाळी ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा\nचित्रीकरण करण्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी असेल\nसामाजिक व सांस्कृतिक संमेलनासाठी ५० % क्षमतेने घेण्याची मुभा असेल\nलग्न समारंभ हे ५० व्यक्तींच्या उपस्थितीत घेण्याची परवानगी\nअंत्यविधीसाठी २० व्यक्तीनांच परवानगी\nमिटिंग, नगरपरिषद व पंचायत समिती सर्वसाधारण सभा ह्या ५० % क्षमतेने घेण्याची परवानगी आहे.\nबांधकाम व्यावसायिकांसाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा असेल\nशेती व कृषी क्षेत्रासाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा असेल\nईकॉमर्स सेवा व सुविधा ह्या सुरु ठेवण्यास परवानगी आहे\nजिम, सलून, स्पा व वेलनेस सेंटर यांना वातानुकूलित यंत्रणा म्हणजेच AC न लावता सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० % क्षमतेने सुरु ठेवण्यास मुभा\nसार्वजनिक वाहतुकीसाठी उभे न राहता पूर्व क्षमतेने सुरु करण्याची परवानगी\nकडक निर्बंध असलेल्या जिल्हे वगळून आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी कडक निर्बंध असलेल्या जिल्ह्यांमधून जायचे असेल तर ई-पास आवश्यक\nसायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर सायंकाळी ५ नंतर संचार बंदी असेल\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये वरील सेवा सुविधा सुरु होवू शकतात तरी या बाबत सातारा जिल्हा प्रशासन नक्की काय निर्णय लागू करतील हे सुद्धा पाहावे लागणार आहे.\nसमर्थ मंदिर परिसरात एकाची आत्महत्या\nसुट्टीतील गृहपाठासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अॅप उपयुक्त वाटतात: सर्व्हे\nसुट्टीतील गृहपाठासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अॅप उपयुक्त वाटतात: सर्व्हे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/c7rwwy8lzezt", "date_download": "2021-08-04T10:43:33Z", "digest": "sha1:QNRBPDLQIASNFP6F3N7ZTB42FLCGDZ3V", "length": 4428, "nlines": 75, "source_domain": "www.bbc.com", "title": "कामगार पक्ष - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 1:13 1 मे 20211:13 1 मे 2021\nशाहीर अमर शेखांनी जेव्हा शिवाजी महाराजांचं वर्णन ‘समाजवादी शिवछत्रपती’ केलं होतं...\nआज शाहीर अमर शेख यांचा जन्मदिन आहे. आपल्या गायन आणि काव्याच्या माध्यमातून केवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळच नव्हे तर त्याआधी स्वातंत्र्य चळवळ आणि नंतर गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 13:41 11 फेब्रुवारी 202113:41 11 फेब्रुवारी 2021\nचार दिवस काम आणि तीन दिवस आराम तुम्हाला आवडेल का\nVideo caption: चार दिवस काम आणि तीन दिवस आराम तुम्हाला आवडेल का सोपी गोष्ट 271चार दिवस काम आणि तीन दिवस आराम तुम्हाला आवडेल का सोपी गोष्ट 271चार दिवस काम आणि तीन दिवस आराम तुम्हाला आवडेल का\n'चार दिवस काम, तीन दिवस आराम' ही आयडिया तुम्हाला कशी वाटते\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 4:14 14 डिसेंबर 20194:14 14 डिसे��बर 2019\nबोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास\nVideo caption: बोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवासबोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास\nबोरिस जॉन्सन यांना युकेच्या जनतेनं बहुमत बहाल केलं आहे. त्यांची स्वभाव वैशिष्ट्यं आणि आतापर्यंतची कारकीर्द याचा आढावा घेणारा हा व्हीडिओ...\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mrmarathi.in/", "date_download": "2021-08-04T09:37:53Z", "digest": "sha1:BWIYYW2PVROBT3MWAKRUNVGJKA6C7AC2", "length": 6239, "nlines": 62, "source_domain": "www.mrmarathi.in", "title": "Mr Marathi » Health, Education & Many More", "raw_content": "\nEssay on Science Boon or Curse in Marathi: विज्ञानाचा सुज्ञपणे उपयोग ‘विज्ञान-शाप की वरदान’ हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. …\n“आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी” निबंध मराठी मध्ये Essay on Today’s Student in Marathi\nEssay on Today’s Student in Marathi: आजचा विदयार्थी हा आपल्या स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचा भावी नागरिक आहे. वयाच्या अठराव्या वर्षीच त्याला …\nEssay on My Favourite Hobby in Marathi: कुणाला छंद असतो गाण्याचा, तर कुणाला गडकिल्ले हिंडण्याचा; तर कुणाला पोस्टाची तिकिटे, जुनी …\nEssay on Shivaji Maharaj in Marathi: ‘शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे.’ असा आदेश घेऊनच अफजलखान हा विजापूरहून निघाला …\n“शाळेचा निरोप घेताना” निबंध मराठी मध्ये Essay on School Farewell in Marathi\nEssay on School Farewell in Marathi: शालान्त पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेने निरोप समारंभ आयोजित केला …\nEssay on My Neighbour in Marathi: एकविसाव्या शतकातील या ऐश्वर्यसंपन्न महामुंबईला अजिबात न शोभणारी आमची ही ‘शांताराम चाळ’ आता थोड्याच …\nEssay on Mahatma Gandhi in Marathi in Marathi: राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या …\n“महात्मा ज्योतिबा फुले” निबंध मराठी मध्ये Essay on Mahatma Phule in Marathi\nEssay on Mahatma Phule in Marathi: महात्मा जोतीराव फुले हे उच्च कोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या …\nEssay on Autobiography of Wounded Soldier in Marathi: भारताला उद्ध्वस्त करण्याचे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने विश्वासघाताने कारगीलमध्ये घुसखोरी केल्यावर देशभर …\nEssay on Autobiography of Tree in Marathi: तुम्ही माझ्या स्थितीवर दोन थेंब वाहिले नाही तरी चालेल, पण माझी कहाणी ऐका. आज …\n“आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी” न���बंध मराठी मध्ये Essay on Today’s Student in Marathi\n“शाळेचा निरोप घेताना” निबंध मराठी मध्ये Essay on School Farewell in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2008/09/6596/", "date_download": "2021-08-04T10:16:54Z", "digest": "sha1:SRS23PZZGBXVKZEX5BK2YR76XB6OGWTQ", "length": 26834, "nlines": 61, "source_domain": "www.sudharak.in", "title": "समाजहितैषी संस्था बदललेले संदर्भ व कामाचा ढाचा – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nसमाजहितैषी संस्था बदललेले संदर्भ व कामाचा ढाचा\nसप्टेंबर, 2008इतरचिं. मो. पंडित\n“महाराष्ट्र हे स्वयंसेवी संस्थांचे मोहोळ आहे.” असे गांधीजी म्हणत. पाचसहा दशकांपूर्वीच्या त्या स्वयंसेवी संस्था आता बढेशी कालबाह्य झाल्या आहेत किंवा अस्ताला गेल्या आहेत. स्वयंप्रेरित, समाजहितैषी कार्याचे संदर्भच पार बदलले. आपण आज एका युगाच्या अस्ताशी आणि नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. औद्योगिक समाजाचा अस्त होत आहे, आणि राष्ट्रसंकल्पनेची व्यावहारिक पातळीवर पीछेहाट होत आहे. नवीन शैक्षणिक संपर्कसाधनांद्वारे माहितीची विस्फोट होत आहे. सर्व मानवी व्यवहार फक्त पैशांमध्ये होत आहेत.\nतीन गोष्टी झपाट्याने पुढे येत आहेत. जागतिकीकरण ही पहिली गोष्ट. पैशाच्या स्वरूपातील भांडवल आता जगभर क्षणार्धात इकडून तिकडे संचार करू शकते. असे भांडवल केवळ पुस्तकी नोंदींवर आधारित असते. मुद्रांचा रोकड व्यवहार त्यात नसतो, त्यामुळे राष्ट्रीय आणि मजुरी करणाऱ्या वर्गांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार होत आहे. त्यामुळे एकाचवेळी बेरोजगारी आणि काम करणाऱ्यांची चणचण निर्माण होते आहे.\nदुसरी गोष्ट, निव्वळ नफ्यावर आधारित बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा रेटा वाढत आहे. खुल्या बाजारपेठांच्या रेट्याखाली राष्ट्रीय सरकारांना अनेक प्रकारची बरीवाईट बंधने, नियमने दूर करावी लागत आहेत. यालाच उदारीकरण असे गोंडस नाव आहे.\nतिसरी गोष्ट खाजगीकरण. अनेक बाबींतून आता सरकार आपले अंग काढून घेत आहे. अन्नपाण्यापासून ते शिक्षण आरोग्यसेवांपर्यंत, अनेक त-हेच्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीपासून ते वाहतुकीपर्यंत गोष्टींचा यात अंतर्भाव आहे. जे जे सरकारी ते ते वेळखाऊ, अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेले असते असा मतलबी प्रचार सामर्थ्यवान कार्पोरेशन्स, तितक्याच सामर्थ्यवान माध्यमांच्या मदतीने करत आहेत.\nकेवळ आर्थिक उलाढालींची वाढ मोजून विकासाचा दर टक्केवारीत मांडला जात आहे. प्रचंड आर्थिक सामाजिक विषमतेकडे कोणी बघायलाही तयार नाही.संयुक्त राष्ट्रसंघाने विकसित केलल्या मानवी विकास निर्देशांक, मानवी हक्क या संकल्पना नजीकच्या काळात पुढे आल्या आहेत. तो आशेचा किरण असला तरी त्याच्यामागच्या संस्थांचा आधार फार क्षीण आहे. जी-८ सारखी राष्ट्रे, विशेषतः अमेरिका, त्यांना जुमानत नाहीत. कार्यक्षमतेचा टेंभा मिरविणाऱ्या बलाढ्य व्यापारी संस्था त्यांच्या लाभ-खर्चाच्या विश्लेषणातून सामाजिक खर्च, पर्यावरणीय तोटे, प्रदूषण टाळण्याचे खर्च चलाखीने अंगाबाहेर टाकत आहेत.\nहे सर्व इतक्या विस्ताराने लिहायचे कारण की ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर काम करणाऱ्या स्वयंस्फूर्त समाजहितैषी कार्य करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना कोणासाठी, कशासाठी, कोणाविरुद्ध कार्य करायचे आहे याची सुस्पष्ट जाणीव असायला हवी. एन.जी.ओ. हा शब्द प्रस्तुत लेखक मुद्दाम टाळू इच्छितो. महाराष्ट्रातील अलिकडच्या शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या पाहिल्यावर जे सरकारबाह्य ते सर्व समाजहितैषी या भ्रमात आपण राहू नये. त्यापेक्षा Non profit Organizations हा पीटर ड्रकरचा शब्द जास्त अर्थवाही वाटतो मराठीत ‘ना नफा ना तोटा समाजहितैषी संस्था’ (लघुरूप ‘समाजहितैषी संस्था’).\nपरकीय सत्तेविरुद्धच्या चळवळीत शत्रू नेमका आणि एकच होता. शिवाय कार्यक्रमांचा रोख बहुतांश राजकीय होता. शैक्षणिक, सामाजिक कार्य खालच्या पट्टीतच चाले आणि तेही सर्वंकष न राहता सुशिक्षित मध्यमवर्गापुरते सीमित राहिले. आज आपण स्वतंत्र राष्ट्र आहोत. त्यामुळे सर्व जबाबदारी आपलीच राहते. संप, बंद, हरताळ, कायदेभंग, असहकार, जाळपोळ, लुटालूट, संसदेत आणि विधानसभेत आरडाओरडा आणि सभात्याग, उपोषणे, हे सर्व लक्षवेधक प्रकार तात्पुरता उद्रेक यापलिकडे जात नाहीत. त्यातून विधायक असे काहीही घडत नाही. समस्या जश्याच्या तश्या, जिथल्या तिथेच राहतात. सामाजिक बदल खरोखरच कशामुळे होतात असशपी ष उहरपसश असतात का, या प्रश्नांचा विचार करायला हवा.\nमुंबई रेल्वे चालू झाली. ब्राह्मणांनी शिवाशिवीचा विचार मांडून स्वतंत्र डबा मागितला. पण कंपनी बधली नाही. शेवटी ४-५ तासांत आणि दीड रुपयात प्रवास करावा की ४-५ दिवस छकड्यातून रखडत जावे असा प्रश्न आल्यावर ब्राह्मणांनी मुकाट्याने रेल्वेप्रवास सुरू के��ा. नळपाणीपुरवठा म्हटला की कोणाकडून कोणाकडे पाणी पुरवठा होतोय हा मुद्दाच निघत नाही. तीच गत सिनेमागृहे, क्षुधाशांतिगृहांची. गरज आहे, शिक्षण आहे म्हटल्यावर स्त्रियांनी नोकऱ्या कराव्यात का, हा प्रश्न मागे पडतो. उत्पादनाचे तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेचा रेटा यांनीच समाज बदलत असतो. धरण बांधले, पाटाचे पाणी खेळू लागले की त्या प्रदेशाचा चेहरामोहराच बदलतो. मात्र या बदलांची दिशा, त्यांचा वेग याबाबत आपण जरूर काही गोष्टी करू शकतो.\nआजच्या समस्या या स्त्रियांचे प्रश्न, प्राथमिक शिक्षण, अल्पभूधारक आणि शेतमजूर, मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र, आरोग्य असे धरले तर गेल्या काही वर्षांत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खूप काही झाले आहे, होत आहे. उदाहरणार्थ, अल्पबचत गट, स्त्रीमुक्ती संघटना, सेवा, अन्नपूर्णा अशा कितीतरी संस्था मोलाचे काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीतील संरक्षित पदे, हुंडाबळी कायदे यांतूनही बदल होत आहेत. दहा गुंठ्यांचे प्रयोग, सेंद्रिय शेतीचे प्रयोग, सलग समतल चर व वृक्ष लागवड, गोबरगॅस प्लांट, पाणीवाटप संस्थांच्या माध्यमातून सहभागी कालव्यांची व्यवस्था, पाणी पंचायतीचे समन्यायी पाणीवाटप, आरोग्यदक्षतामंडळ, बेअरफूट डॉक्टर्स आणि प्रशिक्षित दाया, कुरण शाळा, फिरत्या प्रयोगशाळा, वाचनालये, पाबळची ‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’, ग्राममंगलचे प्रयोग, वनवासी कल्याण आश्रमच्या शाळा व वसतिगृहे, रयतशिक्षण संस्थेची वसतिगृहे व शाळा.. इ. अनेक प्रयोग व प्रत्यक्ष कार्य चालू आहे.\nया बाबतीत एक विचार असा येतो की असे अनेकानेक विखुरलेले प्रयत्नच आजच्या घडीला मोर्चेबांधणी आणि व्यूहरचना म्हणून जास्त पसंत करावेत. मानवी हक्क, विकासाची संयुक्त राष्ट्र संघाची गमके, समता-समन्याय, निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणि सत्तेचे विकेंद्रीकरण यासाठीचा संघर्ष हा सोपा नाही. एकच एक मोठी चळवळ मोडून काढायला सोपी असते, त्यासाठीची सरकारी केंद्रीय सत्ता आणि आजचे लाभधारक यांच्याकडे मिळून प्रचंड दमनयंत्रणा आणि ती वापरण्यासाठी लागणारी निर्दय इच्छाशक्ती आजच्या प्रस्थापितांकडे आहे.\nमात्र या सर्व छोट्यामोठ्या संस्थांची गटबांधणी (नेटवर्किंग) अत्यंत आवश्यक आहे. आजच्या सेल फोन आणि ई-मेलच्या जमान्यात ते सहजशक्य आहे. मात्र त्यासाठी लागणारा मनमोकळेपणा, व्यक्तीप���क्षा काम मोठे मानण्याची दिलदारी हवी. याबाबतीत महाराष्ट्रातील स्थिती फारशी प्रेरक नाही. एकाच गावात, एकाच समस्येवर काम करणाऱ्या दोन संस्थांमध्येदेखील विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान होताना आढळत नाही. येथील स्वयंप्रेरित संस्था बहुतांश एकखांबी तंबू आहेत. संस्थांतर्गत लोकशाही नसते आणि जबाबदार कार्यकर्त्यांची दुसरी फळीच नसते. वर साहेब आणि खाली सर्वजण दुय्यम दर्जाचे होयबा. कार्यासाठी योग्य असा संस्थात्मक ढाचा उभा करणे आणि कार्य अखंड चालू ठेवणे, सतत कालसुसंगत राखणे आवश्यक आहे. छोट्या गटांचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. समस्येचे व्यापक स्वरूपच या गटांच्या लक्षात येत नाही. कार्यकर्ते आणि कार्य लवकरच स्वतःभोवती गोलगोल फिरायला लागतात. त्यावर उपाय म्हणजे एकाएका कार्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र हवे. उत्तम ग्रंथालय, संदर्भालय हवे. तेथे कार्यकर्त्यांची आवजाव हवी; विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण हवी.\nप्रत्यक्ष जागेवरच्या कामाला आता इतर साधनांची जोड देणे शक्य झाले आहे. ग्राहकसंरक्षण कायदा, माहितीचा अधिकार, जनहितयाचिका अशा त-हेचे कायदे खूप काही करू शकतात. दूरदर्शन, आकाशवाणी, आणि वर्तमानपत्रांवर जरी प्रस्थापितांचा पूर्ण पगडा असला तरी ईमेलद्वारेही लोकमत संघटित करून अन्यायाला तोंड फोडता येते. (दिल्लीतील जोसिका लाल केस अशीच बाहेर आली.)\nशेवटी दोन गोष्टींचा उल्लेख आवश्यक आहे. आजचे समाजहितैषी कार्य केवळ मानवता, सहानुभूती, कळवळा यावर चालू शकत नाही. त्यासाठी बऱ्यापैकी व्यावसायिक ज्ञान लागते. तंत्रज्ञान, समाजशास्त्र, अर्थव्यवहार असे अनेकांगी हे काम असते. प्रकल्प अहवाल तयार करणे, अधून मधून झालेल्या कामांचा गुणात्मक आणि संख्यात्मक आढावा घेणे अश्या गोष्टी असतात. पूर्वीसारखे अर्धवेळ काम करणारे पुरे पडत नाहीत. पूर्णवेळचे कार्यकर्ते लागतात, कार्यालयाची जागा लागते, संगणकासारखी साधने लागतात. त्यासाठीची पैशाची तरतूद करणे सोपे नसते. केवळ लोकवर्गणी व देणग्यांतून भागत नाही. गंगाजळी उभी करावी लागते. सतत संभाव्य देणगीदार/सहानुभूतीवाले यांच्याशी संपर्कात असावे लागते. जणू काही तो आपला एक प्रकारचा मतदारसंघच याशिवाय बाहेरून काही प्रकल्प अहवाल, सामाजिक पाहण्या, झालेल्या कामांचा आढावा, अशी एकवेळची बाहेरची कामे घेऊन पैसा उभा करावा लागतो. सार्वजनिक विश्वस्तनिधींकडून नेमक्या कामांसाठी पैसा मिळवणे, मिळालेला पैसा नीट गुंतवून ठेवणे असे अनेक उपाय शोधावे लागतात. सभासद-वर्गणीतून पुरेसा पैसा कधीच उभा राहत नाही. अनेक सरकारी योजना आज धूळ खात पडल्या आहेत. एकट्या ग्रामीण भागासाठी २०० च्या वर योजना आहेत. पंचायत राजच्या अखत्यारीतील कित्येक योजना योग्य मनुष्यबळाच्या अभावी पडून आहेत. पाणलोटक्षेत्रविकास, साक्षरताप्रसार, लसीकरण ही काही उदाहरणे. आपला उद्देश सरकारला विरोध असा नसून दरवेळी “तळाकडच्या २५% लोकांसाठी, वंचितांसाठी काय याशिवाय बाहेरून काही प्रकल्प अहवाल, सामाजिक पाहण्या, झालेल्या कामांचा आढावा, अशी एकवेळची बाहेरची कामे घेऊन पैसा उभा करावा लागतो. सार्वजनिक विश्वस्तनिधींकडून नेमक्या कामांसाठी पैसा मिळवणे, मिळालेला पैसा नीट गुंतवून ठेवणे असे अनेक उपाय शोधावे लागतात. सभासद-वर्गणीतून पुरेसा पैसा कधीच उभा राहत नाही. अनेक सरकारी योजना आज धूळ खात पडल्या आहेत. एकट्या ग्रामीण भागासाठी २०० च्या वर योजना आहेत. पंचायत राजच्या अखत्यारीतील कित्येक योजना योग्य मनुष्यबळाच्या अभावी पडून आहेत. पाणलोटक्षेत्रविकास, साक्षरताप्रसार, लसीकरण ही काही उदाहरणे. आपला उद्देश सरकारला विरोध असा नसून दरवेळी “तळाकडच्या २५% लोकांसाठी, वंचितांसाठी काय” असा आहे. तेव्हा याही योजनांत सहभाग देता येईल. परदेशी पैसा घ्यावा का, हा प्रश्न नेहमी चर्चिला जातो. काही कामे परदेशी मदतीशिवाय शक्यच झाली नसती, हे लक्षात घ्यायला हवे. कोणी जीप वापरली की लगेच काहींना पोटशूळ उठतो. पण ज्याचे खुल्या बाजारपेठेतले सल्लामूल्य दिवसाला रु.१०,००० आहे, त्याने काय एस.टी.च्या रांगेत उभे राहून वेळ वाया घालवायचा” असा आहे. तेव्हा याही योजनांत सहभाग देता येईल. परदेशी पैसा घ्यावा का, हा प्रश्न नेहमी चर्चिला जातो. काही कामे परदेशी मदतीशिवाय शक्यच झाली नसती, हे लक्षात घ्यायला हवे. कोणी जीप वापरली की लगेच काहींना पोटशूळ उठतो. पण ज्याचे खुल्या बाजारपेठेतले सल्लामूल्य दिवसाला रु.१०,००० आहे, त्याने काय एस.टी.च्या रांगेत उभे राहून वेळ वाया घालवायचा त्याचा जास्तीत जास्त वेळ, प्रत्यक्ष कामावरच जायला हवा. पीटर ड्रकरने याबाबतीत एक निकष दिला आहे. जी व्यक्ती आपल्या बाजारपेठीय किंमतीच्या निम्या किंमतीवर (मोलाने) काम करते तिचे काम ��्वेच्छासमाजहितैषी काम समजावे.\nबदललेल्या सामाजिक-आर्थिक संदर्भात भावनोद्रेकापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर किती काम उभे राहिले हे महत्त्वाचे. आज १५-४० वयोगटाचा लोकसंख्येमधील हिस्सा ३५-४०% आहे. त्यांना जोडून घेणे महत्त्वाचे. वाढती आयुर्मर्यादा लक्षात घेता या गटाची सळसळती ऊर्जा आणि ५५-७० वयोगटातील अनुभव यांचा सहयोग हीच पुढची दिशा असू शकते.\n६, सुरुची, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (प.), मुंबई ४०० ०५७.\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f5f61b364ea5fe3bd2dc3a6?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T09:21:00Z", "digest": "sha1:SUDL7ZS37VFBMZPLBNGW72VB7UHFGUDB", "length": 5032, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - उसावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nउसावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण\nबदलते हवामान, अति पाऊस व उष्ण आणि दमट वातावरणामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे उसाची हिरवी पाने पिवळी व तांबडी झाली असून उसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पाहणी करून रोगाच्या तीव्रतेनुसार बुरशीनाशक अझोक्सिस्ट्रॉबिन 18.2% + डिफिनेकोनाझोल 11.4% एससी @ १६० मिली प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nऊसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nऊसपीक संरक्षणसल्लागार लेखव्हिडिओकृषी ज्ञान\nऊस पिकातील पोक्का बोईंगची कारणे काय.जाणून घ्या\nशेतकरी बंधूंनो, ऊस पिकात पोक्का बोईंग समस्या एका बुरशीमुळे येते.याची येण्याची करणे व लक्षणे काय आहेत. याविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक...\n१३:४०:१३ या विद्राव्य खताचे पिकामधील फायदे\nयामध्ये कोणते पोषक घटक असतात नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते 👉 तुलनेने जास्त प्रमाणात फॉस्फरससह यामध्ये N, P, आणि...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nहवामानखरीप पिककृषी वार्ताव्हिडिओसोयाबीनकापूसऊसकृषी ज्ञान\n21 जुलै ते 23 जुलै या जिल्ह्यांत पाऊस होणार\nशेतकरोई बंधूंनो, 21 जुलै ते 23 जुलै या दिवशी अनेक जिल्ह्यांत पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.हवामान विषयी व पिकासंबंधित माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/siddhartha-mata-mahamaya/", "date_download": "2021-08-04T10:46:02Z", "digest": "sha1:XWIB4VBX6SZS5LG6O2Z46F26MAPS2SLR", "length": 15986, "nlines": 105, "source_domain": "dhammachakra.com", "title": "मूर्तीच्या लक्षणावरून ती गजलक्ष्मी नसून सिद्धार्थाची माता ''महामाया'' होय - Dhammachakra", "raw_content": "\nमूर्तीच्या लक्षणावरून ती गजलक्ष्मी नसून सिद्धार्थाची माता ”महामाया” होय\nभारतीय मूर्तिकलेच्या जडणघडणीत बौद्धमूर्ती कलेचे विशेष मोलाचे योगदान आहे. मूर्तिकलेच्या सुरुवातीपासून बौद्ध धम्माच्या विशेष खाणाखुणा मूर्तिवर आढळतात. भारतामध्ये लेण्यांच्या माध्यमातून शिल्पकला बहरतच गेली आणि ती विकसित होत गेली .मूर्तिकलेचा प्रवास जर आपण चिकित्सकपणे अभ्यास केला तर बरेच सत्य आपल्या निदर्शनास येईल हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.\nभारतामध्ये भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान जनमानसांत पर्यंत पोहोचले होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या आधीपासून ते तथागत गौतम बुद्ध होण्यापर्यंतचा हा प्रवास कथारूपाने लोकात रुजला होता. त्यातच सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या आधीचा प्रसंग लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते. सिद्धार्थाच्या जन्माच्या आधी त्याची आई महामाया एक दिव्य स्वप्न पाहते. स्वप्नात तिला असे दिसते की चर्तुदिक्पालानी तिला मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन, एका विशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर सरोवराजवळ असणाऱ्या हत्तींनी तिला स्नान घातले वगैरे वगैरे .महामाया बसली आहे .सरोवरात सर्वत्र कमलपुष्प आहे आणि हत्ती तिला कलशाने स्नान घालत आहे. नंतरच्या कालखंडात जेंव्हा मूर्तिकलेचा प्रारंभ झाला तेंव्हा ही महामायाची मूर्ती निर्माण झाली .परंतु कालांतराने तिला गजगौरी किंवा गजलक्ष्मी असे संबोधले गेले.\nपितळखोरा या ठिकाणी अशाच प्रकारचे शिल्प उत्खननात मिळाले असून सध्या हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे. कमळावर विराजमान असणारी ही मातृदेवता द्विभुज आहे. तिची विशिष्ट केशरचना आकर्षक आहे. दोन्ही हातात अर्धविकसित सनाल कमलकलिका धारण केलेल्या आहेत. कानातील कुंडल तिच्या खांद्यावर रुळलेली असून हार कटक वलय, कटीसूत्र ,पादवलफ, पादजालक इत्यादी अलंकार तिने परिधान केलेले आहेत. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना स्पर्श होतील अशाप्रकारे मांडी घालून देवी बसलेली आहे. चेहर्‍यावर प्रचंड दिव्य तेज व शांत भाव दिसत आहे. दोन्ही बाजूस शेजारी अलंकृत हत्ती असून सोंडेत धरलेल्या कुंभातून ते तिला स्नान घालत आहेत. उजवीकडील हत्ती भंगला आहे. देवी ज्या कमलपुष्पावर विराजमान आहे त्या कमल पुष्पाच्या आठ पाकळ्या अंकित केलेल्या दिसतात.\nमूर्तीच्या लक्षणावरून ती गजलक्ष्मी नसून सिद्धार्थाची माता महामाया आहे. सुरवातीच्या काळातील हे शिल्प द्विभुज होते. नंतरच्या काळात देवीला चतुर्भुज दाखवण्याचा प्रघात सुरू झाला. असे असले तरीही नंतरच्या काळात गजलक्ष्मी म्हणून राजमान्यता प्राप्त ही देवी गौतमाची माता महामाया होय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा मूर्ती आपणास पहावयास मिळतात काही ठिकाणी स्वतंत्र शिल्प दिसून येते, तर बऱ्याच वेळेला मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ललाटलिंबावर या देवीचे अंकन केलेले दिसून येते.\n– डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर (लेखक – मूर्ती अभ्यासक, मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ)\nTagged गजलक्ष्मी, महामाया, सिद्धार्थाची माता महामाया\nमहाराष्ट्राची पहिली धम्मय��त्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा\n१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर […]\nरामशेज किल्ला सहा वर्षे अजिंक्य ठेवणारा तो शूरवीर किल्लेदार एक ‘महार’ होता\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघा दख्खन घशात घालण्यासाठी सात लाखांची खडी फौज, तोफखाना व प्रचंड दारुगोळा आणि पाच कोटींचा खजिना घेऊन महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य ‘ दिल्लीश्वरा’च्या, ६०, ००० फौजेचे नेतृत्व करत असलेल्या ‘ शहाबुद्दीन फिरोजजंग ‘ नावाच्या कसलेल्या सरदारालाही तब्बल सहा वर्षे रामशेज किल्याला वेढा घालूनही हा किल्ला जिंकता आला नाही. नाशिकच्या उत्तरेला सात […]\nत्रिरत्न चिन्हाचे महत्व; बुद्ध, धम्म व संघ यांची ही प्रतीके आता जगभर माहिती झाली\nबुद्धांच्या शिकवणुकीचे भंडार त्रिपिटकमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्रिपिटक मध्ये बुद्धांच्या उपदेशा शिवाय दुसरे काहीही नाही. दुःख मुक्त जीवन, आदर्श जीवन कसे जगावे याची इत्यंभूत माहिती त्यामध्ये आहे. ज्यांनी या त्रिपिटकाचा अभ्यास केला तो मोठा ज्ञानी झाला. पण त्या त्रिपिटकातील बुद्ध तत्वज्ञानाची चिन्हे-रूपके त्याला आकलन झाली नाहीत तर त्याचे पांडित्य हे पोकळ आहे असे समजावे. बुद्धांच्या […]\nबोधिसत्व अवलोकितेश्वर; दहा मुख कोरलेले एकमेव शिल्प कान्हेरीच्या लेणीत\nशिवजयंती विशेष : १९२७ साली बाबासाहेबांनी शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nदक्षिण कोरियातील या बौद्ध विहाराची संकल्पना भारतातील तर पाकिस्तानाच्या विटांनी केले बांधकाम\nहजारो वर्षापासून ”या” देशामध्ये बुद्धांचा जन्मोत्सव “कमलपुष्प कंदील उत्सव” म्हणून साजरा होतो\nबुध्दाला विश्वातील चार महान सर्वश्रेष्ठ सत्याचा लागलेला शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/without-intrest-loan/", "date_download": "2021-08-04T10:10:11Z", "digest": "sha1:CSP5IXGUVVEFH552T7DD3BGYE4PGDRO6", "length": 10579, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nजे शेतकरी पीक कर्जाची नियमित परतफेड करत असतील अशा शेतकऱ्यांना आता तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास ही सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nया मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंत चे पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याची घोषणा केली होती.\nया झालेल्या निर्णयामुळे राज्य सरकारची व्याजदर सवलत तीन टक्के आणि केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्ही सवलतींचा एकत्र फायदा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने शून्य टक्के व्याज दराने उप��ब्ध होणार आहे. डॉ.. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते.\nया संबंधित योजनेत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत तीन टक्के व्याज सवलत देण्यात येत होती. एक लाख ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत व्याजदरात एक टक्का सवलत देण्यात येत होती. आता नवीन निर्णयानुसार एक ते तीन लाख रुपये कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना व्याजदरात आणखी दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.\nया निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी यासाठी करता येणार आहे. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/raj-thackeray-and-uddhav-thackeray-zoom-metting/", "date_download": "2021-08-04T08:34:44Z", "digest": "sha1:CM37ENXWOL25CWJQBQVMJWYEYNPBT2KM", "length": 8414, "nlines": 84, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा - Mulukh Maidan", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंध तसेच वीकेंड लॉकडाऊन लावण्याआधी विरोधी पक्षांना विश्वासात घेतले होते. आणि त्यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात संवादाचा नवा पूल बांधला गेला आहे.\nरविवारी फोनवरून तर सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात संवाद झाला. जवळपास २० मिनिटं ही चर्चा झाली. यावेळी राज यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे हेदेखील उपस्थित होते.\nया संवादाचा एक फोटो मनसेने ट्वीट केला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली, असे ट्वीटमधून सांगण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. #लढाकोरोनाशी #BreakTheChain pic.twitter.com/9E2Dn0f6lU\nराज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन\nराज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या परिस्थितीमुळे लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना रविवारी फोन करून म्हटले आहे.\nत्यावर मनसेनेही सकारात्मक प्रसिसाद दिला. आपण सर्वांनी सरकारी सूचनांचे पालन करावे, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनसेने केले.\n१०० कोटी वसुलीचे आरोप अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती, रिलायन्सशी भागीदारी; जाणून घ्या..\nसट्टेबाजीत ३० लाखांचं नुकसान झाल्यानंतर तारक मेहतामधील ‘हा’ बडा अभिनेता बनला चोर\n‘चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-08-04T10:43:26Z", "digest": "sha1:5G2MM3RXJAFLXVGQGJLKLTYM6XVVZGGZ", "length": 4569, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुल्याकान - विकिपीडिया", "raw_content": "\nकुल्याकान हे मेक्सिकोच्या सिनालोआ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७५,७७३ तर महानगरातील लोकसंख्या ८,५८,६३८ होती. हे शहर तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह येथून पुढे कुल्याकान नदी म्हणून ओळखला जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१७ रोजी १२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्य�� अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/notice/crpc-144-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-04T08:27:09Z", "digest": "sha1:ITT56Z4NA7H5E3EUIOVGZRWEINUZP4LF", "length": 4758, "nlines": 105, "source_domain": "palghar.gov.in", "title": "CRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nCRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश\nCRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश\nCRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश\nCRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश\nCRPC-144 तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकर्स मनाई आदेश\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Aug 03, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/who-presented-first-budget-independent-india-information-marathi-256936", "date_download": "2021-08-04T10:34:07Z", "digest": "sha1:VNPCCFRAVU3NVHZYOUBPYOROXRZ6XPQ4", "length": 7668, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Budget 2020:स्वातंत्र्यानंतरचं पहिलं बजेट कोणी सादर केलं?", "raw_content": "\nभारतात स्वातंत्र्यापूर्वीही अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर केलं जायचं. अर्थात ते ब्रिटनच्या राजघराण्याकडं सादर केलं जायचं.\nBudget 2020:स्वातंत्र्यानंतरचं पहिलं बजेट कोणी सादर केलं\nभारतात स्वातंत्र्यापूर्वीही अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर केलं जायचं. अर्थात ते ब्रिटनच्या राजघराण्याकडं सादर केलं जायचं. स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प त्याचवर्षी 1947मध्ये सादर करण्यात आला. तो तुटीचा अर्थसंकल्प होता. कमी कालावधीचा अर्थसंकल्प असल्यामुळं त्याला अंतरिम असं म्हटलं जातं.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआजही, जर निवडणुका तोंडवर असतील तर, त्या काळापुरता सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणूनच ओळखला जातो.\nहेही वाचा : Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची\nभारताच्या बजेटविषयी काही रंजक गोष्टी\n- स्वातंत्र्यानंतर पहिला अंतरीम अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला गेला. पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी तो सादर केला, त्यानंतर 100 दिवसांवरच पूर्ण अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने त्यात आर्थिक आढावा होता, कोणतेही करबदल नव्हते.\n- एकूण महसुली आय 171.15 कोटी आणि वित्तीय तूट 204.59 कोटी रूपये होती.\n- प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी सादर केला होता. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प साडेसात महिन्यांचा होता. तेथून अल्पकालीन अर्थसंकल्पाला अंतरीम अर्थसंकल्प संबोधने सुरू झाले.\n- राज्यघटनेच्या 112 व्या कलमानुसार दरवर्षी अर्थमंत्री \"ऍन्यूअल फायनान्शियल रिपोर्ट' (वार्षिक वित्तीय अहवाल) सादर करतात, त्यालाच सामान्यतः वार्षिक अर्थसंकल्प असे संबोधतात. यात विविध माध्यमातून सरकारला मिळणारा महसूल आणि होणारा खर्च नमूद केलेला असतो. या अर्थसंकल्पसोबतच फायनान्स बिल, ऍप्रोप्रिएशन बिल हेही असते. त्या सर्वांना कार्यवाहीसाठी संसदेच्या दोन्हीही सभागृहांची 1 एप्रिलपुर्वी मंजुरी घ्यावी लागते.\n- 1955 पर्यंत अर्थसंकल्प इंग्रजीतच सादर केला जायचा, 1955-56 पासून अर्थसंकल्प इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांत सादर करणे सुरू केले गेले.\nहेही वाचा : Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज\n(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/cyclone-tauktae", "date_download": "2021-08-04T10:39:46Z", "digest": "sha1:5VBUF62GOEPGMBGCVOJ3QYYYW7PZHNKT", "length": 5952, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nरिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना 'ही' भेट\nकोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने आखली ‘ही’ योजना\n१५ जूनपर्यंत मासेमारीला परवानगी देण्याची मच्छिमारांची मागणी\nमुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नौटंकी- नारायण राणे\nहार्डवेअर, छत्र��या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय\nतौंते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार- उद्धव ठाकरे\nपदपथांवर झाडं लावू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन\nतर, कर्ज काढून तौंते नुकसानग्रस्तांना मदत करा, काँग्रेसची राज्याकडे मागणी\n“ज्या शिवसेनेवर कोकणाने प्रेम केलं, त्यांच्या तोंडाला तरी पानं पुसू नये”\nचक्रिवादळात बाधित झालेले मुंबईतील ५२ वीजेचे खांब बेस्ट दुरुस्त करणार\nदीड वर्षांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर, तेव्हा कुणालाही उगाच सल्ले देऊ नका- चंद्रकांत पाटील\nमुख्यमंत्र्यांचा केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम', प्रविण दरेकरांची टीका\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0.html", "date_download": "2021-08-04T10:54:49Z", "digest": "sha1:LM53HRCSBMVM7CB5BHOZUJFRHGVVCERI", "length": 9425, "nlines": 98, "source_domain": "zeenews.india.com", "title": "करन जोहर News in Marathi, Latest करन जोहर news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nड्रग्स कनेक्शन प्रकरणात करन जोहरला एनसीबीकडून समन्स\nदिग्दर्शक करन जोहरच्या अडचणी वाढण्याची शक्यता\n‘केसरी’त ही अभिनेत्री असणार अक्षय कुमारची हिरोईन\nअक्षय कुमार आणि करन जोहरच्या बहुचर्चीत ‘केसरी’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री फायनल झाली आहे. निर्माता करन जोहरने ट्विट करून ही माहिती दिली.\nछोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र\nअभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.\nऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन\nऐ दिल है मुश्किल पाकिस्तानी कलाकारामुळे चांगलाच वादामध्ये सापडला आणि चर्चेत आला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रनबीर कपूर यांच्यातील इंटिमेट सीन्समुळे देखील तो चर्चेत आला. बच्चन परिवार यामुळे ऐश्वर्यावर नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. आता पत्नी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन यांनी पत्नी ऐश्वर्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.\n'ऐ दिल है मुश्किल'चं गाणं यू-ट्यूबवर व्हायरल\nयात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का यांचा प्रमुख सहभाग आहे.\nकरण जोहर, रणबीर, वरूण आणि आलिया भट्ट झाले 'सैराट'\nनागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाचा फिव्हर अजूनही कायम\nमलाईका-अर्जुनच्या अफेअरवर करन जोहरचं शिक्कामोर्तब\nअभिनेत्री मलाईका अरोरा खान आणि अरबाझ खान यांनी एकमेकांपासून आता वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. पण, यामागचं कारणावर मात्र दोघांनीही गप्प राहणंच पसंत केलंय.\nकरण जोहर माझ्या मुलीचा गॉडफादर - गौरी खान\nकरण जोहर हा आपली मुलगी सुहानाचा गॉडफादर आहे, असे शाहरुख खानची पत्नी गौरीने म्हटले आहे. सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये तिने याबाबत भाष्य केले आहे.\nआलियाने कॉफी विथ करनमध्ये उघड केलीत गुपीतं\nबॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्टसाठी वयाचे काही घेणे देणे नाही. करन जोहर यांच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाने कॉफी विथ करन या कार्यक्रमात अनेक गुपीतं उघड केली. जी ऐकल्यावर तुम्ही हैराण व्हाल.\nअक्षय कुमारला अंडरवर्ल्डकडून धमकी\nबॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या रडारवर आलं आहे. गेल्या महिन्याभरापासून बॉलिवूडच्या तीन सिनेतारकांना अंडरवर्ल्डकडून धमकावलं गेलं आहे. अभिनेता अक्षय कुमारला रवी पुजारी गँगने एका गुप्त कारणावरून धमकावलंय. त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीच्या छायेखाली आलं आहे.\nजंगलातही जगण्याचा संघर्ष; छोटा मोगली आणि रानगवा यांच्यातील 'तो' थरारक अनुभव\nIndia Post recruitment 2021 | 10 आणि 12वी पास तरुणांसाठी पोस्टात विविध पदासाठी भरती\niPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा\nTOKYO OLYMPIC : भारतासाठी मोठी बातमी, कुस्तीपटू रवि कुमार दहिया फायनलमध्ये\nPravin Darekar | पॅकेजची रक्कम पुरेशी नाही, प्रविण दरेकरांची सरकारवर टीका\n ब्रिटनमध्ये अश्वगंधावर क्लिनिकल टेस्ट\n'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', झी मराठीवर नवी मालिका\nपुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; पोलीस येताच..., व्हिडिओ होतोय व्हायरल\nसपना चौधरी भेदभावाची शिकार म्हणाली, 'मी असे कपडे घालणार...'\nBreak The Chain: ठाणे जिल्ह्यासाठी अनलॉकचे नवे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-union-minister-appreciated-the-dragon-fruit-grown-in-the-soil-of-sangli/", "date_download": "2021-08-04T09:15:59Z", "digest": "sha1:32QAVYN3AHC74E26RAFF7BZSTBYSJWR7", "length": 11147, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सांगलीच्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रुट केंद्रीय मंत्र्यांनी केले कौतुक", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसांगलीच्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रुट केंद्रीय मंत्र्यांनी केले कौतुक\nड्रॅगन फ्रुट या फळाला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या फळांचा उपयोग प्रत्येक देशांत केला जातो. आणि आपले भाग्य की महाराष्ट्र राज्यातील सांगली च्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रुट ची निर्यात चक्क विदेशी देशात होत आहे.\nकाही दिवसांपूर्वी या फळाला कमलम असे नाव ठेवण्याची घोषणा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली होती.सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी पिकवण्यात आलेले ड्रॅगन फ्रुट हे दुबई सारख्या देशात निर्यात होऊ लागले आहे. मेसर्स केबीने ड्रॅगन फ्रूटची ही खेप दुबईला भारत सरकार यांच्या एपीएडीए (APEDA) या संस्थेद्वारे मान्यता प्राप्त निर्यातकाला पाठविली आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यात उगवलेले ड्रॅगन फ्रुट हे उगवले जात न्हवते. सुरवातीला हे फक्त मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये फक्त ड्रॅगन फ्रूटची ची लागवड केली जात असायची.\nहेही वाचा:अतिदुर्गम भागातील दीड एकर शेतीत भाजीपाला पिकवून ही महिला कमवतेय लाखो रुपये\nतसेच या दरम्यान देशाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटर वरून फोटो शेयर करत सांगलीतील या शेतकर्यांचे कौतुक सुद्धा केले आहे. चांगल्या प्रतीच्या फळांमुळे आंतराष्ट्रीय बाजारात निर्यात होत आहे,असे विधान सुद्धा पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांना केले आहे.आपल्या देशामध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड ही 1990 पासून सुरू झाली. सुरवातीला शेतकऱ्यांनी यावर लक्ष्य दिले नाही परंतु वाढत्या मागणीमुळे तसेच योग्य मिळणार मोबादला शिवाय कमी पाण्याची आवश्यकता त्यामुळं ड्रॅगन फ्रुट शेतीकडे शेतकरी धाव घेत आहेत.\nआंतरराष्ट्रीय बाजारात या फळाला मोठया प्रमाणात मागणी आहे. कारण या फळात तंतूमय पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेटीवमुळे पेशींचे झालेले नुकसान भरुन काढणे, दाह कमी क���णे आणि पाचन व्यवस्था सुधारणे ड्रॅगन फ्रुट हे आरोग्यावर खूप फायदेशीर आहे.तसेच या फळाला कमळासारख्या पाकळ्या असल्याने याला 'कमलम' असेही म्हणतात. त्यामुळे आरोग्य हितासाठी या फळाला आंतराष्ट्रीय बाजारात मोठया प्रमाणात या फळाला मागणी आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/central-government-sanctioned-rs-9-crore-86-lakhs-for-2-main-roads-in-phaltan-taluka/", "date_download": "2021-08-04T09:26:58Z", "digest": "sha1:T5JWAM7X5PQDZNGY7QTXKQYMNRMUP4HI", "length": 7814, "nlines": 78, "source_domain": "sthairya.com", "title": "फलटण तालुक्यातील 2 मुख्य रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून 9 कोटी 86 लाख रुपये मंजूर | स्थैर्य", "raw_content": "\nफलटण तालुक्यातील 2 मुख्य रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून 9 कोटी 86 लाख रुपये मंजू���\nin फलटण तालुका, फलटण शहर\nस्थैर्य, फलटण, दि. १८: केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी फलटण तालुक्यातील 2 रस्त्यांच्या कामासाठी 9 कोटी 86 लाख 65 हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. दीपकराव चव्हाण यांना दोन स्वतंत्र पत्राद्वारे कळविले आहे.\nफलटण – कुरवली – मांडवखडक – दालवडी – उपळवे – वेळोशी – कुलकजाई या राज्य महामार्ग क्रमांक 67 पैकी सीतामाई घाट रस्त्याच्या कि. मी. 22-400 ते 22-600 या 4 कि. मी. रस्त्यासाठी 5 कोटी 92 लाख 65 हजार रुपये आणि फलटण – आसू – तावशी या जिल्हा सरहद्द राज्य महामार्ग क्रमांक 7 पैकी 28 कि. मी. अंतरातील कामासाठी 3 कोटी 94 लाख रुपये असे फलटण तालुक्यातील 2 रस्त्यांसाठी एकूण 9 कोटी 86 लाख 65 हजार रुपये मंजूर केल्याचे सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे.\nरक्तदानाचा उपक्रम सर्वांना दिशादर्शक: श्रीमंत संजीवराजे सासवड येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन\nबांधिलकी जोपासणाऱ्या भुमिपुत्राचा सन्मान; शिंदेवाडीच्या श्रीराम यादव यांची मंत्रालयात सहसचिव म्हणून पदोन्नती\nबांधिलकी जोपासणाऱ्या भुमिपुत्राचा सन्मान; शिंदेवाडीच्या श्रीराम यादव यांची मंत्रालयात सहसचिव म्हणून पदोन्नती\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थ���र्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/bar-restaurant/", "date_download": "2021-08-04T08:42:25Z", "digest": "sha1:44QI6UE4YMVMWDQXAT2THM4HZFUIFX2Y", "length": 17141, "nlines": 239, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nरेस्टॉरंट, बार सुरू कर��्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टारंट आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत शनिवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून ५0 टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस, रेस्टारंट आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी रेस्टारंट आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे नियमावलीची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने नियमावलीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टारंट (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस/आऊटलेटस, हॉटेल/ रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nआस्थापनांसमवेत झालेल्या चर्चा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, डब्ल्यूएचओ, युएनडब्ल्यूटीओ, केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच एफएसएसएआय यांनी कोरोनाकाळात अन्नसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ही नियमावली तयार करण्यात आली आहे.\nअशी आहे नियमावली :\n* कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी.\n* लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.\n* सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.\n* खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.\n* आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी.\n* संबंधित आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.\n* रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी.\n* काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्स��ग्लास स्क्रीन असावे.\n* एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निजंर्तुकीकरण करण्यात यावे.\n* ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घ्यावे.\nPrevious articleजिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण ;24 तासात 114 ची नोंद\nNext articleजिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंत कलम 144 लागू \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/recruitment-various-posts-central-plastic-engineering-technology-institute-27677", "date_download": "2021-08-04T10:36:14Z", "digest": "sha1:DGABS5YMS46U47QOA3HGH6WYZE6Q7T3M", "length": 11154, "nlines": 162, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Recruitment of various posts in Central Plastic Engineering & Technology Institute | Yin Buzz", "raw_content": "\nकेंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्थेत विविध पदांची भरती\nकेंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्थेत विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील\nपदाचे नाव & तपशील :-\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 सिनिअर ऑफिसर 04\n3 टेक्निकल ऑफिसर 10\n4 असिस्टंट ऑफिसर 06\n5 असिस्टंट टेक्निकल ऑफिसर 10\n6 एडमिन असिस्टंट ग्रेड III 06\n7 टेक्निकल असिस्टंट ग्रेड III 15\n1. पद क्र. 1 :- (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा (ii) 08 वर्षे अनुभव.\n2. पद क्र. 2 :- (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.\n3. पद क्र. 3 :- (i) प्रथम श्रेणी M.E./M.Tech (पॉलिमर / प्लास्टिक)+ 02 वर्षे अनुभव किंवा Ph.D (पॉलिमर इंजिनिअरिंग /विज्ञान/तंत्रज्ञान)+ 01 वर्ष अनुभव (ii) 03 वर्षे अनुभव\n4. पद क्र. 4 :- (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Com+MBA (Finance) किंवा M.Com (ii) 03 वर्षे अनुभव.\n6. पद क्र. 6 :- (i) 52% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (ii) 02 वर्षे अनुभव\n7. पद क्र. 7 :- मेकॅनिकल डिप्लोमा/DPMT / DPT / PGDPTQC / PGDPPT / PDPMD+ CAD/CAM+ 01 वर्ष अनुभव ITI (फिटर / टर्नर / मशीनिस्ट)+02 वर्षे अनुभव\nवयाची अट :- [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]\n1. पद क्र. 1 :- 40 वर्षांपर्यंत\n2. पद क्र. 2 & 3 :- 35 वर्षांपर्यंत\n3. पद क्र. 4 ते 7 :- 32 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत\nFee :- फी नाही.\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :- 29 मे 2020\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमराठवाडा विद्यालयाचे कोरोना वॉरियर्स\nऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे संचालक टी.आर. पाटील यांनी कोरोनाच्या काळातील...\nसजग नागरिक निर्माण व्हावेत ही माहिती अधिकार कायद्याची अपेक्षाः अॅड. राजेंद्र पांडे\nसजग नागरिक निर्माण व्हावेत ही माहिती अधिकार कायद्याची अपेक्षाः अॅड. राजेंद्र पांडे...\nदुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल\nओळख एनएसएसचीः केशव वाळके, संचालक तथा कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना,...\nग्रामीण भागात जीव झोळीत घेऊन असे धावतात गावकरी; व्हिडिओ व्हायरल\nबीड :- ग्रामीण भागातील रूग्णांचे हल्ला होत आहे. वयोवृद्ध रुग्णाला झोळीत घेऊन...\nICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांचं वेळापत्रक जाहीर\nकाउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने आयसीएसई (दहावी) व आयएससी...\nया विद्यापीठाचे पदवी परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर\nपुणे - कोरोनाच्या काळात परीक्षा अजूनही व्हायच्या राहि���्या आहेत. तुमच्या पध्दतीने...\n‘या’ विद्यापीठात परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही होणार\nपुणे :- अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. सर्वच विद्यापीठांनी...\nसौर सायकलचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होईल\nसौर सायकलचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होईल नासा आणि नॅशनल ओशनिक अँड वायुमंडलीय...\nकिशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वात कमी 0. 2 टक्के; काय आहे कारण...\nमुंबई : जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला, अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे...\n...या कारणामुळे दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर\nपुणे :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील...\nनीट परीक्षेसाठी विद्यार्थींनीचा ४०० किलोमीटरचा प्रवास\nनीट परीक्षेसाठी विद्यार्थींनीचा ४०० किलोमीटरचा प्रवास कोरोनाच्या काळात परीक्षा...\nआयपीएलमध्ये या खेळाडूंनी केल्या आहेत ४ हजार धावा; पण त्यांचं एकही शतक नाही\nआयपीएलमध्ये या खेळाडूंनी केल्या आहेत ४ हजार धावा; पण त्यांचं एकही शतक नाही २००८...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-auto-union-leader-sharad-rao-dismiss-demand-agar-4314067-NOR.html", "date_download": "2021-08-04T09:53:55Z", "digest": "sha1:PUKKW42WW3UK6WCW6XRD2WJIFAHQ4YAW", "length": 4322, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "auto union leader Sharad Rao dismiss demand agar | शरद राव यांना त्वरित निलंबित करा;ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीचा ठराव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशरद राव यांना त्वरित निलंबित करा;ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीचा ठराव\nनगर - ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी अंतिम निर्णय घ्यावा, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी 18 जुलै रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.\nहमाल पंचायत कार्यालयात समितीच्या राज्य पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्याध्यक्ष राव यांनी सवतासुभा उभा करून समांतर कामकाज सुरु केल्याने त्यांना निलंबित करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. अंतिम निर्णय समितीचे अध्यक्ष डॉ. आढाव यांच्यावर सोपवण्यात आला आहे. रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या घोषणेची पूर्तता करावी, भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, छोट्या शहरांत होणारी इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती थांबवावी, विद्यार्थी वाहतुकीस परवानगी आदी प्रलंबित मागण्यांसाठी 18 जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.\nटॉसः इंग्लंड, फलंदाजीचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-LCL-each-shareholder-of-infosys-will-get-one-bonus-share-5916356-NOR.html", "date_download": "2021-08-04T08:25:53Z", "digest": "sha1:NS3GNWT7GIOBZGPZJC3W6LT7OK3ZWCVV", "length": 7353, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Each shareholder of Infosys will get one bonus share | इन्फोसिसच्या प्रत्येक शेअरधारकांना मिळणार एकास एक बोनस शेअर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइन्फोसिसच्या प्रत्येक शेअरधारकांना मिळणार एकास एक बोनस शेअर\nबंगळुरू- देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाने शेअरधारकांना प्रतिशेअर एक-एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन डिपॉझिटरी शेअर वरही याच प्रमाणात बोनस देण्यात येणार आहे. कंपनीने शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर करतानाच बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. हे शेअर दोन महिन्याच्या आत म्हणजेच १२ सप्टेंबरपर्यंत वाटप केले जाणार आहेत. कंपनीच्या नगदी महसुलात मोठी वाढ झाल्यामुळे हा पैसा शेअरधारकांमध्ये वाटण्याचा कंपनीवर दबाव होता. एप्रिल महिन्यातच कंपनीने शेअरधारकांना १३,००० कोटी रुपये परत देणार असल्याचे सांगितले होते. यात २,६०० कोटी रुपयांच्या विशेष लाभांशाचाही समावेश आहे.\nएप्रिल ते जून तिमाहीमध्ये कंपनीला ३,६१२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत यात ३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरम्यान महसूल १७,०७८ कोटी रुपयांवरून १२ टक्के वाढून १९,१२८ कोटी रुपये झाला. शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर कंपनीने निकाल जाहीर केला होता. कंपनीने २०१८-१९ मध्ये ६ ते ८ टक्के महसुली वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे. निव्वळ नफ्याचा २२ ते २४ टक्क्यांचा अंदाज आहे.\nकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलिल पारेख यांनी सांगितले की, मार्जिन जास्त झाल्य��ने कंपनी डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या डिजिटल सेवांवरील गुंतवणुकीत वाढ करणार आहे. कंपनीला सर्वाधिक व्यापार बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातून मिळतो. मात्र, महसुलात या क्षेत्राची भागीदारी वार्षिक आधारावर ३३ टक्क्यांनी कमी हाेऊन ३१.८ टक्क्यांवर आली आहे. महसुलात दूरसंचार, युटिलिटी आणि निर्मिती क्षेत्रातील भागीदारी वाढली आहे.\nआतापर्यंत देशातील दोन सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसचे निकाल घोषित झाले आहेत. आयडीबीआय कॅपिटलचे संशोधक उर्मिल शहा यांच्या मते दोन्ही निकालांवरून आयटी उद्योगात तेजी असल्याचे सिद्ध होत नाही. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर १.१२ टक्क्यांनी वाढून १,३०९.१० या पातळीवर बंद झाले. कंपनीने शेअर बाजार बंद झाल्यानंतर निकाल जाहीर केले.\nपनायाच्या मूल्यात २७० कोटींची घट\nमार्च तिमाहीचे निकाल जाहीर करताना पनायाची विक्री करणार असल्याचे इन्फोसिसने म्हटले होते. मात्र, आतापर्यंत त्याची विक्री हाेऊ शकलेली नाही. या दरम्यान याच्या मूल्यात २७० कोटी रुपयांची घट झाली आहे. कंपनीचे माजी सीईओ विशाल सिक्का यांनी त्यांच्या कार्यकाळात इस्रायली कंपनी पनायाचे अधिग्रहण केले होते. या करारानंतर सिक्का वादात अडकले होते. अखेर २०१७ मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/category/photos/", "date_download": "2021-08-04T10:10:26Z", "digest": "sha1:OF23YDHXFHRGFIX43GU3RMR5QNMYAFSA", "length": 4440, "nlines": 79, "source_domain": "dhammachakra.com", "title": "फोटो Archives - Dhammachakra", "raw_content": "\nलखनऊ येथील आंबेडकर मेमोरियल पार्कचे हे फोटो कधी पाहिलात का\nकलासान बौद्ध विहार, इंडोनेशिया.\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवा�� बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nअद्वितीय शिष्य आनंद; बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या\nबुद्धाने आपल्या उपदेशात मानवी जन्माला फारच महत्त्वपूर्ण स्थान दिले\nतथागत बुद्धांचा आपल्यासाठी अखेरचा संदेश काय होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-08-04T10:57:14Z", "digest": "sha1:J2S23LWXCISEXRY7NZNWE4NGBQZOIMFH", "length": 4083, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साग्वेने नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nसाग्वेने नदी कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील मोठी नदी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१४ रोजी १६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/purchase-vehicles-occasion-dussehra-has-come-down-year-364282", "date_download": "2021-08-04T09:42:07Z", "digest": "sha1:UUGM3IAW5NWIQBCSW43F7VLRKKHPCWZG", "length": 9260, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यंदा नवरात्रीत वाहन खरेदी घटली, पण चारचाकीची विक्री 'टॉप गिअर'मध्ये!", "raw_content": "\nघटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत (17 ते 25 ऑक्टोबर) 6 हजार 454 वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 7 हजार 818 होती.\nयंदा नवरात्रीत वाहन खरेदी घटली, पण चारचाकीची विक्री 'टॉप गिअर'मध्ये\nपुणे : कोरोनामुळे मंदावलेली वाहन व्यवसायातील उलाढाल आता पुन्हा सुरळीत होऊ लागल्याचे नवरात्रीनिमित्त झालेल्या वाहन खरेदीतून स्पष्ट झाले आहे. बाजारपेठेत आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदीचा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तर दुचाकीची मागणी कमी झाली आहे. मात्र, एकूण विक्रीचा विचार करता यावर्षी वाहन खरेदी कमी झाली आहे.\n- पुणे : उद्यानांबाबत महापौर मोहोळ यांचा मोठा निर्णय; वाचा काय म्हणाले महापौर​\nघटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत (17 ते 25 ऑक्टोबर) 6 हजार 454 वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 7 हजार 818 होती. यंदा आरटीओकडे 31 कोटी 97 लाख 78 हजार 668 रुपयांचा महसूल जमा झाला असून गेल्या वर्षी हा आकडा 30 कोटी 63 लाख 62 हजार 859 रुपये होता. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळीतील पाडवा या साडेतीन मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. मात्र, यंदा गुढीपाडवा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोरोनामुळे वाहन विक्रीला फटका बसला होता. अनलॉकनंतर गेल्या काही महिन्यांपासून वाहनविक्री धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी वाढेल, अशी व्यावसायिकांना अपेक्षा होती. त्यासाठी खास ऑफर्सदेखील देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदी 1 हजार 364 ने कमी झाली आहे.\n- 'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका​\nप्रवासी वाहन खरेदीला खीळ :\nकोरोना काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनेक दिवस बंद होती. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या वाहनांना प्राधान्य दिले आहे. याकाळात टॅक्‍स, खासगी बस, ऑटोसारख्या वाहनांना होणारा प्रवास देखील कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी ऑटो, बस आणि टॅक्‍सीच्या खरेदी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वाहनांची यंदा पाच टक्के देखील खरेदी झालेली नाही.\nवर्ष दुचाकी चारचाकी ऑटो अवजड वाहन टॅक्‍सी बस इतर एकूण\n- अकरावी अॅडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन​\nसध्या अनेक नोकरदारांचे घरून काम सुरू आहे. कॉलेज बंद असून कामगार वर्ग देखील त्यांच्या गावी गेला आहे. त्यामुळे दुचाकींची खरेदी कमी झाली आहे. मात्र चारचाकींची खरेदी वाढली असून त्यात बजेट गाड्यांची मागणी जा���्त आहे. महागड्या गाड्यांची यावर्षी जास्त खरेदी झालेली नाही. कॅब सेवा बंद असल्याने टॅक्‍सींची खरेदी खूपच कमी झाली आहे.\n- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sonu-mahal", "date_download": "2021-08-04T08:36:25Z", "digest": "sha1:LGAFOJQ7OHESSTSLPEFC2ECI77Q6TVNN", "length": 3820, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरागाच्या भरात सुशीलने बंदूक हातात घेतली आणि..., प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितली थरारक घटना\nसुशील कुमार प्रकरणात या व्यक्तीची साक्ष सर्वात महत्वाची ठरणार, केले मोठे धक्कादायक खुलासे....\nसुशील कुमारच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक गोष्ट आली समोर\nसुशील कुमारने अपहरण केलेल्या कुस्तीपटूचा बायकोने वाचवला जीव, पाहा नेमकं घडलं तरी काय...\nसुशील कुमार प्रकरणात धक्कादायक खुलासा, गर्लफ्रेंडबरोबर केलेल्या भयंकर गोष्टीमुळे झाला राडा...\nसुशील कुमारप्रकरणात समोर आलं धक्कादायक सत्य, सागरच्या मारहाणीबाबत झाला मोठा खुलासा...\nस्वतःच्या वजनावर अदनान सामीने केलं ट्वीट, म्हणाला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-mucormycosis/", "date_download": "2021-08-04T09:14:45Z", "digest": "sha1:MFDUSGKXK4RWFJU64UX56L5E7BGFVK6Z", "length": 3863, "nlines": 83, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१७-०६-२०२१) #AguaRonaldo\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nजेवण ऑगस्ट 1, 2021\nलाट जुलै 17, 2021\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थ�� श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/expert-panel-meets-today-a-day-before-dry-run-in-the-country-awaits-big-decision-on-vaccine-approval/", "date_download": "2021-08-04T10:41:02Z", "digest": "sha1:UVX2ITXT5CG5JOLIIBRNG5O2UGGIAYYR", "length": 10533, "nlines": 83, "source_domain": "sthairya.com", "title": "व्हॅक्सीनच्या मंजूरीबाबत मोठ्या निर्णयाची अपेक्षा, देशात ड्राय रनच्या एक दिवसपूर्वी आज एक्सपर्ट पॅनलची मीटिंग | स्थैर्य", "raw_content": "\nव्हॅक्सीनच्या मंजूरीबाबत मोठ्या निर्णयाची अपेक्षा, देशात ड्राय रनच्या एक दिवसपूर्वी आज एक्सपर्ट पॅनलची मीटिंग\nin देश विदेश, प्रादेशिक\nस्थैर्य, दि.१: देशात कोरोनाची पहिली व्हॅक्सीन कोणती असेल यावर आज निर्णय होऊ शकतो. शुक्रवारी सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने या लसीची मंजुरी मिळवणार्‍या कंपन्यांच्या अर्जावर विचार केला आहे. आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII), भारत बायोटेक आणि फायझर यांनी आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे.\nसीरम इन्स्टिट्यूट कोविशिएल्ड नावाची लस तयार करत आहे. ही ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्म कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केले आहे. सीरम संस्थेशिवाय स्वदेशी लस कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने बुधवारी पॅनेलसमोर एक सादरीकरण केले होते. त्याच वेळी अमेरिकन कंपनी फायझरने आपला डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे.\nपॅनेलच्या मान्यतेनंतर फायनल अप्रूव्हल दिली जाईल\nतज्ज्ञ समितीच्या मंजुरीनंतर कंपन्यांचा अर्ज अंतिम मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे जाईल. या महिन्यापासून लसीकरण सुरू करण्याची तयारी सरकार करत आहे. यासाठी उद्या संपूर्ण म्हणजेच 2 जानेवारी रोजी लस ड्राय रन चालवले जाईल. ड्राय रनच्या एक दिवसपूर्वी पॅनल ही मीटिंग घेत आहे.\nयापूर्वी गुरुवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल डॉ. व्हीजी सोमानी यांनी म्हटले होते की, नवीन वर्ष आपल्यासाठी हॅपी असेल. कारण तेव्हा आपल्या हातात काहीतरी असेल. असे मानले जात आहे की, लवकरच व्हॅक्सीनला मंजूरी मिळू शकते. भारत आमेरिकेनंतर कोरोनाने प्रभावित दुसरा मोठा देश आहे. सरकारने पुढच्या सहा ते आठ महिन्यांमध्ये 30 कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्याची योजना आखली आहे.\nकोवीशील्ड स्पर्धेत सर्वात पुढे\nऑक्सफोर्ड लस कमी किंमतीमुळे सरकारची सर्वात मोठी आशा आहे. सरकारने अद्याप सीरम संस्थेबरोबर खरेदी करारावर स��वाक्षरी केलेली नाही. कंपनीचे म्हणणे आहे की ते आधी आपल्या घरगुती बाजारावर लक्ष केंद्रित करेल. त्यानंतर ते दक्षिण आशियाई देश आणि आफ्रिका येथे निर्यात केले जाईल.\n6 राज्यांमध्ये लाइट हाउस प्रोजेक्ट सुरू, मोदी म्हणाले – ‘जगातील उत्कृष्ठ तंत्रज्ञानाने गरीबांसाठी घरे बनतील’\nयेणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला खुले पत्र\nयेणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला खुले पत्र\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/07/delicious-homemade-mysore-pak-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T10:44:37Z", "digest": "sha1:DOG44ABJWNMWVUA5QV2IVBX2AT7XBFOT", "length": 6918, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Delicious Homemade Mysore Pak Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nहोम मेड स्वीट डिलिशीयास मजेदार म्हैसूर पाक: म्हैसूर पाक हा गोड पदार्थ आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो तसेच बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. म्हैसूर पाक हे दोन प्रकारात बनवता येतात एक थोडासा मऊ (soft) व दुसरा कडक. कडक म्हैसूर पाकला जाळी पडते पण मऊ म्हैसूर पाकला जाळी पडत नाही पण चवीला अप्रतीम लागतो.\nम्हैसूर पाक आपण घरी अगदी मिठाईच्या दुकानात बनवतात अगदी तसाच स्वादिष्ट बनवू शकतो. ह्याची एक गोष्ट आहे. म्हैसूर पाक ही दक्षिण भारतातील लोकप्रिय स्वीट डिश आहे. पूर्वीच्या काळी म्हैसूर च्या राजा कडील कूक (chef) नी एक नवीन पदार्थ बनवून बघितला व त्याने साखर पाक बनवून त्यात बेसन व तूप घालून बनवून बघितले व हा नवीन पदार्थ तयार झाला म्हणून ह्याचे नाव म्हैसूर पाक असे पडले.\nबनवण्यासाठी वेळ: २० मिनिट\n१/२ कप साजूक तूप (थोडे अजून वरती घ्या)\n१/४ टी स्पून बेकिंग सोडा\nकृती: सर्व प्रथम बेसन चाळणीने चाळून घ्या. मग एका जाड बुडाच्या कढईमधे साखर व पाणी घालून मिक्स करून मंद विस्तवावर साखर पूर्ण विरघळवून घ्या. दुसऱ्या एका कढईमधे तूप व तेल गरम करायला ठेवा. (तुम्हाला फक्त तूप वापरायचे असेल तरी चालेल) एका स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात लाऊन ठेवा.\nसाखर पूर्ण विरघळलिकी त्यामध्ये हळूहळू थोडे थोडे बेसन घालत जा व सारखे हलवत रहा गुठळी होता कामा नये. बेसन सर्व घालून मिक्स करून झाले की त्यामध्ये ४-५ वेळा थोडे थोडे करून गरम तेल-तूप घालत जा व मिश्रण हलवत रहा. जेव्हा मिश्रण थोडे घट्ट होऊन कढईमधे तेल-तूप सुटायला लागेल तेव्हा विस्तव बंद करून घ्या.मग तयार झालेले मिश्रण लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्या. १० मिनिट तसेच ठेवा मग लगेच त्याच्या वड्या कापून घ्या.\nम्हैसूर पाक पूर्ण थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. मी हा थोडा मऊ म्हैसूर पाक बनवला आहे जर तुम्हाला कडक हवा असेल तर मिश्रण अजून थोडे आटवून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/a-bmc-deceased-employees-wife-is-waiting-for-provident-fund-gratuity-leave-pay-from-last-three-year/articleshow/83656347.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-08-04T10:06:16Z", "digest": "sha1:CFE4PNNH6O2KKHA5AB27V2FYCELMH526", "length": 13409, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही ���टा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई महापालिकेच्या सफाई कामगाराच्या पत्नीची ओढाताण\nनवऱ्याच्या निधनानंतर त्याचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, रजेचा पगार यासह अन्य थकबाकी मिळवण्यासाठी एक महिला गेली तीन वर्षे महापालिका कार्यालयाच्या चकरा मारते आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nनवऱ्याच्या निधनानंतर त्याचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, रजेचा पगार यासह अन्य थकबाकी मिळवण्यासाठी एक महिला गेली तीन वर्षे महापालिका कार्यालयाच्या चकरा मारते आहे. मात्र निगरगट्ट प्रशासकीय यंत्रणेच्या काळजाला पाझर फुटलेला नाही. 'रोज पालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारून अक्षरश: थकले आहे. माझ्या हाताला रोजगार नाही, मुलीच्या घरी आणखी किती दिवस राहू' असा प्रश्न करत या महिलेने माझ्या नवऱ्याची थकबाकी देऊन माझी सुटका करा, असे साकडे पालिकेला घातले आहे.\nपालिकेत सफाई कामगार असणाऱ्या शिरपत जाधव यांचे ३ वर्षांपूर्वी निधन झाले. परळ येथील जी-दक्षिण विभाग कार्यालयांतर्गत ते सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना आणि एक मुलगी असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर ही महिला आपल्या मुलीच्या घरी डोंगरी उमरखाडी येथे राहात आहेत. नवऱ्याच्या निधनानंतर त्याचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, रजेचा पगार मिळवण्यासाठी तसेच पेन्शन सुरू करण्यासाठी अर्चना यांनी २०१८ मध्ये विभाग कार्यालयात अर्ज दाखल केला. काही दिवसातच प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे त्यांना पालिकेकडून कळवण्यात आले.\nया घटनेनंतर तब्बल तीन वर्ष त्यांची फाईल या टेबलवरून त्या टेबलवर फिरत आहे. मात्र थकबाकीची रक्कम काही मिळालेली नाही. कधी जुनी फाइल मिळत नाही, कधी नवीन फाइल केली जाते आहे, अशी उत्तरे अर्चना जाधव यांना दिली जात आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे अखेर जाधव यांनी धाव घेतली आहे. जाधव यांनी याबाबत जी-दक्षिण विभाग कार्यालयातून माहिती घेतली असता 'शिरपत जाधव हे पालिकेच्या सेवेत रुजू झाले तेव्हा त्यांची नियुक्ती कोणत्या विभागात झाली होती. ही माहिती मिळवण्यासाठी जी-दक्षिण विभाग कार्यालयाने मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांशी पत्रव्��वहार केला आहे. या माहितीनंतर त्यांचा सेवाकालावधी काही तक्रारी असल्यास त्याची माहिती काढली जाणार' असल्याचे त्यांना सांगण्यात आले.\nजाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत थकबाकी मिळवण्यासाठी एका सामान्य महिलेला तीन वर्षे फेऱ्या माराव्या लागतात यावरून पालिकेचा प्रशासकीय कारभार कसा चालला आहे, हे समजते असे फटकारत या महिलेस आठवडाभरात थकबाकी देऊन पेन्शनची प्रक्रिया सुरू करा, असा आदेश जाधव यांना पालिका प्रशासनाला दिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराज्यात ४,९५८ गर्भवतींची करोनावर मात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nयशवंत जाधव मुंबई महापालिका प्रशासन मुंबई महापालिका yashwant jadhav bmc bmc deceased employee BMC\nक्रिकेट न्यूज IND vs ENG 1st Test Playing 11 Live Score: भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी, पहिल्या दिवसाचे Live अपडेट\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nक्रिकेट न्यूज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल, पाहा कोणाला संधी मिळाली...\nधुळे 'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप\nमुंबई करोना लढा: मुंबई महापालिकेच्या भात्यात आणखी एक हुकुमी 'शस्त्र'\nमुंबई राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपची 'ही' प्रतिक्रिया\nमुंबई 'राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही'\nन्यूज भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा...\nपुणे पुणे : टिकटॉक स्टार तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर, मानेला मार आणि...\nमोबाइल भारतात २० लाख लोकांनी खरेदी केला हा स्मार्टफोन, किंमत फक्त ७९९९ रुपये\nमोबाइल Flipkart Big Saving Days सेलमध्ये मिळणार iPhone 11 सह 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकार-बाइक 'टाटा'ची नवीन Tiago NRG फेसलिफ्ट झाली लाँच, स्पोर्टी लूकमध्ये आली क्रॉसओवर हॅचबॅक कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/kirit-somaiya-resignation-of-anil-deshmukh/", "date_download": "2021-08-04T10:06:19Z", "digest": "sha1:UQFJHJWI6RTGGEPBCGH3GKPHR4SESHK7", "length": 7653, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "राठोड गेले, देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर; भाजप नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ - Mulukh Maidan", "raw_content": "\nराठोड गेले, देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर; भाजप नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ\nमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.\nअनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.\nते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी बोलताना केला आहे.\nआता नवा वसुली मंत्री कोण\nमुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.\nत्या म्हणतात, ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण”, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.\nधृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गुंदेचा बंधूंवर विद्यार्थिनींनी केले लैंगिक छळाचे आरोप\n“माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि घरातले सगळेच आजारी”\nरविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजी��्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/various-works-for-water-conservation-in-the-district-guardian-minister-adv-yashomati-thakur/", "date_download": "2021-08-04T10:46:17Z", "digest": "sha1:ZYB73Z7KS64OFHAH4MXDOHQWY2ZMK5MR", "length": 9149, "nlines": 80, "source_domain": "sthairya.com", "title": "जलसमृद्धीसाठी जिल्ह्यात विविध कामांना चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर | स्थैर्य", "raw_content": "\nजलसमृद्धीसाठी जिल्ह्यात विविध कामांना चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nस्थैर्य, अमरावती, दि.०८: जिल्ह्यात जलसमृद्धी निर्माण होऊन कृषी उत्पादकता वाढावी म्हणून गावोगाव सिमेंट नाले, बंधारे आदी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.\nमृद व जलसंधारण विभागातर्फे कठोरा खुर्द, टाकळी जहाँगीर, नांदगावपेठ व रामगाव आदी विविध ठिकाणी द्वारयुक्त सिमेंट नाल्यांच्या बांधकाम व खोलीकरणाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पं. स. सभापती संगीताताई तायडे, बाळासाहेब देशमुख, वीरेंद्र जाधव, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.\nजिल्ह्यातील कठोरा खुर्द येथील सिमेंट नाल्याच्या बांधकाम व खोलीकरण कामाचे मूल्य 1 कोटी 7 लाख रुपये, टाकळी जहाँगीर येथील कामाचे 77 लक्ष 90 हजार रुपये व नांदगावपेठ, रामगाव येथील कामाचे मूल्य 60.23 लक्ष रुपये आहे. अशी विविध कामे जिल्ह्यात ठिकठिकाणी हाती घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, नव्या कामांचेही नियोजन करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार सर्व कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जलसंधारणाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.\nप्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावे. विहित मुदतीत सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. कुठलीही अडचण आल्यास वेळीच प्रशासनाला माहिती द्यावी. मात्र, कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.\nअपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस अँड्रॉईड ॲप\nजिज्ञासा कायम ठेवून ‘अपडेट’ होत राहणे ही काळाची गरज – माजी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी\nजिज्ञासा कायम ठेवून ‘अपडेट’ होत राहणे ही काळाची गरज – माजी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/03/fingernails-colour-indicate-your-health-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T09:38:55Z", "digest": "sha1:RXCVQ7X62VFZ7ZDL6PIL5ITSHMZDWO3P", "length": 7038, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Fingernails Colour indicate your health In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआपण आपल्या नखांची खूप काळजी घेत असतो. नख नेहमी साफ ठेवावी तसेच वेळच्या वेळी ती कापावी. त्यावर आपले आरोग्य सुद्धा बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते.\nनाखान वरती पांढरे डाग पडले की त्याची सुंदरता कमी होते पण नखांवरती पांढरे डाग पडणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या काही समस्या आहेत असे समजावे. आपल्याला माहीत आहे का आपल्या नखांच्या आरोग्या वरती आपले आरोग्य अवलंबून आहे. तर नेहमी आपली नख पहा तुम्हाला त्याच्यातिल बदल लक्षात येईल की त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होत आहेत.\nआपण पाहू या की नखांमधील बदल आपल्या आरोग्याचे काय संकेत देत आहेत.\nपिवळी नख किंवा नखांचा रंग हलका होणे:\nजर तुमच्या नखांचा रंग हलका किंवा फिकट झाला आहे किंवा त्याच्या वर फिकट पिवळा रंग आला आहे किंवा नख कमजोर दिसत असतील तर असे समजावे की अनीमिया, लिवर संबंधीत रोग किंवा मालन्यूट्रीशन चे लक्षण होऊ शकते.\nबरेच वेळा आपल्या नखांवर पांढरे डाग दिसून येतात किंवा हळू हळू नख पांढरी पडायला लागतात तेव्हा असे समजावे की लिव्हर संबंधित काही बिघाड आहे.\nपिवळी नख दिसणे म्हणजे बहुतेक करून फंगल इन्फेक्शन असू शकते. काही वेळेस त्याचे निदान असे सुद्धा असू शकते की थाइरॉयड, हृदय संबंधित रोग, डायबिटीज किंवा सिरोसिस सारखे गंभीर रोगाचे लक्षण असू शकते. तेव्हा लगेच डॉक्टरि सल्ला घ्यावा.\nकाही वेळेस आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रकारे मिळत नसेल तर नखांच्या वर निळ्या रंगाची झाक येते. तेव्हा हृदय संबंधित काही बदल, निमोनिया ह्या सारखी काही लक्षण असू शकतात.\nनखांवरती चिरा पडणे किंवा क्रैक येणे:\nबऱ्याच वेळा आपली नख कोरडी पडून त्यावर क्रैक होतात असे बरेच दिवसांपासून होत असेल तर असे समजावे की थॉयरायड रोग संबंधित काही तक्रार आहे. किंवा नखान वरती पिवळा रंग येणे व क्रैक येणे म्हणजे फंगल इन्फेक्शन सुद्धा असू शकते.\nआपल्या नखान वर असे काही प्रभाव दिसले तर वर दिलेले बदल असे शकतातच असे नाही तरी पण आपण डॉक्टरी सल्ला घेणे योग्य ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/damage-to-five-houses-and-a-barn-due-to-heavy-rains-in-sindhudurg-district/", "date_download": "2021-08-04T10:31:09Z", "digest": "sha1:6LYE54PMQEJCOEYVXLXTR336WU74R3P6", "length": 10506, "nlines": 81, "source_domain": "sthairya.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान | स्थैर्य", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच घरांचे, एका गोठ्याचे नुकसान\n दि. २२ जुलै २०२१ सिंधुदुर्गनगरी अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्यातील सडुरे – गावधनवाडी येथील श्रीमती जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलु बाणे यांच्या गोठ्याचे, उंबर्डे – भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्री यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी – तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.\nखारेपाटण भुईबावडा गगनबावडा राज्य महामार्ग 171 वर झाड पडून काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या हे झाड हटवण्यात आले असून वाहतूक सुरू झाली आहे. लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आलेले असून सदर ठिकाणी वहातूक बंद केलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आचरा कणकवली कनेडी फोंडा उंबर्डे रामा 181 लोरे 2 मध्ये असलेल्या शिवगंगा पुलावरील पाण्याची पातळी वाढलेली असून पुलावरील वाहतूक बंद आहे. तिथवली खारेपाटण जामदा पुलावर पाणी आलेले असून वाहतूक बंद झाली आहे. शिरशिंगे येथे दरड कोसळली आहे. पण, कोणताही धोका नाही. आंबेरी पुलावर पाणी अल्याने येथील वाहतूकही बंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.\nवाघोटन नदी इशारा पातळी जवळ\nआज दुपारी 12 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 8.400 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.\nटेंभू प्रकल्पामध्ये फ्लो-मिटर हे जीपीआरएस बेस्ड बसव��ण्यात येणार; यामुळे विसर्गाचा ऑनलाईन डाटा उपलब्ध होणार – पालकमंत्री जयंत पाटील\nपूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा\nपूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2021-08-04T10:20:26Z", "digest": "sha1:NMY3PTXX34KMH2TZPA5A26N6EM57GOQV", "length": 6001, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११३० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे - ११५० चे\nवर्षे: ११२७ - ११२८ - ११२९ - ११३० - ११३१ - ११३२ - ११३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफे���्रुवारी १३ - इनोसंट दुसरा पोपपदी.\nफेब्रुवारी १३ - पोप ऑनरियस दुसरा.\nइ.स.च्या ११३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-08-04T10:36:19Z", "digest": "sha1:KUUUFVO66OLYKSF7QASF5PVFSSLBEZYH", "length": 9636, "nlines": 258, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रीतम गोपीनाथ मुंडे - विकिपीडिया", "raw_content": "\n(प्रीतम मुंडे या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रितम गोपीनाथ मुंडे (सासरच्या: प्रितम खाडे) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या बीड मतदारसंघामधून खासदार आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\nभारतीय जनता पक्ष (22)\nउप-निवडणुकांआधी: गोपीनाथ मुंडे – मृत\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (5)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२)\nप्रीतम मुंडे (गोपीनाथ मुंडे (मृत) यांच्या जागी)\n१५व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}\nइ.स. १९९३ मधील जन्म\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n१६ वी लोकसभा सदस्य\n१७ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०२० रोजी १३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-08-04T08:38:23Z", "digest": "sha1:U33JNXXYO77THR7CAKCXSD2CFYBTPHEB", "length": 7026, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कावेरी नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकावेरी नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कावेरी नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारत ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिभुज प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nसह्याद्री ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्णा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nगोदावरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमोक्षगुंडम विश्वेश्वरया ‎ (← दुवे | संपादन)\nतमिळनाडू ‎ (← दुवे | संपादन)\nनदी ‎ (← दुवे | संपादन)\nक्षिप्रा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमुळा नदी (पुणे जिल्हा) ‎ (← दुवे | संपादन)\nइंद्रायणी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्णा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभीमा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपंचगंगा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nतापी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nनर्मदा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई ‎ (← दुवे | संपादन)\nमुघल साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकडलूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nधर्मपुरी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदिंडुक्कल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nइरोड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकांचीपुरम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकरुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमदुराई जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनागपट्टिनम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनामक्कल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपेराम्बलुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपुदुकट्टै जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसेलम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवगंगा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुचिरापल्ली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतेनी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुनलवेली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतूतुकुडी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुवल्लूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुवरुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nवेल्लूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nविलुपुरम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nविरुधु नगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकन्याकुमारी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनिलगिरी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकोइंबतूर ‎ (← दुवे | संपादन)\nकडलूर ‎ (← दुवे | संपादन)\nधर्मपुरी ‎ (← दुवे | संपादन)\nदिंडुक्कल ‎ (← दुवे | संपादन)\nइरोड ‎ (← दुवे | संपादन)\nकांचीपुरम ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/author/jaipal/", "date_download": "2021-08-04T10:01:17Z", "digest": "sha1:PY3HRK3Z2OQPMBBLFVXX55D4RBAHU53D", "length": 18032, "nlines": 115, "source_domain": "dhammachakra.com", "title": "धम्मचक्र टीम, Author at Dhammachakra", "raw_content": "\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा)\nएकदा तथागत श्रावस्तीच्या जेतवणात असताना तथागताचा अनुयायी आनंद हा भिक्षाटनासाठी नगरीत गेला. अन्न ग्रहण करून आनंद शेजारच्या विहिरीवर गेला असता त्या ठिकाणी एक कन्या पाणी भरतांना दिसली व आनंदाने तिच्याकडे पिण्यास पाणी मागीतले. ती कन्या मात्र पाणी देण्यास नकार देत म्हणाली की, “मी अस्पृश्य आहे. तुम्हांला पाणी देऊ शकत नाही. परंतु आनंद म्हणाला, “मला पाणी […]\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण\nभारताच्या ईशान्य दिशेस असलेल्या आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला एप्रिल २०२१ मध्ये भेट देण्याचे ठरविले होते. तेथील बौद्ध मॉनेस्ट्री आणि अल्पसंख्याक असलेल्या ताई-खामती या बौद्ध समाजाची संस्कृती बघावयाची होती. परंतु वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अभ्यास दौरा रद्द करावा लागला. तरी त्यासंबंधी काढलेली माहिती वाचकांच्या माहितीसाठी संक्षिप्त स्वरूपात येथे देत आहे. भारतात आसाममध्ये ताई-खामती जमातींची संख्या ६० […]\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ\nमहाड येथे ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पाऊस झाल��याने सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे निर्माण झालेल्या पुराची भीषणता आणि दाहकता पूर ओसरल्यानंतर समोर आली आहे. नुकतेच राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्स महाड येथे मदत कार्य करण्यासाठी पोहचले आहेत. पूरग्रस्त महाड व आजूबाजूच्या गावांनाही मदत: राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी, उद्योग विकास आयुक्त डॉ. […]\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर\nमहाड इथे पुरामुळे अतिशय हानी झाली आहे. तिथल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप व मदत करण्यासाठी राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, मुंबईचे ५० स्वयंसेवक, डॉ हर्षदीप कांबळे, उद्योग आयुक्त ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाड इथे दाखल झाले आहेत. महाडच्या ऐतिहासिक क्रांतिसंगराची पार्श्वभूमि असलेल्या बाबासाहेबांच्या स्पर्शाने […]\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश\n-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक) महाराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून अनेक दुर्घटना झाल्या. महाड तालुक्यात तर तळीये गावातील दरडीखाली अनेक लोक बेपत्ता झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे महापुराचा तडाखा बसला. अजूनही तेथील पूरस्थिती ओसरली नाही. चिपळूण, महाड आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे […]\nगजराज आणि बुद्धिझम; लेण्यांमध्ये, स्तूपाच्या ठिकाणी आणि विहारात गजराजाचे शिल्प\nया पृथ्वीतलावावर गजराज प्राण्याचा निर्देश इतर कोणत्याही धर्मापेक्षा बुद्धांच्या धम्मात प्रखरतेने झालेला दिसतो. गजराजांचा उल्लेख हा प्रामुख्याने बुद्धांशी निगडित असल्याने गजराज आणि बुद्ध यांचा संबंध बौद्ध साहित्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सिद्धार्थ यांच्या जन्मा अगोदरपासून शुभ्रधवल गजराज याची बुद्ध व्यक्तिरेखेशी नाळ जोडली गेलेली आहे. सुळे असलेला शुभ्रधवल गजराज सोंडेत कमलपुष्प धरून तीन वेळा प्रदक्षिणा घालून [���]\nझांजीबारचा बुध्दिझम ; आफ्रिकेत बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले\n‘पेडगावचे शहाणे’ हा राजा परांजपे यांचा एक जुना मराठी चित्रपट आहे.( १९५२ ) त्यामध्ये “झांजीबार.. झांजीबार..”असे एक गाणे होते. शाळेत असताना १९७५ मध्ये तो दूरदर्शनवर पाहिला. हिंदी महासागरात बेट असलेल्या या आफ्रिकेतील देशाची गाण्यातून ओळख झाली. दीडशे वर्षांपूर्वी अनेक भारतीय विशेष करून गुजराथी व्यापारानिमित्त तेथे स्थायिक झाले. श्रीलंकन नागरिक सुद्धा तेथे नोकरी-धंद्यासाठी गेले आणि स्थायिक […]\nवंगीस – प्राचीन भारताचा बौद्ध कवी\nआयुष्यात सत्यधर्म सांगणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आयुष्य असेच भरकटत चाललेले असते. वंगीस ब्राम्हणाच्या बाबतीत असेच झाले होते. मृत पावलेल्या माणसाच्या कपाळावर टिचकी मारून त्याचा पुर्नजन्म कोठे झाला असेल हे तो सांगत फिरत असे. त्यामुळे राजगृहाच्या पंचक्रोशीत त्याचे नाव झाले होते. त्यावेळच्या ब्राम्हणांनी त्याचा उदोउदो केल्यामुळे वंगीस यांचे महत्व वाढले होते. एके दिवशी बुद्धांची […]\nलंडनमध्ये भारताचा बहुमान; ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान आहे. ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे (राज्यसभा खासदार) सदस्य […]\nविक्रमशिला विद्यापीठ : बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ\nबिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार ‘मगध’चा ‘पाल’ वंशीय राजा ‘धर्मपाल’ (राज्यकाल – इ.स. ७८०-८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता, आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहारास ‘विक्रम’ नावाच्या यक्षाचे नांव देण्यात आले. या विहाराचेच पुढे प्रसिद्ध अशा ‘विक्रमशिला विद्यापीठा’त रुपांतर झाले. धर्मपालाचे दुसरे नांव ‘विक्रमशिल’ असल्यामुळे या विद्यापीठाचे नांव विक्रमशिला ठेवण्यात […]\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nआपण धम्माचे पालन करून दुस-यावर नाही तर स्वत:वरच उपकार करतो\nया मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत सम्राट अशोकाचे शिलालेख\nबुद्धमूर्ती प्रतिष्ठापने वेळी घडलेला चित्तवेधक प्रसंग – डॉ.हर्षदिप कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2021-08-04T10:38:34Z", "digest": "sha1:U6735B5BWWMVKFVUVEQIJGDZFDOAVWYM", "length": 3871, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्रिकेट विश्वचषक, १९९२ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"क्रिकेट विश्वचषक, १९९२\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nक्रिकेट विश्वचषक, १९९२ - अंतिम सामना\nक्रिकेट विश्वचषक, १९९२ - गट फेरी\nक्रिकेट विश्वचषक, १९९२ - बाद फेरी\nक्रिकेट विश्वचषक, १९९२ - संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/6-brands-cancelled-kangna-ranavat-new/", "date_download": "2021-08-04T09:55:00Z", "digest": "sha1:5TOMYOHST3HFT4FLEIJ52VZZZ3WHFGQJ", "length": 10302, "nlines": 85, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द - Mulukh Maidan", "raw_content": "\nशेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द\nमुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला.\nयावर प्रतिक्रिया देताना सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. कंगनाने दिल्लीतील हिंसाचारावर मत व्यक्त करताना शेतकऱ्यांना दहशतवादी आणि खलिस्तानी असे संबोधले होते. या वक्तव्याचा तिला जबर फटका बसला असून सहा ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे करार रद्द केले आहेत.\nतसेच याबाबत कंगनाने ट्वीट करुन माहिती दिली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करु शकत नाही. पण आता मी या राष्ट्रद्रोही ब्रॅण्ड्सना आणि या हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे जे समर्थन करताहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत.”\nवाचा काय म्हणाली होती कंगना राणावत…\nकंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने आंदोलक शेतकऱ्यांवर सडकून टीका केली. ‘जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,’ अशा शब्दांत कंगनाने आजच्या हिंसाचारावर भाष्य केले.\nतसेच ती पुढे म्हणतीये, ‘स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही, आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो.’\nयाचबरोबर ‘दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचे काहीही होणार नाही. जर सर्वकाही असंच सुरु राहिले तर कोणी देशाला दहा पाहलं पुढे नेऊ पाहत असेल तर तो वीस पावलं मागं आणण्याचं काम केलं जात आहे आणि आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत,’ असे कंगनाने म्हंटले आहे.\nशेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा; केले ‘हे’ गंभीर आरोप\n‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’\nदिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/when-girl-suddenly-entered-the-house-of-indian-former-cricketer-rahul-dravid-and-said-/articleshow/83579146.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-08-04T10:18:05Z", "digest": "sha1:TV4T3URUBTKHCKKOZIXYPJHYCKBQ6OFU", "length": 12040, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराहुल द्रविडच्या घरात अचानक घुसल्यावर मुलगी म्हणाली... ऐकाल तर हैराण व्हाल...\nएक अजब किस्सा यावेळी राहुल द्रविडने सांगितला आहे. एक मुलगी अचानक द्रविडच्या घरात घुसली होती. द्रविडने तिला स्वाक्षरी दिला, तिच्याबरोबर फोटोही ��ाढला पण त्यानंतरही ती मुलगी घराबाहेर जायला तयार नव्हती, नेमकं प्रकरण आहे तरी काय पाहा...\nनवी दिल्ली : एक अजब प्रकार भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या बाबतीत झाला होता. कारण द्रविडच्या घरात अचानक एक मुलगी घुसली होती. त्या मुलीला द्रविडने स्वाक्षरी दिली, तिच्याबरोबर फोटोही काढला, पण त्यानंतर ती मुलगी जे काही म्हणाली ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.\nपाहा नेमकं घडलं तरी काय...\nराहुल द्रविडने एका खास मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला. चाहते कुठेही भेटतील तर त्यांच्याशी बोलत जा, कोणालाही नाराज करु नको, असे द्रविडला त्याच्या आई-वडिलांनी सांगतिले होते. त्यानंतर हा किस्सा घडला. द्रविडने याबाबत सांगितले की, \" एका मोठ्या दौऱ्यावरून मी आलो होतो. त्यामुळे मी माझी झोप पूर्ण करत होतो. घरी आल्यावर सकाळीच मी झोपलो होतो आणि संध्याकाळी उठलो. त्यावेळी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली की, एक चाहती तुला थेट हैदराबादहून भेटायला आली आहे. त्यानंतर मी तिला भेटलो. तिचा माझी स्वाक्षरी हवी होती, ती मी दिली. त्यानंतर तिने माझ्याबरोबर फोटोही काढून घेतला. पण त्यानंतर ती चाहती घरातून बाहरे पडायचे नावंच काढत नव्हती. आपण घराबाहेर जाणार नसल्याचे तिने आम्हाला सांगितले. याबाबत विचारणा केल्यावर तिने सांगितले की, ' मी घर सोडून आली आहे आणि आता तुझ्याबरोबरच राहणार आहे.' त्यानंतर माझ्या आई-वडिलांना समजले की, कोणत्याही व्यक्तीला घरामध्ये प्रवेश द्यायचा नसतो.\"\nद्रविड जेव्हा खेळत होता तेव्हा त्याचा चाहता वर्ग फार मोठा होता, यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे द्रविडला वॅलेंटाइनच्या दिवशी बरीच पत्र आणि संदेश यायचे. त्यामुळे महिला चाहत्यांमध्ये द्रविड हा चांगला प्रसिद्ध होता. पण एका चाहतीने द्रविडला असा मोठा धक्काच दिला होता. प्रत्येक सेलिब्रेटीला असे धक्कादायक अनुभव येत असतात. काही वेळा सुखद अनुभवही येतात. त्यामुळे आपण कोणाबरोबर कसं राहायचं आणि कोणाबरोबर किती बोलायचं, हे त्यांना नेहमीच ठरवावं लागतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWTC FINAL पूर्वीच विराट कोहलीला मिळाली ही आनंदाची बातमी, नेमकं काय घडलं पाहा... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nLive Tokyo Olympics 2020: कुस्ती- उपांत्य फेरी, दीपक पुनियाचा पराभव\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nधुळे 'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप\nमुंबई राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपची 'ही' प्रतिक्रिया\nमुंबई दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला 'हा' सवाल\nन्यूज भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा...\nधुळे धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस\nमुंबई 'राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही'\nन्यूज भारत-पाकिस्तान आता ऑलिम्पिकमध्येही भिडणार; ७ ऑगस्टला होणार 'महामुकाबला'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग मीडियाने उठवलेल्या या अफवांनंतर ऐश्वर्याने रायने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग एक्सपीरियंस व असे एन्जॉय केले Motherhood\nमोबाइल भारतात २० लाख लोकांनी खरेदी केला हा स्मार्टफोन, किंमत फक्त ७९९९ रुपये\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nमोबाइल Flipkart Big Saving Days सेलमध्ये मिळणार iPhone 11 सह 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Makecat-bot", "date_download": "2021-08-04T10:46:52Z", "digest": "sha1:R26SPWL2ZR55YW4WZKEH2OJLSHWKLRXY", "length": 3192, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Makecat-botला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Makecat-bot या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर���वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/a-muslim-youth-dupes-hindu-family-and-gets-married-to-their-daughter-missing-now/", "date_download": "2021-08-04T08:31:22Z", "digest": "sha1:RKOPW43YSNHYSC2QJYHBO5QUWSRRAO4V", "length": 7679, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates हिंदू असल्याची बतावणी करत मुस्लिम इसमाने केलं हिंदू मुलीशी विवाह...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nहिंदू असल्याची बतावणी करत मुस्लिम इसमाने केलं हिंदू मुलीशी विवाह…\nहिंदू असल्याची बतावणी करत मुस्लिम इसमाने केलं हिंदू मुलीशी विवाह…\nराजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इम्रान खान नामक एका मुस्लिम इसमाने हिंदू कुटुंबाची फसवणूक करून त्यांच्या मुलीशी विवाह केला. मुलीच्या कुटुंबाकडे कबीर शर्मा असं नाव सांगून आणि खोटी ओळख देत त्याने मुलीच्या कुटुंबियांना फसवलं. इतकंच नव्हे, तर आपले आई-वडील आणि लग्नात आणलेले नातेवाईकदेखील बनावट असल्याचं नंतर मुलीच्या कुटुंबियांना समजलं.\nराजस्थानातील सिकर येथे इम्रान खान नावाच्या इसमाने आपण हिंदू असल्याची खोटी बतावणी केली.\nआपलं नाव कबीर शर्मा असल्याचं त्याने मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना सांगितलं.\nइम्रान खानने याने हिंदू कबीर शर्माचं सोंग अशा रीतीने वठवलं, की कुणालाच त्याबद्दल संशय आला नाही.\nत्याने मुलीशी हिंदू पद्धतीने विवाह केला. या लग्नासाठी 11 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचंही वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.\nमात्र लग्नानंतर जेव्हा गौप्यस्फोट झाला, तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला.\nकबीर शर्मा हा प्रत्यक्षात इम्रान खान नामक मुस्लिम इसम आहे आणि या सत्यतेबद्दल त्याने आपल्याला अंधारात ठेवलं हा मोठा धक्का होताच, पण त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा इम्रान हा आधीच विवाहीत असल्याचं मुलीच्या कुटुंबियांना कळलं. एवढंच नव्हे, तर त्याला 3 मुलंही असल्याचं समोर आलं.\nमुलींच्या कुटुंबियाकडून अडीच लाख रुपयांचे दागदागिने आणि काही रक्कमही या भामट्याने लंपास केली आहे. इम्रान खान मुलीसोबत निघून गेल्यानंतर आता दोघेही बेपत्ता झाल्याने मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार क���ली आहे.\nPrevious मोदी सरकारच्या मंत्रीपदाचं वाटप, कोणाला मिळालं कोणतं खातं\n16 वर्षीय मुलाचा PUBG खेळताना हृदयविकाराने मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nभारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/two-tanzanian-drug-smugglers-arrest-with-2-kg-cocaine-in-mumbai-airport/", "date_download": "2021-08-04T09:25:14Z", "digest": "sha1:6MEGUQFGGVWE5JZCGEKTCRKBCQTWJKUD", "length": 7741, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पोटात लपविलेले 2 किलो कोकेन जप्त", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपोटात लपविलेले 2 किलो कोकेन जप्त\nपोटात लपविलेले 2 किलो कोकेन जप्त\nमुंबई विमानतळावरील एक विचित्र बाब समोर येत आहे. दोन परदेशी तस्करांनी स्वतःच्या पोटात अमलीपदार्थ असलेल्या कॅप्सूल लपवून तस्करी करत असल्याची घटना समोर आली आहे. या दोन परदेशी तस्करांना मुंबईच्या डीआरआय पथकाने अटक केली आहे. तसेच हे दोन्ही तस्कर टांझानिया देशाचे नागरिक आहेत. शिवाय यांच्यावर 22 एप्रिलला ही कारवाई करण्यात आली होती. टांझानिया मधील दर- ए सलाम येथून मतांजी कार्लोस अदम आणि राशीत पोल्स युला हे दोन अमलीपदार्थ तस्कर मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. आरोपींनी पोटात लपवले होते कोकेन या दोन आरोपींना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर यांची चौकशी केली असता, त्यांच्या पोटामध्ये त्यांनी अमलीपदार्थ लपवले असल्य��चं लक्षात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना मुंबईतील न्यायालयामध्ये हजर करून वैद्यकीय तपासणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर सदरच्या या दोन आरोपींना जेजे रुग्णालयमध्ये नेण्यात आले होते. ज्या ठिकाणी त्यांच्या एक्स-रे चाचणीमध्ये त्यांच्या पोटात अमलीपदार्थच्या कॅप्सूल लपवल्या असल्याचं आढळून आले. त्यानंतर जेजे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली या दोन आरोपींना ठेवले जवळपास 6 दिवस जेजे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली या दोन आरोपींना ठेवण्यात आले. त्यानंतर मतांजी कार्लोस अदम याच्या पोटातून 54 अमली पदार्थाच्या कॅप्सूल काढण्यात आल्या. तर राशित पोल्स युला त्याच्या पोटातून 94 कॅप्सूल काढण्यात आलेले आहेत. या दोन्ही आरोपींच्या पोटातून काढण्यात आलेल्या कॅप्सूलचे वजन 2 किलो 225 ग्राम मिळून आले. सदरच्या कॅप्सूलमध्ये कोकेन हे अमलीपदार्थ लपवण्यात आले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 13 कोटी रुपये असल्याचं समोर आलेला आहे.\nPrevious मुंबईमध्ये आजपासून तीन दिवस लसीकरण बंद\nNext रोहन मुथाने माफी मागितल्यावर ‘ते’ गप्प बसले\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44715", "date_download": "2021-08-04T08:10:56Z", "digest": "sha1:VI6T2JNRZGUXPSBP62QASI44FZDMXUG3", "length": 26768, "nlines": 156, "source_domain": "www.maayboli.com", "title": "परशुराम मंदिर, विसावा पॉइं�� | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /परशुराम मंदिर, विसावा पॉइंट\nपरशुराम मंदिर, विसावा पॉइंट\nकोकणात जायचे म्हटले की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग असा समुद्र व त्याचा किनारा. परशुरामांनी समुद्राला ४०० योजने मागे हटवून कोकण वसविले अशी आख्यायिका सांगतात. कोकणातली अनेक पुरातन व प्राचीन मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच चिपळुणजवळील एक परशुराम मंदिर. महाराष्ट्रात परशुराम मंदिर आहेतच त्याशिवाय केरळ, आसाम, गुजरात व पंजाबमध्येही परशुराम मंदिर असल्याचे वाचण्यात आले.\nमुंबई - गोवा महामार्गावर असलेले श्रीक्षेत्र परशुराम हे कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सप्तचिरंजीवांपैकी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. मनुष्यदेहातील चिरंजीव अवतार म्हणून परशुराम ओळखले जातात. चिपळूणपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर महेंद्रगिरी डोंगराच्या कुशीत असलेले हे परशुरामांचे मंदिर. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. परशुराम हे जगदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे चिरंजीव. परशुरामांचे मूळ नाव राम. त्यांनी हातात परशू धरला म्हणून ते परशुराम. तसेच भृगू कुळामध्ये जन्माला आले म्हणून त्यांना भार्गवराम नावाने हे ओळखले जाते.\nया मंदिराचे वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हे मंदिर प्रथम विजापूरच्या अदिलशहाने बांधले. त्यानंतर ३०० वर्षांनी श्री.ब्रह्मेंद्र स्वामींच्या सांगण्यावरून जंजिराच्या सिध्दिने मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही कारागिर ख्रिस्ती होते. त्यामुळे मंदिरावर हिंदु, मुस्लिम व ख्रिस्ती स्थापत्यकलेचा अंमल दिसतो. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे.\nपरशुरामांच्या जन्मोत्सानिमित्त कीर्तन, भजनाचे कार्यक्रम येथे ठेवले जातात. अक्षयतृतीयेस येथे मोठा उत्सव असतो.\nमंदिराकडे जाण्याच्या पायºयांचे बांधकाम जांभा दगडातून करण्यात आलं आहे. चिपळूणला पायी जाता यावे म्हणून यासाठी चार किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे. जावळीचे सरदार चंद्रराव मोरे यांनी हा रस्ता बांधला त्याला 'पाखड्या' म्हणतात. मंदिर परिसरात एक छोटी कमान व एक उंच दगडी जांभा दगडातून तयार केलेली दीपमाळ दिसते. मंदिर परिसरात एक तलाव देखील आहे. त्याच नाव आहे बाणगंगा. परशुरामांनी पाच बाण मारून भूमीच्या पोटातले पाणी वर आणले ते बाणगंगा हे तीर्थकुंड प्रवेशद्वाराशेजारीच आहे. परशुरामाची आई रेणुकामातेचं मंदिरही इथे आहे.\nरेणुका मातेचे मंदिर :\nश्री परशुराम मंदिराच्या मागे रेणुकामातेचे हेमाडपंती पद्धतीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी शस्त्रे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. मंदिर १२८५ च्या सुमारास यादवसम्राट रामचंद्र यांच्या संगमेश्वर-खेड विजयानंतर बांधण्यात आल्याचे येथील जाणकार सांगतात. मंदिरावर अनेक वेळा मुस्लिम आक्रमणे झाली. त्यामुळे इ.स. १६९८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्राचीन काळी दक्षिण भारतामधून हजला जाणारे मुसलमान मक्केला जाण्यासाठी दाभोळ या बंदराचा उपयोग करीत. प्रवासाला निघण्यापूर्वी परशुरामाला ते नवस करीत असत.\nपरशुराम मंदिराचा परिसर मोठा रम्य व शांत आहे. येथून चिपळूणचा परिसर मोठा सुरेख दिसतो. आम्ही दर्शन घेऊन इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी बºयाच वेळ थांबलो. हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी खास वेळ काढून यायला हवे. इथलं शांत वातावरण आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य मन मोहवून टाकतं. उंचावरुन वशिष्ठ नदीचे मोठे पात्र दिसते. जवळच चिपळूणकडे जाताना दोन किलोमीटरवर सवतसडा नावाचा मोठा धबधबाही आहे.\nमंदिरातून चिपळूणकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत विसावा पॉर्इंटला काही काळ थांबलो.\nमुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर चिपळूण शहरापासून अंदाजे ८ किमीवर निसर्गरम्य असा हा विसावा पॉईंट आहे. परशुराम घाटातील एक अवघड, व अपघाती वळणावर हा पाँईट आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण येथे आपले वाहन हळू करून काही काळ येथील निसर्गाचे दर्शन घेतो. जवळच परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉईंटवरून चिपळूण शहराचे दर्शन घडते. जवळच असलेला गोवळकोट किल्ला व वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्राचे मनोहारी दृश्य आहे. वाशिष्ठी दर्शन पॉईटला विसावा पॉईट असेही म्हणतात. वशिष्ठ नदीची लांबी ३० किलोमीटर असली तरी तिचे पात्र मोठे आहे. या पाँईटपासून जवळच प्रसिद्ध असा सवतसडा नावाचा धबधबा आहे. वेळ कमी असल्यामुळे मला त्याचे दर्शन फक्त रस्त्यावर थांबून घ्यावे लागले.\nवाशिष्ठी नदीच्या काठावर असलेले चिपळूण हे गाव. पावसाळ्���ात वशिष्ठ नदी आपले पात्र सोडून चिपळणू शहरात घुसते. याच्या बातम्या टिव्हीवर पाहण्यास मिळतात. चिपळूणला सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, करंजेश्वरी देवीचे मंदिर आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटरवरील डेरवण येथील शिवसृष्टीचा खजिना मूर्तीस्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो.\nविसावा पॉर्इंटवरून १५ मिनिटातच चिपळणूच्या करंजेश्वर देवी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो.\nचिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. चिपळूणपासून जवळ सुमारे ४ किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.\nआज शनिवार असूनही देखील कमी भाविक आले होते. त्यामुळे सहजच भक्तनिवासातील जागा राहण्यास मिळाली. बरोबरचे आणलेले सामान खोलीमध्ये ठेवले. देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो.\nकरंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्र देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना ३०० ते ३५० वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.\nमराठ्यांचे आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांनी गोविंदगड असे किल्ल्याचे नाव ठेवले. किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. पूर्वी एकदा या किल्यावर गेलो होतो. त्यावेळी कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी एवढीच माहिती. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम समाज आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानकºयांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रात जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रात जागा मिळणे कठीण असते.\nमुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हे मोठे स्थान आहे. एसटीने येथे जाता येते. येथून मंदिराचा रस्ता चिपळूण बाजारपेठेतून जातो. चिपळूणपासून सुमारे ४ किलोमीटरवर करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे.\nपिंपरी ते रायगड : १३७ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून)\nरायगड ते चिपळणू : ११३ किलोमीटर (महाडमार्गे)\nपिंपरी ते चिपळूण : २५३ किलोमीटर (कुंभार्ली घाटातून)\nचिपळूण ते गुहागर : ४५\nचिपळूण ते परशुराम मंदिर : १३\nचिपळूण ते संगमेश्वर : ४६\nगुहागर ते हेदवी : २१\nगुहागर ते वेळणेश्वर : १८\nसंगमेश्वर ते मार्लेश्वर : ४०\nमुंबई-गोवा महामार्गावर श्री परशूराम मंदिराची स्वागत कमान आहे.\nचिपळूणच्या अलिकडे मुंबईच्या दिशेला सुमारे ७ किलोमीटरवर हे स्थान आहे.\nया मंदिरापर्यंत वाहनं जाऊ शकतात. एक रस्ता पायºयांनी उतरण्यासाठी तर शेजारचा रस्ता गाडीने मंदिरापर्यंत जातो.\nअधिक फोटो व माहितीसाठी कृपया ही लिंक पहा\nताम्हिणी घाटातून किल्ले रायगडवर रोप वे मधून नुकताच जाऊन आलो. त्या विषयी.... http://www.maayboli.com/node/44682\nरात्री मुक्काम करून सकाळी श्री कर्णेश्वर मंदिर पाहण्यास निघालो. त्या विषयी....\nशहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. >>> माझे आजोळ आईकडून दरवर्षी देवी आणि चिपळूणचा शिमगा ह्या गोष्टी ऐकवल्या जातात\nमस्त धागा फक्त प्रची अजून क्लिअर् हवे होते\nछान माहिती. पुन्हा भेट द्यावी\nछान माहिती. पुन्हा भेट द्यावी अस�� वाटत आहे.\nछान माहिती आहे... मी परशुराम\nछान माहिती आहे... मी परशुराम मंदिराला भेट दिली आहे, पण त्यावेळी आम्हाला छायाचित्रण करण्यास परवानगी दिली नाही..\nअगदी लहापणापासूनच्या या वळणावर थांबल्याच्या आठवणी आहेत. फिरोझ रानडे यांच्या इमारत पुस्तकात या देवळाच्या बांधकामाबद्दल लिहिलेले आहे.\nमस्त वर्णन केलंय फेरफटका\nमस्त वर्णन केलंय फेरफटका तुम्ही, हा परिसर बघायची खूप इच्छा आहे, कधी योग येतो बघुया. फिरोझ रानडे यांनी ह्या देवळाबद्दल लिहिलेले पण वाचले आहे. त्याचीपण आठवण झाली.\nसवतसडा म्हटले कि बालपण आठवते माहेरचे गाव संगमेश्वर तालुक्यात असल्याने ह्यामार्गेच जायचो आणि दोन सवतीच्या संदर्भातील गोष्ट ऐकलेली असल्याने नेहेमी सवतसडा कधी येतोय ह्यावर आम्ही मुले लक्ष ठेऊन असायचो.\nआज परशुराम जयंती असल्याने\nआज परशुराम जयंती असल्याने धागा वर काढलाय. छान माहिती आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nश्री क्षेत्र नारायणपूर ferfatka\nथोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग २ अरिष्टनेमि\nस्विस सहल - भाग २/५ हैदीलँड, हैदीलँड दिनेश.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE.html", "date_download": "2021-08-04T10:26:51Z", "digest": "sha1:3GEUT5ZKKWRXFX7VDQ4HPUFQD45RZNFM", "length": 4254, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नगरपंचायतींवर झेंडा News in Marathi, Latest नगरपंचायतींवर झेंडा news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nसिंधुदुर्गात राणेंचेचं वर्चस्व, भाजपचा इतक्या नगरपंचायतींवर झेंडा\nजिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.\nजंगलातही जगण्याचा संघर्ष; छोटा मोगली आणि रानगवा यांच्यातील 'तो' थरारक अनुभव\nकधी उलटे पंख आणि सरळ मान असलेला पक्षी आकाशात उडताना पाहिलाय का हा नक्की कोणता पक्षी आहे\nदिल्लीत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट, 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा\niPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा\nTOKYO OLYMPIC : भारतासाठी मोठी बातमी, कुस्तीपटू रवि कुमार दहिया फायनलमध्ये\nLocal Train Update : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची प्रतिक्षा वाढणार, कारण...\nAkshay Kumar स्टारर 'Bell Bottom' चित्रपटाचा ट्रेर प्रदर्शित\nमुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन \nबॉयफ्रेंडने आपल्या ग्रडफ्रेंडला कारच्या टपावर बांधून शहरभर फिरवले... पण का\nआता फॅक्टरीत तयार करा सोनं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/home-minister-dilip-valse-patil/", "date_download": "2021-08-04T08:37:02Z", "digest": "sha1:IYGEWD6WUK4JDNK7QRF5TQ4DDYYKN2P6", "length": 12869, "nlines": 89, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "आंबेगावचे सुपुत्र शरद पवारांचे सर्वात विश्वासू दिलीप वळसे पाटील झाले महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री - Mulukh Maidan", "raw_content": "\nआंबेगावचे सुपुत्र शरद पवारांचे सर्वात विश्वासू दिलीप वळसे पाटील झाले महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री\nमुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे केली होती. यानंतर आता नवीन गृहमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादीच्या गोटातून सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या पदासाठी स्पर्धेत आले. मात्र गृहखात्यावरून मोठा गदारोळ झाला असल्याने शरद पवार हे आणखी कोणतीही रिस्क घेणार नसल्याची माहिती मिळत आहे.\nयामुळे गृहमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचं नाव जाहीर झाले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे शरद पवार आणि राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहे. वळसे पाटलांकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे दिले आहे.\nदिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे विश्वासू नेते आहेत. तसेत त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. तसेच ते मिडीयाशी जास्त बोलतही नाहीत. ह्या बाजू त्यांच्या जमेच्या आहेत. असं म्हटलं जातय की शरद पवारांची पहीली पसंती वळसे पाटलांनाच होती.\nदिलीप वळसे पाटलांची सुरुवात पवार साहेबांचे पीए म्हणून झाली. १९९० साली पहिल्यांदा आंबेगाव तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत हा मतदारसंघ त्यांनी राखला आहे. राज्य सरकारमध्ये त्यांन��� वेळोवेळी विविध मंत्रीपदे भूषवली. अभ्यासू नेता म्हणून कायम छाप पाडली. आता ते थेट राज्याचे गृहमंत्री बनले आहेत.\nमुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता.\nअखेर परमबीर सिंह यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.\nत्यांच्या याचिकेतील मुद्दे मान्य करत अखेर हायकोर्टाने अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत चौकशी पुर्ण करून याप्रकरणाचा योग्य निर्णय सीबीआय संचालकांना घ्यायचा आहे.\nह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.\nथेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप केल्याने व त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने मान्य केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.\nयाप्रकरणी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे की राजीनामा देण्याचा निर्णय अनिल देशमुख यांनी स्वताच घेतला आहे. नैतीकतेच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सीबीआय चौकशी सुरू असताना गृहमंत्री पदावर राहणे त्यांना योग्य वाटत नव्हते असे नवाब मलिक यांनी सांगीतले.\n अनिल देशमुखांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा; कारणामुळे राजीनामा दिला\nरोखठोकमधून संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना झोडपले; थेट लायकीच काढली\n“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”\nआघाडीत बिघाडी: आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून नाराज काँग्रेस राज्यपालांकडे ��ाणार\nमाझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/daily-horoscope-19-june-2021-the-influence-of-planets-on-cancer-today-rashi-bhavishya-in-marathi/articleshow/83653256.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-08-04T08:58:35Z", "digest": "sha1:FURDDVPPL6PPNR4MVK42QNYCC2NWRUPR", "length": 25329, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "राशीभविष्य १९ जून २०२१ शनिवार: Daily horoscope 19 june 2021 : कर्क राशीवर ग्रहांचा खास प्रभाव, तुमचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily horoscope 19 june 2021 : कर्क राशीवर ग्रहांचा खास प्रभाव, तुमचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या\nशनिवारी १९ जून रोजी बुधच्या कन्या राशीत चंद्र दिवस-रात्र संचार करेल. वृषभ राशीत मिथुन आणि राहू यांचा संचार होत आहे. याआधी सूर्य व शुक्र सुद्धा मिथुनमध्ये संचार करत आहे. या ग्रहांच्या संयोगामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. इतर राशींसाठी दिवस कसा असेल, ते पहा.\nDaily horoscope 19 june 2021 : कर्क राशीवर ग्रहांचा खास प्रभाव, तुमचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या\nशनिवारी १९ जून रोजी बुधच्या कन्या राशीत चंद्र दिवस-रात्र संचार करेल. वृषभ राशीत मिथुन आणि राहू यांचा संचार होत आहे. याआधी सूर्य व शु���्र सुद्धा मिथुनमध्ये संचार करत आहे. या ग्रहांच्या संयोगामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. इतर राशींसाठी दिवस कसा असेल, ते पहा.\nमेष : आज तुमचा दिवस मध्यम फायदेशीर असेल. जास्त श्रम केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. सरकारी कामात धावपळ केल्यानंतर यश येईल. व्यावसायिक कार्यात व्यस्ततेमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते. थोडी मेहनत घेतल्यास तुम्हाला अधिक यश मिळेल. कालच्या तुलनेत आत्मविश्वास वाढेल, परंतु तरीही थोडी उणीव जाणवेल. गर्विष्ठपणामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, सावधगिरी बाळगा. दुपारी परिस्थिती सुधारल्यास आर्थिक कार्यक्रम आयोजित करण्यास सक्षम असाल. ८५% नशिबाची साथ आहे.\nवृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असेल. कठोर परिश्रमानंतरही कामात होणारा विलंब निराशादायक असेल. दिवस बहुतेक अशांततेत जाईल. छोट्या छोट्या गोष्टीबद्दल घरगुती वाद होऊ शकतो, म्हणून शांत रहा. मनावर नकारात्मकतेचे वर्चस्व असल्यामुळे बर्‍याच वेळा तुमची कोंडी होऊ शकते. आज नवीन कामे सुरू करू नका, मोहाला बळी पडल्यास नुकसान होऊ शकते. अचानक प्रवासाचा योग आहे. प्रवासात इजा होण्याचा धोका संभवतो. सावधगिरी बाळगा. सरकारी अधिकृत कागदपत्रे जपून ठेवा. मुलांमुळे तोटा होऊ शकतो. ८४% नशिबाची साथ आहे.\nमिथुन : जर तुमचे पैसे एखाद्या योजनेवर किंवा योग्य गुंतवणूकीवर खर्च केले जात असतील तर ते अधिक चांगले असेल तर सध्या तरी तुम्ही ते पैसे तिथेच ठेवावेत. तुम्हाला कामासाठी अधिक धावपळ करावी लागू शकते. व्यवसायात पैशांची आवक झाल्यामुळे थकवा पळून जाईल. मित्र आणि कुटुंबियांसह सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्ही टाळू शकता. परदेशी किंवा दूर राहणा-या व्यक्तीकडून फायदा होऊ शकतो. तब्येत ठीक होईल, परंतु मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. ८५% नशिबाची साथ आहे.\nकर्क : आजचा दिवस तुमच्यासाठीही शुभ राहील. घरगुती जीवनात आनंद आणि शांती मिळेल. दिवसभर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जुन्या आजारात सुधारणा केल्यास आराम मिळेल. कार्यक्षेत्रात कमी वेळ द्याल, नवीन प्रयोगांमध्ये आवड निर्माण होईल. सहकारात्मक वातावरण असल्याने आवश्यक कामे वेळेवर पूर्ण होतील. सरळ मार्गापेक्षा अनैतिक मार्गाने नफा मिळण्याची शक्यता आहे. कमी वेळात तुम्हाला अधिक आर्थिक लाभ मिळू शकेल. दुपारी मित्र व कुटूंबियांसमवेत मनोरंजनासाठी वेळ मिळेल आणि धार्मिक कार्यसुद्धा तुम्ही सहभागी व्हाल. ८६% नशिबाची साथ आहे.\nदुधासोबत आर्थिक आणि आरोग्याचा मार्ग अधीक सोपा\nसिंह : आज तुम्हाला संमिश्र परिणाम मिळेल. सकाळपासून शारीरिक थकवा आणि अशक्तपणाचा सामना करावा लागेल, ज्यामुळे आळशीपणात वाढ होईल. आज कामाचा दिवस सामान्य असेल. नफा मिळवण्यासाठी तुम्हाला अजून कष्ट घ्यावे लागतील. सामाजिक कार्यात आवड असल्याने कौतुक होईल. तुमच्या कौशल्यामुळे आणि समाधानी स्वभावाने तुमचा सन्मान होईल. कर्ज वसूल करण्यात अडचण येऊ शकते. घरात पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण आनंदित होईल. संध्याकाळचा काळ खूप थकवणारा असेल. बाहेरचे खाल्ल्याने पोटासंबंधी तक्रार उद्भवू शकते, म्हणून संयम ठेवा. ८४% नशिबाची साथ आहे.\nकन्या : कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास वेळ चांगला आहे. तुम्ही गुंतवणूक किंवा रिअल इस्टेटमध्ये डील करण्याचा विचार करत असल्यास पुढे विषय वाढवा. चांगले अन्न आणि वाहनसुखाचा उपभोग घेता येईल. सार्वजनिक आयुष्य चांगले होईल परंतु कर्जदार त्रास देऊ शकतात. मनात पर्यटनाचे विचार येतील. एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. कौटुंबिक खर्च वाढल्याने समस्या देखील उद्भवू शकतात. जर रोजगारामढे बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीच्या सर्व बाबींचा विचार करा. ८४% नशिबाची साथ आहे.\nतूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि शांततेचा असेल. मित्र आणि कुटूंबासह मनोरंजनासाठी पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. जास्त खर्चामुळे पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आज कार्यक्षेत्रात कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे काही कष्टानंतर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला मित्र आणि कुटूंबियांसह अधिक वेळ घालवायला आवडेल. अनावश्यक खर्च टाळा. मुलाच्या जिद्दीपणामुळे अर्थसंकल्पात गडबड होऊ शकते. ८२% नशिबाची साथ आहे.\nवृश्चिक : आजचा दिवस फलदायी असल्याने तुम्हाला शारीरिक अस्वस्थता येऊ शकते. हवामान सतत बदलत आहे, म्हणून आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी जादा कामाच्या ताणामुळे थकवा येऊ शकतो. अनियंत्रित आणि संतप्त वर्तनातून केले गेलेले काम वादाचा मुद्दा बनू शकते. आज नवीन कामे सुरू करू नका आणि कोणालाही कर्ज देऊ नका. दुपारपर्यंत तुम्हाला एकटेपणा जाणवेल. यानंतर, कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळण्यास सुरवात होईल, परंतु घरगुती गरजा दुर्लक्षित केल्यास अशांतता वाढू शकते. ८०% नशिबाची साथ आहे.\nकर्क राशीमध्ये शुक्राचे आगमन, या ५ राशींच्या उत्पन्नात वाढ होईल\nधनू : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. दिवसभर शारीरिक आणि मानसिक उर्जा असेल. सामाजिक काम वाढेल आणि दिवसाच्या पूर्वार्धात सर्व कामे सुरळीत सुरू होतील परंतु फायद्यासाठी वाट बघावी लागेल. पैशाबाबत कोणाशीही वाद होऊ शकतो. अतिरिक्त काम मिळाल्याने असुविधा निर्माण होऊन कामात निष्काळजीपणा होऊ शकतो. दुपारचा काळ मनोरंजनात व्यतीत होईल. मित्रांसह बाहेर जाण्याची संधी मिळेल. सासरच्यांना फायदा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे व्यस्तता असेल. ८५% नशिबाची साथ आहे.\nमकर : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामामध्ये अपेक्षित यश मिळाल्यामुळे आनंद होईल, परंतु सरकारी कामकाजासाठी आजचा दिवस चांगला नाही, गुंतागुंत वाढू शकते. घरात आणि बाहेरून समस्यामुक्त वातावरण असल्यामुळे आराम मिळेल. नातेवाईकांकडून फायद्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि विरोधकांवर विजय मिळवाल. कुटुंबात चांगली बातमी मिळाल्यास मन प्रसन्न होईल. लेखक आणि पत्रकारांसाठी आजचा दिवस खास असेल. मित्र आणि कुटूंबियांसह संध्याकाळ आनंदाने जाईल. ८५% नशिबाची साथ आहे.\nकुंभ : आजचा दिवस आधीपेक्षा समाधानाचा असेल. अध्यात्मात विशेष आवड असेल. पूजा-सत्संग आयोजित कराल. तुम्ही शुभ धार्मिक प्रवासालाही जाऊ शकता. अपूर्ण कामे पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल, परंतु प्रयत्न करा, थोड्या कष्टानंतरही तुम्हाला यश मिळेल. भांडवल गुंतवणूकीसाठी आजचा दिवस शुभ नाही. महिलांचे कार्यक्षेत्रात सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यामुळे खर्चात वाढ झाल्याने तुम्हाला अस्वस्थता वाटेल. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज देणे टाळा. ८४% नशिबाची साथ आहे.\nमीन : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल असेल, जिथे तुम्हाला नफ्याची अपेक्षा असेल तिथून तुम्ही निराश व्हाल. दुपारपर्यंत वाईट गोष्टींची भीती मनात कायम राहील. आज अत्यधिक रागामुळे अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे. काही गैरसमज���ंमुळे प्रियजनांशी परकेपणा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलाबरोबरचे जुने मतभेद उद्भवल्यामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ शकते. आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. वडिलधाऱ्यांचासोबत वेळ घालवाल, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. ८२% नशिबाची साथ आहे.\n- आचार्य कृष्णदत्त शर्मा\nसाप्ताहिक प्रेम राशीभविष्य २० ते २६ जून २०२१ : शुक्र ग्रहाचा या राशींवर रोमॅंटिक प्रभाव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nDaily horoscope 18 june 2021 :आज मिथुन राशीसोबत या ४ राशी असतील भाग्यवान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचंय तर काही दिवस थांबा, ऑगस्टमध्ये एन्ट्री करणार हे ७ दमदार स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमोबाइल Oneplus च्या 'या' स्मार्टफोनमधील स्फोटानंतर कंपनीकडून आले स्पष्टीकरण\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२१ बुधवार : कुंभ आणि मीन राशीसाठी लाभदायक दिवस, तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस पाहा\nरिलेशनशिप अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल, प्रत्येक क्षणी तुझी साथ देईन म्हणत दिली प्रेमाची कबुली\nकार-बाइक १ नंबर...Swift-Alto ला मागे टाकत 'ही' छोटी फॅमिली कार ठरली देशात अव्वल, जास्त मायलेज-कमी किंमतीमुळे लोकांची पसंती\nविज्ञान-तंत्रज्ञान SBI चे ग्राहकांना आवाहन, त्वरित करा ‘हे’ काम अन्यथा खाते होईल बंद\nकरिअर न्यूज HSC Result 2021: बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन नाही\nफॅशन प्रियंकाने घातलेल्या कोटमध्ये नेटकऱ्यांना दिसले ‘बॅटमॅनचे डोळे’, कपड्यांची उडवली खिल्ली\nठाणे 'लस घेऊन परदेशमुभा, लोकलप्रवास का नाही\nपुणे पुण्यातील दुकानदारांचा निर्बंधांविरुद्ध एल्गार; घेतला 'हा' मोठा निर्णय\nसातारा सातारा: शिरवळजवळ भीषण अपघात; WagonR चा चक्काचूर, ३ ठार\nठाणे ठाणे, नवी मुंबईत निर्बंध शिथिल; काय सुरू, काय बंद राहणार\nLive Tokyo Olympics 2021 : भारतासाठी आनंदाची बातमी; भालाफेकमध्ये निरज अंतिम फेरीत तर कुस्तीमध्ये...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/01/6029/", "date_download": "2021-08-04T09:15:59Z", "digest": "sha1:LTVI7ZXRLNTIZIW7IBAPA4C4VSV73PB4", "length": 34775, "nlines": 80, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पंजाबमधील शेतीच्या समस्या – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nजानेवारी, 2021कायदा, कृषी-उद्योगडॉ. सुभाष आठले\nपंजाबमध्ये सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल गेल्या महिन्यात वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सोशल मीडिया यांच्यामध्ये भरपूर लेख, पत्रे वगैरे येऊन पुरेसे चर्वितचर्वण झालेले आहे. तरीही ज्यांच्याकडे थोडेसे दुर्लक्ष झालेले आहे असे मुद्दे पुढे मांडत आहे.\n१९४७मधील भारताच्या ४० कोटी लोकसंख्येपासून आजपर्यंत १३८ कोटीपर्यंत संख्या वाढली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची संख्यादेखील तिप्पट वाढली आहे.\nआज शेतीवर अवलंबून असणाऱ्या ५७% लोकसंख्येला सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १७% भागावर पोट भरावे लागत आहे. स्वातंत्र्यानंतर सिंचन, खते व चांगले बियाणे यांच्या वापरामुळे शेतीच्या दर एकर, दरडोई उत्पादनवाढीमुळे शेतकऱ्यांची गरिबी काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीही शेतकरी अजून गरीब आहे व बऱ्याच प्रमाणात कर्जबाजारीपण आहे. शेतकरी गरीब आहे म्हणूनच भारतदेखील गरीब आहे असे म्हणता येईल. उद्योगधंदे व सेवाउद्योग यांमधील प्रगतीमुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या जनसंख्येचे प्रमाण सुरुवातीच्या ८० टक्क्यांपासून आज ५७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तरी हीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे, शेतजमिनीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या वाटणीला सरासरी १.०८ हेक्टर एवढीच जमीन शिल्लक आहे. कुटुंबनियोजनाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. अजूनदेखील उत्तरभारतामध्ये लोकसंख्यावाढीचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या गरिबीचा प्रश्न व एकंदरच बेरोजगारी जास्त प्रमाणात भेडसावत आहे. राज्यकर्त्यांना जनकल्याणापेक्षा पुन्हा निवडून येणे जास्त महत्त्वाचे वाटत असल्याकारणाने कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम मनःपूर्वक राबवणे त्यांना शक्य झाले नाही. लोकशाहीचा हा एक दुष्परिणामच म्हणायचा पण अजूनदेखील राज्यकर्ते, पत्रकार व शेतकरी संघटना या गोष्टीचा उल्लेखदेखील करत नाहीत ही गोष्ट फारच धोक्याची आहे.\n२. शेतमालाच�� अतिरिक्त उत्पादन\nशेतीच्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज भारतामध्ये तांदूळ, गहू, साखर, दूध व कापूस यांचे उत्पादन गरजेपेक्षा खूप जास्त होत आहे. गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले तर भाव पडतात व शेतकऱ्याचे नुकसान होते. शासनाने हस्तक्षेप केला नाही तर भाव पडल्यामुळे शेतमालाची निर्यात वाढते व भाव काही प्रमाणात वाढतात. भाव पडल्यामुळे शेतकरी पीकबदल करून त्या मालाचे उत्पादन कमी करतो व एकप्रकारे नैसर्गिक समतोल निर्माण होतो. भारतामध्ये शासनाने शेतकऱ्यांना भाव पडण्यापासून संरक्षण देण्यासाठी किमान हमीभाव देणे सुरू केल्यामुळे `नैसर्गिक बाजार समतोल’ निर्माण होऊ शकला नाही. गरज नसताना अतिरिक्त उत्पादन सुरू राहिले. यामध्ये अनुदान देऊन कृत्रिमरित्या स्वस्त केलेला वीजपुरवठा, पाणीपुरवठा व खतपुरवठा यांची भर पडली व हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची ही पद्धत बाजारांमध्ये हस्तक्षेप करणारी व त्यामुळे नुकसानकारक ठरली व आताचे बरेच प्रश्न त्यामुळेच निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची कोणतीही मदत किंवा अनुदान न देता गरीब शेतकऱ्यांना मदत, किमान दरडोई उत्पन्न (युनिव्हर्सल बेसिक इन्कम) म्हणून किंवा उणे आयकर (निगेटिव्ह इन्कम टॅक्स) म्हणून देणे आवश्यक होते व अजूनही तसेच करायला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व इतर नागरिकांच्याही गरिबीचा प्रश्न बराच सौम्य होईल, बाजारातील गरिबांना लागणाऱ्या मालाची मागणी वाढून उत्पादनालाही चालना मिळेल व अतिरिक्त शेतमालाचा प्रश्नही सुटेल.\nआंतरराष्ट्रीय बाजाराच्या नियमांमध्ये म्हणजे डब्ल्यूटीओच्या नियमांमध्ये हे सर्व बसू शकते व न्याय्य ठरते. यापुढच्या काळात ऑटोमेशन आणि रोबोटिक्स व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्यामुळे रोजगाराचे प्रमाण सर्वच देशात कमी होत जाणार आहे व त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न वाढणार आहे. भारतासारख्या गरीब व खूप लोकसंख्या असलेल्या देशात तर हा प्रश्न भेडसावणारा आहे. जगातील कोणत्याही देशाला आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणे किंवा आपल्या देशातील शेतकरी जेवढा शेतमाल उत्पादन करतील तेवढा सगळा, उत्पादन खर्चावर आधारित किमान हमीभावाने खरेदी करणे या दोन्ही गोष्टी आर्थिकदृष्ट्या अशक्य कोटीतील आहेत. पण युनिव्हर्सल बेसिक इन्कम देणे ��िंवा दुसऱ्या शब्दात उणे आयकर देणे ही गोष्ट सर्व देशातील शासनांना शक्य आहे व यापुढे आवश्यकदेखील आहे.\n३. येत्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क\nवातावरणातील उष्माधारक वायूंचे प्रमाण वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे. सध्याच आपण अकाली पण मुसळधार पाऊस, ढगफुटी, प्रचंड वादळे, जंगलांना आगी लागणे, विजा पडून मृत्यू होणे, उष्माघाताने मृत्यू होणे वगैरे दुष्परिणाम भोगत आहोत. उष्माधारक वायूचे प्रमाण असेच वाढत राहिले तर पुढील पिढ्यांना जगणेच अशक्य होईल व मानवजात व त्याचबरोबर अनेक इतर जीवजाती समूळ नष्ट होऊन जातील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे वातावरणबदलावरील शेतीच्या परिणामांकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. त्यामध्ये पशुपालन आणि भातशेती या दोन गोष्टी विशेष आहेत. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या गवतामधील व इतर खाद्यामधील सेल्युलोज पचवण्यासाठी जी रासायनिक क्रिया त्यांच्या जठरामध्ये वापरतात त्यामध्ये मिथेन हा वायू मोठ्या प्रमाणावर तयार होतो. हा वायू त्यांच्या ढेकरामधून, पादण्यामधून व शेणापासून खत तयार करण्याच्या क्रियेमधून बाहेर पडतो. वीस वर्षांचा विचार करता हा वायू कार्बन-डाय-ऑक्साईडपेक्षा उष्माधारकतेमध्ये ८० पटीने जास्त ताकदवान आहे. भारतामध्ये तीस कोटी गाई-म्हशी आहेत. त्यामुळे जागतिक वातावरणबदलांमध्ये भारतातील पशुपालनाचा फार महत्त्वाचा भाग आहे.\nभारतामध्ये फार मोठ्या क्षेत्रफळामध्ये भाताचे पीक घेतले जाते. भात लागवड करण्याकरता बहुतेक ठिकाणी पाणी तुंबवून त्याच्यामध्ये आधीच तयार केलेली भाताची रोपे लावतात. भातशेतामध्ये पाणी तुंबवणे दोन महिन्यांपर्यंत चालत राहते. त्यामुळे शेतामध्ये ऑक्सिजन कमतरतेची परिस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये मिथेन वायूची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. रोपलावणी न करता बियांची लावणी करून भाताचे पीक घेता येते. पण तसे करण्यामध्ये काही अडचणी असल्यामुळे हे तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाण्याची शक्यता नाही. भावी पिढ्यांचा या जगावर आपल्या इतकाच किंवा जास्तच हक्क आहे हे लक्षात घेऊन शासनाने पशुपालन व भातलागवड या दोन्ही गोष्टी शक्य तितक्या लवकर कशा कमी होतील हे पाहिले पाहिजे. निदान या दोन गोष्टींना प्रोत्साहन तरी देऊ नये. पण प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता आपल्या लोकशाहीमध्ये अजिबात न��ही. त्यामुळे जागरूक जनतेने स्वतः होऊनच भात खाणे, दूध व दुधाचे पदार्थ खाणे, शेळ्या-मेंढ्यांचे मटण खाणे व इतर देशातील जनतेने गोमांस खाणे बंद करणे श्रेयस्कर होईल. आपली नातवंडे जगावी म्हणून एवढी तरी गैरसोय आपण सोसायला हरकत नाही. भारतसरकार खतांना समप्रमाणात अनुदान न देता युरियाला जास्त प्रमाणात अनुदान देते. त्यामुळे युरिया खूप स्वस्त होऊन युरियाचा वापर अतिरिक्त प्रमाणात होत आहे. त्यामानाने फॉस्फरस व पोटॅशियम खते फार कमी प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे शेतजमिनीचेदेखील नुकसान होत आहे व जास्त घातलेले खत झाडांना न मिळता वाहत जाऊन भूगर्भातील व नद्या-नाल्यांमधील पाण्याचे प्रदूषण होत आहे. शास्त्रीयदृष्ट्या युरियापेक्षा अमोनियम खते पिकांना नायट्रोजन देण्यासाठी जास्त चांगली असतात. शेतीकरता सिंचन पुरवण्यासाठी वीज जवळपास फुकट दिली जाते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा अतिउपसा होऊन भूगर्भातील पाणी संपत आले आहे. ते अधिक खोल गेल्यामुळे अधिक खोल बोअरवेल घेणे व अधिक शक्तीचे पंप बसवणे आवश्यक होत चालले आहे. लहान शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षांत एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या त्यामुळे पाच टक्क्यांनी घटली आहे तर इतर राज्यांमध्ये मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.\n४. यापूर्वी होऊन गेलेल्या राज्यकर्त्यांनी काही वेळा अजाणतेपणाने व काही वेळा जाणून-बुजून (आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी) देशाच्या हिताला बाधक अश्या चुका केलेल्या आहेत. त्या चुका स्वतःच्या स्वार्थाला किंवा जनतेच्या निव्वळ बदलाला घाबरून होणाऱ्या किंवा काही अल्पसंख्य गटांच्या स्वार्थी विरोधाला न जुमानता, नव्या राज्यकर्त्यांनी दुरुस्त करणे आवश्यक आहे. पंडित नेहरूंनी उद्योगधंदे समाजाच्या मालकीचे करत आहोत अशा कल्पनेने बऱ्याच मोठ्या उद्योगधंद्यांचे सरकारीकरण केले. आज बऱ्याच लोकांना पश्चातबुद्धीने ती त्यांची चूक झाली असे वाटते. पण त्यावेळचे अर्थतज्ज्ञदेखील तशाच मताचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. पण आजदेखील कोणत्याही उद्योगाचे किंवा सेवेचे सरकारीकरण करणे म्हणजे तो धंदा तोट्यात चालवणे किंवा ती सेवा निकृष्ट पातळीवर पोहोचवणे असाच होतो हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून कोणत्याही सेवेच्या किंवा उद्योगाच्या खाजगीकरणाला विरोध करण्याचे कारण नाही. पण मग तेथे मक्तेदारी निर्माण होऊ देऊ नये व स्पर्धेला जागा राहावी व उत्तेजन मिळावे.\n५. हे तीनही कायदे मोदींनी दोन्ही सभागृहात चर्चा होऊ न देता तसेच बहुमताच्या जोरावर रेटून मंजूर केले, हा आक्षेप बरोबर असावा. पण याचा अर्थ हे कायदे आर्थिकदृष्ट्या चुकीचे आहेत व शेतकऱ्यांना नुकसानकारक आहेत असा होत नाही.\n६. चीनने अशा प्रकारच्या शेती विषयक औद्योगिक किंवा पर्यावरणविषयक सुधारणा लोकशाही पद्धत न वापरता जबरदस्तीने अमलात आणल्या हे खरे आहे. पण म्हणून त्या सुधारणा चुकीच्या किंवा नुकसानकारक होत्या असे म्हणता येणार नाही. बहुतेकवेळा त्या सुधारणा चिनी लोकांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर व शहाणपणाच्या ठरल्या आहेत. राष्ट्राच्या प्रगतीचा जिना चढताना सुरुवातीच्या काही पायऱ्या तरी सर्वसाधारण जनतेला अप्रिय, त्रासदायक, व तात्पुरत्या काळासाठी जनतेचे हाल वाढवणाऱ्या वाटल्या तरी चढाव्या लागतात. लोकशाहीमधील राज्यकर्त्यांनादेखील या पायऱ्या चढाव्या लागतात. फक्त त्यांना ती गोष्ट करणे जास्त अवघड असते; पुन्हा निवडून यायचे असल्यामुळे.\n७. आता काही आकडेवारी\nदेशातील फक्त ६% शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा लाभ मिळतो. पंजाब मधील ६०% गहू व ३४% तांदूळ उत्पादन किमान हमीभावाने विकले जाते. पंजाबमधील ९९% शेतीला सिंचनव्यवस्था आहे. महाराष्ट्रात २०% शेतीला सिंचन मिळते. पंजाबमध्ये प्रति हेक्टर २१२ किलो खत वापरले जाते. भारतात इतरत्र ते सरासरी १३५ किलो प्रति हेक्टर वापरले जाते. पंजाबमध्ये गव्हाचे उत्पादन ५ टन प्रति हेक्टर व भाताचे ४ टन प्रति हेक्टर आहे. सर्व भारतामध्ये गव्हाचे उत्पादन ३.५ टन प्रति हेक्टर व भाताचे उत्पादन २.६ टन प्रति हेक्टर आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्याकडे सरासरी ३.६२ हेक्टर शेतजमीन आहे तर भारतात इतरत्र ती १.०८ हेक्टर एवढी आहे. पंजाबमधील शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न अखिल भारतीय सरासरीपेक्षा अडीच पटीने जास्त आहे. पंजाबमधील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला खते, वीज, बियाणे यांच्यावरील अनुदानाच्या स्वरूपात दरवर्षी १ लाख २० हजार रुपये अनुदान मध्यवर्ती सरकारकडून मिळते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामामध्ये आज ९७ दशलक्ष टन गहू व तांदूळ शिल्लक आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने शिल्लक धान्याचे मानक आ���े ४१ दशलक्ष टन. या अतिरिक्त धान्यसाठ्यामध्ये १८०००० कोटी रुपये भांडवल गुंतून पडले आहे, तेही बिनव्याजी ही रक्कम कर्जाऊ घेतली असल्याकारणाने त्यावर दरवर्षी व्याजच भरावे लागते. किमान हमीभावाने खरेदी केलेल्या धान्यापैकी फक्त १५% धान्य गरिबांपर्यंत पोहोचते असा अंदाज आहे. ८५% धान्य ज्यांना गरज नाही अशा श्रीमंतांना तरी दिले जाते किंवा ते खुल्या बाजारात, बाजारातील किमतीने विकले जाते. या भ्रष्टाचारात कोणाकोणाचा फायदा होत असेल याची कल्पना करा.\nआजच मध्यवर्ती शासनाने साखर निर्यातीसाठी प्रति किलो सहा रुपये अनुदान जाहीर केले आहे. गहू व तांदूळ यांच्या निर्यातीकरता दरवर्षी किती अनुदान दिले जाते याचे आकडे आता माझ्यापाशी नाहीत. शासनाने पंजाबमध्ये व हरियाणामध्ये गहू व तांदूळ यांच्याऐवजी पर्यायी पिके घेण्यासाठी प्रति एकर अनुदान दिले तर मला वाटते बरेचसे प्रश्न सुटतील.\nनातवंडांसाठी आपण त्याग का करावा ययाती व्हावे, मटन बिर्याणी खावी. लोकसंख्या कमी करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे जेणेकरुन मिथेन वगैरेंचे उत्सर्जन घटेल.\nसुभाष आठले यांचा हा लेख पंजाबमधील शेतीच्या समस्यांऐवजी सुविधाच सांगणारा वाटतो. आपल्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये दर हेक्टरी उत्पन्नाचे प्रमाण जास्त असून उत्पादनखर्च कमी आहे. सरकारच्या हमीभावाचा लाभ पंजाबमधील शेतकर्‍यांनाच जास्त होतो. तरीही सर्वसाधारण शेतकर्‍यांच्या हितासाठी मोदी सरकारने केलेल्या कृषिकायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब, हरायाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर गर्दी केल्याचे दिसत आहे. यावरून शेतकरी आंदोलनात राजकारण असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांपेक्षा राजकारणी लोकांचा आणि दलालांचाच या कायद्यांना विरोध असल्याचे दिसत आहे. श्री. आठले यांनी आभ्यासपूर्ण समस्यांचे विवरण केले आहे. पण मांसाहारी लोकांनी मासाहार करणे बंद केले तर पृथ्वीवर पिकणारे शाकाहारी आहार लोकसंख्येला पुरेल काय लोकसंख्या वाढीला आळा घालणे आवश्यक असले तरी अल्पसंख्यांकाच्या आडमुठेपणामुळे ते शक्य होत नाही हेही खरे आहे.\n1. आपण सर्वांनी ययातीच्या भूमिकेतून बाहेर पडून मुला नातवंडांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्वसाधारण माणसांच्या भूमिकेत यावे अशी अपेक्षा आहे.\n2. गरीब हिंदू व गरीब मुस्लिम यांचा fertility rate सारखाच आ��े. तीच गोष्ट श्रीमंत मुस्लिम आणि श्रीमंत हिंदू यांच्याबद्दल ही खरी आहे. गरिबीमुळे प्रति जोडपे मुलांची संख्या वाढते, धर्मामुळे नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sammelan.vmparishad.org/assosanstha", "date_download": "2021-08-04T08:58:56Z", "digest": "sha1:727LUFM2EHILHRZZFLV4AIFLZXPEY2Z6", "length": 5618, "nlines": 105, "source_domain": "www.sammelan.vmparishad.org", "title": "सहयोगी संस्था । विश्व मराठी संमेलन", "raw_content": "\nसाहित्य संमेलन - २८ ऑक्टोबर\nसंस्कृती संमेलन - २९ जानेवारी\nउद्योजकता संमेलन - ३० जानेवारी\nयुवा संमेलन - ३१ जानेवारी\nउत्तरार्ध (१ ते ५ फेब्रुवारी)\n२८, २९, ३०, ३१ जानेवारी ( युवा संमेलनासहित )\nसाहित्य संमेलन - २८ ऑक्टोबर\nसंस्कृती संमेलन - २९ जानेवारी\nउद्योजकता संमेलन - ३० जानेवारी\nयुवा संमेलन - ३१ जानेवारी\nउत्तरार्ध (१ ते ५ फेब्रुवारी)\nसद्गुरू संगीत विद्यालय, डोंबिवली\nलोकमान्य टिळक स्मारक मंदिर, चिपळूण\nमराठी मित्र मंडळ, आणंद (गुजरात)\nवांड्मय चर्चा मंडळ, बेळगाव\nमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय - मराठी संशोधन मंडळ\nइच्छापूर्ती होम्स, नवी मुंबई\nआगरी युथ फोरम, डोंबिवली\nराणी पार्वतीदेवी कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, बेळगावी\nबळवंत कॉलेज, विटा, सा���गली\nकला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती\nभैरवनाथ विज्ञान महाविद्यालय, खुटबाव, दौंड\nतुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती\nसुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुपे, बारामती\nबृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे\nचिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली\nSVKT, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नाशिक\nसांगली (जिल्हा) नगरवाचनालय, सांगली\nकरवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर\nपुणे मराठी ग्रंथालय, पुणे\nसरस्वती वाचनालय, शहापूर, बेळगाव\nआणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने\n६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४\nमोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/chicken-bunny-chao-30104", "date_download": "2021-08-04T10:35:47Z", "digest": "sha1:RHUIYIHCHJP6E3DGXW4ZXYIAE7WZKLNV", "length": 11704, "nlines": 162, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Chicken Bunny Chao | Yin Buzz", "raw_content": "\nखवय्यांना नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवावे आणि खावेसे वाटतात. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता चिकन बनी चाओ ही रेसिपी घेऊन आली आहे.\nखवय्यांना नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवावे आणि खावेसे वाटतात. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता चिकन बनी चाओ ही रेसिपी घेऊन आली आहे.\n• ४०० ग्रॅम चिकनचे तुकडे\n• एक चमचा धने पावडर\n• अर्धा चमचा जीरे पावडर\n• घरचा मसाला आवडीप्रमाणे\n• लाल तिखट आवडीप्रमाणे\n• अर्धा चमचा हळद\n• पाव चमचा जीरे\n• पाव चमचा बडीशेप\n• दीड इंच दालचीनीचा तुकडा\n• चार पाच भरडलेले मिरे\n• दोन बटाटे (ऐच्छीक)\n• दोन लहान कांदे\n• दोन चांगले पिकलेले टोमॅटो\n• दोन चमचे आलं लसुन पेस्ट\n• दोन हिरव्या मिरच्या बी काढून, तळून\n• एक चमचा तेल\n• तुप एक चमचा. (शक्यतो तुप वगळू नये)\n• स्लाईस न केलेला ब्रेड\nप्रथम एका वाटीत धने-जीरे पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, हळद हे एकत्र करुन आणि त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करुन बाजूला ठेवावी. पॅनमध्ये तुप व तेल टाकून जीऱ्याची व बडीशेपची फोडणी करावी. त्यात लवंग, दालचीनी व तमालपत्र टाकावे. जीरे चांगले फुलून आले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतुन घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात आलं लसुन पेस्ट टाकून चांगले परतावे. बियांचा भाग काढून बारीक चिरलेले टोमॅटो परतावे आणि यावर पाच मिनिट झा���ण ठेवावे. टोमॅटो शिजुन कांद्याबरोबर मिळून आले की त्यात तळलेल्या मिरच्या टाकून चमच्याने चुरडून घ्याव्यात. तेल सुटू लागले की त्यात सर्व मसाल्यांची केलेली पेस्ट घालावी. तेल सुटेपर्यंत परतावे. मसाला परतुन झाल्यावर त्यात चिकनचे व बटाट्याचे तुकडे टाकावेत व रंग बदलेपर्यंत परतुन घ्यावे. चिकन परतुन झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे. काही कढीपत्याची पाने हाताने चुरडुन घालावीत. मिरपुड आणि मिठ घालावे व एक चमचा तुप घालून मंद गॅसवर चिकन शिजू द्यावे. चिकन शिजून रस्सा हवा तेवढा घट्ट झाला की गॅस बंद करावा व वरुन गरम मसाला पावडर टाकून, व्यवस्थित हलवून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे.\nस्लाईस न केलेला अर्धा ब्रेड लोफ घेवून त्याच्या आतील मऊ भाग काढून जागा करावी. त्यात वरील चिकनचे पिसेस ठेवून वरुन घट्ट मसाला (रस्सा) ओतावा. आतील निघालेल्या मऊ तुकड्यावरही रस्सा टाकावा. अश्याप्रकारे आपली चिकन बनी चाओची रेसिपी तयार आहे.\nचिकन साहित्य literature हळद कोथिंबिर गुलाब rose गॅस gas सेस\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nअशी बनवा झटपट टर्मी कोरमा रेसिपी\nनारळाची पेस्ट आणि दही यांच्यासोबत मसाल्यामध्ये भाजलेल्या मासाची चवच वेगळी असते, अशा...\nतांदळाचे पाणी पिल्याने शरीराला होतात ५ फायदे; जाणून घ्या कोणते\nदेशभरात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जेवणात तांदूळाचा भात हा प्रमुख...\nस्पेशल चिकन रोस्ट रेसिपी\nनॉनवेजचा सर्वांधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे रोस्ट चिकन. खाण्यासाठी टेस्टी आणि...\nझणझणीत मटन करी; जाणून घ्या कशी बनवावी रेसिपी\nसध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. काही झणझणीत खाण्याची इच्छा खवय्यांना असते, अशा...\nस्पेशल केएफसी स्टाइल चिकन विंग रेसिपी; जाणून घ्या कशी बनवावी\nकेएफसी चिकनची भुरळ अनेक खवय्यांना आहे. घरच्या घरी अतिशय कमी मसाल्यामध्ये केएफसी...\nप्रोटीनयुक्क चिनक टिक्का मसाला; जाणून घ्या रेसिपी\nदैनंदीन काम आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढत आहे. घरी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ...\nशाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीनचे खास स्तोत्र; जाणून घ्या दिसभरात किती घ्यावे प्रोटीन\nशरीरासाठी प्रोटीन अतिशय महत्त्वाचे आहे. मासाहार खाणाऱ्या व्यक्��ींना मासे, चिकन, मटन...\nकोळंबी / प्रॉन्स हा एक असा मच्छीचा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच...\nमहाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चिकनचा रस्सा बनवण्याची पद्धत ही वेगवेगेळी असते. तेव्हा...\nलॉकडाऊनमुळे हॉटेल मधील तंन्दूरी चिकन खाता येत नाही. पण आता तशीच तंन्दूरी चिकन...\nतुम्ही आता हॉटेल सारख चिकन सूप तूम्ही तुमच्या घरी सुध्दा करू शकतात....\nहॉटेल सारखे मलई चिकन तुम्ही आता तुमच्या घरी सुध्दा करू शकतात. म्हणूनच बुधावर स्पेशल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/do-you-know-these-things-about-the-largest-buddhist-monastery-in-india/", "date_download": "2021-08-04T09:16:00Z", "digest": "sha1:DJ23MNB64JJIF4YV74JQYAAPSDGAIBPV", "length": 15538, "nlines": 114, "source_domain": "dhammachakra.com", "title": "भारतातील सर्वात मोठ्या बुद्धविहार विषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Dhammachakra", "raw_content": "\nभारतातील सर्वात मोठ्या बुद्धविहार विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nकर्नाटकात बांधलेले एक खूप मोठे बुद्धविहार आहे, ते गुलबर्गापासून 6 कि.मी. तर काही अंतरावर गुलबर्गा विद्यापीठ परिसर जवळ आहे. आज हे दक्षिण भारतातील एक मोठे बुद्धविहार असून 18 एकरात पसरलेले आहे. ते पाहून तुम्हाला ताज महलची आठवण येईल. या बुद्धविहारात आणि ताजमहालात फरक असा आहे की ताजमहाल पूर्णपणे संगमरवरीने बनलेला असून हे बुद्धविहार आरसीसी मध्ये आहे. बुद्धविहार पूर्णपणे इटालियन पांढर्‍या संगमरवरीने व्यापलेले आहे.\nसांची,सारनाथ,अजंठा, आणि नागपूरच्या बौद्ध केंद्रांची वास्तुकला यात सुंदरपणे मिसळली गेली आहे. मूलतः या अगोदर लहान विहाराचे बांधकाम 2002 मध्ये सुरू झाले होते. परंतु ट्रस्टने आपला विचार बदलला आणि दक्षिण भारतातील सर्वोत्कृष्ट बौद्ध विहार उभारण्याचा निर्णय घेतला.\nहे गुलबर्गा बुद्धविहार एकूण 70 एकर जमिनीवर असून मुख्य बुद्धविहार ढाचा 18 एकरांवर पसरलेला आहे. आणि याच्या तळघरात विपस्सना ध्यान केंद्र असून पहिल्या मजल्यावर भगवान बुद्धांचे चैत्य आहे. त्याचे घुमट 70 फूट उंच आणि व्यास 59 फूट आहे. याव्यतिरिक्त, मुख्य इमारतीच्या कोपऱ्यांत 48 फूट लांबीचे चार अशोक स्तंभ आहेत. इतर आकर्षण म्हणजे 2,500 आसन क्षमतेचे 100-100 फूट ओपन थिएटर आहे. आणि विहारभोवती बांधलेले चार मोठे सांची दरवाजे आहेत. पायऱ्या संगमरवरीने झाकलेली आहे, या व्यतिरिक्त सिमेंटच्या 11 मूर्ती आहेत आणि बाबासाहेब���ंची कांस्य पुतळ्यापासून बनवलेली 1956 मधील धम्मक्रांति यात्रेचे चित्रण असलेली मूर्ति नेतृत्व करत आहे.\nइंग्रजी शब्द यू-आकाराचे धम्म कॉम्प्लेक्स आहेत ज्यात एक वसतिगृह आहे, एक ग्रंथालय आहे,अभ्यास केंद्र आहे, स्वयंपाकघर आहे, जेवणाचा हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, प्रदर्शन हॉल आहे आणि पाहुणे कक्ष आहेत इ. याशिवाय ध्यान केंद्रात नेहमीच बुद्धं सरणं गच्छामि वंदना असते. आणि ध्यान केंद्रात 6.5 फूट लांबीची ब्लॅक ग्रॅनाइट बुद्ध प्रतिमा आहे. प्रख्यात शिल्पकार अशोक गुडिगर यांनी तयार केलेली आहे.\nया विहाराचे वंदनागृह 15,625 चौरस फुटांपर्यंत पसरलेले आहे आणि जवळपास 1500 लोकांची बसण्याची क्षमता असून अजंठा वेरूळ, नागपूर, बोधगया, सारनाथ, राजगीर, लुंबिनी, कुशीनारा, थायलंड,सिंगापूर, श्रीलंका, तिबेट, जपान आणि रोम येथील कलाकुसर केली आहे. मुख्य आकर्षणामध्ये बुद्धांची 8.5 फूट उंच सोन्याने मढवलेली मूर्ति आहे.\nहे बुद्धविहार सन 1994 मध्ये स्थापित सिद्धार्थ विहार ट्रस्टच्या वतीने बांधले गेले आहे.\nहे बुद्धविहार तयार करण्यासाठी अंदाजे 1,500 टन सिमेंट, 250 टन लोखंड, 5 लाख विटा आणि 200 घनमीटर वाळूचा वापर करण्यात आला आहे. या विहारच्या बांधणीत कॉंग्रेसचे नेते आणि सध्या विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खर्गे आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते लोकांचे योगदान आहे. आणि सध्या हे भारतातील सर्वात मोठे बुद्धविहार आहे.\nसाभार – सम्यक बौद्ध\nज्यांचे चित्त कमजोर आणि संभ्रमित आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी बाहेरील साधने प्रभावी ठरू शकत नाहीत\nसामान्यतः समाज पूर्वीपेक्षा आज जास्त सुशिक्षित झालेला आहे. परंतु वैज्ञानिक ज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साध्य करूनही बरेचसे लोक अजूनही भय, संदेह आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे दुःखी आहेत. अशा मानसिक अवस्थांच्या मागे मूळ कारण काय असेल तर ते म्हणजे अज्ञान, अनिश्चितता (असुरक्षितता) आणि तृष्णा हे होय, शाश्वत आत्मा (मी) अस्तित्वात नाही. म्हणजे ‘ अनात्म वादाबद्दलचे आपले अज्ञान […]\nभगवान बुद्धांचे थोर शिष्य भिक्खु आनंद यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असे होते. काटकसरीपणा हा महामानवांचा विशेष सद़्गुण असतो. आनंदही अत्यंत काटकसरी होते. गरजेशिवाय ते दानाचा स्वीकार करत नसत आणि दानात कोणी मौल्यवान वस्तू दिल्या, तर त्यास नकार देत. ‘अंगावरचं चिवर आणि हातातल्या भिक��षापात्रावरच मी संतुष्ट आहे,’ असं ते म्हणत. वापरातल्या वस्तुंचा पुरेपुर उपयोग करण्याबाबत आनंद […]\nसातवाहन सम्राट बौद्धधर्मीय असल्यामुळेच जुन्नर परीसरात चारशेहून अधिक लेणी\nजुन्नर ही सातवाहनांची पहिली राजधानी. सातवाहन वंशामध्ये होऊन गेलेल्या तीस राजांनी इ.स. पूर्व २०० ते इ.स. २६० असे एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. साडेचार शतकांहूनही अधिक काळ महाराष्ट्र व आंध्र प्रदेशावर राज्य करणारा सातवाहन राज्यवंश हा एकमेव राज्यवंश होता. मौर्यांचा प्रांतपाल असलेल्या सिमुक सातवाहनाने सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर आपले स्वतंत्र राज्य महारठ्ठ देशावर स्थापन केले […]\nभारतातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती बनविण्याचे काम सुरु; येत्या बुद्ध पौर्णिमेला बुद्धमूर्ती उभारली जाईल\nबुद्ध धम्मा विषयी आत्मीयता असणारे विवेकानंद जगाला सांगणे गरजेचे\nOne Reply to “भारतातील सर्वात मोठ्या बुद्धविहार विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nबौद्धांचे धर्मचक्र २४ आरेची की 8 आऱ्याचे\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nभगवान बुद्धांचा बारावा वर्षावास – वेरंजा, भाग – १४\nवैशाख पौर्णिमा/बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/09/murmura-chivda-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T10:18:44Z", "digest": "sha1:G6C2UFCGQQGO6VRMMYLOMQVZ4FHMRQ3Q", "length": 5093, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Murmura Chivda Recipe in Marathi", "raw_content": "\nचुरमुऱ्याचा चिवडा (Murmure – Churmure -Puffed Rice) : चुरमुरे वा मुरमुरे ह्या पासून आपण भेळ, लाडू किंवा चिवडा बनवतो. चुरमुऱ्याचा चिवडा हा लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. चुरमुरे हे पौस्टिक सुद्धा आहेत. हा चिवडा चवीला फार छान लागतो महाराष्ट्रात हा चिवडा फार प्रसिद्ध आहे. मुलांना दुपारी दुधा बरोबर द्यायला पण चांगला आहे. दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा चुरमुरे चिवडा बनवू शकतो. सर्व्ह करतांना शेव, कांदा, कोथंबीर घालून सजवून द्या.\n३ कप चुरमुरे (ताजे)\nमीठ व पिठीसाखर चवीने\n1 1/2 टे स्पून तेल\n१ टी स्पून मोहरी\n२ टे स्पून शेंगदाणे\n१/४ टी स्पून हिंग\n१/४ टी स्पून हळद\n१/२ टी स्पून लाल मिरची पावडर\n१/४ कप बारीक शेव\n१ छोटा कांदा (बारीक चिरून)\n१ छोटा टोमाटो (बारीक चिरून)\nकृती : चुरमुरे ताजे घ्यावेत. एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कडीपत्ता पाने, शेंगदाणे घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हळद घालून चुरमुरे घालून मिक्स करा. मंद विस्तवावर थोडे परतून घेतल्यावर पिठीसाखर साखर घालून परत १-२ मिनिट परतून घ्या.\nचुरमुरे चिवडा सर्व्ह करतांना वरतून कांदा, कोथंबीर, टोमाटो व शेव घालून सजवून मग द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2018/01/", "date_download": "2021-08-04T08:54:49Z", "digest": "sha1:C6JW6TS6OJNI2MMII4XIQUMHKIBB23SF", "length": 3757, "nlines": 99, "source_domain": "astroshodh.com", "title": "January 2018 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nचंद्रग्रहण एक वेगळा दृष्टीकोन\nचंद्रग्रहण वेगळ्या दृष्टीक्षेपातून- दि. ३१ जाने. २०१८ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत आहे. ग्रहणाचा कालावधी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण कोणाला कसं असणार आहे हे आपण वेगळ्या दृष्टीकोनातून बघूया. आकाशात एकाच वेळी सूर्य आणि...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २��२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/the-hiding-temple-kadodara-vihara-in-kotmale-sri-lanka/", "date_download": "2021-08-04T09:51:49Z", "digest": "sha1:AS52OTMCPLMBJN2O6GJ5K3XQQIF4H577", "length": 12385, "nlines": 108, "source_domain": "dhammachakra.com", "title": "श्रीलंकेतील हे ऐतिहासिक बुद्ध विहार प्रथम २००९ मध्ये दिसले आणि पुन्हा... - Dhammachakra", "raw_content": "\nश्रीलंकेतील हे ऐतिहासिक बुद्ध विहार प्रथम २००९ मध्ये दिसले आणि पुन्हा…\nश्रीलंकेतील नुवारा एलीया जिल्हात कडाडोरा येथे एका जलाशयात बुद्ध विहाराचे अवशेष आहेत. १९७९ साली कोतमाले धरणाचे बांधकाम केल्यामुळे हे बौद्ध विहार पाण्याखाली गेले होते. हे विहार फक्त दुष्काळी हंगामासारख्या दुर्मिळ प्रसंगी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असताना कडाडोरा विहार दिसून येते. यामुळे कडाडोरा विहाराला “हिडिंग टेम्पल” म्हणून संबोधले जाते. हे पाण्याखाली गेलेले विहार प्रथम 2009 मध्ये दिसले होते आणि अखेर २०१६ मध्ये दिसले होते.\nकोतमाले धरणाचे बांधकाम १९७९ मध्ये महावेली विकास कार्यक्रमांतर्गत सुरू झाले. १९८५ मध्ये या जलाशयाचे काम पूर्ण झाल्यावर कोतमालेतील सुमारे ५७ गाव व ५४ धार्मिक स्थळे पाण्याखाली गेली असल्याचे सांगितले जाते. कडदोरा विहारा वगळता हेपाणे विहार, मोरपे देवालय, ओथलावा विहार, पट्टिनी देवालय आणि मेडागोडा विहारासह इतर विहार आणि मंदिरे जलाशय बांधल्यानंतर पाण्याखाली गेली आहेत. यापैकी बरेच बौद्ध विहार आणि मंदिर आता अस्तित्वात नाहीत.\nजलाशयात बुडलेल्या या विहाराच्या स्मरणार्थ जलाशयाच्या अधिकाऱ्यांनी १९८० साली कोटमले महावेली महासेया हे विहार बांधून दिले आहे. कोतमाले हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मध्य डोंगराळ प्रदेशात मलायता रता प्राचीन कोटमाले म्हणून ओळखले जात असे.\nTagged कडाडोरा विहार, कोतमाले धरण, बौद्ध विहार पाण्याखाली, मलाय रता, हिडिंग टेम्पल\nयावर्षी वर्षावास दिनांक १६ जुलै (आषाढ पौर्णिमा ) रोजी चालू होईल व १३ ऑक्टोबर (आश्विन पौर्णिमा)ला समाप्त होईल. थायलंड येथेही याच कालावधीत वर्षावासाचा कार्यक्रम असून त्याला ‘खाओ फांसा’ म्हणतात. व तो तेथील अनेक विहारात संपन्न होणार आहे. याकाळात भिक्खू पावसाळा सुरू झाल्यामुळे विहारात राहून धम्माचा व साधनेचा अभ्यास करतात. हा वर्षावास सुरू होताना पाहिले तीन […]\nकठीण चिवरदान समारंभ; ‘या’ देशात मोठ्या प्रमाणात साजरा करतात\nथेरवादी बौद्ध परंपरेमध्ये ‘कठीण चिवरदान समारंभ’ पावसाळा झाल्यावर साधारणता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साजरा करतात. विशेष करून हा सण बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया व लाओस येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बांगलादेशात त्याला ‘कथिन चिवरदान’ म्हणतात. तीन महिन्याचा वर्षावास संपल्यावर भिक्खूं धर्मप्रसार करण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांना नवीन चिवराची गरज भासू लागते. कारण वर्षभर चिवर वापरून ते जीर्ण […]\n‘हँग पॅगोडा’ (Hang Pagoda) व्हिएतनाम देशात असून तो ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या खडकाच्या पोकळीत वसलेला आहे. व्हिएतनामी भाषेत ‘हँग’ म्हणजे गुहा. ही गुहा २४ मी. खोल असून २० मी. रुंद आणि ३.२ मी. उंच आहे. या गुहेचे संपूर्ण क्षेत्रफळ जवळजवळ ४८० चौरस मीटर आहे. ज्वालामुखीने तयार झालेले बेट ‘ली सन आयलँड ( Ly Son Island ) […]\nनूतनीकरणासाठी धरणाचे पाणी कमी केले आणि ६०० वर्षे जुनी ‘बुद्धमूर्ती’ जगासमोर आली\nजगासमोर ‘त्या’ दुर्मिळ गोल्डन बुद्धमूर्तीचे रहस्य कायम; नेमकं त्या बुद्धमूर्तीत काय होते\nOne Reply to “श्रीलंकेतील हे ऐतिहासिक बुद्ध विहार प्रथम २००९ मध्ये दिसले आणि पुन्हा…”\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nराम मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना १२ व्या शतकातील बुद्ध मूर्ती सापडली\nबुद्���ांनी दिलेला ”वज्जीचा फॉर्मुला” पाळलात तर तुमचा पराभव कधीच होणार नाही\nकोणतीही तारीख का असेना, हाच दिवस ”धम्मदीक्षा दिन” म्हणून साजरा केला पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-together-hall-doctors-opd-275588", "date_download": "2021-08-04T09:05:47Z", "digest": "sha1:KDIA2Y55A7QGHVIMI3ZCB4Y2GBZQE5ND", "length": 9676, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हॉलमध्ये एकत्रित येऊन डॉक्‍टरांची \"ओपीडी'", "raw_content": "\nकोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून डॉक्‍टरांनी काळजी घेणे स्वाभाविक असले तरी थेट दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करण्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.\nहॉलमध्ये एकत्रित येऊन डॉक्‍टरांची \"ओपीडी'\nजळगाव : रुग्णांची गर्दी लक्षात घेता दवाखाने बंद न करता शिरसोलीतील डॉक्‍टरांनी एका हॉलच्या मोकळ्या जागेत एकत्रित येऊन रुग्णांना सेवा देणे सुरू केले आहे. अगदी ज्यांना डॉक्‍टरकडे येऊनच तपासणी करून घ्यायची असेल, अशा रुग्णांना ठराविक अंतरावर उभे करून हे डॉक्‍टर त्यांची तपासणी करीत आहेत. जळगाव शहरात ज्यांनी दवाखाने बंद केले आहेत, त्यांनी असा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.\n\"कोरोना'च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही डॉक्‍टरांनी गेल्या आठवडाभरापासून दवाखाने बंद ठेवले आहेत. काही तज्ज्ञ डॉक्‍टरांनीही रुग्णालये बंद ठेवली असून, त्यामुळे सामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. किरकोळ आजार असलेले व नियमित तपासणीचे रुग्ण त्यामुळे त्रस्त आहेत. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून डॉक्‍टरांनी काळजी घेणे स्वाभाविक असले तरी थेट दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करण्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.\nजळगाव शहरालगत शिरसोली या गावातील डॉक्‍टरांनी गावातील रुग्णांसाठी \"ओपीडी' सुरू ठेवण्याचा वेगळा उपक्रम राबविला आहे. दवाखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तेथे प्रॅक्‍टिस करणारे डॉक्‍टर एकत्रित आले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील एक मोठा हॉल घेतला. त्याठिकाणी ठराविक वेळ देऊन रुग्णांची तपासणी सुरू केली. मोकळी जागा असल्याने एकाच जागेवर गर्दी झाली नाही. रुग्णांना ठराविक अंतरावर उभे करत त्यांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. सोपान पाटील यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.\nजळगाव शहरातील काही जनरल प्रॅक्‍ट���श्‍नर डॉक्‍टरांनी दवाखाने बंद केले आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय होत असल्याने या डॉक्‍टरांनी असे उपक्रम राबविले पाहिजे. काही डॉक्‍टर नियमित रुग्णांना ऑनलाइन उपचार सेवा देत आहेत. मात्र, त्या-त्या परिसरातील डॉक्‍टरांनी एकत्रित येत एखादा मोठा हॉल उपलब्ध करून घेत, त्याठिकाणी अशाप्रकारे रुग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.\nशहरातील नगरसेवकांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील डॉक्‍टरांना एखादा मोठा हॉल उपलब्ध करून देत अथवा पालिकेच्या शाळेत एकाच ठिकाणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या डॉक्‍टरांची ओपीडी सुरू करता येईल. प्रत्येक भागात अनेक डॉक्‍टर्स असतात, तेथील नगरसेवकाने या डॉक्‍टरांना एकत्र आणले पाहिजे. त्यामुळे \"सोशल डिस्टन्सिंग'ही पाळले जाईल आणि रुग्णांची सेवाही होईल.\nप्रभागातील काही डॉक्‍टरांशी संपर्क करून त्यांना याबाबत आवाहन करण्यात येईल. डॉक्‍टर तयार झालेत, तर त्यांच्यासाठी एखादा हॉल अथवा पालिकेच्या शाळांच्या खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. डॉक्‍टरांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा.\n- अनंत जोशी, नगरसेवक, जळगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/transfer/", "date_download": "2021-08-04T09:45:47Z", "digest": "sha1:Y4QMK6OPY7XYNKTWYUQPB44SSRUADMSU", "length": 23472, "nlines": 233, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "काकडे, खेमणार, घुगे नंतर आत्ता कोण…? | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यां��ी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome चंद्रपूर काकडे, खेमणार, घुगे नंतर आत्ता कोण…\nकाकडे, खेमणार, घुगे नंतर आत्ता कोण…\nसध्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. मनपाचे आयुक्त संजय काकडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि चंद्रपुर सुपर थर्मल पावर स्टेशनचे राजू घुगे यांच्यानंतर आता कोणता अधिकारी राजकीय बळी ठरेल याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागलेले आहे.\nमार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना साथरोगाच्या() प्रादुर्भावामुळे लागलेल्या संचार बंदीमुळे संपूर्ण देशवासी भीतीने सिकुडले आहेत. या आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापले कर्तव्य जबाबदारी ने पार पाडले, त्यामुळेच जिल्ह्यामध्ये मे महिन्यांपर्यंत कोणताही रूग्ण आढळला नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकिय क्षेत्रातील असलेले तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भुमिका मोलाची राहिली. २ मे रोजी चंद्रपूरात कृष्णनगर परिसरात पहिला रूग्ण आढळला आणि चंद्रपूरवासियांना धडकी भरली आहे. पहिल्या रूग्णानंतर अंदाजे १०४ दिवसांमध्ये आज कोरोना बाधितांची संख्या ही १००० चा आकडा पार केली आहे. चंद्रपूर जिल्हावासी कोरोना () प्रादुर्भावामुळे लागलेल्या संचार बंदीमुळे संपूर्ण देशवासी भीतीने सिकुडले आहेत. या आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापले कर्तव्य जबाबदारी ने पार पाडले, त्यामुळेच जिल्ह्यामध्ये मे महिन्यांपर्यंत कोणताही रूग्ण आढळला नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकिय क्षेत्रातील असलेले तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भुमिका मोलाची राहिली. २ मे रोजी चंद्रपूरात कृष्णनगर परिसरात पहिला रूग्ण आढळला आणि चंद्रपूरवासियांना धडकी भरली आहे. पहिल्या रूग्णानंतर अंदाजे १०४ दिवसांमध्ये आज कोरोना बाधितांची संख्या ही १००० चा आकडा पार केली आहे. चंद्रपूर जिल्हावासी कोरोना () भयग्रस्त असतांना जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या राजकीय सुड भावनेतुन झाल्याचे आता बोलल्या जात आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या हा एक प्रशासकीयक भाग असतो. एका विशीष्ट अवधीनंतर अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यासाठी कुठे ना कुठे जावेच लागते. परंतु अवधी संपण्याच्या पुर्वी त्यांच्या जिल्ह्यामधून झालेल्या बदल्या हा सध्या जिल्ह्यात “चिंतनाचा” विषय ठरत आहे. नविन अधिकाऱ्यांना क्षेत्रातील मुळ समस्या व भुभाग समजण्यासाठी अवधी लागतो. मगं अशा भयावह स्थितीमध्ये जुन्या अधिकाऱ्यांचा अवधी संपण्यापूर्वी नव्या अधिकाऱ्यांनख कां बरे पाचारण करण्यात येत आहे. हे कुटील राजकारण म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असल्याचे नागरिकांमध्ये आता बोलल्या जात आहे.\nचंद्रपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्या बदलीनंतर त्यांची जागा नागपुरहून आलेल्या राजेश मोहिते यांनी घेतली. कोरोना संक्रमण काळात महत्वाची भुमिका बजावणारे चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची ‘मनी ध्यानी नसतांना” आकस्मिक बदली करण्यात आली. जिल्ह्यामध्ये त्यांचा अजुन ही एक वर्षाचा कार्यकाळ राहिलेला होता. त्यांच्या आकस्मिक झालेल्या बदलीमुळे वातावरण तापले, अनेकांनी त्यांच्या बदलीचे जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचे कुटील राजकीय कारस्थान असल्याचा आगडोंब केला. त्यांच्या जागी मुंबईहून आलेले नविन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे विरोधात सोशल मिडीयावर प्रतिक्रिया उमटल्या. परंतु जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे हे कुटील कारस्थान जनतेच्या नजरेमध्ये खटकल्याशिवाय राहिले नाही. एकीकडे कोरोना ची भिती तर दुसरीकडे स्वहिताचे राजकीय स्वार्थ या दोन ही बाबी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीमागे कारणीभूत असल्याचे आता नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी डॉ. खेमणार यांच्या बदलीचा निषेध केला, आंदोलने केली. जि. प. ने तर खेमणार यांची बदली रद्द व्हावी यासाठी ठराव ही घेतला, परंतु तडकाफडकी नवनियुक्त जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी पदभार उरकुन टाकला.\nचंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये आपली भुमि (जमिन) गेलेल्यांना अद्याप ही नौकरी मिळाली नाही. १९८०-८२ पासून हे प्रकल्पग्रस्त शासनाकडे आपल्या न्याय हक्काची मागणी करीत आहेत, आश्वासनाव्यतिरिक्त त्यांना अद्यापपावेतो काहीही मिळाले नाही. सरकारे बदलली, प्रत्येकाने वेळ मारून नेली. आता प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे वय निघून जात आहे. जमिन आमची, विज आमच्या जिल्ह्यातून मग विज प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणारा भुमिपूत्र न्यायापासून वंचित राहत असल्याचे विदारक चित्र भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्षी चंद्रपूरात दिसत आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी ७ प्रकल्पग्रस्त मागील १० दिवसांपासून जमिनीपासून उंच असलेल्या थर्मल पॉवर स्टेशनच्या चिमण्यांवर चढले. न्याय तर मिळाला नाही परंतु मागील काही दिवसांपासून त्यांना मिळणारे अन्न व पाणी सुद्धा बंद करण्यात आले होते. अखेर १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनानंतर आपले उपोषण सोडले. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चे मुख्य अभियंता यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अवघा एक वर्षाचा कार्यकाळ काढलेले मुख्य अभियंता राजु घुगे यांची बदली कोणत्या कारणास्तव करण्यात आली या चर्चेला आता उधाण आले आहे. प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यांना अन्न व पाणी पोहोचविण्याची चुक जर त्यांनी केली असेल व त्यामुळे त्यांना बदलीला सामोरे जावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांना जनताजनार्दन स्वातंत्र्यांच्या काळात जगत आहे, बहुतेक याचा विसर पडलेला आहे, असेच म्हणावे लागेल.\nकर्तव्यदक्ष निर्दोष तिन अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता कोणाचा राजकीय बळी जाईल, याची ही चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांत ते कळेलच. परंतु राजकीय स्वार्थापोटी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कसोटीवर उतरावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी ही स्थिती घातक आहे, याची जाण अवश्य ठेवायला हवी, याच अपेक्षेसह भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा \nPrevious article१० दिवसांनंतर प्रकल्पग्रस्त उतरले खाली, मुख्य अभियंता राजू घुगे यांची बदली\nNext articleमहाकाली मंदिर विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर सोमना��� देवस्थान परिसराचा विकास करणार : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मारोडा गावात ग्राम प्रशासकीय भवनाचे व सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण\nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे निर्देश \nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2019/11/", "date_download": "2021-08-04T09:55:45Z", "digest": "sha1:NKSIWD67KIC5AJU6ZFAANEMI456NCYQL", "length": 7358, "nlines": 112, "source_domain": "astroshodh.com", "title": "November 2019 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, बुध, अष्टमस्थानात रवि, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, बुध, अष्टमस्थानात रवि, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, बुध, अष्टमस्थानात रवि, शुक्र भाग्यात गुरु, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, अष्टमस्थानात शुक्र भाग्यात गुरु, शनि, केतू व प्लुटो...\nधनु राशितील गुरु धनु राशितील गुरु गुरु साधारणपणे दर १३ महिन्यांनी राश्यांतर करीत असतो. ५ तारखेला पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी गुरु धनु राशित प्रवेश करेल. तेथे त्याचं भ्रमण ५ नोव्हेंबर २०१९ ते ३० मार्च २०२० व ३० जुन २०२० ते २१ नोव्हेंबर २०२० असे असणार आहे. गुरु खरं...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2021-08-04T09:03:54Z", "digest": "sha1:BWWNHTVECEYYG6YQFSBAVHLRZKTT2YNY", "length": 9979, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अझरबैजानी मनात - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड AZN\nविनिमय दरः १ २\nमनात हे अझरबैजानचे अधिकृत चलन आहे.\nअझरबैजानी मनात (नोटा) (इंग्रजी) (जर्मन) (फ्रेंच)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअफगाणिस्��ानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nसध्याचा अझरबैजानी मनातचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि ��ोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-08-04T10:33:03Z", "digest": "sha1:W764TGXQTXYTE22ZQWGNRZFCVDZJGY2R", "length": 7519, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००६ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००६ मधील खेळ\nइ.स. २००६ मधील खेळ\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २००६ मधील क्रिकेट‎ (२ क, २ प)\n► २००६ फॉर्म्युला वन हंगाम‎ (३ प)\n\"इ.स. २००६ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ३८ पैकी खालील ३८ पाने या वर्गात आहेत.\nइंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६\n२००६ फॉर्म्युला वन हंगाम\nभारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००६\nसाचा:माहितीचौकट आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा\nसाचा:माहितीचौकट आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा/doc\nयुएफा चँपियन्स लीग २००५-०६\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००६\n२००६ आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद\n२००६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी\n२००६ फिफा विश्वचषक - गट अ\n२००६ फिफा विश्वचषक - गट इ\n२००६ फिफा विश्वचषक - गट क\n२००६ फिफा विश्वचषक - गट ग\n२००६ फिफा विश्वचषक - गट ड\n२००६ फिफा विश्वचषक - गट फ\n२००६ फिफा विश्वचषक - गट ब\n२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी\n२००६ फिफा विश्वचषक- गट ह\n२००६ महिला हॉकी विश्वचषक\n२००६ सान मरिनो ग्रांप्री\nइ.स.च्या २१ व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/we-didnt-work-and-left-says-raj-thackeray/", "date_download": "2021-08-04T09:28:05Z", "digest": "sha1:474I2F7USPOIC47PG6WS3YWVXWMK4VVG", "length": 6741, "nlines": 89, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates एकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही - राज ठाकरे", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nएकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही – राज ठाकरे\nएकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही – राज ठाकरे\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहिसरमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच नाशिकमध्ये मनसेकडे सत्ता असताना केलेली कामांबाबत माहिती दिली. नाशिकमध्ये एकही खड्डा नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.\nकाय म्हणाले राज ठाकरे \nसत्ताधाऱ्यांनी गेल्या ५ वर्षात केवळ राजीनाम्यांच्या धमक्या दिल्या आहेत.\nसेनेच्या ‘ही ती वेळ’ या वाक्यावर टीका केली.\nन्याय मागण्यासाठी लोकं माझ्याकडे येत आहेत.\n५ वर्ष जनतेला मुर्ख बनवलं आहे.\nनाशिकमध्ये खड्डेविरहित रस्ते बनवून दाखवले.\nतुम्ही कामावर नाही, भावनेवर मतदान करतात.\nनाशिकमधील डम्पिंग गाऊंड आणि पाण्याचा प्रश्न सोडवला.\nशिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एक ओळ नाही.\nकोणाला जायचं २ तासात अहमदाबादला असा प्रश्न उपस्थित केला.\nगुजरातला जाणारे ट्रेन ४५ टक्के रिकाम्या जातात.\nछत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काय झालं \nस्मारकं उभारून काही नाही होणार.\n७८ टोलनाके मनसेच्या आंदोलनानंतर बंद झाले.\nएकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही.\nसत्ताधाऱ्यांना उलट प्रश्न विचारले जात नाही.\nमंत्रालयात कधी मराठी गाणी लागतील.\nPrevious म्हणून राहुल गांधींनी राज्यात जास्त सभा घ्याव्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nNext विधानसभा निवडणुक: आज महाराष्ट्रात ‘या’ दिग्गजांच्या सभा\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तो���फोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21501", "date_download": "2021-08-04T10:14:02Z", "digest": "sha1:2LUGQ6GBSELZLVXQ3K2VNKAWIHBYQM7W", "length": 4282, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चीन भारत पाक माल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चीन भारत पाक माल\nचीन भारत पाक माल\nपाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.\nपाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.\nखरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..\nचिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले\nभारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका\nचीन भारत पाक माल\nRead more about चिनी मालावर बहिष्कार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/10-september-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-04T09:15:23Z", "digest": "sha1:RYKMHSA6235DQ4EQS47QIPFV6W4N6NF6", "length": 16219, "nlines": 231, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "10 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nफोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली\nचालू घडामोडी (10 सप्टेंबर 2020)\nराफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात समावेश केला जाणार:\nअंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे.\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरि��ा व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित राहतील.\n‘राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल.\nहा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाचा प्रवक्ता म्हणाला.\nफ्रान्सच्या ‘दसॉल्त अ‍ॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत.\nराफेल विमानांचा हवाई दलाच्या 17व्या स्क्वाड्रनमध्ये समारंभपूर्वक समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी दिली जाईल, असे वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी सांगितले.\n59 हजार कोटी रुपये किमतीची 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारताने फ्रान्सशी आंतर-सरकार करार केल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी पाच राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलैला भारतात पोहोचली होती.\nचालू घडामोडी (9 सप्टेंबर 2020)\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं:\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे.\n2021 च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे.\nनर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे.\nख्रिश्चन हे नॉर्वेच्या संसदेमध्ये चौथ्यांदा निवडूण आलेले खासदार आहेत.\nत्याचप्रमाणे ते ‘नाटो’साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत.\nयुएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले.\nफोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली:\nफोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे.\nया यादीत सात भारतीय अमे���िकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे.\nया यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे 61 व्या स्थानावर आहेत.\nतर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे 3.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 238 व्या स्थानावर आहेत.\nऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वं स्थान देण्यात आलं आहे.\nत्यांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे 2.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 353 व्या स्थानावर आहेत.\nशेरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.\nतर राकेश गंगवा यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.\nख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला:\nविश्वातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.\nआंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील गोलशतक साकारणाऱ्या रोनाल्डोने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉलच्या ‘क’ गटातील सामन्यात स्वीडनवर 2-0 असा विजय मिळवला.\n35वर्षीय रोनाल्डो अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.\nआंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीत 100 गोल झळकावण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. परंतु एवढय़ावरच मी थांबणार नाही. भविष्यातही खेळाचा अधिकाधिक आनंद लुटून आणखी विक्रम रचण्याचा प्रयत्न करेन.\n10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे.\nकसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के.एस. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 मध्ये झाला. तसेच यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.\nस्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.\nसन 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.\nसन 2002 मध्ये परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.\nचालू घडामोडी (11 सप्टेंबर 2020)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.world-of-digitals.com/hi/catalog/children-books/play-learning/adventure-game-stories/207", "date_download": "2021-08-04T08:44:05Z", "digest": "sha1:XYVOOEYRPOTJSALQD4PTKQVRMPXKBTL6", "length": 5644, "nlines": 105, "source_domain": "www.world-of-digitals.com", "title": "साहसिक, खेल कहानियां – पृष्ठ 207 – World of Digitals", "raw_content": "\nईबुक > बच्चों /युवाओं के लिए पुस्तकें > खेलो / सीखो > साहसिक, खेल कहानियां\nईबुकबच्चों /युवाओं के लिए पुस्तकें खेलो / सीखो\nसीखनाभाषाएँगणितरचनात्मकतासाहसिक, खेल कहानियांप्रश्नोत्तरी, पहेलियोंअन्य\n2842 इस श्रेणी में ईबुक\nइस श्रेणी में और भी ई-पुस्तकें हैं – कृपया अपनी खोज को परिष्कृत करें\n<<< वापस जाओ जारी रहना\n<<< वापस जाओ जारी रहना\n<<<वापस जाओ जारी रहना\n30 प्रकाशकों में अंतरराष्ट्रीय प्रकाशकों से 3 मिलियन ई-बुक्स के साथ हमारे डिजिटल बुकस्टोर में\nएक - एक मुफ़्त प्राप्त करें\nचेकआउट के दौरान, आप एक अतिरिक्त, मुफ्त ईबुक चुन सकते हैं\nहम आपको एक सुपर-फास्ट ब्राउज़िंग अनुभव देने के लिए सांख्यिकीय और अन्य कार्यों के लिए कुकीज़ का उपयोग करते हैं यदि आप जारी रखते हैं, तो आप सहमत हैं\n<<< इस साइट को छोड़ देंजारी रहना\nउपयोगकर्ता की भाषा बदलें\n<<< वापस जाओ जारी रहना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/school-2/", "date_download": "2021-08-04T10:24:13Z", "digest": "sha1:VC7MG6R55CQCCDBME7HKQJSICWUUQOVM", "length": 28770, "nlines": 252, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात म��जूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome राज्य शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद \nशाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद \nशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती \nकोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक\nयाचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.\nदिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.\nकोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. आता राज्य अनलॉक होत आहे. त्यातच शाळाही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपयर्ंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.\nराज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५0 च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसर्‍या शिक्षकाला तिथे घेता येईल का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद, जनजीवन पूर्वपदावर येतेय \nशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती \nकोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.\nदिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.\nकोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. आता राज्य अनलॉक होत आहे. त्यातच शाळाही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपयर्ंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.\nराज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव व���ढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५0 च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसर्‍या शिक्षकाला तिथे घेता येईल का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद, जनजीवन पूर्वपदावर येतेय \nशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती \nकोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.\nदिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.\nकोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. आता राज्य अनलॉक होत आहे. त्यातच शाळाही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपयर्ंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.\nराज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५0 च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसर्‍या शिक्षकाला तिथे घेता येईल का तसेच काही ���ालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद, जनजीवन पूर्वपदावर येतेय \nशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती \nकोरोनाच्या संकटातून सावध पावले टाकत केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.\nदिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.\nकोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. आता राज्य अनलॉक होत आहे. त्यातच शाळाही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपयर्ंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.\nराज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५0 च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दुसर्‍या शिक्षकाला तिथे घेता येईल का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते ���ा असाही विचार सुरू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.\nPrevious article24 तासात आणखी 159 बाधित ; चार बाधितांचा मृत्यू\nNext articleपॉझिटीव्ह रुग्ण संख्येत घसरण कायम 24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/precaution-to-buy-seeds/", "date_download": "2021-08-04T09:11:55Z", "digest": "sha1:YS2TEC2WT2BWOSGKFXS6DILHGMH6DFRQ", "length": 18111, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "*बियाणे खरेदी करण्यापूर्वी, बियाणे खरेदी केल्यानंतर, बियाणे पेरल्यानंतर, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता_", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\n*बियाणे खरेदी करण्यापूर्वी, बियाणे खरेदी केल्यानंतर, बियाणे पेरल्यानंतर, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता_\nबी, बियाणे, खते,औषधे यांची निवड शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते. बियाणे निकृष्ट प्रतीचे लागले, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सातत्याने होत असते.\nगेल्या काही वर्षांपासून या संदर्भातील सुरु असलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी अभ्यासू झाले असले तरी बियाण्यांचा प्रश्न मात्र तसाच कायम आहे. द��वर्षी कुठे ना कुठे निकृष्ट बियाण्यांबाबतच्या तक्रारी होतच राहतात. यासाठी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे महत्वाचे ठरते. पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पिशवी हि नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. बियाण्याचा थोडा नमुना पिशवी किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल._\n_ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीप्रमाणे जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सादोष आहे असे समजावे. त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहे असे समजावे. सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या, फळे यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या अशुद्ध आहे असे म्हणतात. तसेच शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाण्याची निवड करावी. कारण जरी बियाणे शुद्ध असले तरी वातावरणातील बदलामुळे देखील काहीवेळा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतकरी असे बियाणे सदोष असल्याचे समजतात._\n_◆बियाणे साधारणतः ५ ते ७ दिवसांत उगवते. यासाठी शेतकऱ्याने प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करावे. बियाण्याची उगवण कमी आहे असे आढळल्यास तत्काळ खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची बियाणे निरीक्षणे, पंचायत समिती यांना तपासनी करणेबाबत समक्ष सांगावे.\nबियाण्यामध्ये अनुवांशिक किंवा भौतिक शुद्धतेत दोष आढळल्यास प्रथम पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्याकडून पाहणी करून घ्यावी._\n_◆तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची सत्यप्रत जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवणक्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच कणसात दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते._\n_◆बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते._\n_◆शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये कृषी विकास अधिकारी, बीज प्रमाणीकरण अधिकारी, बियाणे महामंडळ प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असतो. हि समिती आगाऊ नोटीसद्वारे बाधित बियाणे क्षेत्रास केव्हा पाहणी करणार याची माहिती देत असते त्यानुसार पाहणी करत असते._\n_◆शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात शुद्ध बियाणे मिळावे, कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, खरीप हंगामाचा तक्रार निवारण कक्ष, भरारी पथक यासारख्या समित्या गठीत करण्यात येतात._\n_◆प्रत्येक तालुक्यात गुणनियंत्रण निरीक्षकाच्या नेमणुका करण्यात येतात. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत बियाणे समाविष्ट असल्यामुळे बियाण्याची साठेबाजी करणे, चढ्या भावाने विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. जर शेतकऱ्यास याबाबत तक्रार असेल तर कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रार करू शकतात._\n_शेतकऱ्यांनी पेरणीची तारीख, पेरणीची पद्धत, पेरलेले एकूण क्षेत्र, पेरणीसाठी वापरलेले एकूण बियाणे, पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पावसाचे काय प्रमाण होते किंवा पिकास किती पाणी दिले, कोणत्या प्रकारे दिले, यापूर्वी कोणते पीक घेतले होते, नांगे भरण्यासाठी बी वापरले असल्यास कोणते बियाणे वापरले, पीक संरक्षण केल्यास रोग, कीड नियंत्रणासाठी कोणते कीडनाशक वापरले या सर्व बारीक-सारीक गोष्टींची माहिती तयार ठेवावी. जेणेकरून चौकशी समितीस त्यांचे निर्णय घेणे सुलभ होते. बियाणे सदोष किंवा भेसळयुक्त आहे, असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी. यासाठी सातबारा उताऱ्यावर नोंद, गाव पंचनामा, छायाचित्र, बियाणे खरेदीपासून, काढणीपर्यंतच्या मशागतीचा प्रकार पीक संरक्षण, रासायनिक खतांचा वापर, खर्चाचा सविस्तर तपशील असणे आवश्यक आहे. बियाणे खरेदी पावती, शेती ज्याच्या नावे आहे त्या शेतकऱ्याच्या नावे घ्यावी. पावतीवर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव असावे._\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/technology-in-pearl-farming/", "date_download": "2021-08-04T10:31:14Z", "digest": "sha1:DPOOFXZRWNPA3TNG4PWWGTR6CTJVUUCN", "length": 13027, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "करा मोत्याची शेती आणि कमवा बक्कळ पैसे", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकरा मोत्याची शेती आणि कमवा बक्कळ पैसे\nजर आपण भारताचा विचार केला तर शेतकरी अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. महाराष्ट्रात प्रमुख यांनी ऊस, कापूस, कांदा सारख्या नगदी पिकांची लागवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. या लेखात आपण मोत्यांची शेतीनक्की काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत.\nमोत्यांची शेती आपल्याला अधिक उत्पन्न देऊ शकते. आता बऱ्याच प्रमाणात शेतकरी मोत्याच्या शेतीकडे वळत आहेत. ही शेती कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देऊ शकते. मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण ओरिसाच्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर ओरिसा येथे दिले जात होते. परंतु आता देशाच्या इतर राज्यातही या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था किसान हेल्पलाइन मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण देत आहे. या शेतीसाठी चा योग्य काळ हा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान असतो. साधारण दहा फूट रुंद आणि दहा फूट खोल मोठ्या आकाराच्या तलावात मोत्यांची शेती केली जाते.\nमोती संवर्धनासाठी 0.4 ट्रॅक्टरच्या छोट्या तलावात 25000 शिंपल्यातून मोत्यांचे उत्पादन केले जाते. ही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शिंपले खरेदी करावे लागतात. यानंतर प्रत्येक शिंपल्यात छोटीशी शल्यक्रिया झाल्यानंतर त्यात चार ते सहा मी व्यास वाले डिझाईन बीड सारखे गणेश, बुद्ध, पुष्पा च्या आकाराच्या आकृत्या टाकल्या जातात व त्यानंतर शिंपले बंद केले जातात. या शिंपल्यांच्या नायलॉन बॅग मध्ये दहा दिवसांपर्यंत एंटीबायोटिक आणि प्राकृतिक चाऱ्यावर ठेवले जाते. दररोज त्याचे निरीक्षण केले जाते आणि मृत शिंपल्याना काढले जाते. त्या शिंपलेना तलाव टाकले जाते. त्यांना नायलॉनच्या बॅगेत ठेवून बांबू किंवा बॉटल च्या साह्याने लटकवले जाते. तलावाच्या एका मीटर आत सोडले जाते. प्रति हेक्‍टर 20 हजार ते 30 हजार सिपच्या दराने यांचे पालन केले जाते. शिंपल्याच्या आतील निघणारा पदार्थ बीडच्या चहूबाजूने लागत असतो.\nजो शेवटी मोतीच रूप घेत असतो. साधारण आठ ते दहा महिन्यानंतर शिंपल्यांच्या बाहेर येत असते. एक शिंपल्याची किंमत वीस ते तीस रुपये आहे. बाजारात एक मी.मी ते वीस मी.मी मोतीचा दाम हा साधारण तीन���े रुपये ते पंधराशे रुपये असतो. सध्या डिझाईन मोतीना खूप मागणी असून त्यांना बाजारात खूप दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशात मोत्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केला जाते. इतकेच काय शिंपल्यांनाही बाजारात मोठी मागणी असते.शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जात असतात. शिंपल्यांपासून कन्नोज मध्ये परफ्यूम तेल काढले जाते.\nकुठे घेऊ शकतात मोत्याच्या शेतीचे प्रशिक्षण\nसेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर (ओडीसा) येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना मोती उत्पादनाचे प्रशिक्षण देते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/9-lakh-iron-material-seized-near-degaon-fateh/", "date_download": "2021-08-04T10:48:43Z", "digest": "sha1:MA7CTCDO4F7PZAE3CE4E77UAUICHTLUD", "length": 8912, "nlines": 78, "source_domain": "sthairya.com", "title": "देगाव फाट्याजवळ 9 लाखाचे लोखंडी साहित्य हस्गत | स्थैर्य", "raw_content": "\nदेगाव फाट्याजवळ 9 लाखाचे लोखंडी साहित्य हस्गत\nस्थैर्य, सातारा, दि. १९: देगाव फाट्याजवळ एकाकडून ट्रक व लोखंडी कॉस्टिंगचे जॉब असा मिळून 9 लाख 31 हजारांचे मुद्देमाल मिळून आला. त्यास हे साहित्य कोठून आणले याचे समाधानकारक उत्तर पोलिसांना देता न आल्याने पोलिसांनी साहित्य ताब्यात घेवून तपास सुरू केला आहे. जावेद मौल शेख रा. अहिरे कॉलनी, देगाव फाटा सातारा असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचो उल्लंघन प्रकरणी शेख याच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत माहिती अशी, कोवीड 19च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अत्यावश्यक सेवा वगळता इतर साहित्य विक्री करणार्‍यांवर कारवाई करत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जावेद मौल शेख वय 43 याच्याकडे लोखंडी साहित्य असल्याचे समजले. पोलिसांनी अहिरे कॉलनी देगाव येथे जावून कारवाई केली. यावेळी जावेद शेख याच्या ताब्यात 142.75 किलो लोखंडी कॉस्टिंगचे गोल जॉब, लोखंडी कॉस्टिंगच्या ओबडधोबड लाईनर पाईप, 43.8 किलो वजनाचे लोखंडी रॉड, लहान मोठ्या आकाराचे लोखंडी जॉब, लोखंडी खीस तसेच 6 लाखाचा एक ट्रक असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी मालाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना जावेद शेख यास समाधानकारक उत्तर देता आले नाही. हे साहित्य चोरीचे अगर लबाडीचे असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस याबाबत चौकशी करत आहेत. तसेच जावेद खान याच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनही झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास हवालदार जाधव करत आहेत.\nउरमोडीच्या पात्रात 950 क्युसेक पाण्याचा विसर्ग चार वक्र दरवाजे अंशतः उचलले\nलोकमान्य टिळक पुतळा परिसराचे सुशोभीकरण अत्यंत नियोजनबद्ध होईल : श्रीमंत संजीवराजे\nलोकमान्य टिळक पुतळा परिसराचे सुशोभीकरण अत्यंत नियोजनबद्ध होईल : श्रीमंत संजीवराजे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75287", "date_download": "2021-08-04T10:14:47Z", "digest": "sha1:L4PEBAZRHFK7VK67DQLYUC2VEPSQJYA2", "length": 4380, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अभ्यास | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अभ्यास\nदोन उत्तरं लिहून झाली.\nतिसऱ्या ओळीत शब्द अडला\nखूप झाला अभ्यास, बाळा\nअसंच काही झाले आहे आता . छान\nअसंच काही झाले आहे आता . छान.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nकुठे जायला काल होतो निघालो बेफ़िकीर\nएक पिल्लू माऊचं पुरंदरे शशांक\n.... मी देही असुन विदेही अनन्त्_यात्री\nयेतोय ना मग वसंता.... मुक्तेश्वर कुळकर्णी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/policy-will-focus-innovative-thinking-practical-performance-pm-31134", "date_download": "2021-08-04T10:28:00Z", "digest": "sha1:IPHPYC4RLYARGVAVTF6GNNIFQ7MCO35N", "length": 11530, "nlines": 137, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "This policy will focus on Innovative Thinking Practical Performance: PM | Yin Buzz", "raw_content": "\n'हे' धोरण इनोव्हेटिव्ह थिंकीग, प्रॉक्टीकल, परफार्मन्सवर अधिक भर देणार: PM\n'हे' धोरण इनोव्हेटिव्ह थिंकीग, प्रॉक्टीकल, परफार्मन्सवर अधिक भर देणार: PM\nआत्मनिर्भर भारतासाठी 'स्किल्ड' विद्यार्थी निर्माण होणार आहेत. हे धोरण मुलभुत अभ्यास, भाषा, प्रशिक्षण यावर फोकस करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणार आहे असा विश्वास प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.\nनवी दिल्ली : पुर्वी विद्यार्थी मिळेत त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचे आणि अभ्यासक्रम आवडला नाही म्हणून अर्ध्यावर शिक्षण सोडून द्यायचे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करियरला ब्रेक लागायचा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमाला कोठेही प्रवेश घेता येतो. आवडीनुसार करियरची निवड करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात करियरची वाट बदलता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासाव्यतिरिक्त आकलणावर अधिक फोकस करते. अभ्यासक्रमाच्या पुढे जाऊन इनोव्हेटीक थिंकीग, आवड, प्रॉक्टीकल आणि परफार्मन्सवर अधिक भर देते, असे मत प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला\n'राष्ट्रीय शिक्षा धोरन निती' या विषयावर सोमवारी चर्चासत्र आयोजिक करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीयो कॉन्फ्ररन्सिंगद्वार मार्गदर्शन केले. यावेळी सर्व राज्याचे राज्यपाल, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, सर्व राज्य शिक्षण मंत्री, विद्यापीठाचे कुलगुरु आणि वरिष्ठ आधिकरी उपस्थित होते.\nआधुनिक जग वेगाने बदलत आहे. बदलत्या काळानुसार नोकरीत परिवर्तण होत आहे. आधुनिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणात बदल करावा लागतो. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य दोन्ही मिळणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी 'स्किल्ड' विद्यार्थी निर्माण होणार आहेत. हे धोरण मुलभुत अभ्यास, भाषा, प्रशिक्षण यावर फोकस करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणार आहे असा विश्वास प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.\nभारत प्रशिक्षण training शिक्षण education नरेंद्र मोदी narendra modi विषय topics विकास रमेश पोखरियाल निशंक नोकरी\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/results-most-challenging-upsc-competitive-examination-country-have-been-announced-30357", "date_download": "2021-08-04T10:11:11Z", "digest": "sha1:TQC2EYQ77B7FVYWW5QSMMIRMLN2PFRVE", "length": 13218, "nlines": 157, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "The results of the most challenging 'UPSC' competitive examination in the country have been announced | Yin Buzz", "raw_content": "\nदेशातील सर्वात आव्हानात्मक असणाऱ्या 'यूपीएससी' स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर\nदेशातील सर्वात आव्हानात्मक असणाऱ्या 'यूपीएससी' स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर\nआज युपीएसी सिव्हिल सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.\nसंघ लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत देशभरातील ८२९ परीक्षार्थींना यश मिळालं असून या परीक्षेत प्रदीप सिंग भारतातून पहिला आला आहे.\nनवी दिल्ली :- आज युपीएसी सिव्हिल सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत देशभरातील ८२९ परीक्षार्थींना यश मिळालं असून या परीक्षेत प्रदीप सिंग भारतातून पहिला आला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत २३०४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते. यूपीएससी परीक्षांचा तिसरा टप्पा म्हणजेच मुलाखती. १७ फेब्रुवारी २०२० पासून परीक्षार्थींच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. परंतु मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या प्राधुरभाव वाढत असताना करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुलाखती घेण्यास दिरंगाई झाली. यानंतर २० ते ३० जुलै दरम्यान उर्वरित सर्व परीक्षार्थींची मुलाखत पारपडली होती. मुलाखत देण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्या उमेदवारांची यूपीएससीकडून योग्य सुविधा करण्यात आली होती. परीक्षेचा अंतिम निकाल परीक्षार्थींना यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर संघ लोकसेवा आयोगाने आज गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या यादीप्रमाणे जनरल कॅटेगरीतील ३०४, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग ७८, ओबीसी २५१, अनुसूचित जाती १२९ तर अनुसूचित जमातीच्या ६७ विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे.\nयूपीएससीच्या परीक्षांमार्फत आयएएस, आयपीएस, आयएफएस इत्यादी देशातील प्रतिष्ठित सेवांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देशातील सर्वात आव्हानात्मक असणाऱ्या यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केल आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वीतांपैकी महाराष्ट्रातील २० विद्यार्थ्यांचे नाव हे टॉपर्स लिस्ट मध्ये आहे. या यशस्वी���्यांपैकी महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे,\n१. नेहा भोसले (रँक 15 )\n२. मंदार पत्की (रँक 22 )\n३. आशुतोष कुलकर्णी (रँक 44)\n४. योगेश पाटील (रँक 63 )\n५. विशाल नरवडे (रँक 91 )\n६. राहुल चव्हाण (रँक 109)\n७. नेहा देसाई (रँक 137 )\n८. कुलदीप जंगम (रँक 135 )(रँक )\n९. जयंत मंकाळे (रँक 143 )\n१०. अभयसिंह देशमुख (रँक 151 )\n११. सागर मिसाळ (रँक 204 )\n१२. माधव गित्ते (रँक 210)\n१३. कुणाल चव्हाण (रँक 211)\n१४. सचिन हिरेमठ (रँक 213)\n१५. सुमित महाजन (रँक 214)\n१६. अविनाश शिंदे (रँक 226)\n१७. शंकर गिरी (रँक 230)\n१८. श्रीकांत खांडेकर (रँक 231)\n१९. योगेश कापसे (रँक 249)\n२०. सुब्रमण्य केळकर (रँक 249)\nदिल्ली भारत यूपीएससी खत fertiliser upsc स्पर्धा day महाराष्ट्र maharashtra संप\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\nजेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा : 'या' २२२ शहरांत होणार\nमुंबई :- जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा आज २७ सप्टेंबर २०२० रोजी देशभरातील २२२ शहरांतील...\nजेईई अॅडव्हान्स्ड २०२०: परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी या सूचना पाळणं...\nमहाराष्ट्र - १२ वी नंतर करिअर कशात करायचं यासाठी परीक्षा असते. ती उत्तमरीत्या पास...\nआयपीएलच्या इतिहासात ख्रिस जॉर्डनचा सर्वांत महागडा ओव्हर; एकाच सामन्यात दोन 'अनोखे'...\nआयपीएलचा थरारक अनुभव काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा...\nसंयुक्त राष्ट्र संघटनेत १८ वर्षीय उदित सिंघलचा समावेश\nएसडीजीसाठी यूएनच्या २०२० च्या युवा नेत्यांमध्ये भारतातील १८ वर्षीय स्टार्टअप...\nअखेर JNU च्या माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक\nनवी दिल्ली :- सीएए आणि एनआरसीविरोधात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील...\nजेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण\nजेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकताच जेईई मेन...\nरेल्वे अपघात टाळण्यासाठी तरूणांचा पुढाकार\nमुंबई :- मुंबईत सर्वात जास्त रेल्वे अपघात होत असतात. या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस...\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत झाली वाढ, केंद्रीय क्रीडामंत्री यांनी दिली...\nनवी दिल्ली :- आज २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय ख��ळ दिवस म्हणून साजरा केला...\nसुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : आचाऱ्याची चौकशी; १६ अधिकारी पथकात\nमुंबई :- बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास...\nयिनसारख्या युवकांचे संघटन करणाऱ्या चळवळीची आज का गरज आहे\nमुंबई : सकाळ माध्यम सुमहाच्या (YIN) यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची सुरुवात २०१४ साली...\nभारत आमुचा देश महान\n१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2021-08-04T10:44:25Z", "digest": "sha1:QHG2TYQAOVKSYCB7IFFN6MTQ4IVLEOIX", "length": 6407, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनत्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nअनत्ता (पाली) किंवा अनात्मन (संस्कृत) हा बौद्ध धर्मातील एक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त सांगतो की, जीवंत प्राण्यांमध्ये अविनाशी, शाश्वत आत्मा नसतो.[१]\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०२० रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-04T10:43:08Z", "digest": "sha1:ZXWQ7PSD6KOA73PJZIRTV6VM5VSAP22A", "length": 6895, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिराना - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १६१४\nक्षेत्रफळ ४१.८ चौ. किमी (१६.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३६१ फूट (११० मी)\n- घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nतिराना ही दक्षिण युरोपातील आल्बेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर १९२० साली आल्बेनियाची राजधानी झाले. येथील लोकसंख्या ३,२१,५४६ असून महानगरातील वस्ती ४,२१,२८६ इतकी आहे.\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील श��वटचा बदल १८ डिसेंबर २०१८ रोजी ०१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/07/konkani-style-rava-naral-ladoo-without-sugar-syrup.html", "date_download": "2021-08-04T08:15:56Z", "digest": "sha1:HKZ4KDMG5YVVYT7PDJ6D57AKTOQQGIOH", "length": 5767, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Konkani Style Rava Naral Ladoo Without Sugar Syrup - Royal Chef Sujata", "raw_content": "\nकोकणी स्टाईल बिन पाकाचे रवा नारळ लाडू\nआपण ह्या अगोदर रवा नारळ लाडू पाकातील कसे बनवायचे ते पाहिले आता आपण बिन पाकाचे रवा नारळ लाडू बिन पाकाचे तसेच बिना कडेन्स मिल्क कसे बनवायचे ते पाहूया.\nमहाराष्ट्रियन पद्धतीने रवा नारळ लाडू हे खूप प्रसिद्ध आहेत. रवा नारळ लाडू खूप छान टेस्टी व खमंग लागतात. बनवायला अगदी सोपे आहेत. आपण अश्या प्रकारचे लाडू दिवाळी फराळासाठी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.\nबिन पाकाचे रवा नारळ लाडू बनवतांना रवा, नारळ, दूध व साखर वापरली आहे त्यामुळे ते छान मऊ लुसलुशीत लागतात.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\nवाढणी: 10-12 लाडू बनतात\n1 1/4 कप रवा\n3/4 कप ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकनट\n2 टे स्पून तूप\n1 टे स्पून फ्रेश क्रीम\n1/2 टी स्पून वेलची पावडर\nकृती: कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये रवा चांगला गुलाबी रंगावर मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून 5 मिनिट भाजून घ्या.\nरवा छान खमंग भाजून झालकी त्यामध्ये साखर घालून दोन मिनिट गरम करून फ्रेश क्रीम व थोडे दूध घालून मिक्स करून घ्या. मग राहिलेले दूध घालून मिक्स करून साखर विरघळे पर्यन्त गरम करून घ्या. साखर विरघळलिकी त्यामध्ये वेलची पावडर व ड्राय फ्रूट घालून मिक्स करून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण कोमट झालेकी त्याचे लाडू वळून घ्या.\nरवा नारळ लाडू थंड झालेकी डब्यात भरून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/integrated-management-of-fruit-fly-traps-on-orchards/", "date_download": "2021-08-04T09:56:46Z", "digest": "sha1:IMQDDQHXSLEIDC7NZOS2PBTFQVLRFDJX", "length": 11087, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "फळवर्गीय पिकावरील फळमाशीचे ट्रॅप लावून एकात्मिक व्यवस्थापन", "raw_content": "होम बा��म्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nफळवर्गीय पिकावरील फळमाशीचे ट्रॅप लावून एकात्मिक व्यवस्थापन\nफळमाशीचे ट्रॅप लावून एकात्मिक व्यवस्थापन\nफळ पिकावर येणारी फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव पेरू व्यतिरिक्त आंबा सिताफळ टरबूज खरबूज संत्रा डाळिंब व इतर काही वेलवर्गीय पिके भाजीपाल्यावर सुद्धा आढळून येतो. फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशीसारखी दिसते व साधारण 5ते 6 मी. मी. लांब असते. फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब होतात. साधारणपणे फळमाशी पिवळसर सोनेरी दिसते.\nफळमाशीची मादी माशी सर्व फळाच्या पक्व फळात दोन ते तीन मी.मी. खोल फळाच्या सालीखाली साधारणत 100 ते 150 अंडी घालते या अंड्यातून साधारणत 2 ते 3 दिवसात मळकट पांढऱ्या रंगाच्या बिन पायाच्या अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या तोंडाच्या बाजूस निमुळत्या असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या फळातील गरावर आपली उपजीविका करतात. परिणामी अंडी घातलेल्या ठिकाणी फळे सडायला लागतात आणि गळतात. फळातील गरावर उपजीविका करत असल्याने फळे सडून गळून पडतात काही फळे बाहेरून चांगली दिसली तरी आतून खराब व कुजलेली असतात.\nया किडीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केल्याप्रमाणे रक्षक सापळ्यांचा चांगल्याप्रकारे वापर होऊ शकतो. विद्यापीठाने शिफारस केलेले प्रती एकर 10 ते 12 फळमाशीचे रक्षक ट्रॅप सापळे पिकाच्या उंचीच्या प्रमाणे 4 ते 5 फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत.\nजर तुम्ही संत्रा, मोसंबी, बोर, केळी, चिकू, आंबा, पेरू, सीताफळ, कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी ही पिके घेत असाल तर आपल्या बागेत फळमाशीचे सापळे पहिल्याच पावसानंतर लगेच वापरायलाच हवे.\nप्रत्येकच फळपीकामध्ये अकाली व परिपक्व अवस्थेतील फळांची मोठ्या प्रमाणातील गळ होण्यामागचे प्रमुख कारण \"फळमाशी. फळांच्या अपरिपक्व/कच्या अवस्थेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांनी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा किंवा त्या बद्दलचे अज्ञानच होय. फळमाशीचा प्रादुर्भाव फळमाशीच्या ट्रॅप (गंध सापळे) द्वारेच शक्य होतो. परंतु कोणत्याही फवारणीमुळे ते शक्यच होत नाही.\nजैविक कृषी म��र्गदर्शन केंद्र,कोलवड\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nOrchard planting फळबाग लागवड integrated management orchards fruit fly फळवर्गीय पिकावरील फळमाशी फळमाशी एकात्मिक व्यवस्थापन\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/here-instant-termi-korma-recipe-31068", "date_download": "2021-08-04T10:33:33Z", "digest": "sha1:56LUHURHORLNICW6NJSGOS7D2WIS554A", "length": 10463, "nlines": 139, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Here an instant Termi Korma recipe | Yin Buzz", "raw_content": "\nअशी बनवा झटपट टर्मी कोरमा रेसिपी\nअशी बनवा झटपट टर्मी कोरमा रेसिपी\nसंध्याकाळच्या जेवनामध्ये अतिशय स्वादिष्ट अशी टर्मी कोरमा रेसिपी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवावी टर्मी कोरमा रेसिपी.\nनारळाची पेस्ट आणि दही यांच्यासोबत मसाल्यामध्ये भाजलेल्या मासाची चवच वे���ळी असते, अशा प्रकारची एक रेसिपी कशी बनवावी हे आपण पाहणार आहोत. संध्याकाळच्या जेवनामध्ये अतिशय स्वादिष्ट अशी टर्मी कोरमा रेसिपी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवावी टर्मी कोर्मा रेसिपी.\n750 ग्राम टर्मी मास, 100 ग्राम पालक, एक जोडी पुदिना, दोन जोडी धनिया पत्ता, दहा हिरवी मिरची, 150 ग्राम कांदे, 250 ग्राम अद्रक- लसन पेस्ट, अर्धा चमचा हळद पावडर,10 ग्राम शाही जीरा, 100 ग्रॅम दही, 100 ग्राम नारळाची पेस्ट, एक चम्मच धनिया पावडर, 10 ग्राम गरम मसाला, 100 ग्राम तेल, स्वादानुसार मीठ आणि पाणी.\nसर्वप्रथम एक कुकर घ्या, कुकरमध्ये टरमी टाका, त्यासोबत मीठ, हळद पावडर आणि पाणी टाकून कुकरला दोन शिट्या येऊ द्या. टर्मी शिजल्यानंतर त्याला बाहेर काढा, दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात पालक, पुदिना, धनीया, हिरवी मिरची आणि थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या. दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल टाकून गरम करा. तेलामध्ये जिरे, कापलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट टाकून पाच मिनिट भाजून घ्या. त्यानंतर चिकन टाका तेलात टाका आणि सर्व चिकन त्या मसाल्यामध्ये मिसळून घ्या. कढीपत्ता टाकून 10 मिनिट पुन्हा बाजू द्या. दहा मिनिटानंतर नारळाचे पेस्ट कुरमा मध्ये मिसळून घ्या. पाच मिनिटे पुन्हा मंद आचेवर भाजू द्या. चिकनला मस्त स्वाद सुटेल. त्यात एक ग्लास पाणी टाका आणि धन्या पावडर मिसळून थोडा वेळ ठेवा. दहा मिनिट ढक्कन लावून ठेवा. दहा मिनिटानंतर ढक्कन काढा त्यामध्ये गरम मसाला टाका आणि धनिया पत्ते टाक, गरम गरम टर्मी कोरमा तयार होईल.\nनारळ साहित्य literature हळद चिकन\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nस्पेशल चिकन रोस्ट रेसिपी\nनॉनवेजचा सर्वांधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे रोस्ट चिकन. खाण्यासाठी टेस्टी आणि...\nबाप्पाचे आवडते उकडीचे मोदक\nउकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. कारण हा गणपतीचा आवडता प्रसाद...\nएवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळतात\nभारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. भारतीय सणांमध्ये ‘...\nनारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाच साज ...\nनारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यातला महत्वाचा सण . दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करायचा आणि...\nशिकलेला मुल��ा हुंडा घेण्यासाठी तयार असतो का\nआजचा समाज प्रगतीकडे वाटचाल करतोय, मात्र समाजात आजही शिकलेली माणसं जुन्या चालीरिती,...\n श्रावण म्हणजे निसर्गरंम्यक आणि धार्मिक मानला जाणारा असा हा मास. हा मास...\nसुपारी व नारळाच्या झाडांना वाढीव दराने मिळणार विशेष मदत\nमुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे पूर्णत: नष्ट झालेल्या सुपारी व नारळाच्या झाडांना विशेष...\nढोकळा हा भारतीय खाद्य पदार्थ फक्त गुजरातमध्येच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ढोकळा...\nमहाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चिकनचा रस्सा बनवण्याची पद्धत ही वेगवेगेळी असते. तेव्हा...\nआज खास तुमच्यासाठी ओल्या नारळाच्या लाडूच्या रेसिपी घेऊन आली आहे. साहित्य...\nगृहउपयोगी वस्तू थेट ग्राहकांच्या दारी\nमुंबई : लॉकडाऊनमध्ये गृहउद्योगांना मार्केटिंगसाठी समाज माध्यमांचे व्यासपीठ मिळाले...\nरात्री झोपताना चेहऱ्याला लावा एलोवेरा जेल; आणि पाहा त्याचे चमत्कारी फायदे\nजर आपल्याला आपला चेहरा सकाळी उठल्यावर डल वाटत असेल किंवा उष्णतेमुळे आपला चाऱ्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/chemical-less-onion-yeilding/", "date_download": "2021-08-04T09:50:49Z", "digest": "sha1:6JIQOPQIJ3KK4YZAI2BOOSCMPAZ6FKCN", "length": 11635, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पिंपळगाव बाजार समितीत आला सेंद्रिय कांदा, मिळाला 4200 रुपये क्विंटल भाव", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपिंपळगाव बाजार समितीत आला सेंद्रिय कांदा, मिळाला 4200 रुपये क्विंटल भाव\nसेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उन्हाळी कांद्याला पिंपळगाव बाजार समितीत 4200 रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. या वर्षीच्या हंगामात बाजार समितीत कांद्याला मिळालेला हा सर्वात उच्चांकी दर आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सुकेने येथील कांदा उत्पादक शेतकरी शामराव सिताराम मोगल यांनी यांच्या शेतात लावलेल्या कांद्यासाठी कुठल्याही प्रकारचे केमिकल्स, फवारणीसाठी कुठल्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशके यांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून कांद्याचे उत्पादन घेतले. शामराव सिताराम मोगल यांनी पिकवलेल्या कांद्याला त्यांनी थेट बैलगाडीत सजावट करून वाजत गाजत कांदा मार्केट मध्ये विक्रीस आणला होता. मोगल यांनी सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकविला बद्दल बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थितीत शामराव मोगल यांचा सत्कार करण्यात आला.\nतिकडे मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात उपलब्ध होत असताना दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उन्हाळी कांद्याला 4200 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला.\nएपीएमसी कांदा मार्केट मध्ये कांद्याच्या दरात पाच रुपयांनी घसरण झाली. तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार केला तर पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्याच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने भारतीय कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे तसेच बांगलादेश ने सीमा बंद केल्याने आपल्या कडून बांगलादेशात जाणारा कांदा कमी झाला आहे.\nपरिणामी कांद्याचे व्यापारावर परिणाम झाला असून मालाला अधिक उठाव नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.\nया क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे ���रोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/petrol-and-diesel-prices-in-india-remains-same-for-last-one-month-check-fuel-rates-in-mumbai-delhi-and-other-metro-cities-120315.html", "date_download": "2021-08-04T09:54:59Z", "digest": "sha1:43VSSSD53NQD5SKJ5WF2ZNZHTHQSDGYK", "length": 32059, "nlines": 245, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भारत देशात सलग 28 व्या दिवशी पेट्रोल डिझेल चे दर कायम; जाणून घ्या मुंबई, दिल्ली सह इतर शहरांमधील इंधनाच्या किंमती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nबुधवार, ऑगस्ट 04, 2021\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा Playing XI\nबिहारमधील खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा\nअभिनेत्री मनिषा केळकरचा गौप्यस्फोट\nमुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nसातारा: तीरंदाज Pravin Jadhav च्या कुटुंबाच्या पाठीशी नेते मंडळी; गाव पातळीच्या वादातून घर सोडावं लागणार नसल्याचा दिला विश्वास\nMonsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nUPSC CDS II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी\nCAT Exam 2021: सामान्य प्रवेश ���रीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज\nCOVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासात 42,625 नवे रूग्ण; 562 मृत्यू\nAmerica Fraud Case: भारतीय तरूणाने घातला अमेरिकेतील वृद्धांना 23 लाखांचा गंडा, फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा केला दाखल\n 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast\nCorona Virus Update: चीनच्या वुहान शहरात आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला, सरकार करणार 11 दशलक्ष रहिवाशांची कोरोना चाचणी\nदक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' आता Florida मध्येही आढळला\nAfghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबानी कारवायांमुळे 10 हजार नागरिक विस्तापीत\nAmazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं\nOla Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती\nUpcoming Redmi Mobile: शाओमीच्या रेडमीने केला वॉटरप्रूफ मोबाईल लाँच, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत\nMobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात\nAmazon Great Freedom Festival Sale: 5 ते 9 ऑगस्ट 2021 चालणार अमेझॉनचा 'ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल' सेल; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीझसह अनेक गोष्टींवर मिळणार बंपर डिस्काऊंट\nकेंद्र सरकारकडून Tesla ला मोठा झटका; इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही\nUpcomming Cars: गुगल असिस्टंटचे कंमाड ऐकणारी कार लवकरच बाजारात, 'या' कंपनीने केली घोषणा\nBMW ने जाहीर केला अपकमिंग C400 GT मॅक्सी स्कूटरचा नवा टीझर, जाणून घ्या अधिक\nTata Nexon EV ला टक्कर देणार 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ��्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)\nBigg Boss OTT Promo: 8 ऑगस्टपासून Voot वर सुरु होणार बिग बॉसचा नवा सिझन; करण जोहर उडवून देणार धमाल (Watch Video)\nKamika Ekadashi 2021: कामिका एकादशी निमित्त सजलं पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं; पहा फोटोज\nराशीभविष्य 4 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nChinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा देखील गणेश चतुर्थीला 'चांदीच्या मूर्ती' स्वरूपात विराजमान होणार\n दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे' का साजरा केला जातो जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व\nराशीभविष्य 3 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nDrunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल\nSex In Car: धक्कादायक कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु\nFootballer Becomes Porn-Star: फुटबॉल खेळाडू बनला पोर्न स्टार, कमाई ऐकून तुम्ही ही व्हाल थक्क\nNavneet Kaur: खासदार नवनीत कौर यांनी चक्क चुलीवर थापल्या गोल-गोल भाकऱ्या, पाहा व्हिडिओ\nFact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\nMaharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर\nAshok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nMumbai Unlock Guidelines: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; पहा मुंबईची नियमावली\nPune Ganeshotsav Guidelines 2021: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; पहा काय आहेत नियम\nभारत देशात सलग 28 व्या दिवशी पेट्रोल डिझेल चे दर कायम; जाणून घ्या मुंबई, दिल्ली सह इतर शहरांमधील इंधनाच्या किंमती\nसध्या देशभरात कोरोना विषाणूंचे संकट घोंगावत आहे. दिवसेंदिवस या संकटाची तीव्रता वाढताना दिसत आहे. याचा परिणाम सर्वच बाबतीत दिसून येत असून पेट्रोल डिझेलच्या दरातही यामुळे कोणतीही वाढ झालेली नाही.\nसध्या देशभरात कोरोना विषाणूंचे संकट घोंगावत आहे. दिवसेंदिवस या संकटाची तीव्रता वाढताना दिसत आहे. याचा परिणाम सर्वच बाबतीत दिसून येत असून पेट्रोल डिझेलच्या दरातही यामुळे कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्याभरापासून भारत देशात पेट्रोल डिझेलचे दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवार, 13 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग 28 दिवसांनंतरही कायम राहिल्या आहेत. इंडियन ऑईल कॉरपोरेशनच्या (Indian Oil Corporation) अधिकृत वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोलचे दर 69.59 प्रति लीटर असून मुंबई मध्ये 76.31 रुपये प्रति लीटर आहे. कोलकता मध्ये पेट्रोलची किंमत 73.30 रुपये असून चेन्नईत पेट्रोल 72.28 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे.\nडिझेलच्या किंमतीतही कोणतीही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. दिल्लीमध्ये डिझेल 62.29 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. तर मुंबईत डिझेलची किंमत 66.21 रुपये प्रति लीटर आहे. कोलकता आणि चेन्नईत डिझेल अनुक्रमे 65.62 रुपये, 65.71 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे.\nपहा पेट्रोल डिझेलचे दर:\nपेट्रोल दर प्रति लीटर\nडिझेल दर प्रति लीटर\nऑईल मार्केटिंग कंपन्यांनी भारतातील पेट्रोल, डिझेच्या किंमतींच्या तयार केलेल्या अहवालानुसार, 2017 पासून भारतातील इंधनाचे दर प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता बदलत होते. तर त्यापूर्वी या किंमतीत दर 15 दिवसांनी फरक दिसून येत होता.\nलॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात इंधनाचे दर सुमारे 66% नी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑयलचे दर घसल्याने सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑयलची किंमत आणि रुपया-डॉलर यातील एक्स्जेंच रेट वर अवलंबून असतात.\nAmazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं\nMumbai Unlock Updates: आजपासून मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली; पहा नव्या नियमावलीनुसार नेमकं काय सुरू काय बंद\nसंशोधनात मोठा खुलासा- कोविड-19 च्या डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी आहे Bharat Biotech ची लस Covaxin\nMaharashtra Unlock: दुकानाच्या वेळा, मुंबई लोकल बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स\nAntilia Case-Mansukh Hiran Murder: एंटीलिया प्र��रणात मनसुख हिरेन हत्येसाठी 45 लाख रुपयांची सुपारी, एनआयएचा दावा\nVirar Shocker: विरार मध्ये 5व्या मजल्यावरून नवजात चिमुकलीला फेकलं; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात\nPune-Bangalore National Highway Accident: पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला आसाम सरकारकडून अनोखं गिफ्ट, स्थानिक आमदारांनी केली घोषणा\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nUPSC CDS II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी\nCAT Exam 2021: सामान्य प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज\nUP Shocker: 80 वर्षांच्या वृद्ध महिलेवर दारूच्या नशेत नातेवाईकाने केला बलात्कार; आरोपीस अटक, गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/07/jhatpat-sopa-pan-cake-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T09:29:29Z", "digest": "sha1:6L247YWPB6ODWUNHCROBHKMY6QQEZLPE", "length": 5120, "nlines": 66, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nझटपट सोपा पॅन केक: लहान मुलांना भूक लागली की अश्या प्रकारचा पॅन केक बनवायला मस्त आहे. कारण की पौस्टिक आहे.\nपॅन केक आपण वेगवगळ्या प्रकारे बनवू शकतो. हा पॅन केक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अंडे, साखर, दुध, वनीला इसेन्स वापरले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना अंड्यातील योक आवडत नाही त्यासाठी अश्या प्रकारचा पॅन केक बनवला तर ते आवडीने खातात.\nबनवण्यासाठी वेळ: २० मिनिट\n२ कप गव्हाचे पीठ\n२ टे स्पून मैदा\n२ लहान अंडी (फेटून)\n४-५ थेंब वनीला इसेन्स\n१ टी स्पून बेकिंग पावडर\nपाणी लागेल तसे पीठ भिजवण्यासाठी\nतेल किंवा वनस्पती तूप किंवा बटर फ्राय करण्यसाठी\nकृती: प्रथम एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये अंडे चांगले फेटून घ्या. मग फेटलेल्या अंड्यात गव्हाचे पीठ, मैदा, साखर, दुध, मीठ व लागेल तसे पाणी वापरून डोशाच्या पीठा प्रमाणे पीठ भिजवून घ्या.\nमग भिजवलेल्या पीठामध्ये वनीला इसेन्स व बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करून मिश्रण १० मिनिट झाकून बाजूला ठेवा.\nनॉन स्टिक पॅन चांगला गरम करून घ्या मग त्यावर तूप लाऊन छोटे छोटे पॅन केक घालून बाजूनी परत थोडे तूप सोडून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.\nगरम गरम पॅन केक सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/04/6600/", "date_download": "2021-08-04T08:53:35Z", "digest": "sha1:ZEFUWPSBNFD64FTRK72E26BO6TKS6QLN", "length": 5885, "nlines": 47, "source_domain": "www.sudharak.in", "title": "जुळलेपणा, सततचा शोध आणि सत्य – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nजुळलेपणा, सततचा शोध आणि सत्य\nइतरांच्या संपर्कात असणे, किंवा त्याचा चरित्रकार एब्राहम पेज म्हणतो त्याप्रमाणे, इतरांशी जुळलेले (लेपक्षेळपशव) असणे, ही बोरची गरज होती, जवळपास निकड होती, म्हणा. त्याच्या चर्चा सॉक्रेटिक संवादांसाररख्या असत. त्यांमधून त्याच्या कल्पना सावकाश आकार घेत जात, घडत जात. हे इतक्या जास्त प्रमाणात होई, की काही जण त्याला भौतिकशास्त्रज्ञाऐवजी तत्त्वज्ञ मानत, त्याचे विरोधाभासांवर प्रेम असे. प्रश्नांच्या अनेक बाजू समजून घेतघेतच ते स्पष्ट होतात, सुटतात, असा त्याचा विश्��ास होता. तो मते कशी व्यक्त करत असे हे सांगताना त्याचा निकटवर्ती स्नेही आइनस्टाइन म्हणतो, “तो सतत इकडेतिकडे शोधत असल्यासारखे बोलायचा; संपूर्ण, निखळ साथ हाती आलेल्या माणसासारखा कधीच बोलत नसे.’ या मर्मग्राही शेऱ्यात बोरचा गाभा आहे ड्ड शोधत असणे. [फाऊस्ट इन कोपनहेगन: अ स्ट्रगल् फॉर द सोल ऑफ फिजिक्स, जीनो सेग्रे (Foust in Copenhagen : A Struggle for the Soul of Physics, Gino Segre, व्हायकिंग, २००७) या ग्रंथातील नील्स बोरचे वर्णन.]\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/owl-information-in-marathi/", "date_download": "2021-08-04T09:24:38Z", "digest": "sha1:5YDGKUOPRZXXKXZRILDIAL7SUTZHQB7N", "length": 31049, "nlines": 137, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "घुबड पक्षाची माहिती - Owl Information in Marathi", "raw_content": "\n घुबडाची माहिती मराठी मध्ये घुबड पक्षाचा आकार जगातील सर्वात मोठा घुबड घुबड घरी येणे अशुभ की शुभ घुबड घरी येणे अशुभ की शुभ घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत\nघुबड पक्षी घरी आल्याने काय होते\nआजच्या आर्टिकल मध्ये आपण “Owl Information in Marathi” घुबड या पक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत घुबड हा पक्षी प्रामुख्याने रात्रीचे शिकार करणारा पक्षी आहे त्यामुळे त्याला “night killer” or “silent killer” या नावाने स���द्धा ओळखले जाते कारण की घुबड हा पक्षी रात्रीचे शिकार करतो आणि हा पक्षी एकदम शांत पणे आपल्या शिकारीला पकडतो त्यामुळे या पक्षाला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत.\nघुबड पक्षाच्या जगामध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त जाती आढळतात भारतामध्ये या पक्षाच्या जाती आठ ते दहा पर्यंत आढळतात. घुबड हा मांसाहारी पक्षी आहे दोन्ही मी आपले शिकार रात्रीचे करतो कारण की निसर्गातच या पक्ष्याला रात्री पाहण्याची शक्ती मिळालेली आहे.\nसामान्यपणे भारतामध्ये पांढरे घुबड आढळले जाते. या घुबडाला शास्त्रीय भाषेमध्ये ‘टायटो आल्बा’ या नावाने ओळखले जाते त्याचबरोबर भारतामध्ये ‘शृंगी घुबड’ आणि मासे खाणारे तपकिरी रंगाचे घुबड सुद्धा आढळले जातात. साळुंकी या पक्षाच्या आकाराचे घुबड भारतामध्ये सर्वत्र आढळते जातात.\nमहाराष्ट्रामध्ये घुबडाला ‘पिंगळा’ या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये घुबड या पक्षाविषयी बर्‍याच अंधश्रद्धा आपल्याला ऐकायला मिळतात जसे की घुबड हे भुताचे प्रतीक आहे रात्रीचे शिकार करणाऱ्या या पक्षाला भुताटकी, भुताचे वाहन किंवा भुताचा मित्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्र मधील काही गावांमध्ये अशी प्रथा आहे की, जेव्हा घुबड हा पक्षी एखाद्या व्यक्तीच्या घरावर बसतो किंवा आवाज करतो तेव्हा त्या घरांमध्ये काहीतरी अपशकुन घडणार आहे किंवा त्या घरांमधील व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होणार आहे अशा प्रकारचा गैरसमज महाराष्ट्रातील काही गावांमध्ये अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो.\nजगामध्ये सर्वात लहान घुबड हा अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये आढळला जातो या घुबड पक्षाला “Elf Owl” या नावाने ओळखले जाते जगातील सर्वात लहान घुबड म्हणून त्याची नोंद आहे. या घुबडाची लांबी सुमारे 15 सेंटिमीटर असते.\nयातील सर्वात मोठा घुबड युरोप आशिया आणि उत्तर आफ्रिकेमध्ये आढळतो. या घुबड पक्षाला “great grey owl” या नावाने ओळखले जाते. हे गुबड पक्षी जगातील सर्वात मोठे घुबड आहे अशी त्यांची नोंद केली गेली आहे. या पक्षाची लांबी सुमारे 72 सेंटिमीटर असते.\nघुबड या पक्षाचा शरीराचा आकार हा आखूड म्हणजेच लहान असतो त्याचे शरीर भरीव असते तसेच आज जगामध्ये आढळणाऱ्या सर्वात घुबड���ंचे डोके मोठे असते त्यांचे तोंड सपट बशी सारखे असते. घुबड या पक्षाची डोळे तीक्ष्ण असतात त्याचे कान त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असते घुबड या पक्षाचे संपूर्ण शरीर केसांनी वेढलेले असते त्यामुळे हा पक्षी उडताना आवाज करत नाही त्यामुळे या पक्ष्याला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. घुबड हा पक्षी आपली मान पर्यंत फिरू शकतो तसेच तो आपले डोके वर खाली 180 पर्यंत फिरू शकतो.\nघुबड या पक्षाची शरीर रचना अशी आहे की त्याचे संपूर्ण शरीर हे पिसांनी वेढलेले असते त्यामुळे या पिसाळ मुळे त्याला शिकार करणे सोपे जाते कारण की हवेमध्ये उडत असताना किंवा एखाद्या प्राण्याची शिकार करताना घुबड या पक्षाचा कुठलाही प्रकारचा आवाज येत नाही. एका सर्वे मध्ये पहिल्या पाहणीमध्ये घुबड आणि कबूतर या पक्ष्यांच्या उडण्याचा आवाज नोंदवला गेला होता त्यामध्ये कबूतर हा पक्षी उडताना आपले पंख खूप जोर जोरात फडफडतो त्यामुळे कबूतर या पक्षाची चाहूल लगेच लागते, पण घुबड हा पक्षी उडताना मात्र आपले पंख फडकवत नाही तो स्थिर आणि अचूक आपले शिकार पकडतो. सर्वे मध्ये असा निष्कर्ष काढला गेला होता की घुबड या पक्षाला त्याच्या अंगावर असणारे छोटे पीस हवेला कम्प्रेस करतात त्यामुळे घुबड हा पक्षी उडताना आवाज करत नाही. युट्युब वर सुद्धा तुम्हाला हे परीक्षण पाहायला मिळेल.\nघुबड हा पक्षी सस्तन प्राणी खाणारा पक्षी आहे तसेच हा पक्षी सरपटणारे प्राणी, मासे, कीटक आणि कृमी देखील खातो. मोठ्या आकाराचे घुबड कधीकधी अशा सारखे मोठे प्राणी देखील खातात.\nघुबड हा एकमेव व पक्षी असा आहे जो स्वतःचे घरटे बांधत नाही हा पक्षी ससाना किंवा कावळ्याचे बांधलेले जुने घरटे यांचे वापर करतो. कधीकधी घुबड हा पक्षी झाडांच्या खोडामध्ये गुहेमध्ये उंच कपाऱ्या मध्ये किंवा जमिनीच्या वेळामध्ये सुद्धा राहतो. घुबड हा एक शांत पक्षी आहे हा फक्त रात्रीचा शिकार करतो त्यामुळे दिवसा तो इतर कोणालाही आढळत नाही.\nघुबड या पक्षाचा जीवन काळ हा सरासरी 25 वर्ष आहे. आतापर्यंत नॉर्थ अमेरिकेमध्ये जास्त जीवन काळ असलेला घुबड 27 वर्षे जगला होता. या पक्षाला नॉर्थ अमेरिकेमध्ये “the great horned owl” या नावाने ओळखले जाते.\nहा पक्षी स्वतःचे घरटे बांधत नाही त्यामुळे हा पक्षी आपले अंडे झाडाच्या खोड्यात किंवा जमिनीच्या बिळामध्ये घालतो अंडी घालतो. उघड्या पक���षातील मान द्या वर्षातून दोन किंवा चार अंडी घालतात परंतु काही प्रजातीमध्ये मादी ही बारा अंडी घालते. या पक्ष्याची अंडी आकाराने गोल आणि पांढरी असतात. पिलांचे संगोपन करण्याचे काम नर आणि मादी दोघे मिळून करतात चारा शोधून आणण्याचे काम नर आणि मादी दोघेही करतात तसेच शत्रूपासून रक्षण करण्याचे काम सुद्धा नर आणि मादी मिळून करतात. घुबड या पक्षाची पिल्लावर चार ते पाच आठवडे घाट्यामध्ये राहतात. जेवा घुबड या पक्षाची पिल्ले ओढण्यास सक्षम होतात तेव्हा ते आपल्या पालकांपासून वेगळे होतात.\nतसे पहायला गेले तर घुबड हा पक्षी येईल खूपच उपयोगी पक्षी आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा पक्षी खूपच उपयोगी पक्षी आहे. कारण की शेतामध्ये अन्नाची नासधूस करणारे घूस, उंदीर, ससे आणि इतर कीटक यांचा पासून घुबड पिकांचे रक्षण करतो.\nघुबड या पक्षाचे महत्व भारतीय संस्कृती मध्ये पहिल्यापासून आहे भारतीय संस्कृती मध्ये या पक्षाला देवी लक्ष्मीचा वाहन म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. घुबड हे “माता लक्ष्मीचे वाहन” आहे तसे पाहायला गेले तर स्वप्नामध्ये घुबड पाहण्याचा अर्थ काय होतो याबद्दल बऱ्याच लोकांमध्ये मतभेद आहे काही लोकांचे म्हणणे असे आहे की घुबड स्वप्नांमध्ये दिसणे अपशकून असते तर काही स्वप्न शास्त्रांच्या मते स्वप्नामध्ये घुबड दिसणे हे धन आगमनचे संकेत आहे. घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये याला खूप महत्त्वाचे स्थान आहे.\nभारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे ‘चिनी वास्तुशास्त्र’ “फेंगशुई” मध्ये सुद्धा घुबड या पक्षाला महत्त्व दिले गेलेले आहेत घुबड या पक्षाला धन आगमनाचे संकेत देणारा पक्षी मानले गेले आहे. वास्तुशास्त्रामध्ये घुबड हा पक्षी कशाप्रकारे काम करतो हा पक्षी घरांमध्ये कशाप्रकारे ठेवला जातो या पक्षाची योग्य दिशा कोणती आहे हा पक्षी कसे कार्य करतो याबद्दल आम्ही सविस्तर पणे आमच्या यूट्यूब चैनल वर माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला चायनीज वास्तुशास्त्र फेंगशुई बद्दल डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा @wisdom365\nघुबड या पक्षाचे महत्त्व इतके आहे की हॉलीवूड मधला सर्वात लोकप्रिय चित्रपट ज्याच्या नोवेल (कादंबरी) सुद्धा आज पर्यंत रेकॉर्ड केलेले आहेत तो चित्रपट म्हणजे “हरी पॉटर” Harry Potter या लोकप्रिय चित्रपटांमध्ये हरी नावाची भूमिका साकारणारा मुलाकडे “Hedwig” नावाचं घुबड असतो चित्रपटाचे एकूण सात भाग प्रदर्शित झालेले आहे आणि या सात चित्रपटांमध्ये “Hedwig” म्हणजेच या घुबडाचे महत्व दाखवले गेले आहे. हा घुबड या चित्रपटात मध्ये हरी पॉटर चा मित्र असतो. या चित्रपटांमध्ये पांढऱ्या रंगाचा घुबडाचा वापर केला गेला आहे.\nतसे पाहायला गेले तर घुबड या पक्षाविषयी खूपच मनोरंजक कथा आपल्याला ऐकायला मिळतात जसे की घुबड स्वप्नांमध्ये दिसणे शुभ की अशुभ आहे घुबड स्वप्नामध्ये पाहण्याचा अर्थ काय आहे घुबड स्वप्नामध्ये पाहण्याचा अर्थ काय आहे घुबड या पक्षाचा अर्थ काय होतो घुबड या पक्षाचा अर्थ काय होतो घुबड हा पक्षी भुताचा पक्षी आहे का घुबड हा पक्षी भुताचा पक्षी आहे का सर्व गोष्टींबद्दल महाराष्ट्र मध्ये किंवा भारतामध्ये अनेक मनोरंजक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. तुम्हाला या गोष्टींविषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.\nघुबड या पक्षाच्या संपूर्ण शरीरावर छोटी पीस असल्यामुळे हवेमध्ये उडताना या पक्षाचा आवाज होत नाही कारण की निसर्गातच या पक्षाला एक देणगी मिळालेली आहे. घुबड पक्षी उडत असताना या पक्षाची पंख आवाजाला कम्प्रेस करण्याचे काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घुबड हा पक्षी उडताना आपले पंख जास्त फडकवत नाही त्यामुळे घुबड ज्या पक्षाचा आवाज येत नाही.\nघुबड पक्षी घरी आल्याने काय होते\nभारतामध्येच नव्हे तर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सुद्धा घुबड या पक्ष्याला राक्षसी पक्षी मानले गेले आहे त्यामुळे घुबड हा पक्षी पाळणे किंवा घरी येणे हे अपशकुन मानले गेले आहे. महाराष्ट्रामध्ये या पक्षाविषयी बरेच रोचक कथा आपल्याला ऐकायला मिळतात जसे की घुबड घरी येण्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे आकस्मिक मृत्यू होतो घरांमध्ये अपशकून होण्यास सुरुवात होते. तसेच महाराष्ट्रामध्ये आणखी एक लोकप्रिय कथा आहे ती म्हणजे घुबडाला दगड मारल्याने घुबड तो दगड हवेमध्ये झेलतो आणि त्या दगडाचे तुकडे तुकडे करतो याचा अर्थ असा होतो की ज्या माणसाने किंवा व्यक्तीने घुबडाला दगड मारलेला आहे त्याचे आयुष्य त्या दगडाप्रमाणे छोटे होत जाते आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्व काल्पनिक गोष्टी आहेत आतापर्यंत याचे पुरावे किंवा दाखले आतापर्यंत म���ळालेले नाही.\nघुबड हा पक्षी आपली मान 270 डिग्री पर्यंत फिरवू शकतो.\nघुबड हा पक्षी आपली मान वर खाली 180 पर्यंत फिरवू शकतो.\nया पक्ष्याला “silent killer” या नावाने ओळखले जाते.\n“Elf Owl” मध्ये आढळणारा सर्वात छोटा घुबड आहे.\nजगामध्ये आढळणाऱ्या सर्वात छोट्या घुबडाचा आकार पाच ते सहा इंच असतो.\nसर्वात छोट्या घुबडाचे वजन 1½ असते.\nजगातील सर्वात छोटा घुबड हा नॉर्थ अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये काढला जातो.\nसर्वात मोठा घुबड हा आफ्रिकेमध्ये आढळला जातो.\nजगातील सर्वात मोठ्या घुबडाला “Great Grey Owl” या नावाने ओळखले जाते.\n“Great Grey Owl” या घुबडाची उंची 32 इंच असते.\nNorthern Saw-whet Owl सर्वात जास्त लांब प्रवास करणारा घुबड आहे. हे घुबड 70 मिल प्रवास करतात.\nAns: भारतामध्ये तसेच पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये शुद्ध घुबड या पक्षाला “evil bird” म्हणून ओळखले जाते. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही.\nAns: No, ही फक्त एक अफवा आहे अशी कोणतीही घटना आतापर्यंत निदर्शनास आलेली नाही पण काही वेळेस घुबड हा पक्षी माणसावर हल्ला करतो. घटना खूपच दुर्मिळ आहे.\nAns: घुबड हा पक्षी उडताना आवाज करत नाही.\nAns: Owl या पक्षाला मराठीमध्ये “घुबड” असे म्हणतात.\nAns: Owl या पक्षाला हिंदी मध्ये “उल्लू” असे म्हणतात.\nQ: घुबड या पक्षाची किंमत किती असते\nQ: घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत\nAns: ते सुमारे घुबड या पक्षाच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतामध्ये घुबड या पक्षाच्या आठ ते दहा प्रजाती आढळतात.\nQ: घुबड पक्षी घरी आल्याने काय होते\nAns: घुबड हा पक्षी राक्षसी पक्षी आहे असे पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती मध्ये मानले गेलेले आहे त्यामुळे घुबड या पक्षाचे घरी येणे अपशकुन मानले जाते.\nQ: घुबड पक्षी पाळल्याने काय होते\nAns: याबद्दल बरेच अपवाद आपल्याला ऐकायला मिळतात पण असे काही पुरावा नाही ज्याने ग्रुपवर पाळल्याने अपशकुन होते.\nOwl Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.\n, घुबड तथ्य, घुबड पक्षाचा आकार, घुबड पक्षाचा जीवन काळ, घुबड पक्षाचे अन्न, घुबड पक्षाचे घर, घुबड पक्षी घरी आल्याने काय होते, घुबड पक्षाचा जीवन काळ, घुबड पक्षाचे अन्न, घुबड पक्षाचे घर, घुबड पक्षी घरी आल्याने काय होते, घुबड पक्षी पाळल्याने काय होते, घुबड पक्षी पाळल्याने काय होते, घुबड या पक्षाची किंमत किती अस���े, घुबड या पक्षाची किंमत किती असते, घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत, घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत, घुबड शुभ की अशुभ, घुबडाची माहिती मराठी मध्ये, घुबड शुभ की अशुभ, घुबडाची माहिती मराठी मध्ये, घुबडाचे दिसणे, जगातील सर्वात मोठा घुबड, घुबडाचे दिसणे, जगातील सर्वात मोठा घुबड, जगातील सर्वात लहान घुबड, फेंगशुई आऊल, भारतातील घुबड, महाराष्ट्रातील घुबड Post navigation\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rohit-sharma-broke-a-22-year-long-record-for-scoring-the-most-number-of-runs-as-an-opening-batsman-in-a-calendar-year-126353972.html", "date_download": "2021-08-04T10:33:02Z", "digest": "sha1:LOMCLAMUTM5EHDJTAZEKUL7MKVKBCP6F", "length": 5113, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rohit Sharma broke a 22-year-long record for scoring the most number of runs as an opening batsman in a calendar year | रोहित शर्मा बनला एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर, 22 वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरोहित शर्मा बनला एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर, 22 वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत\nस्पोर्ट डेस्क - वेस्टइंडिजने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताला 316 धावांचे आव्हान दिले आहे. कटक येथील बाराबती मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रोहित शर्माने 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. वेस्टइंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने 9 धावा करताच तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर बनला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याच्या नावावर हा विक्रम होता. जयसूर्याने 1997 मध्ये सलामीवीर म्हणून 2387 धावा केल्या होत्या.\nहोप एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणार दुसरा वेस्टइंडियन\nशाई होप वेस्ट इंडिजकडून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने यावर्षी 1345 धावा केल्या आहेत. याबाबत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा पहिल्या स्थानावर आहे. लाराने 1993 मध्ये 1349 धावा केल्या होत्या. लाराचा विक्रम मोडण्यात होप 4 धावांनी हुकला. तर कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याबाबत डेसमंड हेंस तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 1985 मध्ये 1232 धावा केल्या होत्या.\nराेहितचे पहिल्यांदा ओपनिंगला शतक; टीम इंडियाचा ठरला चाैथा फलंदाज\nअाॅस्ट्रेलियन फलंदाज स्मिथच्या डाेक्याला झाली ग���भीर दुखापत\nविराट कोहलीने रचला इतिहास; एका दशकात 20 हजार रन बनवणारा पहिला फलंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2021-08-04T11:02:40Z", "digest": "sha1:SVVSQRJ4JP55B4VACY6TZWPSK57MFZHO", "length": 3444, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पार्वती मेनन - विकिपीडिया", "raw_content": "\nपार्वती मेनन मल्याळम चित्रपट अभिनेत्री आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/one-lakh-corona-patient-in-india/", "date_download": "2021-08-04T08:19:20Z", "digest": "sha1:E4XJHMRIIWOJJ4CZHX7NPYP66MY5P2PJ", "length": 6242, "nlines": 76, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "देशात कोरोनाचा हाहाकार; पहील्यांदाचा रूग्णसंख्येने केला एक लाखांचा आकडा पार - Mulukh Maidan", "raw_content": "\nदेशात कोरोनाचा हाहाकार; पहील्यांदाचा रूग्णसंख्येने केला एक लाखांचा आकडा पार\nदेशभरात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात गेल्या २४ तासात १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण भेटले आहे, तर ४७८ रुग्णांनी जीव गमावला आहे.\nअशात मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा कोरोनाच्या तावडीत सापडले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विक्की कौशलला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. विक्की कौशल सध्या होम क्वारंटाईन आहे.\nअक्षय कुमारनंतर भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी आपली कोरोना करून घ्यावी, असे भूमी पेडणेकरने म्हटले आहे.\nदरम्यान, दिल्लीच्या एका शाळेत ९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या राजेंद्र नगरच्या आर्य कन्या गुरुकुल शाळेत ९ विद्यार्थी पॉ��िटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पुढच्या आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला,…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’ कोटींचे मालक, जाणून घ्या,…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून…\nमनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/public-utility/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE/", "date_download": "2021-08-04T10:39:41Z", "digest": "sha1:ILMUDEQWF2YWKJ34MR5PPMOVFSJZPO2B", "length": 4240, "nlines": 99, "source_domain": "palghar.gov.in", "title": "सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nसोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी\nसोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी\nकॉलेज रोड, तेम्भोडे, पालघर, महाराष्ट्र 401404\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/corona-vaccine/", "date_download": "2021-08-04T10:06:26Z", "digest": "sha1:RVKP5UOH5N2IPK5Z44QARPOQBRD7OO6U", "length": 15562, "nlines": 233, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "कोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी ! | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome सारीपाट आरोग्य कोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \n९० दिवसानंतर केंद्र सरकार ने दिला पुरावा\nलक्षणे गंभीर होत नाहीत \nलस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत लस घेऊन कोरोना झालेल्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, पण त्याची तीव्रता कमी होते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, कोरोना लस घेणे म्हणजे तुम्हाला कोरोनापासून पूर्ण सुरक्षा मिळते असे नाही. तर गंभीर आजारापासून संरक्षण मिळते. तुम्हाला कोरोना झाला तरी तो गंभीर होत नाही, त्याची लक्षणे गंभीर होत नाहीत आणि परिणामी मृत्यू टाळता येऊ शकतो.\nमुंबई : कोरोना लस ठरतेय संजीवनी ठरत आहे. लसीकरणाच्या ९0 दिवसांनंतर केंद्र सरकारने पुरावा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापयर्ंत १३ कोटींपेक्षा जास्त कोरोना डोस देण्यात आले आहेत. कोवॅक्सिनचे १.१ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ४,२0८ आणि दुसरा डोस घेतल्यानंतर ६९५ लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोविशिल्ड लसीचे ११.६ कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १७,१४५ लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर आणि ५0१४ लोक दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाले.\nलस घेतल्यानंतरही तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल पण तुम्ही सुरक्षित आहात. त्यामुळेच तुम्ही लस घेतल्यानंतरही मास्क घालणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कोरोनाची लागण होणार नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.\n१६ जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. याला बरोबर तीन महिने पूर्ण झाले आहेत. देशात आता कोरोना लसीकरणाची व्यापी वाढवण्यात आली आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. तरी काही लोकांच्या मनात कोरोना लसीबाबत शंका आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम दिसत आहेत. काही जण लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे लोक लस घेण्यात संकोच करत आहेत.लसीकरण सुरू झाल्यापासून आतापयर्ंत देशात किती लोकांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे आणि एकंदरच हा आकडा पाहिला तर खूपच दिलासादायक असा आहे.\nPrevious articleकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nNext articleरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या ��ासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2019/09/", "date_download": "2021-08-04T09:41:16Z", "digest": "sha1:DK5QYPPAFYD7KV5MN5U5UOQQPEZGO76J", "length": 6634, "nlines": 108, "source_domain": "astroshodh.com", "title": "September 2019 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य ( २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य ( २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात रवि, मंगळ, बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य ( २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य ( २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात रवि, मंगळ, षष्ठात बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात रवि, बुध, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशि���विष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://biographyinmarathi.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%A1/", "date_download": "2021-08-04T09:26:25Z", "digest": "sha1:SMSOXX2VNIU3SRJYZWMB3ETXL67TGU54", "length": 3534, "nlines": 36, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "जगातील सर्वात लहान घुबड Archives | Biography in Marathi", "raw_content": "\nजगातील सर्वात लहान घुबड\n घुबडाची माहिती मराठी मध्ये घुबड पक्षाचा आकार जगातील सर्वात मोठा घुबड घुबड घरी येणे अशुभ की शुभ घुबड घरी येणे अशुभ की शुभ घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत Owl Meaning in Marathi Owl Information in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Owl Information in Marathi” घुबड या पक्षाविषयी माहिती जाणून घेणार … Read more\n, घुबड तथ्य, घुबड पक्षाचा आकार, घुबड पक्षाचा जीवन काळ, घुबड पक्षाचे अन्न, घुबड पक्षाचे घर, घुबड पक्षी घरी आल्याने काय होते, घुबड पक्षाचा जीवन काळ, घुबड पक्षाचे अन्न, घुबड पक्षाचे घर, घुबड पक्षी घरी आल्याने काय होते, घुबड पक्षी पाळल्याने काय होते, घुबड पक्षी पाळल्याने काय होते, घुबड या पक्षाची किंमत किती असते, घुबड या पक्षाची किंमत किती असते, घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत, घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत, घुबड शुभ की अशुभ, घुबडाची माहिती मराठी मध्ये, घुबड शुभ की अशुभ, घुबडाची माहिती मराठी मध्ये, घुबडाचे दिसणे, जगातील सर्वात मोठा घुबड, घुबडाचे दिसणे, जगातील सर्वात मोठा घुबड, जगातील सर्वात लहान घुबड, फेंगशुई आऊल, भारतातील घुबड, महाराष्ट्रातील घुबड Leave a comment\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/anagarik-dharmapal/", "date_download": "2021-08-04T09:12:59Z", "digest": "sha1:3VOFQVM4VGHFMZJGJEBLPIHMLM267XTL", "length": 13139, "nlines": 107, "source_domain": "dhammachakra.com", "title": "२९ एप्रिल - अनागारिक धम्मपाल यांचा ८५ वा स्मृतिदिन - Dhammachakra", "raw_content": "\n२९ एप्रिल – अनागारिक धम्मपाल यांचा ८५ वा स्मृतिदिन\n१७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेत जन्मलेले डॉन डेविड हेववितरने यांनी वयाच्या १६व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता, बौद्ध ध��्माचा प्रसार करणार असा निर्धार केला. त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले.\nवयाच्या २५व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी आले. तेथील महाविहार हे शैव महंतांच्या ताब्यात पाहून त्यांना खूप दुःख झाले व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला, मारेकरी पाठविण्यात आले, प्रसंगी जीवावर बेतले पण धम्मपाल मागे हटले नाहीत.\n१८९२ साली त्यांनी येथील महंतांवर पहिली कोर्ट केस दाखल केली. येथील बौद्ध स्थळांना पुन्हा गौरव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी कोलकत्ता येथे महाबोधी सोसाटीची स्थापना केली. याच माध्यमातून अनेक शाळा व वसतिगृह सुरु केली जी आजही सुरु आहेत. महाबोधी महाविहाराच्या जागृती बद्दल त्यांनी जगभर प्रवास केला आणि ब्रिटिश सरकारवर दबाव वाढविला.\nबौद्ध धम्म आणि पालि भाषेच्या प्रसारासाठी ते अहोरात्र झटले. वयाच्या ६९व्या वर्षी, २९ एप्रिल १९३४ साली अनागारिक धम्मपालांचे परिनिर्वाण झाले. महाबोधी महाविहार शैव महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. १८९२ साली, महाबोधी महाविहारासाठी दाखल केलेल्या पहिल्या कोर्ट केसचा आजही – १२७ वर्षानंतर निकाल लागलेला नाही. इतर पंथांची प्रार्थना स्थळे त्या त्या लोकांच्या संपूर्ण ताब्यात आहेत…पण महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही ही या देशाची व देशावर राज्य करणाऱ्यांची मानसिकता आहे.\nमहाबोधी महाविहारासाठी आयुष्यभर झगडा देणाऱ्या अनागारिक धम्मपालांना त्यांच्या ८५व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.\n(लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)\nTagged अनागारिक धम्मपाल, महाबोधी महाविहार\nदोन हजार वर्षापूर्वीच्या त्रिपिटका मध्ये आधुनिक विज्ञानाचा संदर्भ आढळतो\nगेल्या चारशे वर्षांच्या काळात अनेक शोध लागले. असंख्य नव्या नव्या गोष्टींचा मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करू लागला. पृथ्वी, ग्रह, चंद्र, सूर्य, तारे याबाबत अनेक गोष्टी कळल्या. त्याच गोष्टींचा उल्लेख अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशात दिला होता हे पाहून आश्चर्य वाटते. दोन हजार वर्षापूर्वीच्य��� त्रिपिटका मधील असंख्य ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञानाचा संदर्भ आढळतो. आणि […]\nतुम्ही संकटापासून पळू नका\nप्रथम आपल्या मनात व घरात भरभक्कम पाया रचण्यासाठी स्वत:पासूनच आरंभ करावा लागतो. आदर्श समाजाची, बुद्धभूमीची जर आपल्याला उभारणी करायची असेल तर त्याची सुरवात ही आपल्या स्वत:च्या घरापासूनच करायला हवी. तुम्ही तुमच्या घरात, मनात सुव्यवस्था आणलीत तर तुमचे केवळ घरच नव्हे तर अवघे जगच बदलून जाईल. यासाठी गुणात्मक परिवर्तनाची निकड आहे. यातही असे परविर्तन स्वकडून स्वेतरांकडे […]\nऔरंगाबाद येथील जागतिक धम्म परिषदेने धम्मचक्राला गती मिळेल…\nऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीने व प्रशासकीय अधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे (आयएएस) आणि उपासिका रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे तेथील बौद्ध समाजात उत्साह भरून राहिला आहे. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा तसेच श्रीलंका येथील पूज्य भन्तेजी […]\nबाबासाहेबांनी प्राप्त केलेल्या पदव्या म्हणजे त्यांचा अपूर्व पराक्रमच\nसम्राट अशोकाच्या कार्यकाळात बुद्ध धम्माला अमर्याद उत्तेजन मिळाले…\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nसम्यक दान : दान पारमिते���ा बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान\nआपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे…\nकर्नाटक आणि सन्नातीचा संपन्न बौद्ध ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/inauguration-of-first-buddha-vihara-in-jammu-city-of-jammu-and-kashmir-today-8th-dec-statue-donated-by-dr-harshadeep-kamble-ias/", "date_download": "2021-08-04T09:54:20Z", "digest": "sha1:G6HHKRHFDX36PHH3T3XWWMW5QZIAEHMU", "length": 16903, "nlines": 133, "source_domain": "dhammachakra.com", "title": "'जम्मू'मध्ये पहिल्या बुद्धविहाराची स्थापना; डॉ हर्षदीप कांबळे यांच्याकडून 'बुद्धमूर्ती' दान - Dhammachakra", "raw_content": "\n‘जम्मू’मध्ये पहिल्या बुद्धविहाराची स्थापना; डॉ हर्षदीप कांबळे यांच्याकडून ‘बुद्धमूर्ती’ दान\nजम्मू : भारतातील जम्मू-कश्मीरमध्ये सम्राट अशोकाद्वारे बौद्ध धर्माचा परिचय झाला. सम्राट कनिष्काद्वारे त्याचा प्रसार करण्यात आला. दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उघडून बघितला तर जम्मू-काश्मीरमध्ये बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात बहरलेला होता. इतिहासातील अनेक आक्रमण आणि उलथापालथीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये बौद्धधम्म काही प्रमाणातच शिल्लक राहिला होता. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये बौद्ध धम्मक्रांतीची सुरुवात झाली असून जम्मू मध्ये कित्येक वर्षांनंतर बुद्धविहाराची स्थापना झाली आहे. विशेष म्हणजे या बुद्धविहाराला डॉ.हर्षदीप कांबळे (आयएएस) यांनी बुद्धमूर्ती दान दिली आहे.\nभिक्खू संघसेना आणि डॉ हर्षदीप कांबळे\nजम्मू मध्ये सम्राट अशोक बुद्धविहार उभारून ऐतिहासिक धम्मक्रांतीची सुरुवात झाली आहे. भिक्खू संघसेना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थिती रविवारी (8 डिसेंबर) बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी डॉ.हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच यांनी लड्डाख येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दान दिला होता. हिमालयाच्या कुशीमध्ये पहिल्यांदाच बाबासाहेबांचा पुतळा दिमाखाने त्यांच्यामुळे उभा आहे. ह्या लड्डाखच्या कार्यक्रमाला जम्मू येथील काही लोक आले होते. तिथून प्रेरणा घेऊन जम्मूतील लोकांनी हे विहार स्थापन केले आहे.\nडॉ.हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच यांनी दान दिलेल्या लड्डाख येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सोबत\nसम्राट अशोक बुद्ध विहाराचे उदघाटन करताना डॉ.कांबळे यांनी, तिथे असलेल्या कठीण परिस्थिती मध्येही धम्माचे काम पुढे नेत ���सल्याबद्दल जम्मूतील लोकांचे खूप कौतुक केले आणि भारताच्या आधी बुद्धिस्ट असलेल्या प्रदेशात परत नव्याने बुद्ध रुजत आहे. हेच खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने खूप मोठे पाऊल आहे असे सांगितले. धम्माचे पालन केल्याने आपला सर्वांगीण विकास होतो असे सांगून, नुसती प्रार्थना नाही तर आचरण ही धम्माप्रमाणे हवे असे त्यांनी सांगितले.\nडॉ.हर्षदीप कांबळे यांच्याकडून महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागात जाऊन प्रबुद्ध भारत करण्यासाठी मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषद पार पडली असून जगभरातील १० देशातील बौद्ध भिक्खूसह लाखो बौद्ध बांधवानी या परिषदेचा लाभ घेतला. ह्या कार्यक्रमालाही जम्मूतील काही लोकं येऊन खूप प्रोत्साहित होऊन काम करायला लागले आहेत. त्यासोबतच ६ डिसेंबरला ‘भीमांजली कार्यक्रमात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त शास्त्रीय संगीतातून आगळीवेगळी आदरांजली देण्यात आली होती. डॉ हर्षदीप कांबळे अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवून धम्मचळवळ अधिक गतिमान करीत आहेत. त्यांच्या धम्म कार्याला धम्मचक्र टीम कडून सलाम…\nTagged जम्मू-कश्मीर, डॉ. हर्षदीप कांबळे\nएका कर्तव्यदक्ष आयएएस अधिकाऱ्याने कसा घडवला बदल – खास मुलाखत (भाग २)\nजीबीसी इंडिया व्यू मेकर्स शो अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे सर (आयएएस) यांची खास मुलाखत आवाज इंडिया टीव्ही चॅनेलचे अमन कांबळे यांनी घेतली आहे. व्यू मेकर्स शोचा पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसादानंतर १३ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री ८:०० वाजता दुसरा भाग आवाज इंडिया यु ट्युब चॅनेलवर प्रसारित होणार आहे. प्रशासनात कर्तव्यदक्ष तसेच […]\n९ वर्षात ५ लाख ३५ हजारांवर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ दान; दीक्षाभूमीवर उपक्रम\nनागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशनने ९ वर्षांपूर्वी अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ दान देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वर्षी ५० हजार ग्रंथांचे दान करण्यात आले ९ वर्षात जवळपास ५ लाख ३५ हजारांवर ‘बुद्ध आणि त्यांचा […]\nप्राचीन बुद्धमूर्ती संकटात; 71 वर्षानंतर पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं\nतब्बल 71 वर्षानंतर चीनमधल्या लेशान शहरापासून जवळच असलेल्या बुद्धांच्या भव्य मूर्तीला पाण्याचा वेढा पडला आहे. 233 फूट उंचीची ही प्राचीन बुद्ध मूर्ती चीनचा ऐतिहासिक वारसा आहे. यंदाच्या पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं आहे. जे मुळात जमिनीपासून कित्येक फूट उंचावर आहे. चीनमधल्या मागच्या दोन पिढ्यांनी असं दृश्यं पाहिलं नव्हतं. शेती आणि घरं गिळल्यानंतर चीनमधला महापूर […]\nबनारस – बौद्ध संस्कृतीचे एक मूळ शहर\nबनारस – मूळ बौद्ध संस्कृतीचे एक शहर : भाग २\n6 Replies to “‘जम्मू’मध्ये पहिल्या बुद्धविहाराची स्थापना; डॉ हर्षदीप कांबळे यांच्याकडून ‘बुद्धमूर्ती’ दान”\nआपण बाबासाहेब यांचे अपुर्ण कार्य पुर्णत्वास नेण्यास मनापासून कार्य करीत आहात.\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nआयरिश भिक्खू ‘धम्मलोक’ यांचे कार्य\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर\nतेर चैत्यगृह : वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ही वास्तू बौद्ध कलेचा उत्कृष्ट नमुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-see-latest-updates-maharashtra-registered-10107-new-cases-in-a-day-with-10567-patients-recovered-and-237-deaths-today/articleshow/83576437.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-08-04T09:24:05Z", "digest": "sha1:RMNPCJ2YGLDDOIF3ZGJQ4NI3GWMNPRAD", "length": 14385, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncoronavirus latest updates करोना: राज्यात आज १०,१०७ नव्या रुग्णांचे निदान; १०,५६७ झाले बरे, मृत्यू २३७\nराज्यात आज १० हजार १०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून १० हजार ५६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे.\nगेल्या २४ तासांत राज्यात १० हजार १०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.\nगेल्या २४ तासांमध्ये एकूण १० हजार ५६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nआज राज्यात एकूण २३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन नव्या करोना बाधित रुग्णांची (Corona patients) संख्या ८ हजार ते १० हजाराच्या आसपास फिरताना दिसत आहे. आज दिवसभरात १० हजार १०७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज एकूण १० हजार ५६७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात २३७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 10107 new cases in a day with 10567 patients recovered and 237 deaths today)\nआजच्या २३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ७९ हजार ७४६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे.\nगडचिरोलीत सर्वात कमी सक्रिय रुग्ण\nराज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १७ हजार ८२० इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ७८२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ४८७ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ६७४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय र��ग्णांची संख्या ४ हजार १७८ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांशी कनेक्शन\nया बरोबरच अहमदनगरमध्ये ४ हजार ६१९ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ५३२, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार १९६ इतकी आहे. जळगावमध्ये २ हजार ५२०, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ०६७ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १ हजार ०५४ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३३२ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका\n८,७८,७८१ व्यक्ती होम क्वारंटाइन\nआतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ८६ लाख ४१ हजार ६३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ३४ हजार ८८० (१५.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ७८ हजार ७८१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ५ हजार ४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- भर पावसात मराठा आरक्षणाचा एल्गार; लोकप्रतिनिधींनी दिला 'हा' शब्द\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्यूज बॉक्सिंगमध्येच का दिली जातात दोन कांस्य पदकं जाणून घ्या संपूर्ण माहिती....\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज भारत-पाकिस्तान आता ऑलिम्पिकमध्येही भिडणार; ७ ऑगस्टला होणार 'महामुकाबला'\nधुळे 'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप\nLive Tokyo Olympics 2020: रवी कुमारच्या उपांत्य फेरीतील लढतीला सुरुवात\nसांगली पवार कुटुंबीयांनी लबाडीचे लिमिट क्रॉस केले, गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप\nमुंबई 'राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही'\nधुळे धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस\nदेश संसदेत विरोधकांकडून पोस्टरबाजी, वैतागून सभापतीही जागेवरून उभे राहिले\nमोबाइल iPhone 11 आणि Nokia 3310 ला ठेवले टायरखाली, व्हिडिओत पाहा कोणी मारली बाजी\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकंप्युटर LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स\nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nब्युटी ‘हा' उपाय कराल तर एका रात्रीत मुरुमांपासून मिळेल सुटका, चेहऱ्यावरील डागही कायमचे होतील दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-08-04T09:00:50Z", "digest": "sha1:FI2GNT32UD3ZW33YFFDLSS2VANU7GVYL", "length": 2406, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६२९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १६२९ मधील मृत्यू\n\"इ.स. १६२९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on ८ फेब्रुवारी २०१४, at १९:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१४ रोजी १९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA/", "date_download": "2021-08-04T10:14:00Z", "digest": "sha1:XKY3CJRH4IQ7YWDPA52ZKE7QXIJUJMHM", "length": 3895, "nlines": 83, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (०८-०२-२०१४) – नवनिर्मिती", "raw_content": "\nat फेब्रुवारी 8, 2014\nचारोळी – (१७-०६-२०२१) #AguaRonaldo\nचारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nजेवण ऑगस्ट 1, 2021\nलाट जुलै 17, 2021\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुक���ा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/will-bring-out-of-school-students-back-into-the-stream-school-education-minister-prof-varsha-gaikwad/", "date_download": "2021-08-04T10:36:05Z", "digest": "sha1:MYE4FMWWDSM45SXA3XHCRQCFEZZTFKVR", "length": 9955, "nlines": 81, "source_domain": "sthairya.com", "title": "शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड | स्थैर्य", "raw_content": "\nशाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड\nशिक्षण झाले सुरु; पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nस्थैर्य, मुंबई, दि. १६: ज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून सुरु होतात. त्याप्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.\nशिक्षणमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा सुरु करतांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हॉट्सअप, युट्युब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करुन शिक्षण देण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले.\nया वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असे सांगुन प्रा.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nरासायनिक खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nपोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई\nपोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/importance-given-it-newlyweds-fall-akshada-nanded-news-308035", "date_download": "2021-08-04T10:34:48Z", "digest": "sha1:W5OK2RFDO3MZ3N3IGRMIMNKUJWIOOFKO", "length": 8020, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अक्षदा पडण्याअगो��र नवदाम्पत्यानी याला दिले महत्व", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यातील माहूर येथे विवाहसोहळ्यापूर्वी काढले पोस्टाचे बँक खाते, नवरा नवरीने ठरवले पहिले पोस्ट बँक खातेनंतर सप्त फेरे.\nअक्षदा पडण्याअगोदर नवदाम्पत्यानी याला दिले महत्व\nनांदेड : जिल्ह्यातील माहूर येथे सोमवारी (ता. १५) केंद्रे परिवारात लॉकडाउनमध्ये मोजक्या पाहुणे व मित्र परिवारात शुभ विवाह सोहळा साजरा करण्यात आला होता. हा शुभ विवाह चि. एस. डी. केंद्रे व चि. सौ. का.वैष्णवी मुंडे यांचा होता. यातील नववर केंद्रे हे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. या नवदाम्पत्याने सप्त फेऱ्या आगोदर पोस्ट बँकेचे प्रथम खाते उघडूनच नंतर लग्न करण्याचे ठरवले.\nनवरदेव केंद्रे यांनी नवरी वैष्णवी यांचा आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक घेऊन पोस्ट बँकेला जोडला व काही सेकंदात पोस्ट बँकेचे डिजिटल बचत खाते नवरीने उघडून QR कार्ड डिजिटल पास बुक लग्न मंडपात देण्यात आले.\nनवरा व नवरीने पोस्ट बँक लाभ घेतल्याने आलेले वऱ्हाडी मंजडळीनी देखील पोस्ट बँकेचे खाते उघडून घेतले. पोस्ट बँकेची खाते उघडण्याचे पूर्ण कार्यक्रम झाल्याने नवरा व नवरीने आपल्या आयुष्यातील जोडीदार सोबत सप्त फेऱ्या मारून नवीन आयुष्याला सुरुवात केली.\nनांदेडचे डाक अधिक्षक शिवशंकर लिंगायत यांनी चलभाषद्वारे वधू व वरास शुभेच्छा दिल्या.\nकिनवट डाक निरीक्षक अभिनव सिन्हा व विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड यांनी वधू व वरास मोबाईल फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.\nहेही वाचा - वयोवृद्ध महिलेनी मृत्यूशी झुंज देत केली कोरोनावर मात\nकोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सर्वच जण चिंतेच वातावरण\nसध्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सर्वच जण चिंतेच आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाची आर्थीक परिस्थिती कशी असणार यावर चर्चा सुरु आहे. भविष्याचा विचार करुन प्रत्येक जण बचतीकडे वळला आहे. नको तो खर्च टाळत आहेत. अनेकांना लॉकडाउनमध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने पदरमोड करावे लागत आहे.\nसध्याच्या शासन निर्देशानुसार लग्न\nजिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने आपल्याही भविष्याचा विचार करून नवदाम्पत्यानेही लग्नावर होणारा खर्च टाळून व सध्याच्या शासन निर्देशानुसार लग्न केले. त्यांनी येणाऱ्या काळात बचत कशी करावी व ती कुठे करावी यासठी थेट लग्न मं���पाताच पोस्ट बँक खाते उघडल्यानंतरच हे नवदाम्पत्य लग्नाच्या बोहल्यावर चढले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/26-august-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-04T09:12:44Z", "digest": "sha1:5Z7UW325IVRAPG4D73UVSDS7YMRTQQY6", "length": 14393, "nlines": 229, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "26 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (26 ऑगस्ट 2018)\nश्रीलंकेत सिगारेट विक्रीवर बहिष्कार :\nश्रीलंकेतील 100 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. देशाला तंबाखूमुक्त करण्याच्या दृष्टीने या 100 शहरांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nतसेच जाफना येथील 22, मतारा येथील 17 आणि कुरुनेगाला येथील 16 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.\nतर सध्या 107 शहरं या मोहिमेत सहभागी असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.\nदिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटल बिहारी वाजपेयींचे नाव :\nदिल्लीतील रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.\nतर उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून 30 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे.\nदिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जायचे. त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले आहे.\nचालू घडामोडी (25 ऑगस्ट 2018)\nभारतीय नौदलाला मिळणार 111 नवी हेलिकॉप्टर्स :\nसंरक्षण मंत्रालयाकडून नौदलासाठी 111 बहुद्देशीय हेलिकॉप्टर्सना मंजूरी देण्यात आली आहे.\nयासाठी 21,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर 24,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम अन्य गरजांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.\nतर यांपैकी 3,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम 150 स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी देखील देण्यात येणार आहे.\nसंरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे (डीएसी) देण्यात आलेल्या या एकूण 46,000 कोटी रुपयांच्या निधीमुळे नौदल आजच्या तुलनेत अधिक सशक्त होणार आहे.\nगेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने नौदलाच्या आगाऊ युद्ध सामग्रीसाठी 9 अॅक्टिव्ह टोड ऐरे सोनार सिस्टिमच्या खरेदीसाठी 450 कोटी रुपयां��्या प्रस्तावासाठी मंजूरी दिली होती.\nव्यासंगी पत्रकार कुलदीप नय्यर कालवश :\nसत्तेच्या दबावापुढे गुडघे टेकणे सोडाच कधी मानदेखील न वाकवणारे.. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला निर्भीडपणे विरोध करून तुरुंगात जाणारे.. भारत-पाक शांतीपर्वासाठी अव्याहतपणे संघर्ष करणारे मानवतावादी आणि व्यासंगी पत्रकार,\n‘इंडियन एक्स्प्रेस’चे माजी संपादक कुलदीप नय्यर यांचे निधन झाले आहे.\nतसेच सक्रिय पत्रकारितेतून निवृत्त झाल्यानंतरही स्तंभलेखनाच्या माध्यमातून नय्यर यांनी आपली पत्रकारिता सुरू ठेवली होती.\n‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने 2015 साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्याचा यथोचित गौरव रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता.\nजपानवरील विजयासोबत भारतीय हॉकी संघाचा नवीन विक्रम :\nभारतीय हॉकी संघाने जपानवर 8-0 ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.\nतसेच जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.\n1982 साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती.\nतर झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 45 गोलची नोंद केली होती आणि यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 51 गोलची नोंद केली आहे.\nतजिंदरपालची विक्रमी कामगिरी :\nआशियाई खेळांच्या स्पर्धेत सातव्या दिवसाच्या खेळात भारताने गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.\nगोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग याने भारताला ही सुवर्णकमाई करून दिली. त्याने 20.75 मीटरची विक्रमी फेक केली.\nत्याआधी स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकल हिने कांस्यपदकाची कमाई करत आपले खाते उघडले होते. त्यापाठोपाठ जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनीही भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली होती.\nतजिंदर पाल याने सर्वप्रथम 19.96 मीटरची फेक केली होती.\n26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.\nभारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.\n26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (27 ऑगस्ट 2018)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/870825", "date_download": "2021-08-04T09:16:39Z", "digest": "sha1:2O5DPUNGXKF6XAB7B57ONRHYNSBPV5QB", "length": 2555, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी (संपादन)\n००:४८, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n२८ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n२०:०१, ३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\n००:४८, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| ''उच्च न्यायालय अधिनियम, १८६१''\n| [[पश्चिम बंगाल]], [[अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]]\n| [[पोर्ट ब्लेयर]] (क्षेत्र मंच)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/abuse-of-a-minor-girl-2/", "date_download": "2021-08-04T10:40:19Z", "digest": "sha1:D7KQI5GOF5VK3SD22WUX6G6F3UWTGB2P", "length": 6895, "nlines": 77, "source_domain": "sthairya.com", "title": "अल्पवयीन मुलीवर अत्याचार | स्थैर्य", "raw_content": "\nस्थैर्य, सातारा, दि. १९: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा जीवे मारण्याची धमकी देवून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणाती संशयित विधीसंघर्ष बालक असल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महिती अशी, एका सोळा वर्षाच्या मुलीचा अज्ञानाचा गैरफायदा घेवून वनवासवाडी पसिरातील संबंधित विधी संघर्ष बालकाने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडून गर्भपात करवला. तसेच याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पो. उ. नि. भगत तपास करत आहेत.\nअत्यावश्यक नसलेली दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवण्यास परवानगी; जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा द���णारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/indian-index-falls-for-second-straight-session/", "date_download": "2021-08-04T08:52:27Z", "digest": "sha1:K6RU72TGM7B2CYV3RXKBK4GHM47MNDTD", "length": 10939, "nlines": 80, "source_domain": "sthairya.com", "title": "सलग दुसऱ्या सत्रात भारतीय निर्देशांकांत घसरण | स्थैर्य", "raw_content": "\nसलग दुसऱ्या सत्रात भारतीय निर्देशांकांत घसरण\n दि. २० जुलै २०२१ मुंबई जागतिक बाजारात कमकुवतेचे संकेत मिळाल्याने, भारतीय निर्देशांकांनीही आज सलग दुसऱ्या दिवशी गॅप-डाऊन ओपनिंग दर्शवली. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की निफ्टी आणि सेन्सेक्सने कमी व्यापार केला, मात्र घसरणीवरून काहीशी सुधारणा घेतली. त्यामुळे एकूण विक्री काही प्रमाणात घटली. दरम्यान, घसरणीनंतर इंट्राडेमध्ये सुधारणा होऊनही निफ्टी १०० अंकांपेक्षा जास्त घसरला. तर निफ्टी बँक सलग ३ सत्रांनंतर घट ���र्शवत ६५० अंकांच्या घसरणीवर स्थिरावली.\nब्रॉडर मार्केटची कामगिरी पाहता, बेंचमार्क निर्देशांकाच्या कामगिरीप्रमाणेच हेही निर्देशांक नकारात्मक स्थितीत राहिले. मिडकॅप निर्देशांक १ टक्क्यांपेक्षा जास्त कपातीवर स्थिरावले. तर स्मॉल कॅप निर्देशांकाने ७ दिवसांची विजयी घडामोड मोडीत काढत १.४१ टक्क्यांची घट अनुभवली. सेक्टर्सची कामगिरी पाहता, एफएमसीजी सेक्टर हा टॉप गेनर ठरला. तर उर्वरीत सर्व सेक्टर्सचे निर्देशांक नकारात्मक दिसले. निफ्टी मीडिया, रिअॅलिटी आणि मेटल निर्देशांक हे टॉप लूझर्स ठरले. त्यांनी प्रत्येकी २ टक्क्यांपेक्षा जास्त घट अनुभवली. तर स्टॉक्सच्या आघाडीवर हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि टाटा स्टील हे टॉप लूझर्स ठरले. तसेच एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर हे टॉप गेनर्स ठरले. त्यांनी १-५ टक्क्यांच्या रेंजमध्ये नफा कमावला.\nएसीसी कंपनीने आर्थिक वर्ष २२ च्या पहिल्या तिमाहीत नफा आणि महसूलात दमदार वृद्धी नोंदवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ७% नी वाढले. मागील तिमाहीच्या तुलनेत त्रैमासिक उत्पन्न जास्त दर्शवल्याने, एचसीएल टेक कंपनीच्या स्टॉक्सनी इंट्रा डेमध्ये २ टक्क्यांची घसरण अनुभवली. म्हणून एकूण स्टॉक्समध्येही प्रॉफिट बुकिंग दिसून आले.\nएकूणच, गॅप डाऊन ओपनिंगनंतर निर्देशांकांनी अस्थिर सत्र अनुभवले. सलग तिसऱ्या दिवशी घसरण अनुभवताना सोमवारचे विक्री सत्र कायम दिसून आले. ३०-शेअर्सचे बीएसई सेन्सेक्सने, ३५४ अंक किंवा ०.६८ टक्क्यांची घसरण घेत ५२,१९८ अंकांवर विश्रांती घेतली. निफ्टी निर्देशांकांनी १२० अंक किंवा ०.७६ टक्क्यांची घट दर्शवत १५६३२ अंकांवर विश्रांती घेतली. येत्या काही दिवसांत, १५८५०-१५९०० या अपसाइड लेव्हल्सवर लक्ष ठेवता येईल तर डाऊनसाईडमध्ये १५५००-१५४५० या लेव्हल्सवर लक्ष ठेवावे लागेल.\nनिसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण\nशाळांचा परिसर हिरवाईने समूध्द करण्यासाठी शिक्षकांनी वूक्षलागवडीवर भर द्यावा; गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे\nशाळांचा परिसर हिरवाईने समूध्द करण्यासाठी शिक्षकांनी वूक्षलागवडीवर भर द्यावा; गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/indian-army-is-disrespected-says-narendra-modi/", "date_download": "2021-08-04T09:47:27Z", "digest": "sha1:YANSBS6WUQXV4GV7SC3PN2VBUOQYZLKU", "length": 8118, "nlines": 92, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates भारतीय सैन्याचा अपमान केला; मोदींचे सॅम पित्रोदांना प्रत्युत्तर jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभारतीय सैन्याचा अपमान केला; मोदींचे सॅम पित्रोदांना प्रत्युत्तर\nभारतीय सैन्याचा अपमान केला; मोदींचे सॅम पित्रोदांना प्रत्युत्तर\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. मात्र हा एअर स्ट्राइक खरंच केला होता का तसेच या एअर स्ट्राइकमध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता का तसेच या एअर स्ट्राइकमध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता का असे काही प्रश्न इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्���ोदा यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. कॉंग्रेसच्या वतीने पित्रोदा यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.\nमोदींचे नेमकं ट्विट काय \nसर्वात विश्वासू सल्लागार आणि कॉंग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सैन्याचा अपमान केला असून पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.\nकॉंग्रेसला कधीच दहशतवादाला उत्तर द्यायचं नव्हतं ते पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.\nमोदी म्हणाले, हा नवा भारत आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल.\nतसेच विरोधक नेहमी भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत.\nमाझ्या सहकारी भारतीयांना आवाहन करतो की त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा.\nभारतीय सुरक्षा दलांसोबत ठाम उभे आहेत.\nबालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का\nPrevious बालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का\nNext निवडणूक काळात लग्न तर ‘या’ गोष्टीकडे द्या लक्ष…\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/apple-iphone-crossed-sale-of-100-million-yuan-in-a-only-one-second-know-detail/articleshow/83659924.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-08-04T08:25:40Z", "digest": "sha1:WXHNDGDOIRSDENN3BJV4G42NL6TELGVW", "length": 15146, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री\nआयफोन खरेदी करणे अनेकांचे स्वप्न आहे. भारतासह जगभरात आयफोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चायनीज स्मार्टफोनला भारतात प्रचंड मागणी आहे. परंतु, चीनमधील लोकांनी आयफोनला पसंती दिली आहे. अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या आयफोनची विक्री चीनमध्ये झाली आहे.\nचीनमध्ये फक्त १ सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या आयफोनची विक्री\nचीनमध्ये करण्यात आलेल्या एका सेलमध्ये आयफोनची तुफान खरेदी\nसर्व मोबाइल कंपन्यांना मागे टाकून सर्वाधिक आयफोनची खरेदी\nनवी दिल्लीःApple iPhone ने एका सेल मध्ये जबरदस्त प्रदर्शन करीत एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. JD.com के डेटा नुसार, चीनमध्ये iPhone ने ६१८ व्या सेलमध्ये अखेरच्या दिवशी हा रेकॉर्ड बनवला आहे. अवघ्या एका सेकंदात १०० मिलियन युआन म्हणजेच ११५ कोटी रुपयांच्या आयफोनची विक्री केली आहे. या सेलमध्ये दुसऱ्या कंपन्यांच्या फोनचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहिला आहे. परंतु, अॅप्पलने या सेलमध्ये सर्वांना मागे टाकले.\nवाचाः पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा हा स्मार्टफोन दिवाळीआधी भारतात लाँच होणार, पाहा किंमत\nअॅप्पलला हुवावेच्या घसरणीचा मिळाला फायदा\nचीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अॅप्पलच्या आयफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. याच्या मागे कारण म्हणजे हुवावेची मार्केटमध्ये घसरण सुरू आहे. अमेरिकेत बंदी घातल्यानंतर हुवावेला खूप स्ट्रगल करावे लागत आहे. हुवावेला सर्वात मोठा झटका ज्यावेळी लागला त्यावेळी गुगलने त्यांचा सपोर्ट करणे बंद केले आहे. या कारणामुळेच हुवावे आता आपला ऑपरेटिंग सिस्टम HarmonyOS डेव्हलेप करीत आहे.\nवाचाः अनावश्यक ईमेल्सने डोकेदुखी वाढविली असेल तर त्यांना करा ब्लॉक-अनसब्स्क्राईब-रिपोर्ट, पाहा टिप्स\nया कंपन्यांनी केली एका मिनिटात १०० मिलियनची विक्री\nचीनमध्ये नुकत्या पार पडलेल्या सेलमध्ये हायर, मीडिया आणि ग्री ने एक मिनिटात १०० मिलियनची विक्री केली आहे. तर सीमेन्स आणि शाओमीने तीन मिनिट��त १०० मिलियन युआनची विक्री केली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, इयर ऑन इयर सेलमध्ये सॅमसंगच्या सेलमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, रियलमी आणि iQOO च्या सेलने आधीच १५ मिनिटात इयर ऑन इयर सेल मध्ये ६ पट वाढ नोंदली आहे. तसेच या सेलमध्ये अॅक्टिव नॉइज कन्सलेशन इयरफोन्सच्या विक्रीत आधीच १० मिनिटात २६० टक्के इयर ऑन इयर ग्रोथ नोंदली गेली.\nवाचाः Sony कंपनीचा आणखी एक नवा प्रीमियम स्मार्ट 4K TV भारतात लाँच\nगेल्या वर्षीच्या तुलनेत JD चा टर्नओव्हर १० पट वाढला\nकंपनीने सांगितले की, इयर-ऑन-इयर सेल मध्ये JD सुपरमार्केटचा ओव्हरऑल टर्नओवर १० पट वाढला आहे. या सेलमध्ये जास्त मर्चेंट्स आणि स्टोर्स ने गेल्या वर्षी झालेल्या सेलचा रेकॉर्ड मोडला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, यावेळी सेलमध्ये कंपन्यांचे सिंगल स्टोरची सरासरी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूम आधीच्या तुलनेत ४.३ पट जास्त होता.\nवाचाः आता थेट हवाईमार्गे घरपोच मिळणार जेवण, Swiggy ड्रोनने करणार डिलिव्हरी\nवाचाः जिओच्या ‘या’ प्लानमध्ये मिळेल तब्बल ७४० जीबी डेटा आणि 1 वर्षाची वैधता, पाहा किंमत\nभारतात आयफोन बनवणाऱ्या कंपनीला बसला झटका, ५० टक्क्यांहून जास्त कर्मचाऱ्यांना करोना लॉकडाउनमध्ये फक्त ३०४९९ रुपयांत खरेदी करा Apple iPhone 11, 'अशी' संधी पुन्हा नाही शेवटची संधी Flipkart वरील सेलमध्ये ‘या’ दमदार फोन्सवर मिळत आहे बंपर सूट\nApple iPhone 12 Mini स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा हा स्मार्टफोन दिवाळीआधी भारतात लाँच होणार, पाहा किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल iQoo करणार धमाका, ‘या’ तारखेला लाँच करणार शानदार डिस्प्लेसह येणारा नवीन स्मार्टफोन\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nब्युटी ‘हा' उपाय कराल तर एका रात्रीत मुरुमांपासून मिळेल सुटका, चेहऱ्यावरील डागही कायमचे होतील दूर\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकंप्युटर LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स\nब्युटी सर्वात मादक अभिनेत्रीचा ताज आजही याच अभिनेत्रीच्या नावी, ���्हर्जिन ग्लो सिक्रेट ऐकून व्हाल हैराण\nकार-बाइक Toyota Innova VX MT पेक्षाही स्वस्त झाली Kia Carnival MPV, किंमतीत ३.७५ लाखांची घसघशीत कपात\nमोबाइल WhatsApp चे बहुप्रतिक्षित View Once फीचर लाँच, ‘या’ यूजर्सला करता येणार वापर\nकरिअर न्यूज SSC CGL Tier 1 Admit Card 2020: सीजीएल टियर १ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर\nक्रिकेट न्यूज तारीख सेव्ह करून ठेवा; टी-२० वर्ल्डकपमध्ये या दिवशी होणार भारत आणि पाकिस्तान मॅच\nपुणे राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात; लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांचा पक्षप्रवेश\nधुळे 'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप\nन्यूज आसाम सरकारकडून स्पेशल गिफ्ट; लव्हलिनाच्या गावकऱ्यांनाही झाला आनंद\nदेश VIDEO: संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-chipkosunderlalbahuguna/", "date_download": "2021-08-04T09:39:40Z", "digest": "sha1:Q3XMVXVTU7OWZYXOJQZS7Z5AISZRY2BM", "length": 3843, "nlines": 83, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (२१-०५-२०२१) #ChipkoSunderlalBahuguna – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nचारोळी – (१७-०६-२०२१) #AguaRonaldo\nचारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nजेवण ऑगस्ट 1, 2021\nलाट जुलै 17, 2021\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90309045557/view", "date_download": "2021-08-04T09:35:32Z", "digest": "sha1:35P7DXPKY3X4DV2RXBFT3RNUT7FCYXDD", "length": 9067, "nlines": 92, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - पर्यकशौचप्रयोग - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३|\nतृतीय परिच्छेद : उत���तरार्ध ३\n११ व्या दिवशीं महैकोद्दिष्ट\nमासाचे प्रथम दिवशी विधि\n११ व्या दिवशीं रुद्रगणश्राद्ध.\nअन्य नक्षत्रीं मरण पावल्यास\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nकोणत्याही पुण्य दिवशीं एखाद्या गृहस्थानें आपल्या अग्रभागीं संन्याशास आसनादिकावर बसवून '' गुर्वनुज्ञातो यतये पर्यकशौच करिष्ये '' असा संकल्प करावा. नंतर वामभागीं प्राकसंस्थ असे पांच मृत्तिका भाग व दक्षिण भागींही तसेच पांच मृत्तिका भाग ठेवावेत. वामदक्षिण भागी शुद्धोदक ठेविल्यावर वाम भागाकडील पहिल्या भागानें पांच वेळ मृत्तिका व उदक यांनी यतीचे दोन जानु दोन हातांनी एकेच वेळीं धुवावेत. शेवटच्या प्रक्षालनाचे काळीं मृत्तिका भाग संपवावा. असेंच पुढील भागांविषयीं जाणावें. नंतर दक्षिण भागाकडील पहिल्या भागांतील अर्ध्या मृत्तिकेनें आपला डावा हात मृत्तिका व उदक यांनीं दहा वेळ प्रक्षालन करुन दुसर्‍या अर्ध्या भागानें त्याच उदकानें दोन हात सात वेळ प्रक्षालन करावेत. अशीच योजना पुढेही करावी. संख्येविषयीं विशेष प्रकारः-- डाया बाजूकडील दुसर्‍या भागानें चार वेळां दोन्ही जंधा एकाच काळीं प्रक्षालन करुन दक्षिणेकडील दुसर्‍या अर्ध्या भागानें सात वेळां डावा हात प्रक्षालन करावा व दुसर्‍या अर्ध्या भागानें चार वेळां हात प्रक्षालन करावेत. डाव्या बाजूच्या तिसर्‍या भागानें यतीचे घोटे तीनदां प्रक्षालन केल्यावर दक्षिणेकडील अर्ध्या भागानें डावा हात सहा वेळ व दोन्हीही हात चारदां प्रक्षालन करावेत. डाव्या बाजूच्या चवथ्या भागानें यतीचे पादपृष्ठ दोनदां व दक्षिणेकडील अर्ध भागानें आपला डावा हात चार वेळां व दोन हात दोन्ही वेळ अवशिष्ट अर्ध्या भागानें प्रक्षालन करावे. डाव्या बाजूच्या पांचव्या भागानें यतीचीं पादतलें एकदां व उजव्या बाजूच्या अर्ध्या पांचव्या भागानें डाव्या पायाचें दोनदां व अवशिष्ट अर्ध्या भागानें दोन पायांचें एकदां प्रक्षालन करावें.\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nस्त���री. आनंद . ' मुफावीजा मर्कूम केला तो पोंहचुन खुश्‍नुदी हासल जाली .' - रा १० . १२९ . ( फा . खुश्‍नुदी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AB_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-08-04T11:03:09Z", "digest": "sha1:YIUVE3NJIRAIKVGFOHKUHQH2O7Z5J7UN", "length": 4320, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीवार (१९७५ चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदीवार (१९७५ चित्रपट)ला जोडलेली पाने\n← दीवार (१९७५ चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दीवार (१९७५ चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपरवीन बाबी ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nयश चोप्रा ‎ (← दुवे | संपादन)\nदीवार (१९७५ फिल्म) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअमिताभ बच्चन ‎ (← दुवे | संपादन)\nए.के. हंगल ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nनिरूपा रॉय ‎ (← दुवे | संपादन)\nजगदीश राज ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhanvapasi.com/mr/daily/", "date_download": "2021-08-04T09:28:27Z", "digest": "sha1:CSO7QBNV6CABYHDPWC4JYCT73XXSKIXU", "length": 10806, "nlines": 270, "source_domain": "www.dhanvapasi.com", "title": "Daily | Dhan Vapasi", "raw_content": "\nराजेश जैन यांचे हितगुज\nराजेश जैन यांचे हितगुज\nअर थव यवस थ\nर ज श ज न\nस प दक श फ रस\nसरक र अपव यय\nअर थव यवस थ\nर ज श ज न\nस प दक श फ रस\nसरक र अपव यय\nधन वापसी- देशाला कायम भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाय\nतुम्ही नाही तर कोणआता नाही तर कधी\nबाळ आणि बाळाच्या दोन आई \nतुमचे ��ेतृत्व ही भारताची गरज आहे\nजास्त वाचले गेलेले लेख\nउज्ज्वला गॅस जोडणी योजनेचा वाजला बोऱ्या\nदारिद्र्य रेषेखालील ५ कोटी लोकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी देण्यात आली खरी, मात्र पैशाअभावी रिकामा गॅस सिलिंडर त्यांच्या घरातील शोभेची वस्तू बनलीआहे\nमहाराष्ट्र राज्य सरकारचा विकेंद्रीकरणावरच घाला\nमहाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकार पालकमंत्र्यांना बहाल करत राज्य सरकारने लोकशाही ज्या विकेंद्रीकरणावर आधारित असते, त्यावरच टाच आणली आहे.\nप्रशासकीय अकार्यक्षमतेचा भूर्दंड जनतेला नको; सरकारी अधिकाऱ्यांकडून तो वसूल केला जावा\nजर सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार धरले नाही, तर न्यायसंस्थांना कमी लेखणे ते सुरूच ठेवतील.\nदेशाची अर्थव्यवस्था कुंठित होण्यामागची सात कारणे\nभारतीय अर्थव्यवस्थेची पडझड रोखण्यात सद्य सरकारला अपयश येत आहे. याला कारणीभूत आहे बाजारपेठेवर सरकारचे असलेले अतिरिक्त नियंत्रण.\nगरज आहे, अन्नपूर्णेच्या सबलीकरणाची\n१५ ऑक्टोबर- राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, महिला शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी धोरण स्तरावर विचार होत आहे का, ते लक्षात घ्यायला हवे.\nन संपणारी… कापूसकोंड्याची गोष्ट\nराजकारणाच्या वेदीवर भारतातील शेतकऱ्यांची आहुती दिली जात आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बीटी कॉटनची गाथा.\nकधीही न संपणारे प्रश्न \nकुठलाही राजकीय पक्ष सत्तेत आला तरी सर्वसामान्य जनतेची स्थिती काही सुधारत नाही. कुणीतरी सत्तेत आल्यानं आपल्या आर्थिक समस्या संपतील, ही त्याची आशा फोल ठरते.\nसरकारी बँकांची बुडती नौका \nगेल्या चार वर्षांत देशातील सरकारी बँकांनी जितक्या कर्जाची वसुली केली, त्यापेक्षा त्यांचे कर्ज बुडवण्याचे प्रमाण सात पटींनी अधिक आहे.\nसामान्य मतदारांचे मतदानाचे निकष..\nआपले मत नक्की कुठल्या निकषांवर द्यायचे, याबाबत सर्वसामान्य मतदाराच्या मनात निवडणुकीच्या वेळेस द्विधा मनस्थिती असते. त्याविषयी...\nएकीचे बळ, मिळते फळ \nसारेच राजकीय पक्ष म्हणजे उडदामाजि काळेगोरे अशी गत आहे. अशा वेळी नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकत्र येऊन एकगठ्ठा मतदान करणे हाच योग्य पर्याय ठरतो.\nभारताच्या सोनेरी क्रीडा कामगिरीचे स्वप्न साध्य करण्यासाठी��\nआशियाई स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकावा,यासाठी भारताचा बरीच मजल गाठायची आहे.\n३४ वीज कंपन्या दिवाळखोरीच्या दिशेने \nथकित कर्जापायी ३४ वीज कंपन्यांची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने होत आहे. या वीज कंपन्यांवर झालेल्या कठोर कारवाईमुळे इतर करबुडव्या उद्योगांनाही धडा मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/lets-find-out-what-is-fungus-good-or-bad/", "date_download": "2021-08-04T09:44:41Z", "digest": "sha1:KOC4IQU2VBALZWINX4CQ752FP4KQJG3H", "length": 12089, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काय असते फंगस, जाणून घेऊया वाईट की चांगली", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकाय असते फंगस, जाणून घेऊया वाईट की चांगली\nपिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य, म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.\nफंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढल��ली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.\nबुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी, एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन सध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते.\nबुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.\nअळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.\nसंकलन : प्रविण सरवदे, कराड\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\ncrop cultivation पिकाची लागवड फंगस बुरशी पिकांवरील बुरशी बुरशीजन्य रोग बुरशीचा प्रादुर्भाव\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/reduction-sugar-production-50-million-tonnes-over-country-263256", "date_download": "2021-08-04T09:22:29Z", "digest": "sha1:YZBBZFWY3WLUN6HJ3SNKJ664Q6T6FPIF", "length": 8348, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देशात यंदा साखरेच्या उत्पादनात 50 लाख टनांची घट", "raw_content": "\nदेशात 2019-20 च्या गाळप हंगामात 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 169.85 लाख टन इतके झाले आहे. गतवर्षी याच तारखेला 219.66 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.\nदेशात यंदा साखरेच्या उत्पादनात 50 लाख टनांची घट\nपुणे - देशात 2019-20 च्या गाळप हंगामात 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 169.85 लाख टन इतके झाले आहे. गतवर्षी याच तारखेला 219.66 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या हंगामात 449 साखर कारखान्यांपैकी 23 साखर कारखान्यांनी उसाच्या उपलब्धतेअभावी गाळप थांबविले आहे. गतवर्षी 521 साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमहाराष्ट्रात यंदा 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 43.38 लाख टन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत उत्पादन 82.98 लाख टन होते. या हंगामात 143 कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गतवर्षी 193 साखर कारखाने सुरू होते. म्हणजेच महाराष्ट्रात यंदा उसाचे प्रमाण कमी असल्यामुळे 50 कारखाने बंद आहेत. दुष्काळ आणि अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसला आहे.\nउत्तर प्रदेशात 119 कारखान्यांनी 66.34 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गतवर्षी 117 कारखान्यांनी 63.93 लाख टन उत्पादन केले होते. कर्नाटकात 63 साखर कारखान्यांनी 63.80 लाख टन उत्पादन घेतले; तर गतवर्षी 66 कारखान्यांनी 38.74 लाख टन उत्पादन घेतले होते.\nतामिळनाडूमध्ये 21 कारखान्यांनी 2.60 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. गेल्या हंगामात 32 कारखान्यांनी 3.85 लाख टन उत्पादन घेतले होते. गुजरातमध्ये 15 साखर कारखाने सुरू असून, त्यांनी 5.95 लाख टन उत्पादन घेतले आहे. गतवर्षी 16 कारखान्यांनी 7.78 लाख टन साखर उत्पादित केली होती.\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 18 कारखानदारांनी तीन लाख टन साखर उत्पादन केली आहे. मागील हंगामात 25 कारखान्यांनी साडेचार लाख टन उत्पादन केली होती. बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साखरेचे उत्पादन अनुक्रमे 5.08 लाख टन, 2.41 लाख टन, 3.72 लाख टन, 3.51 लाख टन आणि 2.76 लाख टन इतके आहे. देशात सध्या साखर कारखान्यांमधील दर प्रतिक्‍विंटल 3100 ते 3300 रुपये असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने देण्यात आली.\nकेंद्र सरकारने गतवर्षी 50 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 38 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. यंदा देशात 60 लाख टन साखरेची निर्यात करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी 16 लाख टन साखर निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर पाहता 50 लाख टनांपर्यंत निर्यात होणे अपेक्षित आहे.\n- संजय बॅनर्जी, प्रवक्‍ता, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, दिल्ली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f36696764ea5fe3bd22d26b?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T09:55:40Z", "digest": "sha1:TT3MUUIGQ3JS5HHB7TB66ZQSID3BORCU", "length": 9276, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - डाळिंब फळांतील रस शोषणारा पतंग आणि उपाय! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nडाळिंब फळांतील रस शोषणारा पतंग आणि उपाय\nडाळिंब फळांवर रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हा निशाचर पतंग असून निसर्गतःच विशिष्ट प्रकारच्या तोंडाची रचना असल्याने हे पतंग रात्रीचे वेळी पुर्ण वाढ झालेली किंवा पक्व/पिकलेल्या फळांना आपल्या सोंडेने सुक्ष्म छिद्र पाडून आतील रस शोषतात. या किडीचा पतंग आकर्षक असून त्यांच्या मोठ्या आकारावरून आणि रंगावरून ते सहजपणे ओळखू येतात. पतंगाच्या पंखांची मागील जोडी पिवळ्या रंगांची असते आणि त्यावर विविध आकाराचे ठिपके असतात.  नुकसानीचा प्रकार: • या किडीचे पतंग रात्रीच्या वेळी फळांवर हल्ला करतात. म्हणून सर्वसाधारणपणे रात्री ८ ते ११ च्या आणि पहाटे ५ ते ६ दरम्यान या पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पतंग बागेत आल्यान���तर पक्व फळ शोधून त्यावर बसून ते फळांना आपल्या सोंडेने सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषून घेवून त्यावर उपजीविका करतात. कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होतो आणि त्या जागी फळ सडण्यास सुरुवात होते. त्या जागी इतर परोपजीवी बुरशींचा प्रादुर्भाव होतो. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे दिसून येते. या पतंगांचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो.  उपाययोजना :- • बागेच्या सभोवती बांधावरील किंवा नदी नाल्यांच्या किनाऱ्यावरील पावसाळ्यात तयार होणाऱ्या या किडीला पूरक असणाऱ्या वनस्पतींचा नायनाट करावा. • बागेमध्ये पतंगाना आकर्षित करून पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. • पतंगाना मारण्यासाठी १ किलो गुळ+ ६० ग्रॅम व्हिनेगर+ ५० मिली मॅलाथिऑन+१० लिटर पाणी या आमिषाचा वापर करावा. • पतंगांचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात पतंग गोळा करून मारणे हे परिणामकारक ठरते. त्याकरिता रात्रीच्या ७ ते ११ आणि पहाटे ५ ते ६ या वेळी बागेत टेंभा (मशाल) किंवा बॅटरीच्या सहाय्याने फळांवर बसलेल्या पतंगाना पकडून गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नाश करावा.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nडाळिंबपीक पोषणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानफळउद्यानविद्याडाळिंबपपईव्हिडिओकृषी ज्ञान\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2021 मध्ये राबविण्यास मंजुरी\nशेतकरी बंधुनो, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०२१-२२ मध्ये १७८ कोटी निधीसह राबिविण्याकरिता मंजुरी देणारे शासन निर्णय घेण्यात आले. काय आहे शासन निर्णय आणि कोण असणार लाभार्थी...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nअॅग्रोस्टारव्हिडिओपीक पोषणउद्यानविद्याडाळिंबअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nडाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nशेतकरी बंधूंनो, डाळींब पिकातील फळांच्या फुगवणीसाठी, फळाची साल मजबूत होण्यासाठी आणि रंग विकासासाठी पीक फळ फुगवणीच्या ��वस्थेत विद्राव खत देणे आवश्यक आहे. याविषयी संपूर्ण...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nपावसाळ्यात डाळिंब पिकातील रोग नियंत्रणासाठी\nशेतकरी बंधुनो,पावसाळ्यात दमट वातावरणामुळे डाळिंब पिकात मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो यावर उपाययोजना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/international-yoga-day-organized-at-the-college-of-engineering/", "date_download": "2021-08-04T08:35:17Z", "digest": "sha1:BOWICH5LFE7UUHC2FZ5PJRZRPWG5F4VD", "length": 8188, "nlines": 78, "source_domain": "sthairya.com", "title": "अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन | स्थैर्य", "raw_content": "\nअभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन\nin फलटण तालुका, फलटण शहर\nस्थैर्य, फलटण, दि. १८: 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणुन अनेक देशांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली आहे.\nसध्याच्या कोरोना महामारीविरुद्ध लढताना योगाची आपल्याला मदत होत आहे. प्राणायाममुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व श्‍वसनाचे विकार दूर होतात. सन 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला. यावर्षी ही मागच्या वर्षी प्रमाणेच योगा दिन कार्यक्रम महाविद्यालयात व्हर्च्युअल पद्धतीने होत आहेत. सदरच्या आंतरराष्ट्रीय योगा कार्यक्रमात योगाचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. टि. एम. शेंडगे हे करणार आहेत. तरी सदरच्या उपक्रमात सर्व विद्यार्थी , पालक, शिक्षक , नागरिक यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन पद्धतीने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य मिलिंद नातू यांनी केले आहे.\nसशाची शिकार केल्याप्रकरणी सुर्याचीवाडीतील दोघांवर गुन्हा\nरक्तदानाचा उपक्रम सर्वांना दिशादर्शक: श्रीमंत संजीवराजे सासवड येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन\nरक्तदानाचा उपक्रम सर्वांना दिशादर्शक: श्रीमंत संजीवराजे सासवड येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/most-deaths-amravati-corona-290420", "date_download": "2021-08-04T09:59:16Z", "digest": "sha1:NYDJMQZBUCF76TE3P5I3SGFJGVYIO3CM", "length": 8031, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विदर्भात 542 जण कोरोनाबाधित तर 26 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nअमरावतीमधील 70 तर बुलडाण्यात 24 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. वाशीम जिल्ह्यात 2 तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे. अद्याप वर्धा आणि गडचिरोली दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त आहेत.\nविदर्भात 542 जण कोरोनाबाधित तर 26 जणांचा मृत्यू\nनागपूर : विदर्भात कोरोनाच्या विषाणूचा प्रकोप सुरू आहे. पहिला कोरोनाबाधित रुग्ण 11 मार्च रोजी नागपुरात आढळला. यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून येऊ लागले. 11 मार्च ते 6 मे 2020 या दरम्यान तब्बल 542 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापैकी 36 जण दग��वले आहेत. तर 117 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ते ठणठणीत बरे झाले आहेत. विदर्भात पाचशेचा पल्ला ओलांडल्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.\nनागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद 11 मार्च रोजी झाली. यानंतर विदर्भातील यवतमाळ, अमरावती हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. विदर्भात 11 मार्च रोजी 50 रुग्णांची नोंद झाली. तर 14 एप्रिलला 100 तर 27 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या 200 वर पोहोचली. प्रारंभी कोरोनाच्या तपासणीचा वेग कमी होता यामुळे बाधितांची संख्या मर्यादित होती. अलीकडे तपासणीचा वेग वाढला. त्यानुसार, अवघ्या 10 दिवसांत कोरोना विषाणूबाधितांची संख्या 500 वर पोहोचली आहे.\nअधिक वाचा - भरउन्हात गावी जाण्यासाठी तो पायी निघाला; थकल्याने झाडाच्या आश्रयात थांबला अन्‌ वैतागून...\nसध्या सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. नागपूर शहरात 262 रुग्णांची नोंद झाली आहे. यापाठोपाठ यवतमाळात 93 जण बाधित आढळले आहेत. अकोल्यात 88 तर अमरावतीमधील 70 तर बुलडाण्यात 24 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. वाशीम जिल्ह्यात 2 तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे. अद्याप वर्धा आणि गडचिरोली दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त आहेत.\nनागपूर शहरातील 262 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मृत्यू अमरावती झाले आहेत. नागपुरात कोरोनाच्या बाधेने तीन तर अमरावती जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातही 10 जणांचे मृत्यू नोंदविले गेले आहेत. तर विदर्भात मृतांचा आकडा दोन जिल्ह्यात वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये एका आकड्यात आहेत. बाधित रुग्ण वाढत असतांनाच त्यांच्यावरील यशस्वी उपचारातून विदर्भात 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23863", "date_download": "2021-08-04T10:28:01Z", "digest": "sha1:NPCTOJAYBUPHYUEURORHL7DEJPGEXUHK", "length": 5608, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सामाजिक उपक्रम २०१८ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सामाजिक उपक्रम २०१८\nसामाजिक उपक्रम २०१८ आढावा\nआपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ९ वे वर्ष. नेहमीप्रमाणे यावर्षीही आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोली आणि मिसळपाववर आवाहन व घोषणा केली. याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले.\nRead more about सामाजिक उपक्रम २०१८ आढावा\nसामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.\nRead more about सामाजिक उपक्रम -२०१८\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/mmrda-bharti-for-215-vacancies/", "date_download": "2021-08-04T09:58:05Z", "digest": "sha1:YNSFPNLJ747R5QHY4CDGXHS73K5XNCXA", "length": 10951, "nlines": 203, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "MMRDA मध्ये नौकरीची संधी - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये 215 जागांसाठी भरती जाहीर", "raw_content": "\nMMRDA मध्ये नौकरीची संधी – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये 215 जागांसाठी भरती जाहीर\nMMRDA मध्ये नौकरीची संधी – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये 215 जागांसाठी भरती जाहीर\nMMRDA मध्ये नौकरीची संधी\nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA मध्ये 215 जागांसाठी नौकरी भरतीचे आयोजन करण्यात आले असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठविण्याची 17 एप्रिल 2020 हि अंतिम मुदत आहे. अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी असून याचा सर्व उमेदवारांनी लाभ घेण्याची विनंत्री करण्यात आली आहे. इतर पदवी धारण केलेल्या विद्याथ्यांसाठी देखील काही पदे उपलब्ध आहेत. या भरतीविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.\nस्टेशन मॅनेजर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, पर्यवेक्षक ई. भरपूर पदांसाठी हि भरती होत असून त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची अट आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, रिक्त जागांचा तपशील ई. सर्व माहिती MMRDA ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे.\nजाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बद्दल थोडी माहिती\nMMRDA चे प्रादेशिक नियोजन आराखडा तयार करणे, प्रादेशिक महत्वाचे प्रकल्प तयार करणे व त्यास अर्थ सहाय्य् देणे आणि एकूण दूरदृष्टि ठेवून नियोजन करण्याचे प्राधिकरण स्थापनेपासूनच कार्यरत आहे. प्रादेशिक नियोजन आराखडा, मुंबई महानगर प्रदेशाच्या शाश्वत विकासाची दिशा दाखवितो. मुंबई महानगर प्रदेशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करुन जीवनमान सुधारणे आणि प्रदेशाला आर्थिक चालना देणे हा प्राधिकरणाच्या स्थापनेमागील उद्देश होता.\nनियोजन आराखडे तयार करणे, धोरणे आणि कार्यक्रम आखणे, प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आणि प्रदेशामध्ये गुंतवणुकीला दिशा देणे ही प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी आहे.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या अशा :\nप्रादेशिक विकास आराखडे बनविणे.\nमहत्वपूर्ण प्रादेशिक प्रकल्पांना अर्थसहाय्य् देणे\nस्थानिक संस्था आणि त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणे.\nमुंबई महानगर प्रदेशामधील विविध प्रकल्प अथवा योजना यांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधणे.\nमुंबई महानगर प्रदेशावर विपरीत परिणाम होऊ शकेल अशा विकासास प्रतिबंध घालणे इ.\nथोडक्यात, महानगर प्रदेशामध्ये महत्वपूर्ण प्रकल्पांचे संकल्पन करणे, त्यांना दिशा दाखविणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेऊन नवीन विकास केंद्रे निर्माण करणे आणि वाहतूक, गृह निर्माण, पाणी पुरवठा आणि पर्यावरणामध्ये सुधारणा करणे अशी प्राधिकरणाची जबाबदारी आहे.\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/17-year-old-girl-molested-at-birthday-party-case-filed-against-police-deputy-inspector-general-126392708.html", "date_download": "2021-08-04T08:14:38Z", "digest": "sha1:W46EUGC7CO72JQVUKNS3IMPPO53LPGJW", "length": 5448, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "17-year-old girl molested at birthday party; case filed against Police deputy inspector general | बर्थ डे पार्टीत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग; पाेलिस उपमहानिरीक्षकावर गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबर्थ डे पार्टीत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग; पाेलिस उपमहानिरीक्षकावर गुन्हा दाखल\nमुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबईतील तळाेजा पाेलिस ठाण्यात आयपीएस अधिकारी निशिकांत माेरे या पाेलिस उपमहानिरीक्षकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या माेरे पुण्यात कार्यरत आहेत. बाललैंगिक अत्याचारविराेधी कायदा व विनयभंगाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला.\nपीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटले आहे, माेरे व मुलीचे वडील मित्र आहेत. ५ जून राेजी या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत माेरे अचानक आला व त्याने दारूची मागणी केली. मुलीच्या नातलगांनी केक कापून तिच्या चेहऱ्याला लावला, त्यावेळी माेरेने या मुलीशी लगट करून तिच्या चेहऱ्यावर लावलेला केक बाेटाने काढून दाेन-तीन वेळा चाटला. हा प्रकार काही जणांनी माेबाइलवर शूटही केला. हा प्रकार माेरेच्या लक्षात आल्यानंतर त्याने हा व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले, मात्र त्यांनी ऐकले नाही. माेरेविराेधात गेल्या सहा महिन्यांपासून तक्रार दाखल करण्यासाठी हे कुटुंबीय पाेलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर गुरुवारी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. व्हिडिओ क्लिपिंगच्या आधारे माेरेविराेधात गुन्हा दाखल केला.\nहत्येनंतर हल्लेखोर म्हणाले, ‘बाॅस अपना काम हाे गया’ ; खरात कुटुंबातील सदस्यांनी दिली माहिती\nसंपत्तीच्या वादात डॉक्टर मुलीने केली पित्याची हत्या\nकोटींचे उत्पन्न असलेली माणसे लाखांची कर्जे का घेतात; तेही कुटुंबीयांकडूनच\nनांदेडमधील उमेदवार कोट्यधीश; चव्हाण कुटुंब ४६ कोटींचे धनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-pmo-rejects-smriti-irani-osd-demand-news-in-marathi-4966997-NOR.html", "date_download": "2021-08-04T08:52:18Z", "digest": "sha1:ZXXU7IAM4XUUQN6TP33XIT5YLYWOPPWY", "length": 4849, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PMO rejects smriti irani osd demand News in Marathi | स्मृती इराणींना महिन्याभरात दुसरा झटका, PMO ने OSD ची नियुक्���ी रोखली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्मृती इराणींना महिन्याभरात दुसरा झटका, PMO ने OSD ची नियुक्ती रोखली\nनवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना एका महिन्यात दुसरा मोठा झटका बसला आहे. ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) पदावर गेल्या दहा महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयात कार्यरत असलेले संजय काचरू यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रोखली आहे. मात्र, काचरू मागील तीन दिवसांपासून गैरहजर आहेत.\nएका वृत्तवाहिणीनुसार, इंटेलिजेंस ब्यूरोचा (आयबी) अहवाल आल्यानंतर पीएमओने ही कार्यवाही केली आहे. संजय काचरू अजूनही आपल्या जुन्या कंपनीच्या संपर्कात असल्याचे आयबीने म्हटले आहे. आता काचरू यांच्या नियुक्तीवर अंतिम निर्णय कॉबिनेट कमेटी ऑफ अपायंटमेंटमध्ये होईल. या नियुक्तीस परवानगी मिळाली नसतानाही स्मृती इराणी यांनी काचरू यांना रुजू होण्यास सांगितले होते. काचरू हे स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय आहेत.\nदरम्यान, स्मृती इराणी यांना मागील महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतल्या समजल्या जाणार्‍या स्मृती इराणी यांचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नाही, असे चित्र दिसत आहे.\nLive Action: स्मृती इराणी पुढे पुढे, कॅमेरा मागे मागे; पुन्हा आल्या चर्चेत\nस्मृती इराणींशी मतभेद, काकोडकरांचा आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद सोडले\nतुम्ही काय आहात, ते मला ठाऊक आहे - राज्यसभेत स्मृती इराणींवर शरद यादवांची टिप्पणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-know-the-family-of-lord-shiva-5665260-PHO.html", "date_download": "2021-08-04T10:03:10Z", "digest": "sha1:LACXS6YBOQKYYTISQOGOOIOA4ZLD2ISW", "length": 5031, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Know The Family Of Lord Shiva | असे आहे महादेवाचे कुटुंब, ही आहेत त्यांच्या नातवंडांची नावे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअसे आहे महादेवाचे कुटुंब, ही आहेत त्यांच्या नातवंडांची नावे\nसध्या श्रावण मास सुरु असून या काळात महादेवाची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते. शिवचा अर्थ आहे कल्याण करणारा. भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे ��ेवता आहेत.\nमहादेव एका अर्थाने संपूर्ण कुटुंबाचे देवता आहेत, कारण हे एकमेव असे देवता आहेत ज्यांचे कुटुंब पूर्ण आहे. हिंदू धर्मामध्ये पूज्य असलेया 5 देवतांमधील तीन महादेवाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.\nमहादेवाला सृष्टीचा प्राण मानले जाते. जर शिव नसते तर सृष्टी शव समान झाली असती. याच कारणामुळे महादेवाला काळांचा काळ म्हणजेच महाकाल मानले जाते. शिव प्राण देतात, जीवन देतात आणि संहारही करतात. महादेवाची पूजा सर्व सुख प्रदान करणारी मानली गेली आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये सहजपणे प्रसन्न होणाऱ्या देवतेची उपाधी महादेवाकडे आहे.\nही आहे महादेवाची मुलगी\nमहादेवाच्या मुलीचे नाव अशोक सुंदरी आहे. पौराणिक कथा आणि काही लोकांच्या मान्यतेनुसार देवी पार्वतीने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी कल्प वृक्ष (सर्वांची इच्छा पूर्ण करणारे झाड)कडून कन्या प्राप्तीचे वरदान मागितले आणि फलस्वरूपात अशोक सुंदरीला जन्म झाला. अशोक सुंदरीचे लग्न परम पराक्रमी राजा नहुषसोबत झाले. देवी पार्वतीच्या वरदानाने अशोक सुंदरी ययातीसारखा वीर मुलगा आणि शंभर रुपवती मुलींची आई झाली.\nमहादेवाच्या कुटुंबातील इतर सदस्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/flipkart-big-saving-days-sale-starts-offer-on-smartphone-know-details/articleshow/83508642.cms", "date_download": "2021-08-04T08:27:59Z", "digest": "sha1:2CBB55FEZD74QBYIIV37CNXNXA465CCN", "length": 12626, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफ्लिपकार्टवर सेल सुरू, आयफोनसह 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट\nनवीन स्मार्टफोन्स खरेदी करायचा विचार असेल तर Flipkart Big Saving Days सेलमध्ये तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये आयफोन पासून ते सॅमसंगपर्यंतच्या अनेक स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर मिळत आहे.\nनवी दिल्ली :Flipkart Big Saving Days सेल १३ जूनपासून सुरू झाला असून, हा सेल १६ जूनपर्यंत चालेल. या सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट मिळत आहे. सेलमध्ये SBI Card वरून सामान खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये बंपर सूट मिळणाऱ्या काही टॉप स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया.\nवाचाः Jio चे दोन सर्वात स्वस्त प्लान, २१ जीबी डेटासह मिळेल मोफत कॉलिंग\nApple iPhone ११ (६४GB) ला सेलमध्ये Flipkart वर ४९,९९९ रुपयात खरेदी करू शकतो. जर तुम्ही आयफोनला अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर १४,६०० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल.\nफ्लिपकार्ट सेलमध्ये या स्मार्टफोनला २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. जुन्या स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला १४,६०० रुपयांपर्यंतची सूट मिळेल.\nवाचाः २२ जूनला लाँच होणार Mi ची नवीन स्मार्टवॉच, पाहा संभाव्य फीचर्स\nजर तुम्ही १० हजार रुपये किंमतीत एक ब्रँडेड स्मार्टफोन शोधत असाल तर Samsung Galaxy F12 चा विचार करू शकता. या फोनची ९,९९९ रुपयात विक्री होत असून, एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास फोन ९,३५० रुपयात खरेदी करता येईल.\n१० हजार रुपये किंमतीत तुम्ही Realme Narzo 20 देखील खरेदी करू शकता. या फोनला एक्सचेंज ऑफरसह ९,३५० रुपयात खरेदी करू शकता. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे.\nRealme X3 SuperZoom ची फ्लिपकार्ट सेलमध्ये २१,९९९ रुपयात विक्री होत आहे. हा फोन Snapdragon ८५५+ प्रोसेसर सोबत येतो. यात १२०Hz LCD स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये रियरला क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल आहे. यासोबत पेरिस्कोप लेंस मिळते, जी ५x ऑप्टिकल आणि ६०x हायब्रिड झूमसह येते.\nवाचाः ६४MP कॅमेरा, ८GB रॅमसह येतोय Vivoचा ‘हा’ दमदार ५जी स्मार्टफोन\nवाचाः बहुप्रतिक्षित Samsung Galaxy M32 ‘या’ तारखेला भारतात होणार लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स\nवाचाः इतरांपासून WhatsApp चॅट लपवायचे आहे वापरा ही सोपी ट्रिक\nSamsung Galaxy F12 स्पेसिफिकेशन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nOnePlus Nord CE 5G ला टक्कर देणार हे ५ स्मार्टफोन्स, मिळतात धमाकेदार फीचर्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी Realme च्या 'या' पावरहाऊस फोन्सची लिस्ट नक्की पाहा, किंमत १५,००० पेक्षा कमी\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nधार्मिक मिश्रीच��� हे उपाय देखील खूप गुणकारी, आर्थिक संकटावर मात आणि...\nमोबाइल WhatsApp चे बहुप्रतिक्षित View Once फीचर लाँच, ‘या’ यूजर्सला करता येणार वापर\n अंबानींच्या पार्टीत नटून-थटून पोहोचली माधुरी, सौंदर्यासमोर नववधूही दिसली फिकी\nब्युटी सर्वात मादक अभिनेत्रीचा ताज आजही याच अभिनेत्रीच्या नावावर, व्हर्जिन सिक्रेट ऐकून व्हाल हैराण\nमोबाइल Apple ला टक्कर देणारा Realme चा पहिला अँड्रॉयड वायरलेस मॅग्नेटिक चार्जर, पाहा खास फीचर्स\n जुलैमध्ये Maruti Suzuki, Tata आणि Hyundai ने विकल्या २.४ लाख कार\nकरिअर न्यूज MPSC Exam 2021:महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर\nन्यूज आसाम सरकारकडून स्पेशल गिफ्ट; लव्हलिनाच्या गावकऱ्यांनाही झाला आनंद\nदेश संसदेत विरोधकांकडून पोस्टरबाजी, वैतागून सभापतीही जागेवरून उभे राहिले\nसिनेमॅजिक 'लग्नानंतरही हनी सिंगचे अनेक महिलांशी शरीरसंबंध होते'\nन्यूज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच दिवशी चार पदक जिंकण्याची संधी\nअर्थवृत्त घोडदौड; सेन्सेक्स ५४ हजारांवर गेला, गुंतवणूकदारांची ३ लाख कोटींची कमाई\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/devendra-fadnavis-slam-to-shivsena-uddhav-thackeray/", "date_download": "2021-08-04T08:45:12Z", "digest": "sha1:KIMU3VXSFQMNJ2WUAYN4EWQGB6UVMHQU", "length": 9139, "nlines": 85, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा - Mulukh Maidan", "raw_content": "\nशिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा\nमुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती आहे. यानिमित्तानं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. मात्र हा व्हिडीओ फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढण्यासाठी ट्वीट केलाय का , असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.\nया व्हिडीओमध्ये सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधाने घेतलेली आहेत. त्यामुळे भाजपाचे सत्ता गमावण्याचे शल्य अजूनही कायम असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून डिवचण्याचा प्रयत्नही या व्हिडीओच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळत आहे.\nहिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्र���ुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत\nफडणवीस यांनी ट्वीट केले आहे की, ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत’ तसेच ‘आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ’ तसेच ‘आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ’ असे दुसरे ट्वीटही फडणवीस यांनी केले आहे.\n‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं’\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या.\nसलग ३० वर्ष बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं, असे संजय राऊत म्हणाले.\n शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर\nजुन्या १०० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद आरबीआयने दिली महत्वाची माहिती\nआरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु; पुन्हा एकदा नोटबंदी\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/shivsena/", "date_download": "2021-08-04T08:40:42Z", "digest": "sha1:YGCKIS5GLFTCIHGE3LOFBDA3QVYOVBTA", "length": 9858, "nlines": 126, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates SHIVSENA Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nमुंबई : मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध करत तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी…\nमाजी मंत्री संजय राठोड अडचणीत\nपूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यामुळे माजी मंत्री संजय…\nमुंबईत उद्यानाला टीपू सुलतानाचे नाव देण्यावरून वाद;शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा\nमुंबई: मुंबईतील गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान नाव देण्यास भाजपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील…\nअध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचा रस वाढला\nमहाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच सेनेने स्वीकारावं, असे वक्तव्य…\n‘संजय राऊतांच्या बरळण्याच्या आणि सामना संपादक पदाचा संबंध काय\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा…\nबदलापूरमध्ये सेना -भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा\nलसीकरणाच्या वादातून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा…\n‘रस्ते वेगळे मात्र मैत्री कायम’ – संजय राऊत\n‘देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही, मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे’…\n‘आम्हीही बघून घेऊ’; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा\nराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचलनालयाकडून…\nशिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षाचा आज ५५वा वर्धापन दिन आहे. राज्यात…\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\nमुंबई: शिवसेनेकडून राम मंदिरासंदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवन…\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nअयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने केलेल्या जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप…\n‘मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला यश’\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात…\n‘…तर बाळासाहेब वरून एक फटका मारतील’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकीकडे भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन…\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ\nराज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि काही परिवहन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी तक्रार परिवहन विभागातील…\nकाँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप\nमुंबई: मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/category/mumbai/page/223/", "date_download": "2021-08-04T10:12:55Z", "digest": "sha1:TDPRW2D26QO2ILI6PMMCWFWDMPJHOGNE", "length": 9621, "nlines": 102, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Mumbai News| Page 223 of 263 | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nठाण्याचे नगरसेवक चालले महाबळेश्वर सहलीला\nजय महाराष्ट्र न्यूज, ठाणे स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली…\nम्हणून मुंबईतील महिला बचतगटांचा शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महापालिकेच्या शाळेत मुलांना मिडडे मिल पुरवणाऱ्या महिला बचत गटांनी शिवसेनेविरोधात…\nएकनाथ खडसेंवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले- मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सवाल\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली एकनाथ खडसेंवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले असा सवाल मुंबई उच्च…\nआसामी महिलांनी राज ठाकरेंना राखी बांधली अन्…\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भाजप सत्तेत आल्यापासून प्रादेशिक भाषेवर अन्याय होत असल्याचा आरोप आसामच्या…\nतीन किलो वजन आणि एक फुट उंचीचा बर्गर खाण्याचं चॅलेंज\nजय महाराष्ट्र न्यूज, ठाणे जंक फूड खाणाऱ्यांसाठी बर्गर हा आवडीचा पदार्थ. पण अगडबंब बर्गर…\nभायखळा जेल पाहणीनंतर महिला खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भायखळा जेलच्या पाहणीनंतर महिला खासदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा…\nमराठा मोर्चा नियोजनावरुन वादावादी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चा नियोजनासाठी गुरूवारी बैठक घेण्यात आली….\nतोंडी परीक्षा रद्द; नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 100 गुणांची परीक्षा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे…\nआशिष शेलारांच्या लढ्याला यश; मुंबईतील 5 हजार सोसायट्यांना होणार फायदा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ओसी नसल्यामुळे डिम कन्व्हेअन्सकरता रखडलेल्या सोसायट्यांचा मार्ग मोकळा झाला आहे….\nमाझ्या जन्म पत्रिकेवर माझ पद नाही तर जात लिहीलेय; मराठा समाजासाठी आर-पारची लाढाई लढण्याचा नितेश राणेंचा निर्धार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र तथा काँग्रेस…\nचर्चगेट स्थानकात बॉम्ब असल्याचा निनावी फोन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवू अशी धमकी देणारा निनावी फोन आल्यानंतर…\nडोंबिवलीत 7 वर्षीय मुलाचा इमारतीच्या गच्चीवरुन पडून मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली डोंबिवलीतील ठाकुरवाडी परिसरात एका लहान मुलाचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू…\nमुंबईतील डेंग्यू रुग्णांत 265 टक्के वाढ तर टीबीमुळे रोज 18 जणांचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर…\nकोपर्डीची निर्भया वर्षभरापासून न्यायाच्या प्रतिक्षेत\nजय महाराष्ट्र न्यूज, नगर वर्ष झालं. पण विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. तेरा…\nअजित पवारांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरेंची टीका\nजय महाराष्ट्र न्यूज, जळगाव अजित पवारांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेला दु तोंडी…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f0c748e64ea5fe3bd06895d?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T09:42:44Z", "digest": "sha1:IL5MPJDJYSWUYR4Q4KJUBQB4NA34YEJ7", "length": 9779, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - तूर पिकातील किडींची ओळख आणि त्यांचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतूर पिकातील किडींची ओळख आणि त्यांचे नियंत्रण\nतूर पिकामध्ये बऱ्याच वेळा उत्पादन कमी होतना दिसते. अनेक कारणांमुळे या पिकामध्ये कमी होत असते, त्यातील एक कारण म्हणजे किड. म्हणून या किडींची ओळख करून त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेंगा पोखरणारी अळी - अळीचा रंग हिरवट पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली आवस्था पूर्ण करते. शेंगमाशी - ही अळी पांढऱ्या रंगाची असून ती गुळगुळीत असते व तिला पाय नसतात. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडून माशी बाहेर पडल्यावरच नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. पिसारी पतंग - या पतंगाची अळी हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरवडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. पाने गुंडाळणारी अळी - या किडीचा पतंग लहान व तपकिरी रंगाचा असतो. प्रामुख्याने या किडीचा प्रादुर्भाव पेरणी उशिरा केल्यास तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असल्यास आढळून येतो. तुडतुडे - या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातून रस शोषण करतात. त्यावेळी विषारी लाळ पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात आणि गळून पडतात. खोडमाशी - या किडीची माशी खोडामध्ये अंडी घालते, अंड्यामधून बाहेर पडलेली अळी कोवळ्या भागावर उपजीविका करते आणि नंतर कोवळे खोड पोखरून आत शिरते. शेंगेवरील ढेकुण - हिरवट तपकिरी रंगाचे छातीच्या बाजूला अनुकुचीदार काटे असतात. या किडीच्या बाल्यावस्था व प्रौढ कोवळ्या शेंगातील रस शोषण करतात व शेंगा अपरिपक्व अवस्थेत वाळून जातात. कीड उपाययोजना :- • तूर पिकांमध्ये हेक्टरी ५० ते ६० पक्षीथांबे करावे यामुळे पक्षी अळ्यांचे भक्षण करतील. • एकरी पिकांमध्ये तीन ते चार कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) लावावे. • पिकास फुले, कळ्या लागताच. ५ % निंबोळी अर्क फवारावे. • पीक ५० % फुलोऱ्यात असताना स्पीनोसॅड ४५ %एस.सी. ४ मि.लि प्रति पंप पाण्यात मिसळून फवारावे. • दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी. इमामेक्टीन बेण्झोएट ५ %एस.जी. ५ ग़ॅम किंवा फ्लुबेंडामाईड ३९.% एस.सी. ५ ग़ॅम याची फवारणी करावी. गरजेनुसार शेंगा पक्वता अवस्थेत क्लोरॅन्ट्रीनीलीपोल १८.५ % एस.सी. ३ ते ४ मि.लि. किंवा क्लोरॅन्ट्रीनीलीपोल १०% +लॅम्बडा सायलोथ्रीन ५ % झेड सी. ६ प्रति पंप पाण्यात मिसळून फवारावे.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nतूरपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nतूरपीक संरक्षणखरीप पिकव्हिडिओअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nतूर पिकातील मर रोगाचे नियंत्रण\n👉 शेतकरी बंधुनो, तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत कधीही होतो. हा रोग जमिनीतील फ्युजेरियम उडम या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nसल्लागार लेखतूरखरीप पिकअॅग्रोस्टारमहाराष्ट्रव्हिडिओकृषी ज्ञान\nतूर पिकाचे उत्पादन वाढीकरिता शेंडा खुडणे\n👉 शेतकरी बंधूंनो तूर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये शेंडे खुडणे फायदेशीर ठरते.याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ...\nतूर, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा\nशेतकरी बंधूंनो, केंद्र शासनाने डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बंध शिथील केले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maa.ac.in/index.php?tcf=regulation", "date_download": "2021-08-04T09:51:19Z", "digest": "sha1:S3PLL2SYH5FAINEVEQE7XKG2J23J3E7V", "length": 4227, "nlines": 95, "source_domain": "maa.ac.in", "title": "State Council of Educational Research & Training(SCERT), Maharashtra.", "raw_content": "\nLatest News & Updates धोकादायक वृक्ष विस्तार कमी करणे दर सूचना | पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितीबाबतची प्रसिद्धी | दरपत्रक सूचना | विषयनिहाय व इयत्तानिहाय सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. | दि. १४ जून २०२१ पासून डी. डी. सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.\nकला ,क्रीडा ,कार्यानुभव BOS अर्ज लिंक\nसंकलित मूल्यमापन २ पत्र\nसंदर्भ प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र\nइयत्ता १० वी प्रश्नपेढी\nइयत्ता १२ वी प्रश्नपेढी\nमराठी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nउर्दू माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nहिंदी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nशैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम\nशिक्षक मार्गदर्शिका पूरक साहित्य २०२०-२१\nविषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\nबालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका\nपुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितीबाबतची प्रसिद्धी\nपुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितीबाबतची प्रसिद्धी डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/diet-for-mens-to-improve-stamina/", "date_download": "2021-08-04T08:14:30Z", "digest": "sha1:DJJQH4STZ5XUUZMNWHC6FMHVOLVOMQUY", "length": 8858, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "पुरूषांनो! आपली से’क्स लाईफ सुधरवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा - Mulukh Maidan", "raw_content": "\n आपली से’क्स लाईफ सुधरवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा\nमहिलांना जसे पोषक तत्वे महत्वाचे असतात तसेच पुरूषांनादेखील काही खास पोषक तत्वांची गरज असते. पुरूषांना इरेक्शन आणि से’क्ससंबधिंत खुप समस्या असतात. पुरूषांना प्रोस्टेट कॅंसर सारख्या गंभीर आजारांचा धोका असतो.\nकाही अन्नपदार्थ पुरूषांच्या से’क्स लाईफला सुधरवतात. याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. तसेच याने आपली बॉडी फिट राहते. आज आपण याच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.\n१) फॅटी फिश- सैल्मन, हेरिंग, सार्डिन आणि हलिबेट सारखे मासे फॅटचा खुप मोठा स्त्रोत आहे. यामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ऍसिड ह्रद्याच्या आजारांसाठी खुप फायदेशीर असते. एका शोधानुसार स्त्रीयांपेक्षा पुरूषांना हार्टचे आजार होतात.\n२) चॉकलेट- जर तुम्ही योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्ले तर तुमचे रक्ताभिसरण सुरळीत होते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉल जास्त प्रमाणात असते. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते. यामुळे ब्लड प्रेशर प्रमाणात राहते.\n३) अदरक- अदरकमध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. व्यायाम करताना बऱ्याच पुरूषांच्या स्नायुंमध्ये ताण येतो. यामुळे स्नायु दुखतात. अदरकामुळे तुम्हाला या त्रासापासून मुक्ती मिळते आणि सुजही कमी होते.\n४) दुध आणि दही- दुध आणि दह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ल्युटिन असते. हे अमिनो ऍसिड विशेष करून मसल्स बनवण्यासाठी खुप फायदेशीर असतात. दह्यामध्ये प्रोटीन, पोटेशियम आणि चांगले बॅक्टेरीया असतात. हे आतड्यांना स्वस्थ ठेवतात.\n५) सोया फुड्स- एका अभ्यासानुसार सोया फुड्स हे पुरूषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅसरपासून वाचण्यासाठी खुप प्रभावी आहे. पुरूषांनी आपल्या डाएटमध्ये सोयाबीन, टोफू, मीसो सुप आणि सोया दुध या खाद्यपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.\n६) नारंगी भाज्या- नारंगी भाज्यांमध्ये बीटा-केरीटीन, ल्यूटीन आणि व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात असते. हे पोषक तत्व आपल्या शरीरातील प्रोस्टेटला कमी करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये गाजर, भोपळा, रताळे आणि लाल शिमला मिरची या भाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.\nया सगळ्या गोष्टींचा समावेश पुरूषांनी आपल्या आहारात केला पाहिजे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला,…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’ कोटींचे मालक, जाणून घ्या,…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून…\nमनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/marathi-film/rinku-rajguru-kagar-movie-new-romantic-song-release-35211", "date_download": "2021-08-04T10:41:53Z", "digest": "sha1:LNYIVBYUYNPDCIEZY7OY5KZKPY3IER25", "length": 9336, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Rinku rajguru kagar movie new romantic song release | रिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का?", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nरिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का\nरिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का\nसध्या 'कागर' चित्रपटातील युवराज आणि राणीची संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चा रंगत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे.\nBy संजय घावरे मराठी चित्रपट\nसुपरहिट 'सैराट' नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर' हा चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नवोदित शुभंकर तावडे या चित्रपटात तिच्या जोडीला आहे. या चित्रपटातील एक नवं रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.\nसध्या 'कागर' चित्रपटातील युवराज आणि राणीची संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चा रंगत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे, तर यापूर्वी चित्रपट-नाटकांमध्ये लहानसहान भूमिका साकारणारा शुभंकर या चित्रपटात प्रथमच मुख्य भूमिका साकारत असून, तो रिंकूचा जोडीदार बनला आहे. टीझर आणि ट्रेलरमुळं उत्सुकता वाढल्यानं या चित्रपटामधील संगीताकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.\nनुकतंच 'कागर' मधील 'दरवळ मव्हाचा...' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात शुभंकरनं साकारलेला युवराज आणि राणीच्या रूपातील रिंकूचं हळूवार फुलत जाणारं प्रेम बघायला मिळतं. या गाण्यात रिंकूचे दोन लुक पाहायला मिळतात. दोन्ही लुक्समध्ये ती लक्ष वेधून घेते. याआधी प्रदर्शित झालेल्या 'लागलीया गोडी तुझी...' आणि 'नागिन डान्स...' या गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटामधील गाण्यांबरोबरच संवाद देखील लोकांना आवडत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलं आहे.\n‘जजमेंट’चा थरारक ट्रेलर पाहिला का\nसंदीपचा फंकी लुक पाहिला का\nरिंकू राजगुरूकागरसैराटशुभंकर तावडेमराठी चित्रपटरोमँटिक गाणं\nअकरावी सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज\nMPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला, लोकसेवा आयोगाची घोषणा\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई पालिकेचं २०६ स्वयंसेवकांचं पथक रवाना\nमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या ४१ जागांसाठी भरती\nनरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोडच्या कामाची सुरुवात पुढील वर्षी\nमुंबईत पावसाळी आजारांची रुग्णसंख्या अधिक\nअक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहता येणार\nप्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटची अमेरिकेत चर्चा, भारतीय पदार्थांसोबत मुंबईच्या वडापावचीही क्रेझ\n...आणि मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले\nपूरग्रस्तांसाठी अभिनेता हरिओमचा मदतयज्ञ\nशब्दरूपी 'जिप्सी' अवतरणार मोठ्या पदड्यावर\nराज कुंद्रा प्रकरणावर अखेर शिल्पा शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली...\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/sourav-ganguly-jsw-goodwill-ambassador-29199", "date_download": "2021-08-04T10:24:36Z", "digest": "sha1:TCCQV7SDR2AFXZ27JEKTQ26QFYVMQLV6", "length": 10922, "nlines": 139, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Sourav Ganguly JSW Goodwill Ambassador | Yin Buzz", "raw_content": "\nसौरव गांगुली जेएसडब्ल्यूचा सदिच्छा दूत\nसौरव गांगुली जेएसडब्ल्यूचा सदिच्छा दूत\nगांगुली 'जेएसडब्ल्यू' सिमेंटच्या ब्रॅंडची जाहिरात करत असल्याचे आरोप आहेत.\nनवी दिल्ली: एकीकडे विराट कोहलीची दुहेरी हितसंबंधांसंदर्भात तक्रार करण्यात आलेली असताना दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.\nगांगुली 'जेएसडब्ल्यू' सिमेंटच्या ब्रॅंडची जाहिरात करत असल्याचे आरोप आहेत. \"जेएसडब्ल्यू' सिमेंट कंपनीने गांगुलीसह भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री यांच्याशी \"सदिच्छा दूत\" असा नुकताच करार केलेला आहे. 'जेएसडब्ल्यू' कंपनीने आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाची मालकी घेतली असल्यामुळे गांगुलीच्या हितसंबंधांचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nसौरव गांगुलीने मात्र आपल्याकडून कोणताही दुहेरी हितंसंबंधांच्या अटीचा भंग झालेला नसल्याचे स्पष्ट केले. दिल्ली कॅपिटल संघाचा मी दोन वर्षांपूर्वी मेंटॉर होतो; त्यामुळे आत्ता \"जेएसडब्ल्यू'चे सदिच्छा दूत आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद या दोन जबाबदाऱ्यांचा संबंध येत नाही, असे गांगुलींचे म्हणणे आहे. मुळात \"जेएसडब्ल्यू'ची सिमेंट कंपनी ही दिल्ली कॅपिटल संघाचे फ्रॅंचाईसी नाहीत. \"जेएसडब्ल्यू' स्पोर्टस ही कंपनी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल संघाचे मालक आहेत आणि माझा \"जेएसडब्ल्यू' स्पोर्टसची संबंध नाही, असेही गांगुलींने स्पष्ट केले.\nहे तर दुहेरी हितसंबंधच\nगांगुलींनी आरोप फेटाळले असले, तरी तज्ज्ञांच्या मते गांगुलीच्या या दोन्ही जबाबदाऱ्या दुहेरी हितसंबंधांमध्ये मोडत आहेत. गांगुली यांच्याबाबत या अगोदरही हे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असलेली व्यक्ती कोणत्याही ब्रॅंडची जाहिरात करू शकत नाही, असे सांगितले जात आहे.\nदिल्ली भारत कर्णधार director सौरव गांगुली कंपनी company फुटबॉल football वर्षा varsha\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एन���सएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\nजेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा : 'या' २२२ शहरांत होणार\nमुंबई :- जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा आज २७ सप्टेंबर २०२० रोजी देशभरातील २२२ शहरांतील...\nजेईई अॅडव्हान्स्ड २०२०: परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी या सूचना पाळणं...\nमहाराष्ट्र - १२ वी नंतर करिअर कशात करायचं यासाठी परीक्षा असते. ती उत्तमरीत्या पास...\nआयपीएलच्या इतिहासात ख्रिस जॉर्डनचा सर्वांत महागडा ओव्हर; एकाच सामन्यात दोन 'अनोखे'...\nआयपीएलचा थरारक अनुभव काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा...\nसंयुक्त राष्ट्र संघटनेत १८ वर्षीय उदित सिंघलचा समावेश\nएसडीजीसाठी यूएनच्या २०२० च्या युवा नेत्यांमध्ये भारतातील १८ वर्षीय स्टार्टअप...\nअखेर JNU च्या माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक\nनवी दिल्ली :- सीएए आणि एनआरसीविरोधात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील...\nजेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण\nजेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकताच जेईई मेन...\nरेल्वे अपघात टाळण्यासाठी तरूणांचा पुढाकार\nमुंबई :- मुंबईत सर्वात जास्त रेल्वे अपघात होत असतात. या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस...\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत झाली वाढ, केंद्रीय क्रीडामंत्री यांनी दिली...\nनवी दिल्ली :- आज २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला...\nसुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : आचाऱ्याची चौकशी; १६ अधिकारी पथकात\nमुंबई :- बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास...\nयिनसारख्या युवकांचे संघटन करणाऱ्या चळवळीची आज का गरज आहे\nमुंबई : सकाळ माध्यम सुमहाच्या (YIN) यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची सुरुवात २०१४ साली...\nभारत आमुचा देश महान\n१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-08-04T10:58:55Z", "digest": "sha1:JQ7DOJOSGDW72AAOS3GS46SMVGIPWK7P", "length": 5319, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माल्म - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १७२५\nक्षेत्रफळ ३३५.१ चौ. किमी (१२९.४ चौ. मैल)\n- घनता ३,५९६ /चौ. किमी (९,३१० /चौ. मैल)\nमाल्म हे स्वीडन देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nआल्याची नो��द केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१८ रोजी १६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/moment-two-pieces-tractor-fell-see-truth-behind-viral-video-30352", "date_download": "2021-08-04T08:59:38Z", "digest": "sha1:AIWBCLF2N42J7O6UMGQIKSSF7LXR7PIZ", "length": 10840, "nlines": 140, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "In a moment, two pieces of the tractor fell, see the truth behind the viral video | Yin Buzz", "raw_content": "\nएका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य\nएका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य\nसुसाट निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर तो चुकीच्या मार्गाने निघाला आणि समोरून आलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली. क्षण भरात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आणि मागे असलेल्या बाईक चालकाचा जाग्यावर मृत्यू झाला.\nएका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य\nमहाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या इंदूर-इच्छापूर महामार्गावर एक विचित्र अपघात झाला असून त्यामध्ये एका ट्रॅक्टरचे क्षण भरात दोन तकडे झाले असून अंगावर काटा आणणारा व्हिडीओ शूट झाला आहे. या विचित्र अपघातामध्ये एका तरूणाचा मृत्यू देखील झाला आहे. इंदूर-इच्छापूर महामार्गावर असलेल्या चामती फाट्याजवळ ही दुर्घटना घडली.\nया अपघातात बुरहानूपार येथे राहणाऱ्या 28 वर्षीय विजय याचा मृत्यू झाला आहे. भरधाव आलेल्या ट्रकने समोरून आलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली त्यामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आणि बाईकवरील एका तरूणाचा जागीत मृत्यू झाला. हा अपघात प्रत्यक्षदर्शी पाहत असताना शूट केला आहे. ट्रक इतका फास्ट चालवतोय म्हणून काही तरूण पोलिसांना दाखवण्यासाठी व्हिडीओ तयार करीत होते. तेवढ्यात हा अपघात झाला.\nसुसाट निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर तो चुकीच्या मार्गाने निघाला आणि समोरून आलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली. क्षण भरात ट्रॅक्��रचे दोन तुकडे झाले आणि मागे असलेल्या बाईक चालकाचा जाग्यावर मृत्यू झाला.\nमध्य प्रदेश पूर महामार्ग अपघात विजय गीत\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n...म्हणून उद्योगपती आनंद महिंद्रा उचलणार 'त्या' विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च\nमनात जिद्द आणि शिकण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही मात्र, अशा...\nपांडव लेणी की बुद्ध लेणी\nज्ञान हे प्रवाही असले पाहिजे नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असतेच....\nआठ महिन्यात तरूणीने केली ६ लग्न; प्रत्येक लग्नाचे मिळाले इतके पैसे\nआठ महिन्यात तरूणीने केली ६ लग्न; प्रत्येक लग्नाचे मिळाले इतके पैसे लग्न...\nएका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य\nएका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य ...\nभारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारिणी समितीचा एक राज्य, एक मत हा निर्णय\nमुंबई: भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारिणी समितीने एक राज्य, एक मत हा निर्णय...\nपंडित यांच्या नियुक्तीवरून मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये वाद\nमुंबई :- चंद्रकांत पंडित यांची मध्य प्रदेशने मार्चमध्येच मार्गदर्शकपदी नियुक्ती...\nबारावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार 'ही' आकर्षक भेट\nभोपाळ : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मध्ये प्रदेश माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या...\nक्रिकेट नियमांच्या बायबलमध्ये हिंदीचा सन्मान\nइंदूर :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी क्रिकेट नियम तयार करणाऱ्या मेरिलबोन...\nराष्ट्रीय हॉकीत मुंबई शालेय संघटनेचा संघ कायम\nमुंबई :- 'एक राज्य, एक संघटना' या नियमांतर्गत मुंबई हॉकी संघटनेची सहसंलग्नता हॉकी...\n‘ट्वेल्थ फेल’: कडवी संघर्षगाथा, उज्ज्वल प्रेमकथा आणि प्रेरणादायी यशोगाथा\nमनोज आणि श्रद्धा दोघेही नागरी सेवेची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. दोघे मिळून एकत्रच...\nसंजीव गुप्ता यांचा विराट कोहलीकडे मोर्चा\nनवी दिल्ली ः भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात दुहेरी हितसंबंधांबाबत...\n24 किलोमीटर सायकल चालवून शाळेत जाणाऱ्या रोशनीची मेहनत फळाला आली; दहावीत मिळवले 98.75...\nमध्य प्रदेशातील खेड्यात राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलीने दहावीमध्ये ९८. ७५ टक्के...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Pheromone%20Sapla", "date_download": "2021-08-04T08:53:51Z", "digest": "sha1:HHTWXQ25D7R4TZGDTVAGPMX5QLXVEXTO", "length": 5510, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Pheromone Sapla", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nक्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत विविध गावांत मार्गदर्शन\nसोयाबीन पिकातील किड नियंत्रण\nकापूस पिकातील शेंदरी बोंड अळीचे व्यवस्थापन\nहरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन\nकामगंध सापळा कीड व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/gautam-karajgi-facebook-post/", "date_download": "2021-08-04T10:27:11Z", "digest": "sha1:2YSYZWPRRTHILU5L2F42Q7ONYEP7NT4Q", "length": 8970, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "'ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला' - Mulukh Maidan", "raw_content": "\n‘ज्यांच�� तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला’\nमुंबई | काही दिवसांपूर्वीच महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. यामुळे राज्यासह देशातील अनेकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर २६ जानेवारीला शीतल यांच्या जन्मदिवशी शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.\nफेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचे आहे, असे तुझे नेहमी सांगणं असायचे’ असे गौतम करजगी यांनी म्हंटले आहे.\nतसेच ‘मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस,’ असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.\nवाचा डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं\nआनंदवनात डॉ. शीतल यांच्या शयन कक्षातून सकाळपासून बाहेर आल्या नसल्याची माहिती त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला मिळाली. त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला सविता बोपसे यांनी शीतल बाहेर का आल्या नाही म्हणून शीतल यांच्या शयन कक्षात प्रवेश केला.\nत्यावेळी त्यांना डॉ. शीतल या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. घर काम करणाऱ्या सविता बोपसे यांनी शीतल यांचे पती गौतम करजगी यांना बोलावून आणले. शीतल यांच्या भोवती काही औषधे पडल्याचे त्यावेळी लक्षात आले. शीतल आमटे त्यांच्या आनंदवन येथील घरी बेशुद्धावस्थेत सापडल्याने. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.\nआंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा\nमुकेश अंबानी, संजय राऊतांसह ९७ जणांना पद्म पुरस्कार देण्याची राज्याची शिफारस मोदी सरकारने नाकारली\n‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’\nगजानन महाराज स���स्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक, घरीच उपचार…\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\nगजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची…\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2021-08-04T10:37:59Z", "digest": "sha1:WSCQR23MN4ONT2M7FUAYYHS6TF26B6XF", "length": 6742, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खेर्सन ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nखेर्सन ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २८,४६१ चौ. किमी (१०,९८९ चौ. मैल)\nघनता ३९.६ /चौ. किमी (१०३ /चौ. मैल)\nखेर्सन ओब्लास्त (युक्रेनियन: Херсонська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र तर आग्नेयेला अझोवचा समुद्र आहेत.\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क · ओदेसा · किरोव्होराद · क्यीव · खार्कीव्ह · खेर्सन · ख्मेल्नित्स्की · चेर्कासी · चेर्निव्हत्सी · चेर्निहिव्ह · झाकारपत्तिया · झापोरिझिया · झितोमिर · तेर्नोपिल · दोनेत्स्क · द्नेप्रोपेत्रोव्स्क · पोल्ताव्हा · मिकोलाइव्ह · रिव्ह्ने · लिव्हिव · लुहान्स्क · व्हिनित्सिया · व्होलिन · सुमी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणां��े पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/tag/history/", "date_download": "2021-08-04T08:21:14Z", "digest": "sha1:YJB7L5HNWUHUK7BMZUZO2QQCZ34NHFMH", "length": 16190, "nlines": 277, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "History | वसुधालय", "raw_content": "\nहा आहे छोटासा भारतीय झेंड्याचा इतिहास…\nहा झेंडा पहिल्यांदी ७ ऑगस्ट १९०७ साली पारसी भागन चौक, कलकत्ता येथे फडकाविला होता.\nहा झेंडा “सप्तरुशी झेंडा” ह्या नावाने ओळखला जातो. हा झेंडा पहिल्यांदी स्टूट्गारट मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस मध्ये २२ ऑगस्ट १९०७ ला फडकाविला होता.\nहा झेंडा डॉ. एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक ह्यांच्याशी संबधित आहे. हा झेंडा कलकत्ता येथे “Home Rule Movement” च्या वेळेस काँग्रेस अधिवेशनात फडकाविला होता.\nआंध्र प्रदेशातल्या एका तरुणाने खालील झेंडा महात्मा गांधीना प्रस्तुत केला होता. गांधीजींच्या मतानुसार ह्यामध्ये पंधरा रंग वा चरखा घालण्यात आला.\nहा झेंडा १९३१ सालच्या आखिल भारतीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात प्रस्तुत केला होता. परंतु तो सर्वांना मान्य न झाल्याने स्वीकृत झाला नाही.\nऑगस्ट ६, १९३१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ने खालील झेंडा अधिकृत स्वरुपात मान्य केला व तो पहिल्यांदी ३१ ऑगस्टला फडकविण्यात आला.\nआपला राष्ट्रीय झेंडा. ह्याचा जन्म जुलै २२, १९४७ ला झाला. जवाहरलाल नेहरूंच्या शब्दात – “आता मी तुम्हाला फक्त प्रस्ताव नाही तर झेंडा प्रस्तुत करतो”. हा झेंडा सर्व प्रथम कौन्सिल हाउस वर १५ ऑगस्ट १९४७ साली फडकविण्यात आला.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/naxalite-couple-arrested-gadchiroli-267922", "date_download": "2021-08-04T08:46:28Z", "digest": "sha1:TUIDOCEMYLQDQILCSOSFNHTV3RVAUN6P", "length": 10542, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तब्बल 38 खून करणारे नक्षल दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात", "raw_content": "\n2009 मधील मरकेगाव जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता. दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व जांभूळखेडा येथे भूसुरूंग स्फोटाच्या घटनेची रेकी व प्लॅनिंगमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकूण 16 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.\nतब्बल 38 खून करणारे नक्षल दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात\nगडचिरोली : विविध पोलिस ठाण्यात 141 गुन्हे दाखल असलेला नक्षलवाद्यांच्या कोरची दलमच्या उत्तर-गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य पदावर कार्यरत असलेला दिनकर गोटा व त्याच दलमची सदस्या असलेली त्याची पत्नी सुनंदा कोरेटी यांना गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष पथकाने बुधवारी (ता. 4) अटक केली आहे. नक्षल संघटनेचे दोन जहाल नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.\nजिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी बुधवारी (ता. 4) घेतलेल्या पत्रकार परिषदेत नक्षलवाद्यांच्या अटकेची माहिती दिली. ते म्हणाले, कुरखेडा तालुक्‍यातील दादापूर येथे 36 वाहनांना आग लावण्याच्या व 1 मे 2019 रोजीच्या भूसुरूंगाचा स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा हाच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या स्फोटात 15 पोलिस जवान व एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. ��िळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून दिनकर व त्याची दुसरी पत्नी सुनंदा कोरेटी या दोघांनाही अटक केली.\nसविस्तर वाचा - वडील शाळेत जाऊन मुलीला म्हणाले चल आईला घेऊन येऊ, अन्‌ केले हे...\nदिनकर गोटा 2005 मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सहभागी झाला. त्यानंतर तो चातगाव दलम, टिपागड दलम, धानोरा दलम, टिपागड दलममध्ये महत्त्वाच्या पदांवर होता. 2016 पासून तो कोरची दलात विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 33 खुनांसह 108 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.\n2009 मधील मरकेगाव जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता. दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व जांभूळखेडा येथे भूसुरूंग स्फोटाच्या घटनेची रेकी व प्लॅनिंगमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकूण 16 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.\nठळक बातमी - हवाई सुंदरी विमानाने नागपुरात आली, पॉश हॉटेलमध्ये थांबली आणि पुढे...\nसुनंदा कोरेटी 2009 मध्ये नक्षल दलामध्ये भरती झाली. सध्या ती नक्षलवाद्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर एकूण 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 28 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्यासमोर उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य असलेला विलास कोल्हा याने एके-47 शस्त्रांसह शरणागती पत्करली होती; तर नुकतेच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमच पोलिसांना शरण आला होता. जांभुळखेडा घटनेतील 8 आरोपींना गडचिरोली पोलिस दलाने यापूर्वीच अटक केली असून, घटनेचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.\n14 दिवसांची पोलिस कोठडी\nदिनकर गोटा व सुनंदा कोरेटी या दोघांवर दादापूर येथील वाहन जाळपोळ प्रकरणी पुराडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यात त्यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिनकर गोटा सप्टेंबर 2019 मध्ये एका नक्षल महिलेसह दलममधून निघून गेल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गडचिरोली पोलिस सातत्याने त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले व गोटा दाम्पत्य गजाआड झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/apply-today-eastern-railway-recruitment-posts-such-posts-eastern-railway-%C2%A0-25084", "date_download": "2021-08-04T10:11:52Z", "digest": "sha1:4KT437HXLRZMR5SBWXBK6VMZNPV3FWRL", "length": 7564, "nlines": 134, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Apply Today, Eastern Railway Recruitment for the posts of such posts in Eastern Railway | Yin Buzz", "raw_content": "\nआजचं करा अर्ज, (Eastern Railway) पूर्व रेल्वेत इतक्या पदांच्या जागांसाठी भरती\nआजचं करा अर्ज, (Eastern Railway) पूर्व रेल्वेत इतक्या पदांच्या जागांसाठी भरती\nपूर्व रेल्वे भरती 2020\nपूर्व रेल्वे भर्तीऑनलाइन अर्ज पात्र उमेदवारांकडून, जे भारतीय नागरिक आहेत, अपरेंटिस अधिनियम 161 and१ आणि rentप्रेंटिसशिप नियम 11992 19922 अंतर्गत अधिनियम अ‍ॅप्रेंटीस म्हणून प्रशिक्षण / प्रशिक्षण घेण्यासाठी वेळोवेळी सुधारित केले गेले आहेत, पूर्व रेल्वेच्या विविध कार्यशाळे आणि विभागांसाठी. वर्ष 2019-20. पूर्व रेल्वे भरती 2020 (पूर्व रेल्वे भारती 2020) 2 App 22 अ‍ॅप्रेंटिस पोस्टसाठी.\nपदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 13 मार्च 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2020 20 मार्च 2020\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nरेल्वे करणार १.४० लाख पदांसाठी भरती; 'या' दिवसापासून परीक्षा आयोजित\nरेल्वे भरती मंडळाने अखेर एक लाखाहून अधिक पदांसाठी एनटीपीसी भरतीची तारीख जाहीर केली...\nसकाळ \"Year Book-२०२०\" मधून घ्या वर्षभरातील घडामोडींचा आढावा..\nमुंबई : संपूर्ण वर्षभराचा आढावा घेण्यासाठी सकाळ प्रकाशनाकडून \"सकाळ इयरबुक-२०२०...\nरेल्वेमध्ये नोकरीच्या संधी; साउथ ईस्‍ट सेंट्रल रेल्वेमध्ये 313 पदांसाठी भरती\nमुंबई : साउथ इस्ट सेंट्रेल रेल्वेच्या नागपूर विभागात 313 पदांच्या भरतीसाठी अर्ज...\nNDRF चं ऑपरेशन महालक्ष्मी सक्सेसफूल; 9 गर्भवती महिलांची सुखरूप सुटका\nतब्बल 15 तासांपासून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 700 ते 800 प्रवाशांची NDRF...\nमहालक्ष्मी breaking: अफवांवर विश्वास ठेवू नका, लवकरच तुमचे नातेवाईक तुमच्याजवळ असतील\nशुक्रवार, दिनांक 26 जुलै रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहून निघालेली...\n'या' तरुणांनी औरंगाबाद स्टेशनचे नाव बदलून केले संभाजीनगर; व्हिडिओ व्हायरल\nऔरंगाबाद - ये���ील रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...\nसर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लि. मध्ये 167 जागांसाठी भरती\nTotal :- 167 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/so-many-students-will-get-certificates-graduation-ceremony-pune-university-31078", "date_download": "2021-08-04T08:17:47Z", "digest": "sha1:MSE4K6QCK3M47JD36BNXNUX3HG77ZS4N", "length": 11354, "nlines": 139, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "So many students will get certificates at the graduation ceremony of Pune University | Yin Buzz", "raw_content": "\nपुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे\nपुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे\nपुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे\nपुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे\nपुणे - कोरोनाच्या काळात सगळं कसं आपल्याला ऑनलाईन पध्दतीने होताना दिसतंय, त्यामुळे एका नव्या युगात असल्यासारखं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविकचं आहे. पण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन होणार आहे. विद्यापीठाकडून समारंभाचे आयोजन गुरूवारी ४.३० वा ऑनलाईन केले असून राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी, फोर्ब्स मार्शल प्रा. लि. चे सहअध्यक्ष डॉ. नौशाद डी. फोर्ब्स हे प्रमुख पाहूणे म्हणून ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर स्नातकांना उद्देशून ऑनलाइन दीक्षांत भाषण सुध्दा करतील. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र - कुलगुरू डॉ. एन. एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.\nविद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन समारंभात २०१८-१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध शाखांमधील ७ हजार ३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये १०४ पीएच. डी झालेल्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.\nकोरोनाच्या काळात भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित नाही होऊ शकत, त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थींनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचं प्रमाणपत्र प��ठवण्यात येणार आहे.\nपदवी प्रदान समारंभ तुम्हाला पुढच्या लिंकवर पाहता येणार आहे. http://webcast.unipune.ac.in/convocationSep2020/\nपुणे कोरोना corona सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ. नितीन करमळकर २०१८ 2018 पदवी\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nदिव्यांग मुलांच्या संस्थेला 'सूर्यदत्ता'तर्फे मदत\nपुणे ( यिन बझ ) : सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने पिरंगुट येथील ओम साई ओम या दिव्यांग...\nसीओईपीमध्ये १४ वा पदवी प्रदान समारंभ संपन्न\nपुणे: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथे चौदावा पदवी प्रदान...\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ...\nदिल के अरमानों को कागज पे उतार के लाया था खत नही अपने जज्बात लेके आया था मोबाइल...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nराज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांची पुन्हा...\nराज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून कॉलेजद्वारे कोव्हिड-१९ काळात...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nकामायनी संस्थेच्या विद्यार्थ्याने सुरू केला व्यवसाय\nकामायनी संस्थेच्या विद्यार्थ्याने सुरू केला व्यवसाय पुणेः कामायनी उद्योग केंद्र...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/aurangabad-karnapura-devi/", "date_download": "2021-08-04T10:23:47Z", "digest": "sha1:KQZYHHYK6EFO3E3TCN5DPPT7C6LFUXLG", "length": 5650, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ...अशी झाली कर्णपुरा देवीची घटस्थापना", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…अशी झाली कर्णपुरा देवीची घटस्थापना\n…अशी झाली कर्णपुरा देवीची घटस्थापना\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nगुरुवारी नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील नऊ दिवस प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण असणार आहे.\nराज्यात सर्वत्र देवीची घटस्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादच्या कर्णपुरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे देवीची घटस्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे कर्णपुरा देवीला महास्नान घालण्यात आले. सूर्यास्थापूर्वी महाआरती करुन याठिकाणी घटस्थापना पार पडली.\nऔरंगाबादचं आराध्यदैवत असलेल्या कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून रांगेत उभे असतात. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात मराठवाड्यातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. तसेच, याठिकाणी यात्राही भरते.\nनवरात्रीच्या काळात भाविकांची संख्या लाखांवर असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.\nNext नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्री या अवताराची पुजा\nअमरावतीची ‘ही’ अंबादेवी विदर्भाची कुलदेवता\nराज्यभर नवरात्रीचा उत्साह, विविध मंदिरांत घटस्थापना\nजेलमधील कैद्यांकडून अंबाबाईची ‘अशी’ सेवा\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/kidney-stone-in-animal/", "date_download": "2021-08-04T10:02:46Z", "digest": "sha1:JT54HEWRSEC3BYBVX67Y2QHYSOINPNTI", "length": 10263, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जाणून घ्या जनावरांमध्ये असलेला मुतखडा व त्यावरील उपाय", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nजाणून घ्या जनावरांमध्ये असलेला मुतखडा व त्यावरील उपाय\nशरीरात तयार होणारे अनावश्यक घटक तसेच अपायकारक द्रव्य रक्तातून बाहेर काढणे आणि ते मूत्राद्वारे विसर्जन करण्याचे काम हे मूत्रसंस्थेचे असतं. परंतु मूत्रसंस्थेच्या या कामात काही कारणास्तव अडथळा आला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात व या अडथळ्यांना मुतखडा असे म्हणतात.\nमुतखडा मानवाप्रमाणे पशूंमध्ये देखील आढळतो. पशूंमध्ये हा आजार प्रामुख्याने खात्यामध्ये असलेल्या ऑक्सीलेट, इस्ट्रोजन आणि सिलिका मुळे होऊ शकतो. याशिवाय पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार देखील आजारात कारणीभूत ठरतात. जनावरांमध्ये या आजाराचे तीव्रता वाढल्यानंतर जनावरे मूत्रविसर्जन योग्य प्रकारे करत नाहीत व शेवटी शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो.\nजनावरातील मुतखड्यावर असलेल्या उपयुक्त औषधी वनस्पती\nही वनस्पती मुतखडा आजारावर उपयुक्त आहे. हाडवणी मध्ये जीवाणू विरोधी गुण असल्याने या वनस्पतीची साल औषधात वापरतात. सालीचे चूर्ण किंवा रस उपचारासाठी वापरतात.\nही वनस्पती सर्वत्र आढळते. मुतखडा भेदण्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे.\nही वनस्पती मूत्रसंस्थेच्या बहुतेक आजारांमध्ये उपयुक्त आहे. ही वनस्पती प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळत असून या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.\nसर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण किंवा रस औषधी मध्ये वापरतात.\nगोखरू ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीच्या फळाला सराटे असे म्हणतात व ते औषधी मध्ये वापरतात. याचा वापर करत असताना सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत. कारण हे काटे अन्ननलिका किंवा पोटामध्ये इजा करू शकतात.\nटीप-( जनावरांवर कुठलाही उपचार करताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा)\nमाहिती स्त्रोत - ॲग्रोवन\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-08-04T09:35:39Z", "digest": "sha1:BWSZWHUAONKQPJGHG2IL7GZG5R2AZWSG", "length": 12903, "nlines": 157, "source_domain": "palghar.gov.in", "title": "महत्वाचे दूरध्वनी क्रमांक | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nजिल्हयातील कार्यालय नि��ाय महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\n१ मुख्य,कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पालघर ०२५२५-२५०८०० ceozp.palghar[at]maharashtra[dot]gov[dot]in\n२ पोलीस अधिक्षक पालघर ०२५२५-२५११०० cropalghar[at]gmail[dot]com\n३ जिल्हा अधिक्षक,कृषी विभाग पालघर ०२५२५-२१६०२५ dsopalghar[at]rediffmail[dot]com\n४ जिल्हा अधिक्षक, भुमिअभिलेक ठाणे ०२५२५-२५६००१ dslr.thane[at]gmail[dot]com\n५ कार्यकारी अभियंता,सा. बा. ठाणे ०२२-२५३६९२९३ thane.ee[at]mahapwd[dot]com\n६ कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग जि.प.ठाणे ०२२-२५३३२१११ workswestzpthane[at]gmail[dot]com\n७ कार्यकारी अभियंता, पाट बंधारे विभाग ठाणे ०२२-२५३४९७४३\n८ कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग ठाणे ०२२-२५३२०२०६ mipethane[at]rediffmail[dot]com\n९ मुख्य, वन संरक्षण, वन विभाग ठाणे ०२२-२५३२९६४२ ccfthane[at]gmail[dot]\n१० कोषागार अधिकारी पालघर ०२५२५-२५१४४६/२५५५९९ to.palghar[at]zillamahakosh[dot]gov[dot]in\n११ कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प ठाणे ०२२-२५३८५६२४\n१२ जिल्हा माहिती अधिकारी पालघर 9892352980 ०२५२५-२५५३३३\n१३ जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर ०२५२५-२५२२५७\n१४ जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा तफ रुग्णालय पालघर ०२५२५-२५६४८८ cspalghar[at]gmail[dot]com\n१५ जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पन्न शुल्क ठाणे ०२२-२५३२००५० excise-suptd-thane[at]mahaonline[dot]in\n१६ जिल्हा नियोजन अधिकारी ०२५२५-२९७०७९\n१७ प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ ठाणे ०२२-२५८०२२७२ rothane[at]mpcb[dot]gov[dot]in\n१८ जिल्हा सांख्यीकी अधिकारी पालघर ०२५२५-२९७०७९ kamble.kanishk29[at]gmail[dot]com\n१९ जिल्हा क्रिडा अधिकारी ठाणे ०२२-२५३६८७५५ thanedso[at]rediffmail[dot]com\n२० उप वन संरक्षक वन विभाग जव्हार ०२५२०/२२२१६६ dycfjawhar[at]gmail[dot]com\n२१ उप वन संरक्षक वन विभाग डहाणू dahanudcf[at]gmail[dot]com\n२२ नगररचनाकार शाखा कार्यालय पालघर ०२५२५-२५७३८५ tppalghar[at]rediffmail[dot]com\n२३ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू ०२५२८-२२२०६६ podahanu[at]yahoo[dot]com\n२४ सहा. संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षपाल,पालघर ०२२-२५४१८१२१ ad.thane[at]mahalfa[dot]in\n२५ अधिक्षक अभियंता, म.रा. वि.वि.कं. मर्या मंडळ कार्यालय वसई ०२५०/२३९३३७३२३९१०९ sevasai[at]mahadiscom[dot]in\n२६ एन.पी.सी.आय.एल-अध्यक्ष, सामाजिक जबाबदारी केंद्र,टि.ए.पी.एस ddaker[at]npcil[dot]co[dot]in\n२७ प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ पालघर rothane[at]mpcb[dot]gov[dot]in\n२८ व्यवस्थापक जिल्हा औद्योगिक केंद्र पालघर ०२२-२५८२२०१३ didic thane[at]maharashtra[dot]gov[dot]in\n२९ प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर drda.thane[at]rediffmail[dot]com\n३० भुसंपादन अधिकारी, सुर्या प्रकल्प डहाणू dcsplandacquisation[at]gmail[dot]com\n३२ उपप्रादेश��क परिवहन अधिकारी वसई ९६१९४९२८६३\n३३ उपनियंत्रक नागर संरक्षण पालघर ०२५२५-२६४६७८/९९६९५०४८२०\n३४ उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण ०२५२५-२५७७५६/९००४०५१७०७\n३५ अधिक्षक अभियंत्रा पी.डब्ल्यू.डी.ठाणे thane.se[at]mahapwd[dot]com\n३६ अधिक्षक अभियंत्रा-एम.एस.ई.बी वसई sevasais[at]yahoo[dot]co[dot]in\n३७ कार्यकारी अभियंता पी.डब्ल्यू.डी. ०२२-२५३८५६२४ thane.ee[at]mahapwd[dot]com\n३८ कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प पी.डब्ल्यू.डी. spthane.ee[at]mahapwd[dot]com\n४० जिल्हा समाज कल्याण अधिकारी ०२५२५-२५४२७७/९९८७३१०३९४\n४१ वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण ०२५२५-२५६६५६\n४२ कार्यकारी अभियंत(बांधकाम) जि.प.पालघर ०२५२५-२५०८०० ०९४५०९६३०००\n४३ कार्यकारी अभियंता, (पाणीपूरवठा) जि.प.पालघर ०२५२५/२५२०९७ ९२२१२९०३९०\n४४ जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था पालघर ९४०५३०६९९९\n४५ अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ०२५२५-२४०४२२/९६२३५२५७७७\n४६ सहाय्यक नगर रचना अधिकारी ०२५२५-२५७३८५/९८२०१०९११७\n४७ उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर ०२५२५-२९७२९७\n४८ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ०२५२५-२५७६२२/७७४५०७८०७८\n४९ विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी ०२५२५-२५०८००\n५० महाव्यवस्थापक- जिल्हा उद्योग केंद्र ९४२३४४७११२\n५१ जात पडताळणी अधिकारी ०२५२५-२५०६९९/९०२९३१८१५९\n५२ कामगर उपायुक्त तारापूर ०२५२५-२७०४२७/९८२१७१८६४०\n५३ प्रकल्प संचालक आत्मा ९४२३५७६४८९\n५४ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी कार्यालय पालघर ८१०८९५९५११/९९६७४३५७१४\n५५ डी.सी.एफ. डहाणू ०२५२८-२२२३३७/८८७९२२२००८\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Jul 27, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/nashik-municipal-corporation-recruitment-2019-15471", "date_download": "2021-08-04T09:21:11Z", "digest": "sha1:D7ESWKYRXY2RHPV4OHDH2CKRZKQ7W5DT", "length": 8784, "nlines": 156, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Nashik Municipal Corporation Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nनाशिक महानगरपालिका अंतर्गत या जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा\nनाशिक महानगरपालिका अंतर्गत या जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 स्टाफ नर्स 75\n4 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04\nपद क्र.4: (i) B.Sc (मायक्र��बायोलॉजी/बायोकेमिस्ट्री) (ii) DMLT कोर्स\nवयाची अट: 31 जुलै 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nअर्ज सादर करण्याचे ठिकाण: सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक\nअर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2019 (05:00 PM)\nवर्षा varsha आरोग्य health विभाग sections राजीव गांधी\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nएआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर\nएआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर...\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nशम्मी कपूर - क्लोन टू रिबेल स्टार\nबाॅलीवूड आणि ड्रग्स असं नातं जुळण्यापूर्वीपासून या फिल्म इंडस्ट्रीचं एक जुनं नातं...\nएनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात\nओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक ...\nमराठवाड्यात प्रथमच कलाक्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी\nमराठवाड्यात प्रथमच कलाक्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी जालन्यातील जेईएस...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न कुलगुरू...\nनागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना स्थगिती\nनागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा ०१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राष्ट्रसंत...\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\nपदवी परीक्षेमुळे विद्यार्थी संकटात\nनागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच...\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव गुण\nमुंबई :- अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यासाठीच मुंबई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-marathi-poet-n-5604010-PHO.html", "date_download": "2021-08-04T09:09:52Z", "digest": "sha1:FDDVTYG4R7ROQIJUP7OMTSSTLCI7IKOK", "length": 4586, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Poet N.D.Mahanor Special Story in Marathi | शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा ‘शेतकवी’; अप्रकाशित राहिली ना.धों.महानोरांच्या घरातली ही \\'कविता\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशब्द पेरून कवितांचे पीक घेणारा ‘शेतकवी’; अप्रकाशित राहिली ना.धों.महानोरांच्या घरातली ही \\'कविता\\'\nमराठी साहित्य क्षेत्रात आपल्या गावरान साहित्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे, साहित्य अकादमी ते पद्मश्री पुरस्काराचे मानकरी कविवर्य ना.धों महानोर. शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा हा ‘शेतकवी’. सोयगाव तालुक्यातील पळसखेडसारख्या गावातून आलेल्या महानोर यांनी जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत. जिवावर बेतणार्‍या घटनांनी त्यांचे आयुष्य ओतप्रोत भरले आले. अनेक कडू-गोड प्रसंगही त्यांनी अनुभवले आहेत, अशावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या त्या सुलोचनाताई.\n‘ह्या शेताने लळा लावला असा असा की सुखदु:खाला परस्परांशी इसरलो आता तर हा जीवच असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ’\nकवितेच्या या शब्दाप्रमाणे ना.धों. महानोरांच्या शब्दांनी मराठी रसिकांना लळा लावला आहे. काळ्या मातीवर, शेतीवर, गावावर जिवापाड प्रेम करणार्‍या या कवीने अवघ्या देशाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या कवितावर रसिकांनी जसे प्रेम केले, तसेच किंवा त्याहून जास्त प्रेम त्यांची सहचारिणी, पत्नी सुलोचनाताई यांनी केले. भूतकाळातील आठवणीत रमताना त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाची लकेर उमटते. जणू काही कालच सर्व काही घडले एवढ्या ताज्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.\nना.धो. महानोर सांगतात.. 'जणू बाहुला बाहुलीचे लग्न'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-college-student-enjoying-in-the-various-day-4878058-PHO.html", "date_download": "2021-08-04T09:46:34Z", "digest": "sha1:3IMDCLYVN6XUULPKZIHNPNJB5XRH6Z2B", "length": 2531, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "college student enjoying in the various day | जल्लोष- आपला ग्रुप उठून दिसण्‍यासाठी कॉलेजियन्सची धावपळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजल्लोष- आपला ग्रुप उठून दिसण्‍यासाठी कॉलेजियन्सची धावपळ\nदिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे.. असे फुलण्याचे दिवस असतात कॉलेजचे आणि या दिवसांमध्ये झुलण्यासाठी झोपाळा असतो दे डे‌जचा. सध्या शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये डे‌ज साजरे होत आहेत. आपण कसे वेगळे दिसू वा आपला ग्रुप कसा उठून दिसेल, यासाठी कॉलेजियन्सची धावपळ बघण्यासारखी आहे. बीवायक, के. के. वाघ कॉलेजमध्ये सध्या हीच धमाल सुरू आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, कशी रंगली तरुणाई\nटॉसः इंग्लंड, फलंदाजीचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-kashmir-inflation-failures-in-womens-security-even-77-with-modi-5607115-PHO.html", "date_download": "2021-08-04T09:30:06Z", "digest": "sha1:VVCDZEZR5F7HU77AQG55ASXOKJSV3PMZ", "length": 6795, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kashmir, inflation, failures in womens security, even 77% with Modi | काश्मीर, महागाई, महिला सुरक्षेत अपयशी; तरीही 77% जनता मोदींसोबत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाश्मीर, महागाई, महिला सुरक्षेत अपयशी; तरीही 77% जनता मोदींसोबत\nदिव्य मराठी नेटवर्क - सर्वेक्षणातून अनेक आश्चर्यकारक तथ्ये बाहेर आली आहेत. मोदी हे युवकांचे आवडते नेते म्हणून ओळखले जात होते. पण, नव्या तथ्यांनी ही धारणा बदलून टाकली आहे. ते युवकांसाेबत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही तितकेच लोकप्रिय आहेत.\nआकडेवारीच्या दृष्टिकोनातून बघितले तर लक्षात येईल की, सर्व्हेतील 79% महिलांनी मोदींना 6 किंवा त्यापेेक्षा अधिक गुण दिले आहेत. तर, 77% ज्येष्ठ नागरिकही मोदींचे निर्णय आणि कामकाजासोबत आहेत. ही स्थिती मोदींच्या बाजूंनी जाण्याचे कारण म्हणजे आगामी काळात ज्या दहा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांतील 79% लोकांनीही मोदींना दहापैकी सहा गुण दिले आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील लोक नोटाबंदीचे समर्थन करत आहेत. आकडेवारीवरूनही हेच दिसून येते. कारण, ज्यांनी सरकारला महागाई, भ्रष्टाचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून अपयशी ठरवले त्यांनीच समग्र कामकाजाबाबत चांगले गुण दिले आहेत. काही राज्यांमध्ये सर्जिकल स्ट्राइक चर्चेचा मुद्दा ठरला. तर, दक्षिणेत आधार कार्ड��ा मुद्दा अग्रस्थानी राहिला. त्याचप्रमाणे रेल्वेतील लवचिक भाडे पद्धतीलाही दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे.\nभास्कर सर्वेक्षणातील एक प्रश्न मोदींच्या संवाद साधण्याच्या शैलीवर आधारित होता. राम मंदिर, कत्तलखान्यांसारख्या वादांशी संबंधित उत्तर प्रदेशच्या बहुतांश लोकांच्या मते, वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी नेहमीच गप्प असतात. दरम्यान, आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या दहा राज्यांमधील 58% मतदार मोदींच्या बाजूने आहेत. ही त्या लोकांची आकडेवारी आहे जे मानतात की, आताच्या घडीला निवडणुका झाल्यास मोदी 2014 पेक्षाही अधिक जागांनी जिंकतील. जी कामे नवीन आणि परंपरागत सुधारणांपेक्षा वेगळी होती, त्याच कामांची लोकांनी भरभरून स्तुती केल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. हे सर्वेक्षण फक्त सरकारबाबत नव्हते, तर यातून विरोधी पक्षाची ताकदही जाणून घ्यायची होती. मात्र, सर्वेक्षणात बहुतांश लोकांनी म्हटले की, विरोधी पक्ष कमकुवत वाटत असल्यामुळेच सरकारच्या उणिवा समोर आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यांच्यासाठी चिंतेची बाब हीच आहे की, आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमधील 83% लोक असा विचार करतात.\n- 29 राज्ये, 492 जिल्हे, 1328 शहरे आणि 433 गावांमध्ये मोदींच्या कामकाजाबाबत विचारण्यात आले प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/shiva-jayanti-special-in-the-year-1927-dr-babasaheb-ambedkar-presided-over-the-shiv-jayanti-celebrations/", "date_download": "2021-08-04T09:16:52Z", "digest": "sha1:V6HWAYPXDAB7PM3ZZ3R4TR3DTWUQIXSV", "length": 15071, "nlines": 106, "source_domain": "dhammachakra.com", "title": "शिवजयंती विशेष : १९२७ साली बाबासाहेबांनी शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते - Dhammachakra", "raw_content": "\nशिवजयंती विशेष : १९२७ साली बाबासाहेबांनी शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते\nअठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी ३ मे १९२७ रोजी बदलापूर येथील शिवजयंती उत्सवाचे आमंत्रण स्वीकारून तेथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग…\n१९२७ मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त बदलापूर गावातील पांडुरंग भास्कर पालये शास्त्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करण्याची कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली सर्व ग्रामस्थांनी त्यांना दुजोरा दिला. गावच्या शिवजयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असा ठराव पारित करून घेतला. या कामी त्यांना नानासाहेब चाफेकरांनी, पांडुरंग भोईर अश्या बदलापूर गावांतील अनेकांनी मोलाची साथ दिली.\nपालये शास्त्रींनी व्यक्तिश: मुंबईला जाऊन डॉ. आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांना शिवजयंती उत्सवासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. जातीय सलोखा वाढीस लागण्याच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण ठरेल, हे ओळखून बाबासाहेबांनीही ते निमंत्रण स्वीकारले आणि त्यानिमित्त आयोजित समारंभाचे अध्यक्षस्थानही भूषविले.\nमग काय ३ मे १९२७ हा ऐतिहासिक सोनेरी दिवस उगवला बाबासाहेब रेल्वेने कल्याण पर्यंत आले. कल्याण पासून बग्गी (घोडागाडी) ने बदलापूरला निघाले, वाटेत बाबासाहेबांना भेटायला त्यांचं दर्शन घ्यायला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.\nहजारो लोकांना भेटत बाबासाहेब बदलापूरला पोहचले. त्यावेळी बदलापूर गावच्या नदीवरून जाण्याची सोय नव्हती पाण्यातून जावे लागत असे, पण बाबासाहेब येणार म्हणून उत्सव कमिटीने नानासाहेब चाफेकरांच्या नेतृत्वाखाली या नदीवर एक लाकडी पुल बांधला होता. अश्या रीतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर बदलापूरला पोहचले आणि त्या ऐतिहासिक शिवजयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारले. बाबासाहेबांनी एक तासाचे भाषण देखील केले. सर्वांना एकत्र येण्याची आवाहन करत समाजाच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करा असेही सांगितले.\nत्यानंतर पालये शास्त्रींच्या घरी बाबासाहेबांनी भोजन घेऊन त्यांनी मुक्कामही केला. बदलापूरसारख्या त्या वेळी अगदी छोटय़ा गावात घडलेली ही घटना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने मोठी आणि महत्त्वाची आहे. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून सोनिवली गावात नगरपालिकेच्या माध्यमातून एक भव्य स्मारक सुद्धा उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नव्या पिढीला या घटनेचे स्मरण व्हावे\nTagged डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती, बाबासाहेब बदलापूर, शिवजयंती विशेष\nडॉ.आंबेडकरांचा आणि माझा काय संबंध असा कोणी प्रश्न केला तर त्यांना हे सांगा\n– महिलांना प्रसूतीच्या पगारी रजा मिळतात त्या आंबेडकरांमुळे – तुम��्या मुलाला तुम्ही कुठल्याही शाळेत घालू शकता ते आंबेडकरांमुळे – तुम्ही तुमचा जोडीदार (मग तो/ती कुठल्याही जाती धर्मातील असो ) निवडू शकता आंबेडकरांमुळे – तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पटलं नाही तर घटस्फोट घेऊ शकता ते आंबेडकरांमुळे – तुम्ही घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करू शकता ते आंबेडकरांमुळे – महिला […]\nमी तीन फक्कड गुरू केले; माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली\nमी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. पहिला गुरू बुद्ध मी तीन फक्कड गुरू केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले. त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरू गौतम बुद्ध. दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी […]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी नागपूर शहर का ठरविले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक […]\nमूर्तीच्या लक्षणावरून ती गजलक्ष्मी नसून सिद्धार्थाची माता ”महामाया” होय\nछत्रपती शिवाजी महाराजा संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर ��ूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nसम्राट कनिष्काच्या काळातील ‘हा’ स्तूप पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतो\nखरंच आम्ही बुद्ध विचार “जाणले” आहेत की बुद्ध विचार फक्त कवटाळून बसलो आहोत\n१८६१ साली रेल्वेमार्गाचे काम करताना सापडलेल्या सुलतानगंज बुद्धमूर्तीचा इतिहास जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmers-did-not-get-seeds-even-after-registration/", "date_download": "2021-08-04T09:53:00Z", "digest": "sha1:BPZDRF4I744QE27OY4UMU6DZXOV67YPL", "length": 10270, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पेरणीचा होतोय खोळंबा, नोंदणी करूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळेना", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nपेरणीचा होतोय खोळंबा, नोंदणी करूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळेना\nलातूर: गेल्या काही आठवड्यांपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी पेरणीच्या कामची लगबग करत आहे. कृषी विभागाने आवाहन केल्याप्रमाणे बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंदणी देखील करत आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करूनही काही उपयोग होत नसल्याचे दिसत असून पेरणीची कामे खोळंबली आहे. लातूर जिल्ह्यात असलेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही. त्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही विक्रेत्यांकडून बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.\nयाच पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रमाणित परमिटचे महाबीज बियाणे शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्याची मागणी आमदार पवार यांनी त्या निवेदानातून केली आहे.\nऔसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप २०२१ साठी सोयाबीन व इतर बियाणे मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या आवाहनानुसार ऑनलाईन नोंदणी केली. ऑनलाईन सोडत निघून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे घेण्यासाठी परमिटही देण्यात आले.\nमात्र शेतकरी बियाणे घेण्यास गेले असता बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी बांधवांची अडचण झालेली आहे. बियाणे परमिट मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे.\nमहाबीज बियाणे वितरणातील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्याकडे काल निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/icse-board-exam-2021/", "date_download": "2021-08-04T08:28:27Z", "digest": "sha1:DSAS6VFQXRM7V3MGFAVOO35AVSRDT4FR", "length": 24497, "nlines": 183, "source_domain": "www.govnokri.in", "title": "ICSE Board Exam 2021- ICSE Baord- आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nICSE Baord-आयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर\nICSE Baord-आयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर\nICSE Results 2021: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) अर्थात आयसीएसई (ICSE) बोर्डाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९८ तर बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.७६ आहे. या दोन्ही परीक्षा यंदा करोनामुळे रद्द झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशिष्ट सूत्र आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले आहेत.\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी –\nआपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.\n– बारावीचा निकाल पाहण्यासाठी –\nआपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.\nआयसीएसई दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nइंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) अर्थात आयसीएसई (ICSE) बोर्डाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहेत.\nकोविड-१९ विषाणू महामारीमुळे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. यंदा यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचे रिचेकिंगही होणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.\nबोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर www.cisce.org किंवा www.results.cisce.org येथे विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे.\nस्टेप बाय स्टेप कसा पाहाल निकाल – ICSE Step Wise Results\n– काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जा.\n– होमपेजवर ‘Results 2021’ या लिंकवर क्लिक करा.\n– आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडा\nआता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे.\n– निकाल पाहण्याच्या आणि प्रिंट आऊट काढण्यासंदर्भातील सूचना वेब पेजवर दिलेल्या असतील.\nएसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल\n– दहावीचा निकाल पाहण्यासाठी –\nआपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.\n– बारावीचा निकाल पाहण्यासाठी –\nआपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.\nICSE 10th 12th syllabus 2022: काऊंसिल फॉ द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (ISCE)च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण ICSE संस्थेने नवे शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. आता कपात केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे आयसीएसई दहावी (ICSE)आणि बारावी (ISC) बोर्ड परीक्षा २०२२ (ICSE Exams 2022) चे आयोजन केले जाणार आहे.\nबोर्डाने आपली अधिकृत वेबसाइट cisce.org वर नवा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. याची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही नवा बदललेला अभ्यासक्रम डाऊनलोड करु शकता.\nISCE च्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nISCE 12th board exam 2021: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आल्यानंतर अनेक महिने चर्चा सुरु असलेल्या प्रश्नावर तोडगा निघाला. आता आयसीएसई बोर्ड परीक्षा घेणार का असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान आयसीएसई बोर्डाने देखील आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांची द्वीधा मनस्थितीतून सुटका केली आहे.\nआयसीएसई बोर्डाने (ICSE Board)देखील बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काउंसिल फॉर द इंडीयन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन (सीआयएससीई) चे अधिकृत संकेतस्थळ cisce.org वर आयएससी परीक्षा रद्द ((ISC Exam 2021)होण्यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डांच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. केंद्र सरकारने या परीक्षांसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेऊन तो कोर्टापुढे ठेवण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे ही सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.\nकरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nसीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.\nआयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.\nICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पोस्टपोन\nICSE Board Exam 2021: ICSE 10th 12th exam 2021 postponed: सीबीएसई (CBSE) आणि अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनंतर आता आयसीएसई बोर्डाने देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाने या परिपत्रकात काय म्हटले आहे जाणून घ्या…\nआयसीएसई बोर्डाने सांगितले आहे की कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी (ISCE Exam 2021) आणि बारावी (ISC Exam 2021) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात करोना महामारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल.\n12th Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/tip/HealthBenefits/1394", "date_download": "2021-08-04T08:25:57Z", "digest": "sha1:YDXVU4QXDAT4NUGJ2Y6MR6HK7K723F4Y", "length": 5559, "nlines": 104, "source_domain": "www.hellodox.com", "title": "अर्ध्या लिंबाचा रसाने थांबेल केस गळती, हे 5 बॉडी प्रॉब्लम्स देखील होतील दूर", "raw_content": "\nअर्ध्या लिंबाचा रसाने थांबेल केस गळती, हे 5 बॉडी प्रॉब्लम्स देखील होतील दूर\n#आरोग्याचे फायदे#केस गळणे#केस समस्या\nजास्त करून लोक लिंबाचा वापर भोजन स्वादिष्ट करणे किंवा ज्यूस पिण्यासाठी करतात. पण जर आम्ही याचा वापर वेग वेगळ्या पद्धतीने केला तर बरेच हेल्थ प्रॉब्लम्स देखील कंट्रोलमध्ये करू शकता. येथे आम्ही तुम्हाला अर्ध्या लिंबाचे काही उपयोग सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही स्वस्थ राहू शकता.\nअर्ध्या लिंबाचा रस आणि नारळाचे तेल मिक्स करून केसांना आणि स्कल्पवर मसाज करा. यामुळे डैंड्रफ कंट्रोलमध्ये येईल.\nरोज अर्ध्या लिंबाचा रस आणि मध घालून चेहर्‍यावर लावा. यामुळे पिंपल्स दूर होण्यास मदत मिळेल.\nहेअर फॉल कंट्रोल करेल\nअर्ध्या लिंबाचा रस आणि कांद्याचा रस एकत्र मिसळून स्कल्पवर मसाज करा. ही क्रिया आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा. हेअर फॉलची समस्या नक्कीच दूर हो��ल.\nअर्ध्या लिंबाचा रस आणि कडू लिंबाच्या पानांचा रस एकत्र करून चेहर्‍यावर लावा. यामुळे सुरकुत्या झुर्रियों दूर होण्यास मदत मिळेल.\nसर्दी पडसं दूर करेल\nएक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे. यामुळे सर्दी खोकल्याची समस्या दूर होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/entertainment/page/3/", "date_download": "2021-08-04T09:38:06Z", "digest": "sha1:IZQPNRWTFADWV5C367O2HZLJAEHGOO7K", "length": 10012, "nlines": 115, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Entertainment News| Page 3 of 76 | Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘समांतर २’ मधील स्वप्नील तेजस्विनीचा बोल्ड अवतार\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी हा आता…\nनव्या नवेलीसोबत असलेल्या मुलाच्या नात्यावर ; जावेद जाफरी यांचा खुलासा\nमुंबई: अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली…\nआमिर आणि किरणचा घटस्फोट, आमिरच्या आयुष्यातील तिसरी व्यक्ती कोण \nमुंबई : बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या…\nबॉलिवूड अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट\nबॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय…\nपवित्र रिश्ता मालिकेत मानवची भूमिका साकारणार “हा” अभिनेता\n‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेने एकेकाळी घराघरात पोहचून प्रेक्षकांचे मनं जिंकली होती. या मालिकेतील अर्चना(अंकिता…\nमोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय\nबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. ती शेवटच्या वेळी २०१८…\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\nझी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स ‘ या रियालिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटली आलेली आर्या…\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nबॉलिवूड अभिनेत्रीला ड्रग्ससोबत बर्थ डे सेलिब्रेशन महागात पडले. अभिनेत्री नाइरा शाह पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर करत…\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच��छा व्यक्त केली\nमुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना दुसऱ्या अभिनेत्रींच्या पतीला डेट करण्याची इच्छा आहे…\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nमुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. १४ जून २०२०…\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nबॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मात्र तरीही सुशांतचे…\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान अर्थात ‘बेबो’ला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे….\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nबॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूला 14 जूनला एक वर्षं पूर्ण झालं…\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nमुंबई 13 जून: संपूर्ण जगात आता देखील कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना आपला…\nसुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित ‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/kailas-girwale-die-locked-in-a-police-superintendent-s-office-the-double-murder-of-a-shiv-sainik/", "date_download": "2021-08-04T09:32:53Z", "digest": "sha1:4BPZIQWRANT6LGIW6WS5LPS2HBW5OSN2", "length": 4970, "nlines": 72, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कैलास गिरवाले यांचा मृत्यू", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकैलास गिरवाले यांचा मृत्यू\nकैलास गिरवाले यांचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्युज, अहमदनगर\nअहमदमगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडनंतर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात अटकेत असलेले कैलास गिरवाले यांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nकैलास गिरवले यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली होती. बाबासाहेब गिरवले यांनी अहमदनगर पोलिसांविरोधात याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता अहमदनगर पोलिसांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजतयं.\nPrevious अल्पवयीन मुलीचे अपहरण, वडिलांच्या जवळून नेले उचलून\nNext औरंगाबाद: कचऱ्याची जाळपोळ सुरुच\nप्लास्टिक नसून फॉटीफाईड तांदळाचं वितरण\nमहापालिकेच्या शाळेचा “शिक्षण आपल्या दारी” उपक्रम\nखासदार इम्तियाज जलील यांच्याकडून कोरोनाचे नियम धाब्यावर\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/turmeric-cultivation/", "date_download": "2021-08-04T09:00:18Z", "digest": "sha1:P4BESNGOW4BA4BGJGZTDCJ6PHQN2YOB5", "length": 20413, "nlines": 129, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "औषधीयगुणांनी भरपुर हळद शेतकऱ्यांसाठी एक वरदान. जाणून घ्या कशी करतात हळदीची शेती", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्र���कीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nऔषधीयगुणांनी भरपुर हळद शेतकऱ्यांसाठी एक वरदान. जाणून घ्या कशी करतात हळदीची शेती\nहळद हे एक मसाल्यांचे महत्त्वपूर्ण पीक आहे, ज्याचा उपयोग मसाला, औषध, रंगरंगोटी आणि सौंदर्यप्रसाधने म्हणून आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो. हळदीची लागवड व निर्यातीत भारत जगात प्रथम स्थानावर आहे. हे पीक गुणांनी परिपूर्ण आहे, हळदीची लागवड सहजतेने केली जाऊ शकते आणि कमी किंमतीचे तंत्रज्ञान स्वीकारल्यास ते उत्पन्नाचे चांगले स्रोत बनू शकते. भारतात आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळपाठोपाठ महाराष्ट्रात हे पीक घेतले जाते.\nहळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्‍या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.\nसिलिकायुक्त चिकणमाती किंवा चिकणमातीत हळदीची लागवड यशस्वीरित्या केली जाते. शेतात ड्रेनेजची योग्य व्यवस्था असावी. जर माती किंचित आम्लीय असेल तर त्यात\nहळदीची लागवड यशस्वीरित्या करता येते.\nप्रसिद्ध सुधारित वाण/ जाती\n३) कृष्णा (कडाप्पा )\n६) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia)\nहळद लागवडीमध्ये पूर्वमशागतीच्या कामामाध्ये नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाणे खणून ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. पहिल्या नंगारटीनंतर शेतात नंगारटीमधून चुकलेल्या कडा १ फुटांपर्यंत टिकावाने खणून घ्याव्यात. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.\nपहिल्या नंगारटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.\nहळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो.\n१) सरी वरंबा पध्दत\nहळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावड करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.\n२) रुंद वरंबा पध्दत\nरुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सें.मी. अंतरावर प्रथम सर्‍या पाडाव्यात. त्या सर्‍या उजरून ८० ते ९० सें.मी. माथा असलेले १५ सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.\nहळद लागवडीसाठी एका हेक्टरसाठी 20 ते 25 क्विंटल हळदीचे बियाणे आवश्यक आहेत.\nकंद लागवड करण्यापूर्वी डायथेन एम -45 च्या 0.3% द्रावणासह त्याच्या कंदांवर चोळावे त्यामुळे रॉट रोग आढळत नाही.\nहळद पिकासाठी खतामधील सर्व घटकांची कमी- अधिक प्रमाणात गरज असते. मात्र हळद पिकासाठी रासायानिक खते वापरलेल्या हळदीच्या कंदावरती अनिष्ट परिणाम होतो. असा अनुभव शेतकर्‍यांचा आहे. तेव्हा हळदीला शक्य तेवढ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये पुर्ण कुजलेले शेणखत एकरी १० टन (२० बैलगाड्या) आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० एकरी किलो दिन हप्त्यातून (लागवडीवेळी अर्धी मात्र आणि भरणीच्यावेळी अर्धी मात्रा याप्रमाणे) द्यावे. त्याचवेळी हेक्टरी २०० ते ३०० किलो करंजी किंवा निंबोळी पेंड द्यावी आणि भरणी करून द्यावी. या पिकास भरणीनंतर कोणतीही खते देऊ नयेत.\nहळदीची लागवड एप्रिल -मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण दरम्यानच्या काळात मुळांकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्त्वाचा कालावधी असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतिनुसार हा कालावधी कमी -जास्त ठेवावा. पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाचेह पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळयामध्ये पाण्याच्या २ पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. मात्र पीक काढणीच्या १५ दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये.\nहळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी बंधूना खर्‍या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय. चांगल्या उत्पादन देणार्‍या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी. पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदूरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो. अशावेळी झाडाचा पाल जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी. काढणी करताना जेठे गड्डे, हळकुंडे, सोर गड्डा अशी प्रतवारी करावी. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/11/how-to-store-green-peas-for-1-year-or-homemade-frozen-peas-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T09:40:30Z", "digest": "sha1:PZ5PXKZK66XHJNKSDFIDDMYTPDORWSMH", "length": 6759, "nlines": 62, "source_domain": "www.royalchef.info", "title": "How to store Green Peas for 1 year Or Homemade Frozen Peas in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nताजे मटार वर्षभर कसे स्टोर करायचे\nआता हिवाळ्याच्या सीझनमध्ये हिरवे ताजे मटार बाजारात अगदी स्वस्त मिळतात मग आपण हे मटार वर्षभर साठून ठेवले तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येतात.\nमटार आपण अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर साठवून ठेवता येतात. त्यासाठी फक्त 2-3 टिप्स लक्षात ठेवायला पाहिजे. मटारचे बरेच पदार्थ बनवता येतात. कधी घरात भाजी नसेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर स्टोर केलेले मटार वापरुन आपण छान पदार्थ बनवू शकतो.\nमटार मध्ये लोह, जिंक, मैंगनीज, कॉपर ही अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्याच्या सेवणाने आपल्या शरीरातील बरेच रोज कमी होतात कारण मटार मध्ये एंटीऑक्सीडेंट चे गुण आहेत. त्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपण शरीर रोगासाठी लढू शकते.\nबनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट\nवाढणी: 1 किलो ग्राम\n1 किलो ग्राम ताजे हिरवे मटार\n1 टे स्पून साखर\nकृती: प्रथम ताजे मटार सोलून धुवून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात मटार बुडून वरती अजून पाणी राहील तेव्हडे पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टे स्पून साखर घालून मिक्स करून त्यामध्ये सोललेल��� मटार घालून 2 मिनिट उकळून घ्या.\nमग विस्तव बंद करून मटार चाळणीमध्ये काढून घ्या. पाणी पूर्ण निथळून जाऊदे. दुसऱ्या एका भाड्यात थंड (फ्रीजमधील) पाणी घेऊन त्यामध्ये मटार घाला म्हणजे मटार ची कूकिंगची प्रक्रिया थांबेल. नंतर मटार परत चाळणीवर काढून घ्या. पाणी पूर्ण निथळून जाऊदे.\nआता प्लॅस्टिक पिशवी किंवा एयर टाईट डब्बा किंवा झिप लॉक बॅग घेऊन त्यामध्ये मटार ठेऊन डीप फ्रीजमध्ये ठेवा. ही मटार आपण वर्षभर ठेऊ शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हडे मटार काढून पाण्यात 10 मिनिट ठेवून (म्हणजे परत छान ताजे तवाने होईल) वापरा. बाकीचे परत डीप फ्रीजमध्ये ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/04/7046/", "date_download": "2021-08-04T09:41:17Z", "digest": "sha1:KDI6JW66CUTWN7L6ZGJ7SFPLK6HETK3T", "length": 38175, "nlines": 104, "source_domain": "www.sudharak.in", "title": "समता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे!! – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nसमता आणि स्वातंत्र्य – किती खरे किती खोटे\nएप्रिल, 2021जीवन शैली, बाजारीकरण, महिला, लोकशाही, विकासप्राची माहूरकर\nमध्यंतरी आमच्या भागातील काही महिलांनी हस्तलिखितासाठी काही विषयांची निवड केली. त्यात एक विषय होता ‘आधुनिक स्त्रीचे अति-स्वातंत्र्य’ हा विषय वाचताच आठवले ते आमचे नीती-आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीचा अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे हा विषय वाचताच आठवले ते आमचे नीती-आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत. यांनी मध्यंतरी जाहीर केले की लोकशाहीचा अतिरेक होतोय. मला तर आताशा स्वातंत्र्य किती खरे किती खोटे, लोकशाही किती खरी किती खोटी, लोकशाही किती खरी किती खोटी, विकास किती खरा किती खोटा, विकास किती खरा किती खोटा… असे प्रश्न पडायला लागले आहेत.\n‘आधुनिक स्त्रीचे अतिस्वातंत्र्य’ हा विषय वाचून तर मला माझे (आताही) न लिहिण्याच्या आळसाचे स्वातंत्र्यच या विदुषींनी हिसकावून घेतल्यासारखे वाटले. तर नक्की कुठे आणि कसे स्वतंत्र झालो आपण आहार, विहार, पेहराव, विचार, समजुती, पूर्वस्मृती, निवारा यांपैकी कशाचे स्वातंत्र्य मिळाले आपल्याला आहार, विहार, पेहराव, विचार, समजुती, पूर्वस्मृती, निवारा यांपैकी कशाचे स्वातंत्र्य मिळाले आपल्याला समानता नक्की यांपैकी कशात आली\nऔद्योगिक क्र��ंतीमुळे समानता यायला मदत झाली असे वाटू शकते. ढोबळमानाने बघितल्यास तसे दिसतेदेखील. पण मग समानता वाढायला मदत झाली की असमानतेत वाढ झाली याची जरा चिकित्सा इथे करावी असे वाटते.\nपहिला मुद्दा आहाराचा घेऊ. औद्योगिक क्रांतीनंतर संशोधनाच्या वाढलेल्या वेगामुळे शेतीक्षेत्रातही नवेनवे शोध लागले. त्याचाच परिपाक म्हणजे हरितक्रांती तोपर्यंत निसर्गचक्रावर, स्थानिक हवामानावर, पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असलेली शेती बिनभरवशाची पण सकस होती. काही काळ ब्रिटिशांच्या हुकूमशाहीमुळे काही ठिकाणची व्यवस्था नीळ किंवा कापूस यांसारख्या पिकांच्या आग्रहामुळे मोडकळीला आली होती, पण जैवविविधता टिकून होती. हरितक्रांती आली आणि शेतकऱ्यांचे पोषणाचे स्वातंत्र्य बाजारपेठेच्या दावणीला गेले. सुरुवातीला पिकांच्या उत्पादनात वाढ झाली; पण त्याचा परिणाम जमिनीचा कस कमी होण्यात, पर्यायाने अन्नाचा आणि अर्थातच आरोग्याचा कस कमी होण्यात झाला.\nतेलबिया तर पार देशोधडीला लागल्या. आता संपूर्ण भारत सोयाबीन तेल, पाम तेल यांचा मोठा आयात करणारा देश झाला आहे. खाद्यतेलामधले ९०% तेल विदेशातून मागवायची नामुष्की आपण स्वतःवर ओढवून घेतली आहे. याच महिन्यात तेलाचे भाव ४० ते ५० रुपयाने वधारलेत. कुठे गेल्या त्या “Make In India” च्या आरोळ्या उत्तम चवीचे, अनेक पोषणमूल्ये असलेले जवस तेल, करडई तेल, शेंगदाणा तेल आणि इतर अनेक प्रकारचे तेल तर लोकांच्या विस्मरणात गेले आहे.\nतीच गत वरकड व भरड धान्यांची. ज्वारी/ बाजरी तर आता श्रीमंतांच्या ताटातले अन्न झाले आहे. अनेक कुटीरउद्योग संपले. मग प्रगती कुठे झाली एकेकाळी निदान अन्नधान्यात, खाण्याच्या सवयीत असलेले स्वातंत्र्य, समानता संपुष्टात आली आहे. प्रत्येकाकडे स्थानिक पिकणारे धान्य ताटात दिसायचे. उच्चवर्णीयांकडच्या गोडाधोडाचे सोडून देऊ. ते काही सकस अन्न नाही. पण हक्काचे सकस अन्न जाऊन निकृष्ट, बेचव, कसहीन अन्न गरिबांच्या ताटात आणि जंक फूडच्या चोचल्यांपायी अन्नाचे कुठलेही गुणधर्म नसलेले अन्न श्रीमंतांच्या पोटात अशी विभागणी झाली आहे. मग तंत्रज्ञानाने भले कोणाचे झाले एकेकाळी निदान अन्नधान्यात, खाण्याच्या सवयीत असलेले स्वातंत्र्य, समानता संपुष्टात आली आहे. प्रत्येकाकडे स्थानिक पिकणारे धान्य ताटात दिसायचे. उच्चवर्णीयांकडच्या गोडाधोड��चे सोडून देऊ. ते काही सकस अन्न नाही. पण हक्काचे सकस अन्न जाऊन निकृष्ट, बेचव, कसहीन अन्न गरिबांच्या ताटात आणि जंक फूडच्या चोचल्यांपायी अन्नाचे कुठलेही गुणधर्म नसलेले अन्न श्रीमंतांच्या पोटात अशी विभागणी झाली आहे. मग तंत्रज्ञानाने भले कोणाचे झाले फक्त बाजारपेठेचे. सकस, शुद्ध अन्न खाण्याचे स्वातंत्र्य आपण केव्हाच गमावून बसलो आहोत.\nम्हणजेच आहारातील वैविध्य जाऊन एकसुरीपणा आला हे तर झालेच आहे; पण त्यासोबत इतर जीवांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे, त्याविषयी किती आणि कसे लिहावे रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे शेतीतील शत्रूकिडींसोबतच मित्रकिडींचाही नायनाट झाला आहे. सोबतच शेतातील गांडूळे, खेकडे, मुंग्या, बेडूक, साप यांचाही विनाश झाला आहे. पर्यायाने पक्ष्यांना अन्न मिळेनासे झाले आहे. खतांमधली ही रसायने शेवटी नदीनाल्यात जाऊन तिथल्या जलचरांनाही संपवत आहेत. बांधावरची झाडे म्हणजे अडचण वाटू लागल्यामुळे त्यांनाही नष्ट केले गेले आहे/ जात आहे. एका जटिल अन्नसाखळीला आपण नुसतेच खिळखिळे केले नसून अधू करून टाकले आहे. ज्या महान भारतीय सर्वसमावेशक संस्कृतीच्या “जीवो जीवस्य जीवनम्” या सुभाषिताची टिमकी आपण मिरवतो तितके त्याकडे संशोधनात्मक दृष्टीने आपण बघतो का रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे शेतीतील शत्रूकिडींसोबतच मित्रकिडींचाही नायनाट झाला आहे. सोबतच शेतातील गांडूळे, खेकडे, मुंग्या, बेडूक, साप यांचाही विनाश झाला आहे. पर्यायाने पक्ष्यांना अन्न मिळेनासे झाले आहे. खतांमधली ही रसायने शेवटी नदीनाल्यात जाऊन तिथल्या जलचरांनाही संपवत आहेत. बांधावरची झाडे म्हणजे अडचण वाटू लागल्यामुळे त्यांनाही नष्ट केले गेले आहे/ जात आहे. एका जटिल अन्नसाखळीला आपण नुसतेच खिळखिळे केले नसून अधू करून टाकले आहे. ज्या महान भारतीय सर्वसमावेशक संस्कृतीच्या “जीवो जीवस्य जीवनम्” या सुभाषिताची टिमकी आपण मिरवतो तितके त्याकडे संशोधनात्मक दृष्टीने आपण बघतो का आपसुक सर्व जीवांचा सांभाळ करणारी, जीवनाला स्थैर्य, संस्कृती देणारी शाश्वत जीवनशैली या तंत्रज्ञानाने हिसकावून घेतली आहे. ते शाश्वततेचे स्वातंत्र्य आपण केव्हाच घालवले आहे.\nदुसरा मुद्दा पेहेरावाचा. आधी जेव्हा कृत्रिम धाग्यांचा शोध लागला नव्हता तेव्हा कापसावर अवलंबित्व होते. कपडे शिवून ��ालण्याकडे फारसा ओढा नव्हता. कपडा तयार झाला की तो गुंडाळायचा अशी पद्धत होती. पण कापड तयार करण्याचेही अनेक उत्तम प्रकार होते. वेगवेगळ्या काठापदराचे,पोताचे, लांबीचे कापड तयार करून ते तऱ्हेतऱ्हेने नेसायचे कसब लोकांनी विकसित केले होते. १०८ प्रकारच्या पगड्या, १०८ प्रकारे नेसावयाची साडी व धोतर, नैसर्गिक गडद रंगाच्या तऱ्हेतऱ्हेच्या ओढण्या इत्यादी. लहान मुले खेळताना खराब करतात म्हणून त्यांना मळखाऊ कपडे घालत असत. कापसाचे उत्पादन अर्थातच अपुरे होते. त्यामुळे माणसाकाठी तयार होणारे कापडदेखील तुटपुंजे होते. पण कापडच गुंडाळायचे असल्याने एकमेकांचे घालणे सोपे होते. आता मापाचे व तऱ्हेतऱ्हेच्या फॅशनचे, आपापल्या अंगकाठीला साजेसे असे कपडे वापरात आल्याने एकमेकांचे घालायची सोय राहिली नाही. औद्योगिक क्रांती आली आणि कापडाचा महापूर आला. सगळ्यांना भरपूर कपडे मिळू लागले. त्यासोबत म्हणायला वाटेल ते घालायचे स्वातंत्र्य आले पण विविधता गेली. आता तर प्रादेशिक विविधता संपून सगळीकडे एकसुरी कपडे सगळ्यांच्या अंगावर दिसतात. पुरुष तर सरसकट प्यांट-शर्टमध्ये तर महिला कुर्त्या-पायजाम्यात. लग्नात साड्या. पेहरावावरून प्रांत ओळखण्याची अजिबात सोय राहिली नाही. पाश्चिमात्यांकडे तर भडक अथवा रंगीबिरंगी कपडे घालूच नये अशी सोय बाजाराने केलेली असते. ग्रे, काळ्या, करड्या, भुऱ्या रंगांचे (‘classic’ colours) कपडेच कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे ते स्वस्त असतात. आणि अर्थातच स्वस्त कपडे घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्यामुळे रंगांची विविधताच नष्ट झाल्यासारखी आहे. इथे रंगाचे स्वातंत्र्य तंत्रज्ञानाने हिरावून घेतले आहे असा माझा तरी समज झाला आहे. यावर अभ्यासू मंडळी प्रकाश टाकू शकतात.\nआता वळूया विचारस्वातंत्र्याकडे. समाजमाध्यमांमुळे ज्या प्रमाणात विचार व्यक्त करता येत आहेत त्याच किंवा त्याहूनही जास्त प्रमाणात विचारांवरचे अतिक्रमण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (artificial intelligence) आपल्या आवडीनिवडी संपूर्ण १८० कोनात वळवण्याचे प्रमाणही वाढले आहे व ते भयावह आहे. तुमचा कल, आवडीनिवडी, तुमचे दिसणे, तुमचा लठ्ठपणा किंवा बारीक असणे यासाठी तुम्ही काय करायला हवे हे तुम्ही ठरवायचे नसून ते ठरवणारी बाजारपेठ आधीच अस्तित्वात आहे. आजकालच्या निवडणुकांमध्ये तर तुम्हाला ���ोणता उमेदवार आवडावा हेदेखील त्यांची यंत्रणा ठरवते. पद्धतशीरपणे तुमचे विचार त्या उमेदवाराच्या दिशेने वळवण्याचे काम त्यांची I. T. सेल नामक यंत्रणा सतत करत असते. तुम्ही कशाने दात घासावे, कोणता साबण लावावा, गोरेच दिसावे, हेच ल्यावे, तेच प्यावे असे सगळे सातत्याने तुम्हाला सांगितले जाते व वारंवार तसे सांगितल्याने ते तुम्हाला पटू लागते. या सगळ्यात नेटाने, निगुतीने आपल्या आवडीनुसार संशोधन करून ज्ञानार्जन करणे यासाठी आता प्रवाहाविरुद्ध जावे लागते. अनेक प्रलोभने दूर सारावी लागतात. सतत तुमच्या सारासार विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहावे लागते. तंत्रज्ञानाने तुम्ही जितके इतरांशी जोडले असता तितकेच तुम्ही तुमचे एकटे असण्याचे, व्यक्त न होण्याचे स्वातंत्र्यही गमावलेले असते. याविषयी हरारी यांची पुस्तके किंवा नंदा खरे यांचे ‘उद्या’ नावाचे पुस्तक जरूर वाचावे. अतिशय भयावह अश्या मानवी संवेदना, भावभावना यांवर आक्रमणाच्या किंवा कडेलोटाच्या क्षणावर आपण येऊन ठेपलो आहोत हे त्यांनी अनेक पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे. आणि हे सगळे आपली परवानगी न घेता, आपल्या नकळत चालू आहे. या आक्रमणाचा वेग कोरोना विषाणूच्या प्रसारापेक्षाही हजारपटीने अधिक आहे. त्यामुळे सावधान\nआमच्या संस्थेच्या कामाच्या निमित्ताने गावांमध्ये, शहरापासून दूर आम्ही सतत फिरत असतो. त्यात आपले कर्ब-पदचिन्ह कमीतकमी करून, निसर्गपूरक, स्थानिक संसाधने वापरून घरे बांधता येतील का हे ह्या शोधात सततअसतो. ज्या गावाचे गावपण टिकून असते तिथे या गोष्टी आपोआप झालेल्या दिसतात. लोकांनी अगदी हेच नकळत, पण सहजभावनेने केलेले असते. त्यांची घरे टापटीप, वातावरणाशी सुसंगत, स्थानिक संसाधने वापरून बनवलेली असतात. कधीकधी त्याची रचना जटिलपण असते. एखाद्या स्थापत्यशास्त्राच्या तज्ज्ञाची भंबेरी उडेल अशी. पण ते तंत्रज्ञान या अशिक्षित गावकऱ्यांनी सहज आत्मसात केलेले असते. त्यांच्या स्थानिक गरजेनुसार राबवलेले असते व त्यासाठी त्यांना महागडे शिक्षणदेखील घ्यावे लागले नसते. यात स्थानिक वातावरणाचा विचार करूनच त्यांचे वास्तूशास्त्र सिद्ध झालेले असते.\nपण मग गाडी कुठे घसरली तंत्रज्ञानाने आपल्याला स्टील नामक धातू आणि सिमेंटचे गुण पटवून दिले आणि आपली निसर्गावर कुरघोडी करायची धडपड सुरू झाली. नागपूरसारख्या ���रम हवेच्या ठिकाणी आपण मोठ्या काचेच्या खिडक्या असणारी उंच घरे बांधली. त्यात गरम होणाऱ्या टाईल्स लावल्या. सिमेंटचा अतिरेकी वापर केला आणि मग गरम होतं म्हणून कूलर आणि AC लावले. त्यासाठी विजेची मागणी वाढवली. त्यासाठी नागपूरच्याच आसपास औष्णिक विद्युतकेंद्रे आली. त्याने हवेचा स्तर खालावला. पर्यायाने आरोग्याचा स्तर खालावला.\nहे झाले शहराच्या बाबतीत. गावांचे काय झाले तिथे तर आपण पांढरपेशा शहरी लोकांनी ठरवलेच आहे की त्यांनी त्यांच्या गरजा कमी ठेवाव्या. त्यामुळे त्यांना पाणी कमी द्यायचे. किती तिथे तर आपण पांढरपेशा शहरी लोकांनी ठरवलेच आहे की त्यांनी त्यांच्या गरजा कमी ठेवाव्या. त्यामुळे त्यांना पाणी कमी द्यायचे. किती शहरी लोकांना १३५ लिटर प्रस्तावित असेल तर गावातल्यांना ४५ लिटर द्यायचे. प्रत्यक्षात शहरी भागात २०० ते २५० लिटर पाणी प्रतिमाणशी मिळते. कोणीतरी केंद्रात बसून ठरवते की गावातली घरे दोन खोल्यांची बांधायची. बरं… प्रत्येक भागातल्या परिस्थितीनुसार तिथले स्थापत्यशास्त्र व गरजांचा विचार न करता इंदिरा आवास योजनेसारखी घराच्या नावावर बांधलेली खुराडी भीक घातल्यासारखी लोकांच्या माथी मारली जातात. मातीतून उभी झालेली, मातीत सहज मिसळून जाऊ शकणारी थंड घरे पाडून लोक आता अशा स्लॅबच्या गरम होणाऱ्या घराकडे वळू लागली आहेत. कारण सरकारी योजनांमध्ये मातीच्या घरांना स्थान नाही.\nयेथे असाही प्रश्न विचारल्या जाऊ शकतो की जर लोकांनाच हवे आहे तर तुम्ही शहरी कोण योग्य-अयोग्य सांगणारे हा प्रश्न रास्त आहे. जुने मातीचे तंत्रज्ञान अडचणीचे, वापरास कटकटीचे असेलही. पण मग त्यात परिस्थितीनुरूप बदल करून, गावातील गायी, गुरे, सामान ठेवता येतील अशी त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का न लावणारी घरे बांधायची योजना राबवता नाही का येणार हा प्रश्न रास्त आहे. जुने मातीचे तंत्रज्ञान अडचणीचे, वापरास कटकटीचे असेलही. पण मग त्यात परिस्थितीनुरूप बदल करून, गावातील गायी, गुरे, सामान ठेवता येतील अशी त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का न लावणारी घरे बांधायची योजना राबवता नाही का येणार त्यात लोकसहभागाचादेखील अंतर्भाव होऊ शकतो. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा त्यात खऱ्या अर्थाने आदर केला जाईल; शिवाय गावाचा आत्मसन्मान त्याने परत मिळवता येईल. पिढ्यानपिढ्याचे ज्ञान अडगळीत न जाता प्रभावीपणे पुढील पिढीकडे हस्तांतरित होईल. गरज आहे ती सकारात्मक दृष्टीकोनाची व मागील सगळे ते टाकाऊ, ही धारणा सोडण्याची.\nस्त्रियांच्या स्वतंत्र होण्याविषयी तर लिहावं तितकं थोडं आहे. आधीच्या काळी समाजाने घालून दिलेली बंधने झुगारण्याची क्रांती झाली खरी; पण पुरुषाशी बरोबरी साधायच्या दुष्टचक्रात बाई अडकत गेली. पुरुषांसारखे बाहेर जावेसे तिला वाटतच होते. सोबतच कमावून आणणाऱ्याला घरी मान असतो हे तिने अनेक पिढ्यांपासून ऐकले व पाहिलेही होते. पण निव्वळ कमाई करण्याने ती खरेच सन्मानपात्र झाली का हा प्रश्नच आहे. कमवायला बाहेर पडायचे म्हणजे घराची जबाबदारी टळते हे निव्वळ अशक्य हा प्रश्नच आहे. कमवायला बाहेर पडायचे म्हणजे घराची जबाबदारी टळते हे निव्वळ अशक्य आपल्या रुढीप्रिय, उत्सवप्रिय समाजात बाहेर पडायची उर्मी असलेली स्त्री निव्वळ पिचलेली दिसते. सतत अपेक्षांचे ओझे. त्यात गाडी चालवता येते म्हटल्यावर बाहेरची जी किमान कामे आधी पुरुष करायचे; तीदेखील स्त्रीच्याच डोक्यावर येऊन पडली. वाण सामान, भाजी बाजार, मुलांचे दवाखाने, शाळेत ने-आण, दळण, इतर खरेदी अन् काय काय आपल्या रुढीप्रिय, उत्सवप्रिय समाजात बाहेर पडायची उर्मी असलेली स्त्री निव्वळ पिचलेली दिसते. सतत अपेक्षांचे ओझे. त्यात गाडी चालवता येते म्हटल्यावर बाहेरची जी किमान कामे आधी पुरुष करायचे; तीदेखील स्त्रीच्याच डोक्यावर येऊन पडली. वाण सामान, भाजी बाजार, मुलांचे दवाखाने, शाळेत ने-आण, दळण, इतर खरेदी अन् काय काय बरेचदा तर पुरुष बोलून दाखवतात, “बरोबरी हवी ना तुम्हाला, मग घ्या, करा जास्तीची कामे.” कार चालवता येत असलेल्या स्त्रियांना तर घरच्या ज्येष्ठांची ने-आण, पाहुण्यांना फिरवणे आणि तत्सम जास्तीची कामे करावी लागतात. बरेचदा त्यात स्वखुशीचा भाग असतोच. माझ्या ओळखीच्या कित्येक कमावत्या महिलांना तर मी आर्थिकदृष्टया देखील स्वतंत्र पाहिलं नाहीये. कमावणारी महिला निर्णयक्षम असेलच असेही नाही. किंबहुना ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नसेल तरच संस्कारी म्हणावी अशी अपेक्षा आहे.\nजी गत घरी तीच कामाच्या ठिकाणीदेखील दिसते. सतत तिने स्वतःला सिद्ध करत राहायचे असते. तरी बढतीच्या वेळेला तिचा पुरुष सहकारी बाजी मारून जातो. काही काही प्रसंग तर इतके subtle असतात की ते फक्त जाणिवेच्या पातळीवरच असतात. नक्क�� कसा अन्याय होतोय हे नीट शब्दात मांडू शकणार नाही अश्या पद्धतीचे. एक अविश्वासाचा कटाक्ष, कामाची असमान वाटणी, सुट्ट्यांवरून ऐकावे लागणारे टोमणे, बॉस असलात तर कामातअसहकार किंवा तुमच्या सहनशक्तीचा कस पाडणारी प्रश्नोत्तरे इत्यादी. याला पुष्टी देणारी मेळघाटातील DFO दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येची बातमी ताजी आहे. तिने शक्य तितके प्रयत्न केले स्वतःला सिद्ध करण्याचे, या व्यवस्थेशी जुळवून घ्यायचे. पण ‘लेडी सिंघम’ असे बिरूद मिरवणारी ही अधिकारी या व्यवस्थेत निराशच झाली. आत्महत्या हा पर्याय नसला तरी या समाजाने, या व्यवस्थेने स्त्रियांप्रती असलेली आपली उदासीनता कमी केली असती किंवा तिला बरोबरीची वागणूक दिली असती तर हे टोकाचे पाऊल तिला उचलावेसे वाटले नसते असे खेदाने म्हणावेसे वाटते.\nएकुणात काय तर खरे स्वातंत्र्य, खरी लोकशाही ही अजुन नजरेच्या टप्प्यातदेखील नाही. त्यासाठी ह्या संकल्पनांच्या नव्या व्याख्या कराव्या लागतील. नव्या संवेदनशील समाजाची रचना करावी लागेल. माणसाच्या मनातून असुरक्षिततेची भावना कमी करावी लागेल. सगळ्या नैसर्गिक संसाधनांची समतोल व न्याय्य विभागणी जिथे असते, जिथे समाजाने एकमेकांचे हक्क मान्य केले असतात, जिथे समाजाने समाजासाठी सुकर भविष्याची सोय केली असते तिथे समानता येते. खरे स्वातंत्र्य व खरी लोकशाही तिथेच नांदते. यात मानवासोबतच मानवेतर प्राणिमात्रांचाही विचार असावा लागतो. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ‘अच्छे दिन’ ही संकल्पना केवळ मृगजळ ठरेल.\n असे काही असते का\nखूप विचार करायला लावणारा लेख.\nएप्रिल, 2021 at 4:24 सकाळी\nलेखाचा आवाका मोठा असून मजकूर फार चिंतनीय आहे.\nसत्य मांडलं आहे ,खूप छान विश्लेषण केले आहे.\nह्यातून जाणीव निर्माण होईल आणि प्रबोधन ही होईल.\nअंतर्मुख करणारा लेख प्राची \nकिती अंगांनी सखोल विचार केलायस तू \nलेख चांगला आहे असं नुसतच म्हणून भागणार नाही तर त्यावर ठोस कृती करणं आवश्यक आहे …\nस्वातंत्र्याविषयी येथे व्यक्त केला गेलेला विचार फारसा नवीन नाही पण तो उपयुक्त नक्कीच आहे. हेही सत्य आहे की याबद्दल कितीतरी बुद्धिजीवी बोलत असतात. परंतु असे खरे स्वातंत्र्य कसे मिळवायचे आणि मिळवल्यावर ते कसे अबाधित ठेवायचे याचा विचार नको का करायला\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्�� दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/devdatta-tried-to-kill-buddha-three-times1867-2/", "date_download": "2021-08-04T09:12:03Z", "digest": "sha1:UUSCRDHK6IOGM7ZUVBPHVLMH73KWLMZO", "length": 19809, "nlines": 116, "source_domain": "dhammachakra.com", "title": "देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला - Dhammachakra", "raw_content": "\nदेवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला\nदेवदत्त हा बुद्धाचा आरंभापासूनच बुद्धाचा द्वेष करीत असे त्याला बुद्धाविषयी तीव्र घृणा वाटत होती. बुद्धाने गृहत्याग केला तेव्हा देवदत्ताने यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. एकदा यशोधरा निद्राधीन होण्याच्या तयारीत असताना तो भिक्खू वेशात तिच्या शयनगृहात प्रवेश करता झाला. तेव्हा त्याला कोणीही अटकाव केला नाही. तिने त्याला विचारणा केली. “भिक्खू , तुला काय हवे आहे तू माझ्या पतीचा काही संदेश आणला आहेस काय तू माझ्या पतीचा काही संदेश आणला आहेस काय\n“तुझा पती, त्याला तुझी काय पर्वा या सुख निवासात तुला तो निर्दयपणे आणि निष्ठुरपणे त्यागून निघून गेला.” देवदत्त म्हणाला. “परंतु त्याने हे बहुजनांच्या कल्याणा-साठीच केले.” यशोधरा उत्तरली. “ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घ्यावास” देवदत्त सुचविता झाला.\n“हे श्रमण, तू आपली जिव्हा आ��रावी. तुझी वाणी आणि विचार अपवित्र आहेत.” यशोधरा उत्तरली. “यशोधरे, तू मला ओळखले नाहीस मी देवदत्त तुझा प्रियकर देवदत्त, तू दुष्ट आणि कपटी आहेस हे मला ज्ञात होते. तू कधी श्रमण झालासच तर पतित श्रमणच होशील याची मला जाणीव होती. परंतु इतका अधम वृत्तीचा असशील याची मला कल्पना नव्हती.\n“यशोधरे, यशोधरे, मी तुझ्यावर प्रेम करतो. “देवत्ताने विनवनी केली. तुझ्या पतीने तुला तिरस्काराशिवाय काहीही दिलेले नाही. तो तुझ्याशी क्रूरपणेच वागला. मला प्रेम कर आणि त्याच्या क्रूरपणाचा सूड उगव.” यशोधरेचा फिकट आणि कृश चेहरा रक्तिम झाला. तिच्या कपोलावरून अश्रू ओघळू लागले. “देवदत्त तू क्रूर आहेस. जरी तुझे माझ्यावर प्रामाणिक प्रेम असते तरी तो माझा अपमानच ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगताना तू मिथ्या कथनच करतो आहेस.”\n“जेव्हा मी यौवनात होते, सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे नजर उचलूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क झाले आहे. दुःख आणि वेदनांनी माझे हृदय विदीर्ण झाले आहे. आणि या रात्रीच्या अनुचित प्रहरी तू आपल्या घातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. देवदत्त, तू नीच आहेस. देवदत्त, तू भेकड आहेस.” आणि ती ओरडली, “देवदत्त, त्वरित येथून चालता हो.” आणि देवदत्त तेथून चालता झाला.\nबुद्धाने त्याला संघ प्रमुख केले नाही आणि सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांना संघप्रमुख पद बहाल केले. याबद्दल देवदत्तचा बुद्धावर रोष होता. देवदत्ताने तीनदा बुद्धाचा वध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला एकदाही यश आले नाही. एकदा बुद्ध गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी छायेत सहज शतपावली करण्याच्या हेतूने फिरत होते. देवदत्त त्या पर्वतावर चढला आणि बुद्धाचा प्राण घेण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड लोटून दिला. तो दगड दुसऱ्या मोठ्या खडकावर आदळला आणि तेथेच रुतून राहिला. त्या दगडाचा एक लहानसा तुकडा मात्र बुद्धाच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायातून थोडे रक्त आले.\nदुसऱ्यांदा त्याने बुद्धाचे प्राण हरण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजपुत्र अजातशत्रूकडे गेला आणि कथन करता झाला की, “मला काही माणसे द्यावी.” आणि त्या राजपुत्राने, अजातशत्रूने आपल्या माणसांना आज्ञा केली.” देवदत्त तुम्हाला जी आज्ञा देईल तसे करावे.” देवदत्ताने त्यापैकी एकास आज्ञा केली, “मित्रा तू जावे, श्रमण गौतम अमुक ���्थानी वास्तव्याला आहे. तेथे जाऊन त्याचा वध करावा.” तो माणूस परत आला आणि देवदत्तास म्हणाला, “मी तथागतांचे प्राण हरण्यास असमर्थ आहे.”\nत्याने बुद्धाचे प्राण हरण्याचा तिसरा प्रयत्न केला. त्यासमयी राजगृही नलगिरी नावाचा क्रूर नरमेधक हत्ती होता. आणि देवदत्त राजगृही गेला, तो हत्तीखान्यात गेला आणि हत्तीखान्याच्या रक्षकाला म्हणाला, “मी राजाचा मित्र आणि आप्त आहे. कनिष्ठपदी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी श्रेष्ठपदी चढवू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्या शिध्यात किंवा वेतनात वृद्धीचे आदेश मी देऊ शकतो.” “तेव्हा हे मित्रा, श्रमण गौतम जेव्हा या पथावरून मार्गक्रमणा करील, तेव्हा नलगिरीला याच पथावर मोकळे सोडून द्यावे.”\nदेवदत्ताने बुद्धाचा वध करण्यासाठी धनुर्धारी नियुक्त केले. त्याने बद्धाच्या मार्गावर त्या पिसाळलेल्या हत्तीला मोकळे सोडले. परंतु तो सफल होऊ शकला नाही. जेव्हा त्याच्या या प्रयासाची माहिती सर्वाना झाली तेव्हा त्याचे वर्षासन समाप्त करण्यात आले राजा अजातशत्रू गटाने त्याला भेट देणे बंद केले. आजीविकेसाठी त्याला दारोदारी जाऊन भिक्षा मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून खूप अनुग्रह प्राप्त होत होता. पण हा संबंध फार काळ टिकला नाही. नलगिरीच्या कांडानंतर त्याचा सर्व प्रभाव समाप्त जाहला.\nत्याच्या या पापकरणीने देवदत्त मगधात फारच अलोकप्रिय झाला. त्याने मगध सोडून कोशल देशी प्रयाण केले. त्याचा विचार होता की, कोशल नरेश प्रसेनजीत आपले स्वागत करेल. परंतु राजा प्रसेनजिताने त्याला घृणापूर्ण दृष्टीने पाहिले आणि त्याला घालवून दिले.\nसंदर्भ : बुद्ध आणि त्याचा धम्म – लेखक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर\nTagged गौतम, देवदत्त, प्रसेनजीत, बुद्ध, यशोधरा\nभगवान बुद्धांचा सहावा वर्षावास – मंकुल पर्वत, वैशाली-श्रावस्ती, भाग ९\nवैशाली वरून बुद्ध श्रावस्ती मधे आले. श्रावस्ती मधील अनाथपिंडकाचे जेतवन आणि विशाखाने दान दिलेले पूर्वाराम विहार या दोन्ही विहारात बुद्ध संघासहित राहत असत. येथून जवळच, वैशाली मार्गावर मंकुल पर्वतावर सहावा वर्षावास व्यतीत केला. आज हा पर्वत किंवा डोंगर म्हणजे कोणता हे निश्चित सांगता येत नाही, मात्र बुद्धांचा आधीच्या आणि नंतरचा वर्षावास हा याच भागात असल्यामुळे, […]\nभारतातील पिप्राहवा स्तुपातील बुद्ध अस्थींचा माहितीपट – Bones of the Buddha\n‘Bones of the Buddha’ हा एक टीव्हीवरील माहितीपट असून तो २०१३ मध्ये आयकॉन फिल्मद्वारे नॅशनल जिओग्राफिक चॅनेल साठी फ्रान्समधून तयार करण्यात आला. यामध्ये पिप्राहवा स्तुपात आढळलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थिबाबतची माहिती आहे. १८९८ मध्ये जेव्हा भगवान बुद्धांच्या अस्थीं तेथील इस्टेटचे मालक विल्यम पेपे यांच्या जमिनीवरील स्तुपात सापडल्या तेव्हा नेहमी प्रमाणे कावेबाज लोकांनी गोंधळ घातला. त्याच्या सत्यतेबाबत […]\nहजारो वर्षांपूर्वी राजस्थान होते बौद्धस्थान; ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता\nराजस्थान म्हटले की मोठे किल्ले, सुंदर नक्षीकाम केलेले राजवाडे, त्यांचे दरवाजे, सुंदर महल, गुलाबी जयपूर, माउंट अबू, पुष्कर क्षेत्र, जैसलमेरचे वाळवंट असे चित्र उभे राहते. पण हेच किल्ले आणि महल होण्यापूर्वी राजस्थानमध्ये एकेकाळी सम्राट अशोकाचे राज्यस्थान होते. आणि ९ व्या शतकापर्यंत बौद्धधम्म इथे बहरला होता, हे वाचून आश्चर्य वाटेल. बैरात विहार, झलावरची खोल्व्ही लेणी, दौसामधील […]\nभगवान बुद्धांचा सोळावा वर्षावास – आलवी, भाग १८\nम्हणून भगवान बुद्ध म्हणतात ‘माझ्या धम्मात कसलीही सक्ती नाही’\nOne Reply to “देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला”\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nझांजीबारचा बुध्दिझम ; आफ्रिकेत बुद्धांबद्दल ���ुतूहल वाढीला लागले\nसम्राट अशोक आणि अशोक वृक्ष\nबुद्धांचे जीवन आणि शिकवणुक सर्वांसाठी खुले; म्हणून जीवनाचे खरे स्वरूप बुद्धधम्मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/rose-farming-red-spider-control-on-roses/", "date_download": "2021-08-04T08:52:03Z", "digest": "sha1:KHGTGN5WNFOFMTVOT6NS27K4G44S65WN", "length": 15005, "nlines": 110, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "गुलाब शेती; गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रण", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nगुलाब शेती; गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रण\nभारतामध्ये काश्मिर, हिमाचलप्रदेश, गुजरात यासह महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, जळगाव, धुळे, नाशिक ह्या परिसरात निर्यात योग्य फुलांची लागवड करण्यास संधी आहे.\nकारण येथे वाहतुकीची साधने ( रेल्वे, रस्ते ) उपलब्ध आहेत. तसेच अनुकुल स्थानिक भौगोलिक स्थिती, हवामान, जमीन, पाणी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. दरम्यान आज आपण गुलावर येणाऱ्या कोळी किडी विषयीची माहिती घेणार आहोत.\nजेव्हा हवेमध्ये आर्द्रता वाढते आणि उष्ण तापमान असते तेव्हा लाल कोळी किडीच्या प्रादुर्भावासाठी हे वातावरण पोषक आहे. पॉलिहाउसमधील गुलाबाच्या झाडाची रचना, फांद्या, मोठी पाने यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढतो. सध्या दुपारचे तापमान वाढत आहे मात्र रात्री अजून थोडी थंडी जाणवते जेव्हा हवेमध्ये आर्द्रता वाढते आणि उष्ण तापमान असते तेव्हा लाल कोळी किडीच्या प्रादुर्भावासाठी हे वातावरण पोषक आहे. पॉलिहाउसमधील गुलाबाच्या झाडाची रचना, फांद्या, मोठी पाने यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढतो.\nकाही भागामध्ये काही झाडे मलूल पडल्यासारखी दिसतात. जुनी पाने पिवळसर पडतात. नंतर पांढऱ्या रंगाची होतात.\nसाधारणपणे १५ ते २० दिवसांत पाने लाल तपकिरी रंगांची होऊन सुकतात आणि पाने गळण्यास सुरुवात होते.\nपानांमध्ये जाळी तयार करून ही कीड रस शोषते. कोळ्यासारखी जाळी दिसल्यास प्राथमिक अंदाज लावणे सोपे जाते. लाल कोळी गुलाबाच्या पानांच्या खालच्या भागावर खातात, विशेषत:जुन्या पानांमध्ये ते रंगहीन स्वरूपात आढळतात. प्रथम ही कीड पानाच्य��� खाली आणि कालांतराने संख्या वाढल्याने पानांच्यावर तसेच फुलांमध्येही दिसायला सुरुवात होते. पानांच्या पृष्ठभागावरील धुळीमुळे पानांचा श्वा्सोच्छ्वसावर अडथळा निर्माण होऊन त्याचा वेग मंदावतो. परिणामी, पानांचे देखील तापमान वाढते. त्यामुळे लाल कोळीची वाढ झपाट्याने होते.\nउष्ण आणि दमट वातावरणामध्ये प्रौढ मादी १०० अंडी घालू शकते. प्रत्येक अंडे अर्धपारदर्शक आणि मोत्यासारखे असतात. या अंड्यामधून छोटी अळी बाहेर येते. अळीपासून प्रौढ असे संपूर्ण जीवन चक्र उष्ण वातावरणामध्ये सात दिवसांत पूर्ण होते. पोषक वातावरणामध्ये लाल कोळी खूपच थोड्या कालावधीमध्ये प्रचंड संख्येने वाढतात._\nउष्ण दमट वातावरण, पॉलिहाउसमध्ये खेळत्या हवेचा अभाव, गुलाबाच्या दोन ओळींमधील किंवा दोन झाडांतील दाटी, मुबलक आर्द्रता यामुळे देखील लाल कोळीचे प्रमाण वाढते.\nप्रौढ किडीबरोबर अंड्यांचा नाश गरजेचा आहे. फवारणी केल्यानंतर जिवंत अंडी पाच दिवसांत उबतात आणि त्याच्या अळ्या होतात. अंड्यापासून अळ्या आणि नंतर ते प्रौढ होतात. हे प्रौढ पुढील पाच दिवसांनंतर पुन्हा अंडी घालू शकतात. त्यामुळे पाच दिवसांनी पुन्हा फवारणी करणे आवश्यक ठरते. कोळी पानांच्या खालच्या बाजूला राहतात आणि तो भाग खातात. सुरुवातीला जमिनीलगत असतात जशी त्यांची संख्या वाढते तसे ते झाडाच्या वरच्या भागाकडे स्थलांतर करतात. त्यामुळे फवारणी पानांच्या खाली केल्याने परिणामकारक ठरते. पॉलहाउसमधील तापमान नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी आतील हवा खेळती ठेवावी, स्वच्छ पाण्याचा स्प्रेयर किंवा पाइपने फवारणी करावी. पूर्ण झाड ओले करून झाडांचे तापमान कमी करावे. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी असे करावे._\n१० गुंठ्यांसाठी १० निळ्या चिकट सापळ्यांचा वापर प्रादुर्भाव मोजण्यासाठी फायदेशीर ठरतो.\nनियंत्रण (प्रति लिटर पाणी ) निंबोळी आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टीन (१००० पीपीएम) १ मिलि किंवा सल्फर (८० डब्ल्यूपी) २ ग्रॅम अबामेक्टिन (१.९ ईसी) ०.५ मिलि किंवा फेनाझाक्विन (१० ईसी) २.५ मिलि\nकिडीमध्ये प्रतिकारशक्ती लवकर तयार होते. त्यामुळे कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. अखिल भारतीय पुष्प संशोधन प्रकल्पाच्या शिफारशी.\nलेखक - प्रविण सरवदे, कराड\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nगुलाबाची शेती गुलाब गुलाबाची लागवड गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रण\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-08-04T10:51:42Z", "digest": "sha1:245D4S22G67CHGQB5VCHCDEE2NLG2H3L", "length": 4096, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ४०० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ४०० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ४०० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. ४०२‎ (१ प)\n► इ.स. ४०३‎ (१ प)\n► इ.स. ४०७‎ (१ प)\n\"इ.स.च्या ४०० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ४०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/abhay-singh-chautala-resigned-as-mla/", "date_download": "2021-08-04T09:30:48Z", "digest": "sha1:MBH5YX52VBC72M3EPP7ZYO6HGQ2PPHFX", "length": 8925, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतप्त माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा राजीनामा; मोदींवर गंभीर आरोप - Mulukh Maidan", "raw_content": "\nशेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतप्त माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा राजीनामा; मोदींवर गंभीर आरोप\nमुंबई | गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे. त्यामध्ये पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.\nअशातच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे पुत्र असणारे अभयसिंह चौताला यांनी बुधवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने आमदारकीचा त्याग करत असल्याचे त्यांनी म्हटले.\nदरम्यान, त्यांनी याआधीच हरियाणा विधानसभेच्या सभापतींना पत्र पाठवून आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मोदी सरकारने २६ जानेवारीपर्यंत कृषी कायदे मागे घेतले नाहीत,तर माझ्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावे. त्या कायद्यांना संपूर्ण देशातील शेतकरी विरोध करत आहेत, असे अभयसिंह यांनी त्या पत्रात म्हटले होते.\nट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार…\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ट्रॅक्टर रॅलीमध्��े झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.\nतर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनातच फूट पडल्याचे चित्रं आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटनांनी माघार घेतली असून आंदोलनाशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन संघटनांनी अचानक आंदोलनातून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकरी आंदोलनासाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.\n‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’\nदिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ\n ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/shooter-arrested-for-killing-mns-leader/", "date_download": "2021-08-04T09:34:51Z", "digest": "sha1:ZZL77HCAP7L4RPZDRVV7UXFQDSBHWT6V", "length": 8126, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शुटरला युपीतून अटक; घेतले राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे नाव - Mulukh Maidan", "raw_content": "\nमनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शुटरला युपीतून अटक; घेतले राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे नाव\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राबोडी प्रभाग अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफला शनि��ारी यश मिळाले आहे. शेख यांची भररस्त्यात डोक्यात गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौमध्ये अटक केली आहे.\nटास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचं नाव इरफान सोनू शेख मनसुरी असं असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनऊ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट १च्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर त्याला सोमवारी ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.\nजमिल शेखला मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नगरसेवक नजीबुल्लाहने सुपारी दिली होती, असा दावा यूपी एसटीएफने शुटर इरफानच्या अटके नंतर केला आहे. या सुपारीसाठी दहा लाख रुपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. यातील दोन लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते, असंही यूपी एसटीएफने म्हटले आहे.\nदरम्यान, मनसे पदाधिकारी जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ठाण्याच्या राबोडी परिसरात संबंधित घटना घडली होती. राबोडी येथे त्यांच्या दुचाकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता.\nत्यावेळी तेथील स्थानिकांनी दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला होता. पण पोलिसांनी याप्रकराची सखोल चौकशी केली असता त्यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.\nनक्षलवाद्यांचा सर्वात मोठा हल्ला: जवानांच्या मृतदेहांचा सडा पाहून काळीज पिळवटून जाईल\n‘लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा’\nकोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याची गरज नाही; भाजपचा आरोग्यमंत्री बरळला\nncpइरफान सोनू शेखजमील शेख\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्य���ला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/04/08/", "date_download": "2021-08-04T09:43:30Z", "digest": "sha1:VTLP73GRBW5BLQNE7JYE5QTH6NYK7HOV", "length": 15136, "nlines": 271, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "08 | एप्रिल | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nपोकळा ची भाजी : पोकळा पालेभाजी आहे. कोल्हापूर येथे\nपोकळा पालेभाजी बारा महिने मिळते,या भाजीला लाल देठ असतात.\nपानं पाने हिरवी असतात.लाल माठ पाले भाजीला लाल देठ व पानं पण लाल\nअसतात.पोकळा पालेभाजी देठा सगट निवडून घेतली. धुवून घेतली. विळीने बारीक\nचिरली कोणी कोणी देठा सगट पोकळा भाजी न चिरता करतात. ग्यास पेटवून ग्यास वर\nपातेले ठेवले तेलाची मोहरी घालून फोडणी केली चिरलेली पोकळा भाजी फोडणीत घातली.\nथोडस शिजण्या करता एक बाउल पाणी घातले.पोकळा भाजीला वाफ आणली हरबरा डाळीचे\nपीठ लावले.हळद हिंग लाल तिखट मीठ घालून सर्व पोकळा भाजी हलविली.परत दोन वाफ आणली.\nपोकळा हरबरा डाळीचे पीठ लाल तिखट मीठ हिंग हळद तेल मोहरी ची फोडणी सर्व एकत्र पोकळा भाजी\nतयार केली मी.कांदा घालून परतून पण पोकळा भाजी तयार करतात.\nकोल्हापूर, घरगुती, पाककृती, वैयेक्तिक\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75015", "date_download": "2021-08-04T09:16:46Z", "digest": "sha1:Q4E2KN3R2PMGM3HEAK2XYYOWEUTGM5ZH", "length": 17619, "nlines": 156, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लाल रंगाचं विमान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लाल रंगाचं विमान\nत्या एका मोठ्या प्रदर्शनाच्या बाहेर बिशन उभा होता. तो एक साधा मुलगा होता . केसांना भरपूर तेल लावून चोपून बसवलेला . खांद्याला पिशवी लटकवून , खेळण्यातली उडणारी विमानं विकण्यासाठी . त्याच्याबरोबर आणखी बरीच मुलं होती, पण ती त्याच्यापेक्षा मोठी होती. सगळेच काही ना काही विकत होते.\nउन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होती .\nत्या लोकांचा एक मालक होता. रोज त्याच्याकडून माल घ्यायचा, तो विकायचा व त्याला हिशोब द्यायचा. आज विकण्यासाठी आलेल्या विमानांमध्ये एक लाल रंगाचं विमान होतं. ते पहिल्यांदाच त्याच्या हातात आलं होतं. त्याला ते खूप आवडलं. त्याला असं वाटलं की हे स्वतःसाठी ठेवून घ्यावं. पण त्याचे पैसे त्याच्या वडलांना भरावे लागले असते व ते त्याला परवडलं नसतं. त्यावर त्याला असं वाटलं की ते विमान विकलंच जाऊ नये…\nत्या विमानाला खाली चपटी पट्टी होती . ती जोरात ओढली आणि सोडली की विमान चांगलं गिरक्या घ्यायचं .\nसमोरून एक छोटा मुलगा, छान छान कपडे घालून त्याच्या आई-बाबांबरोबर येत होता. त्याच्या आईला खरेदीची घाई झाली होती. बाबा बिशनजवळ थांबले. तशी ती पुढे गेली.\nत्या माणसाने एक विमान विकत घेतलं. पण सोहमने- त्या मुलाने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ते लाल रंगाचं विमान होतं, बिशनला आवडलेलं.\nसोहम आणि बाबा प्रदर्शनात गेले. तो बाबांना काही पाहू देत नव्हता. भयंकर मस्तीखोर मुलगा \nतो एका खेळण्यांच्या दुकानापाशी गेला. त्याने एक मोठी, चित्रवि��ित्र आवाज करणारी बंदूक उचलली, तिचा खटका दाबताच तिच्यातून आवाज येऊ लागले आणि लाल निळे दिवे उघडझाप करू लागले . पण त्याच्या बाबांनी ती बंदूक घेण्याऐवजी एक रोबो घेतला. चालणारा - बोलणारा . तो जास्त छान होता.\nसोहमला राग आला. ते कंटाळून बाहेर आले. आई अजून आली नव्हती. बाबांनी सोहमला पॉपकॉर्न घेतले, पण त्याने ते खाल्ले नाहीत. त्याला ती बंदूकच हवी होती. त्याचे बाबा त्याची समजूत घालत होते. तर त्याने बाबांचा हात झिडकारला. सगळे पॉपकॉर्न खाली पाडले. बिशन हे सगळं पहात होता.\nबाबांनी रागाने त्याला एक धपाटा ठेवून दिला, तर सोहमने रोबो जमिनीवर आपटला. एवढा महागाचा रोबो तो त्याचा एक हात तुटला. बिशनला कसंतरीच वाटलं.\nलांब उभा राहून एक म्हातारा ते पहात होता. तो प्रेमळ म्हातारा गरगरीत ढेरी असलेला एक यक्ष होता\nयक्ष म्हणजे कनिष्ठ देवता. ते उदार पण खोडकर असतात. मायावी जादू करण्यात अन रूप बदलण्यात पटाईत \nतो चित्रक यक्ष होता.कुठलीही जादू करू शकणारा. चांगल्या मुलांना मदत करणारा , त्यांच्यावर प्रेम करणारा प्रेमळ यक्ष त्याला लहान मुलं दुःखी झाली की कसंतरी व्हायचं .\nसोहमच्या बाबांना त्याचा राग आला होता व बोअर झालं होतं. त्यांनी मोबाईल लावला व सोहमच्या आईला बाहेर बोलावलं. तसंच येताना ती बंदूकही आणायला सांगितली. त्याची आई बाहेर आली. ती नाईलाजाने, खरेदी सोडून बाहेर आली होती. तरी- तिच्या हातामध्ये दोन-तीन पिशव्या होत्याच व ती बंदूक होती. ती पाहताच सोहम खूश झाला. बिशनला त्याची दिवसभर कष्ट करणारी आई आठवली. त्याला वाईट वाटलं. सोहम गेला.\nप्रदर्शन संपल्यावर बिशन त्याच्या झोपडीत गेला. तिथे आठ-दहाजण एकत्र राहायचे. सगळे पोट भरण्यासाठी गावावरून आलेले. मोठया माणसांनी स्वयंपाक केला. जेवून बिशन त्याच्या जागेवर झोपला. त्याला झोप येत नव्हती. त्याला ते लाल रंगाचं विमान आठवत होतं. खूप वेळाने तो झोपी गेला.\nगरम होत असल्याने झोपडीचं दार उघडंच होतं .\nमग खूप रात्र झाली अन् चित्रक त्याच्या कामाला लागला. तो क्षणात सोहमच्या घरी पोहोचला. सगळे झोपले होते . त्या वाईट मुलाने आता विमानाचा पंखही मोडला होता. आता - यक्षाने चुटकी वाजवली आणि तो पंख दुरुस्त झाला व ते विमान थोडं वर उडालं. मग त्याने सोहमची एक भारी रंगपेटी वर उचलून त्या विमानावर ठेवली. तीही छान बसली न पडता. ती पेटी सोहमला मामाने आणून दिलेली होती. ते रंग भारी होते. त्यामध्ये ब्रशसुद्धा होते, पण त्याने ती फोडलीसुद्धा नव्हती. अशा चांगल्या गोष्टींचा अशा मुलाला काय उपयोग \nखरं म्हणजे ते दहा-वीस फुटांच्या परिसरात उडू शकणारं साधं विमान होतं. पण आता ते खऱ्या विमानासारखं निघालं होतं. रंगपेटी जणू कोकरू होऊन विमानाच्या पाठीवर बसली होती . न पडता . चित्रकाची गंमत सारी \nअंधार होता. कोणाचं त्याकडे लक्ष नव्हतं. मात्र एका झाडाजवळून जाताना तिथल्या पक्ष्यांना त्याची चाहूल लागली. त्यांना वाटलं, वटवाघूळ असावं. ते दुर्लक्ष करून पुन्हा झोपले.\nदिवसाची वेळ असती तर मुलांना ते ड्रोन वाटलं असतं .\nविमान उडत उडत बिशनच्या झोपडीपाशी आलं. उघड्याच असलेल्या दारातून त्याच्या सामानाच्या लोखंडी पेटीवर ते उतरलं, रंगपेटीसहित. तुम्हाला वाटेल की ती कशासाठी तर बिशन शाळेत जात नसला तरी चित्रं सुरेख काढायचा. फक्त या वस्तू आल्या कशा हे कोडं त्याला उलगडणार नव्हतं.\nसोहमला काही दुःख झालं नसतं. त्याने आणखी नव्या गोष्टींसाठी हट्ट केला असता, पण बिशन तर खूश होणार होता. आता ते विमान पैसे न भरताही त्याच्याकडेच राहणार होतं.\nझोपेत बिशनला स्वप्न पडत होतं अन ते चित्रकाला दिसत होतं .\nते स्वप्न चित्रकाने पाहिलं अन् त्याला आनंद झालं.\nस्वप्नात ते लाल विमान बिशनच्या गावाकडे असलेल्या हिरव्यागार शेतावरून गिरक्या घेत होतं आणि बिशनची छोटी बहीण, झिपऱ्या सावरत, टाळ्या पिटत होती. विमान गिरक्या घेऊन खाली उतरलं . त्यामधून बिशन बाहेर आला . त्याने बहिणीला मिठी मारली . त्याने तिच्यासाठी वेगवेगळे खेळ आणि खाउदेखील आणला होता . किती छान स्वप्न ना \nमग सांगा, तुम्ही नको त्या गोष्टींसाठी हट्ट करता का तुम्ही तुमचे सगळे खेळ मनापासून खेळता की नुसते कपाटात भरून ठेवता तुम्ही तुमचे सगळे खेळ मनापासून खेळता की नुसते कपाटात भरून ठेवता की आपटून धोपटून तोडता \nबघा हं, तसं असेल तर चित्रक येईल रात्रीचा. ते घेऊन जायला \nमस्त एकदम बिपिन दा, सुरेख कथा\nमस्त एकदम बिपिन दा,\nआवडली. तुमच्या सगळ्या बालकथा\nआवडली. तुमच्या सगळ्या बालकथा सेव्ह करून ठेवणार आहे. लेक थोडा मोठा झाल्यावर त्याला वाचून दाखवता येतील.\nवाह किती सुंदर प्रतिक्रिया .\nकिती वय आहे मुलाचं \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/22-november-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-04T10:40:14Z", "digest": "sha1:XCK6DW24W6K6UUKCVPSM6Q5ZVXRCJ77A", "length": 19445, "nlines": 226, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "22 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2018)\nपॅनकार्ड आता वडिलांच्या नावाशिवायही मिळणार:\nसरकारी कागदपत्रांसाठी आपली सर्व माहिती देणे आवश्यक असते. आपली ओळख पटविण्यासाठी आपल्या नावाबरोबरच अडनाव, आई आणि वडिलांचे नाव आवश्यक असते.\nपॅन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असून ते काढण्यासाठीही आपली सर्व माहिती द्यावी लागते. मात्र आता त्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आपली ओळख पटवण्यासाठी आता वडिलांच्या नावाचा संदर्भ देण्याची आवश्यकता नाही.\nआयकर विभागाने या नव्या नियमाबाबत माहिती दिली असून या नव्या नियमामुळे येत्या काळात ही सर्व प्रक्रिया काही प्रमाणात सोपी होण्याची शक्यता आहे.\nज्यांचे आई-वडिल विभक्त झाले असतील त्यांना पॅनकार्ड काढण्यासाठी काही अडचणी येत असत. पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव बंधनकारक असल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने अशा लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव देण्याचा नियम शिथिल केला आहे.\nतर याअंतर्गत आयकर विभागाने आयकर काद्यातील 114व्या नियमात बदल करत पॅन कार्डसाठी वडिलांऐवजी आईचे नाव देण्यास मान्यता दिली आहे किंवा वडिलांच्या नावाचा संदर्भ देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनाथ मुले किंवा इतरही अनेकांचे प्रश्न यामुळे सुटणार आहेत. हा नवीन नियम येत्या 5 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे सिंगल पॅरेंट असणाऱ्यांनाही अडचणी येणार नाहीत.\nचालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2018)\nदेशातील 50 टक्के एटीएम बंद पडणार:\nदेशातील 50 टक्के एटीएम मशीन्स पुढील चार महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च 2019 पर्यंत बंद पडणार आहेत. देशभरातील एटीएम मशीन्स ऑपेर्सची संस्था असणाऱ्या कॉन्फरडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) ही शक्यता व्यक्त केली आहे. असे झाल्यास शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम होऊ श���तो.\nदेशात सध्या अंदाजे 2 लाख 38 हजार एटीएम मशिन्स आहेत. त्यापैकी 1 लाख 13 हजार एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. यातील एक लाख एटीएम हे बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नसणारे म्हणजे ऑफ साईट एटीएम्स तसेच 15 हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम असल्याचे सीएटीएमआयच्या प्रवकत्यांनी सांगितले आहे.\nतर याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे एटीएममधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसेल. तर शहरीभागांमध्येही नोटबंदीनंतरचे एटीएमबाहेरील रांगा लागल्याचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता सीएटीएमआय प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.\nदेशभरातील एटीएम ऑपरेटर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्डवेअर तसेच सॉफ्टवेअर अपडेट्सबरोबरच सर्व एटीएममधील रोख रक्कम कॅस्टेल स्वॅप प्रकाराने भरण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.\nयासंदर्भातील काम सीएटीएमआयने सुरु केले आहे. या नवीन एटीएममुळे मोठ्याप्रमाणात एटीएम क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.\nइंटरपोलच्या अध्यक्षपदी दक्षिण कोरियाचे किम यांग:\nदक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असून त्यांच्याविरोधातील रशियन अधिकाऱ्याचा या पदासाठीच्या लढतीत किम यांनी पराभव केल्याने पाश्चिमात्य देशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यांग हे आता मेंग होंगवेई यांची जागा घेणार असून 2020 पर्यंत अधिकारपदावर राहतील.\nकिम यांना अमेरिकेचा पाठिंबा असून ते सध्या इंटरपोलचे हंगामी अध्यक्ष आहेत. दुबई येथे इंटरपोलच्या सदस्य देशांची बैठक झाली त्यात आधीचे मूळ चीनचे असलेले अध्यक्ष मेंग होंगवेई सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदी यांग यांची निवड करण्यात आली.\nचीनने म्हटले आहे की, मेंग हे बेपत्ता झाले होते हे खरे असले तरी त्यांनी लाचखोरीच्या प्रकरणात राजीनामा दिला आहे. पाश्चिमात्य देशांना इंटरपोलच्या अध्यक्षपदी रशियाचे उमेदवार अलेक्झांगर प्रॉकोपचुक यांची निवड होणे धोक्याचे वाटत होते.\nप्रॉकोपचुक हे इंटरपोलचे उपाध्यक्ष असून त्याआधी रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी होते. तर अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी किम यांना पाठिंबा दिला होता त्��ामुळे त्यांचे पारडे जड होते, आता किम हे 2020 पर्यंत अधिकारपदावर राहतील.\nमंगळावर रोव्हर गाडी उतरवण्यासाठी जेझिरो विवराची निवड:\nनासाने 2020 मध्ये मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्याचे ठरवले असून त्यासाठी 3.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जुन्या विवराची जागा निश्चित करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर रोजी याबाबतची घोषण करण्यात आली असून जेथे ही रोव्हर गाडी उतरवली जाणार आहे, त्या विवराचे नाव जेझिरो असे आहे.\nपाच वर्षे शोध घेतल्यानंतर मंगळावरील साठ ठिकाणांतून या विवराची निवड रोव्हर गाडी उतरवण्यासाठी करण्यात आली. जुलै 2020 मध्ये ही रोव्हर गाडी मंगळावर पाठवली जाणार असून त्यासाठी ठिकाण निवडण्यासाठी मंगळ मोहिमेतील चमूने चर्चा केली.\nमंगळावर पूर्वी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.\nनासा व युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी मंगळावरील मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचे निश्चित केले असून त्यासाठी ठिकाण निश्चित केले आहे.\nनासाचे मोहीम संचालक थॉमस झुरबुशेन यांनी सांगितले, की जेझिरो विवर हे भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून ते 3.6 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याने त्याच्या संशोधनातून ग्रहांची निर्मिती व खगोलजीवशास्त्रातील काही बाबींवर प्रकाश पडणार आहे.\nएका विशिष्ट ठिकाणचे नमुने गोळा करण्याने मंगळाबाबत विचारात क्रांतिकारक बदल होणार आहे. जेझिरो विवर हे मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे इसिडीस प्लॅनिशिया या पठाराच्या पश्चिम कडेला आहे. इसिडिस भाग हा जुना व मंगळाबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकणारा आहे.\nसन 1858 मध्ये कोलोराडो मधील ‘डेनव्हर शहराची स्थापना’ करण्यात आली.\nधर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1880 मध्ये झाला होता.\nस्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द.शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1909 मध्ये झाला.\nसन 1963 मध्ये ‘थुंबा‘ या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन झाले.\nपीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1968 मध्ये झाला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2018)\n6 जानेवारी 2021 चालू घडा���ोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/telangana-cm-k-chandrasekhar-rao-gifts-32-kia-carnival-mpv-cars-to-additional-collector-worth-rs-10-crore/articleshow/83573268.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-08-04T09:16:46Z", "digest": "sha1:DMQ4NO6WACGJZYQP6MF4YJ3MOCAGQN3F", "length": 19175, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Kia Carnival: 'या' मुख्यमंत्र्यांनी Free वाटल्या तब्बल ३२ Kia Carnival, एकूण किंमत १० कोटी रुपये; जाणून घ्या प्रकरण - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'या' मुख्यमंत्र्यांनी Free वाटल्या तब्बल ३२ Kia Carnival, एकूण किंमत १० कोटी रुपये; जाणून घ्या प्रकरण\nतेलंगणा सरकारने राज्यातील ३२ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना रविवारी एक खास गिफ्ट दिलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रसिद्ध कार कंपनी किया मोटर्सची लग्जरी एमपीव्ही कार Kia Carnival (किया कार्निवल) राज्यातील ३२ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ड्युटीचं पालन करावं व विकास कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करावी या उद्देशाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील ३२ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना ही शानदार एमपीव्ही कार Kia Carnival गिफ्ट केलीये. Kia Carnival कारमध्ये कलेक्टर जिल्ह्याचा दौरा करतील आणि क्षेत्रीय विकास योजनेचा आढावा घेतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जवळपास ९.६ कोटी रुपयांत ३२ किया कार्निवल कार खरेदी केल्या. पण, आता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे.\n'या' मुख्यमंत्र्यांनी Free वाटल्या तब्बल ३२ Kia Carnival, एकूण किंमत १० कोटी रुपये; जाणून घ्या प्रकरण\nतेलंगणा सरकारने राज्यातील ३२ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना रविवारी एक खास गिफ्ट दिलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रसिद्ध कार कंपनी किया मोटर्सची लग्जरी एमपीव्ही कार Kia Carnival (किया कार्निवल) राज्यातील ३२ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ड��युटीचं पालन करावं व विकास कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करावी या उद्देशाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील ३२ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना ही शानदार एमपीव्ही कार Kia Carnival गिफ्ट केलीये. Kia Carnival कारमध्ये कलेक्टर जिल्ह्याचा दौरा करतील आणि क्षेत्रीय विकास योजनेचा आढावा घेतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जवळपास ९.६ कोटी रुपयांत ३२ किया कार्निवल कार खरेदी केल्या. पण, आता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे.\nका मोफत वाटल्या Kia Carnival\nमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबादच्या प्रगती भवनमध्ये या सर्व ३२ कार जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या. त्यापूर्वी त्यांनी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांतील विकासकामांचा आढावा घेतला. \"राज्य सरकारला प्रत्येक कारसाठी जवळपास ३० लाख रुपये मोजावे लागले. ही वाहने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तेलंगना राज्य मार्ग परिवहन प्राधिकरणाने खरेदी केल्या. या वाहनांमुळे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आपली ड्युटी करताना गावांचा दौरा करण्यासाठी मदत होईल \", अशी माहिती परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.\nसर्वप्रथम मुख्यमंत्री राव यांनी सर्व ३२ Kia Carnival कार्सची पाहणी केली आणि नंतर परिवहन मंत्री पुवडा अजय कुमार यांनी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. त्यांच्यासोबत मुख्य सचिव सोमेश कुमार आणि उप परिवहन आयुक्त पापा राव हे देखील उपस्थित होते. तेलंगणा सरकारला या गाड्यांसाठी जवळपास १० कोटी रुपये खर्च आला. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे आता राज्यातील विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका करण्यास सुरूवात केली आहे. तेलंगणा सरकारवर ४०,००० कोटी रुपयांचं कर्ज असताना आणि देश करोनासारख्या संकटाशी लढत असताना मुख्यमंत्र्यांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका विरोधक करत आहेत.\nन आवडल्यास रिटर्न करता येणार कार :\nKia Carnival ही किया मोटर्सची भारतातील पहिली प्रीमियम एमपीव्ही कार आहे. Kia Carnival भारतात ७,८ आणि ९ अशा तीन विविध आसन प्रकारात उपलब्ध असून किया इंडियाने कार्निवलसाठी एक सॅटिस्फॅक्शन गॅरेंटी स्कीम (समाधानाची हमी देणारी योजना) आणली आहे. याअंतर्गत जर तुम्ही कंपनीची लग्झरी कार क��आ कार्निवाल खरेदी केली व तुम्हाला ती आवडली नाही अथवा कोणत्याही कारणामुळे परत करायची असल्यास कंपनी ३० दिवसात परत करू शकता. कार परत केल्यास कंपनी ९५ टक्के एक्स-शोरुम किंमत परत करेल. याशिवाय रजिस्ट्रेशन आणि फायनान्समध्ये झालेला खर्च देखील कंपनी परत देईल. मात्र, कंपनीची अट आहे की या ३० दिवसात कार १,५०० किमीपेक्षा अधिक वापरलेली नसावी.\nKia Carnival ही कंपनीची पहिली प्रीमियम एमपीव्ही कार असून यामध्ये अनेक लेटेस्ट फीचर्सचा भरणा आहे. कारमध्ये 8-इंचाची ट्चस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. याशिवाय, सीट्सच्या दुसऱ्या रांगेत १०.१ इंचाचा ट्चस्क्रीन डिस्प्ले आहे. यामध्ये कंपनीने खास UVO कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल आणि हिल असिस्ट यांसारखे फीचर्स आहेत.\nKia Carnival इंजिन आणि पॉवर :\nKia Carnival भारतात ७,८ आणि ९ अशा तीन विविध आसन प्रकारात उपलब्ध आहे. या एमपीव्ही कारमध्ये २.२ लीटर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन २००PS पॉवर आणि ४४०Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतात. कारच्या टॉप-स्पेक व्हेरिअंटमध्ये दुसऱ्या रांगेत खास व्हीआयपी सीट्स देखील आहेत. ही सीट्स लेग सपोर्ट, नप्पा लेदर अपहोल्स्ट्री, रिअर-सीट एंटरटेन्मेंट सिस्टिम आणि कॅप्टन सीट अरेंजमेंट या सुविधेसह आहेत.\nकिया कार्निवल ही कंपनीची भारतातील पहिली MPV आहे. या शानदार लग्जरी कारची भारतीय बाजारात टोयोटा इनोवा आणि फॉर्च्यूनर यांसारख्या दमदार कारसोबत टक्कर आहे. भारतीय बाजारात Kia Carnival कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत २४.९५ लाख रुपये ते ३३.९५ लाख रुपयांमध्ये आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसुसाट....फक्त ३.२ सेकंदात 100 kmph चा स्पीड, दिग्गज कंपनीची Sports Bike भारतात झाली लाँच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्त पाकिस्तान डबघाईला पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान भाड्यावर देणार\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच दिवशी चार पदक जिंकण्याची संधी\nअर्थवृत्त येस बँंक घोटाळा: 'ईडी'ची मोठी कारवाई, बड्या उद्योजकाला केली अटक\nन्यूज लव्हलिनला बॉक्सिंगमध्ये कांस्य; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक\nमुंबई मनसुख हिरन यांच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले; आरोपींकडे हा पैसा आला कुठून\nसांगली सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पहिला मोठा दिलासा\nसिनेमॅजिक 'लग्नानंतरही हनी सिंगचे अनेक महिलांशी शरीरसंबंध होते'\nमुंबई उद्धव ठाकरे यांचा 'तो' निरोप राहुल गांधींना दिला; राऊतांचे सूचक विधान\nधार्मिक मिश्रीचे हे उपाय देखील खूप गुणकारी, आर्थिक संकटावर मात आणि...\n Samsung, Redmi, Vivo स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा डिटेल्स\nमोबाइल नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी Realme च्या 'या' पावरहाऊस फोन्सची लिस्ट नक्की पाहा, किंमत १५,००० पेक्षा कमी\n अंबानींच्या पार्टीत नटून-थटून पोहोचली माधुरी, सौंदर्यासमोर नववधूही दिसली फिकी\nहेल्थ ५०शी ओलांडल्यानंतरही सुपरहॉट अभिनेत्रीने मिळवली टोंड फिगर, वर्कआउट करतानाचा व्हिडिओ व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/set-up-jumbo-coveid-hospital-in-phaltan-deputy-chief-minister-no-orders-of-ajit-pawar-instructions-to-district-collector-to-issue-e-tender-within-five-days/", "date_download": "2021-08-04T10:39:37Z", "digest": "sha1:RNPCOEFLR7J6VBH6IQBDH3SO2ECQB6U6", "length": 13602, "nlines": 81, "source_domain": "sthairya.com", "title": "फलटणमध्ये जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारा; उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आदेश; पाच दिवसांत ई - टेंडर काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश | स्थैर्य", "raw_content": "\nफलटणमध्ये जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारा; उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आदेश; पाच दिवसांत ई – टेंडर काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली फलटण येथील वखार महामंडळाच्या गोदामांची पाहणी\nin फलटण तालुका, फलटण शहर, सातारा जिल्हा\nस्थैर्य, फलटण, दि. २९ : फलटण, माण व खटाव तालुक्यात कोरोना उपचारासाठी फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी आदेश देण्याबरोबरच पाच दिवसात ई-टेंडर काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहेत. तसेच फलटण जम्बो कोव्हीड हॉस्पिटलसाठी पाठपुरावा करावा व मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण��याच्या कामात प्रगती दिसायला हवी तसे दिसून न आल्यास कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा हि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिला आहे. या आदेशानंतर लगेचच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण येथील जम्बो कोव्हीड हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली व जम्बो कोव्हीड हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.\nसातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर ना. अजितदादा पवार यांनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी आदेश दिलेला होता. त्या नंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण येथील जम्बो कोव्हीड हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. या वेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांच्यासह फलटण मधील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nफलटण शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी फलटणमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असं जम्बो रुग्णालय फलटणमध्ये उभारण्यात येणार आहे. येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. कोविड रुग्णांसाठी मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यासाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना या पूर्वीच करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने फलटण येथे जम्बो हॉस्पीटल स्थापन करण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना वखार महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे. त्या बाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला होता. तोच प्रस्ताव उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी मंजूर केला असून फलटण येथे तातडीने जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याचे आदेश दिलेले आहेत.\nसातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांच्या जास्त रुग्ण संखेमुळे फलटण तालुका हॉटस्पॉट ठरला आहे, विशेष करुन ग्रामीण भागात कोरोना वि��ाणू संसर्गाने मोठ्या प्रमाणात हात पाय पसरले आहेत. आजमितीस फलटण तालुक्यात २३ हजारांपेक्षाही जास्त रुग्ण कोरोनाबाधित आहेत. फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने तालुक्यात सर्वत्र भितीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत मोठ्या तक्रारी आहेत. तर खाजगी रुग्णालयातील बिलांचे आकडे अनेक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. अशा परिस्थितीत जम्बो कोव्हीड हॉस्पिटल जनतेसाठी निश्चितपणे वरदान ठरणार आहे.\nशाहूपुरी पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई, एक लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त; आठजणांवर गुन्हा दाखल\n५० गावांमध्ये प्रत्येकी २० खाटांची कोरोना काळजी केंद्रे\n५० गावांमध्ये प्रत्येकी २० खाटांची कोरोना काळजी केंद्रे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्��ायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/due-pollution-not-only-human-being-animals-and-birds-affected-267311", "date_download": "2021-08-04T08:47:28Z", "digest": "sha1:GVE5VUIU6XTHB2PULJFHEYKBQMKZM6O4", "length": 9546, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..!", "raw_content": "\nप्रदूषणाचा फटका फक्त माणसांनाच नाही, तर पक्ष्यांनाही बसू लागला आहे. घार आणि घुबडासारखे मोठे पक्षी प्रदूषणाला बळी पडत आहेत. परळ येथील पशू-पक्षी रुग्णालयात वर्षभरात उपचारासाठी येणाऱ्या घारींपैकी २५ ते ३० टक्के घारी प्रदूषणामुळे बेहाल झालेल्या असतात.\nप्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..\nमुंबई : प्रदूषणाचा फटका फक्त माणसांनाच नाही, तर पक्ष्यांनाही बसू लागला आहे. घार आणि घुबडासारखे मोठे पक्षी प्रदूषणाला बळी पडत आहेत. परळ येथील पशू-पक्षी रुग्णालयात वर्षभरात उपचारासाठी येणाऱ्या घारींपैकी २५ ते ३० टक्के घारी प्रदूषणामुळे बेहाल झालेल्या असतात.\nही बातमी वाचली का राज्यात लवकरच कला विद्यापीठ; वाचा कोणतं आहे ते...\nपरळ येथील बाई सकराबाई दिनशा पेटिट प्राणी रुग्णालयात सध्या १५ घारींवर उपचार सुरू आहेत. त्यांतील किमान चार घारी प्रदूषणामुळे अत्यवस्थ असून, उर्वरित घारींना उन्हाचा चटका बसला आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कर्नल डॉ. जे. सी खन्ना यांनी सांगितले. वायुप्रदूषणामुळे पक्ष्यांना श्‍वसनाचे आजार होतात. श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर हे पक्षी एकाच जागी पडून राहतात. त्यामुळे त्यांना तापही भरतो.\nही बातमी वाचली का कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देणार नाही\nघारीसारखा मोठा पक्षी इतर पक्ष्यांचे भक्ष्य ठरत नाही; परंतु चिमणी, कावळा, कबुतर असे पक्षी निपचित पडल्यास इतर पक्षी आणि प्राण्यांचे भक्ष्य ठरतात. त्यामुळे हे पक्षी सामान्यपणे उपचारांसाठी येत नाहीत. म्हणूनच रुग्णालयांत येणाऱ्या घारींचे प्रमाण अधिक आहे, असे डॉ. खन्ना म्हणाले. प्रत्येक महिन्याला २० ते २५ घारी या रुग्णालयात दाखल होतात. जखमी पक्ष्यांना प्रतिजैविके, जीवनसत्त्वे व अन्य औषधे दिली जातात. त्यांना ग्लुकोजचे पाणीही पाजले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.\nही बातमी वाचली का टोलेबाजी, सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात..\nचिमण्या, कावळे यांच्यापेक्षा घार हा वेगाने उडणारा पक्षी आहे. उंचावर उडत असल्याने त्याच्या श्‍वसनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे घारीला प्रदूषणाचा अधिक फटका बसतो, असे वातावरण फांऊडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले.\nही बातमी वाचली का दोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया\nमहापालिकांनी पर्यावरण आराखडा तयार करणे बंधनकारक असून, त्यात प्रदूषणनियंत्रणावर भर देणे अपेक्षित आहे; परंतु अनेक महापालिकांनी असा आराखडा तयार केलेला नाही. हा आराखडा तयार करताना पशू आणि पक्ष्यांवर होणाऱ्या प्रदूषणाच्या परिणामांचाही विचार व्हायला हवा.\n- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फांऊडेशन\nकाही वर्षांत प्रदूषणामुळे श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. सणांच्या काळात पशु-पक्ष्यांना प्रदूषणाचा जास्त त्रास होतो. वर्षभरही पक्षी उपचारांसाठी येत असतात; त्यापैकी २० ते २५ टक्के पक्ष्यांना प्रदूषणाचा फटका बसलेला असतो. त्यांच्यात घारीसारख्या मोठ्या पक्ष्यांचे प्रमाणे अधिक असते.\n- डॉ. जे. सी. खन्ना, वैद्यकीय अधीक्षक, बाई सकराबाई दिनशा पेटिट प्राणी रुग्णालय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/delhi-farmers-movement-red-fort/", "date_download": "2021-08-04T08:52:08Z", "digest": "sha1:WYKILWRKBF65OFU4JZM7C7WBUI3R5GYR", "length": 8219, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू - Mulukh Maidan", "raw_content": "\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू\nनवी दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. परंतु रॅली दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये झटपट झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या रॅलीत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन केले. यावेळी दिल्ली-हरयाणा सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आंदोलन स्थळीच मृत्यू झाला. हा शेतकरी सोनीपतच्या मादीना गावातील होता.\nतसेच, दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध असे असंख्य शेतकरी आंदोलन करत होते.\nशेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड नेमूण दिलेल्या मार्गावरुन न करता लाल किल्ल्याच्या दिशेने त्यांचे ट्रॅक्टर घेतले. तसेच त्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करत तिथल्या खंबावर झेंडा फडकवला आहे. सुरुवातीपासूनच पोलिसांनी उभा केलेले बॅरिकेड्स शेतकरी आंदोलकांनी तोडले आहेत.\nशांततामय पद्धतीने ही ट्रॅक्टर परेड करायची होती हा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असे शेतकरी नेते सांगत आहेत. दरम्यान दिवसभरातील घटनाक्रम पहाता या दोन मृत्यूला जबाबदार कोण हे ठरवणे कठीण आहे.\n…तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती; संजय राऊतांनी केले मोठे विधान\n“हिंसाचाराचं समर्थन करणारा प्रत्येक भारतीय दहशतवादीच”, दिल्ली हिंसाचारावर कंगना पुन्हा बरळली\nदिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/lalu-prasad-yadav-health-update/", "date_download": "2021-08-04T09:40:43Z", "digest": "sha1:FA7RVCVXAX2SPNSNVEMOHRQQM5JPUFQP", "length": 7291, "nlines": 79, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "लालुप्रसाद यादवांच्या प्रकृतीबाबत गंभीर माहिती आली समोर; वाचून धक्का बसेल - Mulukh Maidan", "raw_content": "\nलालुप्रसाद यादवांच्या प्रकृतीबाबत गंभीर माहिती आली समोर; वाचून धक्का बसेल\nचारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून फुफ्फुसात पाणी झालं असून चेहऱ्यावर सूज आली आहे. तसेच त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत आहे.\nचारा घोटाळा प्रकरणात तुरूंगवास भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.\nलालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली.\nलालू प्रसाद यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला असून श्‍वास घेण्यास अडथळा येत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी चांगल्या उपचारांची गरज असल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये पाठविण्याची शिफारस रांचीच्या ‘रिम्स’ रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाने केली होती. त्यानंतर त्यांना रांचीहून हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीतील एम्स शनिवारी हलविले आहे.\nपेट्रोलपंपावर हवा भरण्यासह ‘या’ सुविधा मिळतात मोफत; कुणी देत नसेल तर ‘अशी’ करा तक्रार\nनेता असावा तर असा ‘बैठक घेतली रानात अन् वाद मिटवला क्षणात’\nइंग्रजी येत नाही म्हणून मुलाखती सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्��णून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/third-strange-corona/", "date_download": "2021-08-04T09:37:10Z", "digest": "sha1:WOLGER5JZRYVSJO27USSSMBAXHP3HPHG", "length": 17792, "nlines": 231, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \nHome कोरोना तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमुंबई : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती असून उद्योजकांनी सज्ज राहून कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले. कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगांना केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील मुख्य उद्योगपतींशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.\nकोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन कराव, या संदर्भात तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.\nयावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्‍व आपल्याबरोबर आहे, असा विश्‍वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला. राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.\nबैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करुन देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरू करतील, असेही सांगण्यात आले.\nसर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातले असून या संकटसमयी त्यांनी पुढे येऊन मदत करावी,असे कळकळीचे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडसंदर्भातील सुविधा उभारणे किंवा याविषयी आवश्यक त्या बाबींमध्ये राज्य शासन तातडीने मदत करेल. या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्‍विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राज��श टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही, असे सांगितले. राज्य शासनाकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरव विजय, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगन आदींची उपस्थिती होती.\nPrevious articleमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nNext articleखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nनिर्णय मागे घेण्याची महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेची मागणी पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून ५00 गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/07/maharashtrian-traditional-ratalyachya-pakatlya-chaktya.html", "date_download": "2021-08-04T10:47:00Z", "digest": "sha1:KXT37R42KSACU6XI3MELRVLLMXK7FAI6", "length": 5601, "nlines": 63, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Ratalayachya Pakatlya Chaktya", "raw_content": "\nरताळ्याच्या गोड चकत्या : (sweet potato) रताळ्याच्या गोड चकत्या ही एक उपासाच्या दिवशी बनवायची स्वीट डीश आहे. ही डीश महाराष्ट्रात कोकण ह्या भागात खूप प्रसिद्ध आहे. आपण रताळ्याचा उपासाचा शिरा बनवतो त्या आयवजी ही डीश बनवा. ह्या मध्ये गुळ सुद्धा वापरला आहे. त्यामुळे ह्या डीश ला वेगळीच व सुंदर चव आली आहे. बनवायला व कमी वेळात बनणारी ही डीश आहे. दिसायला पण सुंदर दिसते. तसेच गुळ व रताळे दोन्हीही पौस्टिक आहे.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n२ मोठी आकाराची रताळी (शकरकंद)\n१ कप गुळ (चिरून)\n१ टी स्पून वेलची पावडर\nतूप रताळ्याच्या चकत्या तळण्यासाठी\n१ टे स्पून काजू-बदाम तुकडे (सजावटीसाठी)\n१ टी स्पून पिठीसाखर (सजावटीसाठी)\nप्रथम रताळी चांगली धुवून घ्या. मग कुकरमध्ये ठेवून दोन शिट्या काढून घ्या. थंड झाल्यावर रताळ्याची साले काढून त्याच्या थोड्याश्या जाड-जाड चकत्या कापा.\nदुसऱ्या विस्तवावर गुळ व १/२ कप पाणी मिक्स करून पाक करायला ठेवा. पाक फार घट्ट करायचा नाही. थोडसा पातळच करायचा. पाक झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड मिक्स करा.\nएका कढई मध्ये तूप गरम करून रताळ्याच्या बनवलेल्या चकत्या गुलाबी रंगावर तळून घ्या. चकत्या तळून झाल्यावर गुळाच्या पाकात घालून एक मिनिट विस्तवावर भांडे ठेवून उकळी आणावी.\nगरम अथवा गार सर्व्ह केले तरी चालेल. सर्व्ह करतांना वरतून काजू-बदाम घाला व थोडी पिठीसाखर भूरभुरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalmarathas.com/blog-details/1/vivah-ek-suvarna-bandhan", "date_download": "2021-08-04T08:45:12Z", "digest": "sha1:RHFTU3JHXIQVKGHBX76DUA462AFOHAKR", "length": 3746, "nlines": 58, "source_domain": "www.royalmarathas.com", "title": "Please enable Javascript...", "raw_content": "\nविवाह एक सुवर्ण बंधन\nविवाह एक सुवर्ण बंधन\nलग्न म्हणजे एका पवित्र वातावरणामध्ये अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, मित्रमंडळीच्या, नातेवाईकंच्या साक्षिणी दोन माणस आयुष्यभरा साठी एकमेकांना जोडली जातात. हातात हात देऊन आयुष्यःभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात आणि आयुष्यभर ते वचनपाळण्यासाठी प्रयत्न करतात, विवाह म्हणजे एक सुवर्ण बंधन\n लग्न म्हंटल कि मर्यादा आल्या जवाबदार्या आल्या , फक्त नवरा आणि बायको वरच नाही तर दोन्ही परिवारावर. मुलांच्या आई-वडिलांच्या, सासू-सासरांच्या परंतु ह्या सर्व जवाबदार्या घेऊन संपूर्ण आयुष्य हसत-खेळत प्रेमासोबत घालवणे हेच या नात्याचे सौंदर्य आहे.\nआजच्या काळात नात्याला महत्व तेच आहे, पण नात जोडण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक पडला आहे. पूर्वी नातेवाईकंच्या ओळखीने, वडीलधारी माणसांच्या, संपूर्णकुटुंबाच्या सहमतीने मुलगा किवां मुलगी पसंत केली जायची. आजचे युग इंटरनेटचे युग आहे ह्या युगामध्ये लग्नासारख्या पवित्र नाते जोडण्या साठी वधू-वर सूचक संस्था किवां मैट्रीमोनिअल साईट यांची मदत घेतली जाते,\nजरी नाती जोडण्याची पद्धत बदलली त���ी नात्यातील प्रेम आणि गोडवा तसाच कायम राहतो म्हणूनच विवाहाला एक पवित्र आणि सुवर्ण बंधन म्हंटले जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/malaai-chicken-28376", "date_download": "2021-08-04T09:54:02Z", "digest": "sha1:4UQORQN5Z6QJDCMV2CC3YXGLJNLF7JAH", "length": 9973, "nlines": 163, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "malaai chicken | Yin Buzz", "raw_content": "\nहॉटेल सारखे मलई चिकन तुम्ही आता तुमच्या घरी सुध्दा करू शकतात. म्हणूनच बुधावर स्पेशल मलई चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे.\nहॉटेल सारखे मलई चिकन तुम्ही आता तुमच्या घरी सुध्दा करू शकतात. म्हणूनच बुधावर स्पेशल मलई चिकन रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे.\n• १/२ किलो चिकन\n• १ कांदा बारीक चिरलेला\n• १ कप फ्रेश क्रीम\n• २ कप दुध\n• २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या\n• १ वेलची पावडर\n• १ चमचा आलं बारीक केलेल\n• कोथिंबीर बारीक चिरलेला\n• १/२ चमचा आलं पावडर\n• ३ चमचे व्हाईट पेपर पावडर\n• १ चमचा कसुरी मेथी\n• २ चमचे गरम मसाला\n• १ चमचा आलं-लसूण पेस्ट\n• बदाम बारीक कापलेले\n• काजू बारीक कापलेले\n• २ चमचे जिरे\n• ३-४ काळी मिरी\nचिकनाच्या तुकड्यांना आलं-लसून पेस्ट, मीठ, व्हाईट पेपर पावडर चोळून १५-२० मिनिटे बाजूला ठेऊन द्या. खडा मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्या. मध्य आचेवर कढई ठेवून त्यात कांदा, हिरव्या मिरच्या आणि क्रीम टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतावे.\nआता त्यात चिकन टाकून परतून घ्यावे. आता त्यात आले, आलं पावडर, कोथिंबीर, व्हाईट पेपर पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला आणि केशर टाकावे. मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. कोथिंबीर, बदाम आणि काजूनी सजवावे. नान किंवा गरम भात बरोबर वाढावे.\nहॉटेल चिकन साहित्य literature\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n'या' कारणामुळे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदल\nमुंबई :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रवेश प्रकिया...\nभारतीय सैन्य दलात नोकरी मिळविण्याचे विविध पर्याय; जाणून घ्या पात्रता\nदेशातील बहुतांश तरुणाईची इच्छा भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची असते, सैन्यात करियर...\n...म्हणून TITAN कंपनीने लॉन्च केली स्पर्श न करता पेमेंट करणारी घड्याळ; वाचा\nमुंबई : पुर्वी घड्याळ फक्त वेळ पाहण्यासाठी वापरली जायची, मात्र आधुनिक काळात घड्याळचा...\nकोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा\nकोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा महाराष्ट्रात पर्यनट व्यवसायात...\n अंमली पदार्थ प्रकरणी रियाने दिली २५ जणांची माहिती; दिग्गज कलाकार,...\nमुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे, या प्रकरणाची प्रमुख...\nडोसा हा तांदूळ आणि डाळीपासून बनवलेला दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे. डोसा हा एक...\nमुंबईत 36 महाविद्यालयांची भर; वाचा कोठे आणि कोणते\nमुंबई : बुधवारी (ता. २६) मुंबई विद्यापीठाची वार्षिक अधिसभा संपन्न झाली. यावेळी...\nकोरोनामुळे तरूणांना नोकऱ्या मिळणे कठीण..\nमुंबई :- कोरोनाचे संकट वाढले त्याच बरोबर लॉकडाऊन देखील वाढत गेले, परंतु त्या...\nया व्यावसायिक अभ्यासक्रमांना दूरशिक्षणाद्वारे प्रवेश देता येणार नाही - यूजीसी\nपुणे :- कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासूनच देशातील...\nदोन तरुण सायकलस्वारांनी जपले सामाजिक भान; केला \"हा\" अनोखा उपक्रम\nठाणे :- कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने संपूर्ण देशात मार्च अखेरीस...\nसर्वाजण हॉटेल मधील चमचमीत जेवणाला मिस करत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत. पण...\nघरच्या घरी बनवा हॉटेलसारखा पनीर अंगारा\nपनीरपासून बनवलेली ही डिश पनीर प्रेमी आवडीने खातील. पनीर अंगारा बनवताना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/aeromatic-farming/", "date_download": "2021-08-04T09:04:58Z", "digest": "sha1:L3CLAUOQDCXCO5PREGTXZDYJYDZSCOUS", "length": 15469, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सुगंधित शेती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर शेती", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसुगंधित शेती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर शेती\nसुगंधित शेती म्हणजे सुगंधित शेती होय. लेमन ग्रास, खस, मेंथा, जिरेनियम इत्यादी वनस्पती सुगंधित प्लांट्स श्रेणीमध्ये येतात. केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारचे लक्ष आहे की 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे होय. सरका��� आधुनिक गरज आणि मागणीच्या आधारे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.\nसुगंधी शेती म्हणजे सुगंधित शेतीचे वैशिष्ट्य\nदुष्काळग्रस्त भागांमध्ये शेती करणे शक्य- भारताचे भौगोलिक स्थिती ही विविधता असणारी आहे. भारताचे अर्धे क्षेत्रफळ हे दुष्काळग्रस्त दुसरा अर्धा भाग हा पूर समस्यांनी ग्रस्त आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये सामान्यपणे पारंपारिक पिकांची लागवड करणे नुकसानदायक असते. कुणाची सोय असली तरीसुद्धा दुष्काळाचा परिणाम हा भूमिगत जल स्तरावर सुद्धा होतो. सुगंधित शेती दुष्काळग्रस्त भागांमध्ये सहजपणे करता येऊ शकते.\nसिंचनाची कमी आवश्यकता : सुगंधित शेती साठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. पाण्याच्या फवार्‍याने म्हणजे तुषार सिंचन सारख्या साधनांनी ही शेती करता येऊ शकते. आपल्याकडे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये भूमिगत जलस्तर कमी होण्याची समस्या उग्र स्वरूपात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करणे फायद्याचे ठरेल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.\nसी एस आय आर अरोमा मिशनच्या माध्यमातून देत आहे या शेतीला प्रोत्साहन : सरकार अशा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असते. त्यासोबतच सीएसआयआर सारख्या सबसिडरी संस्था यांच्या माध्यमातून लोकां मध्ये जागृत करण्याचे काम करीत आहेत. सी एस आय आर द्वारा सन 2017 मध्ये ॲरोमा मिशन ची सुरुवात करण्यात आली. या मिशनमध्ये भारतातील एकिकृत चिकित्सा संस्थान, हिमालय जैव संसाधन प्राऊद्योगिकी संस्थान, सी एस आय आर राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान, सी एस आय आर पूर्वोत्तर विज्ञान आणि प्रोऊद्योगिकी संस्थान या मिशनलापाठिंबा देत आहेत.त्याबरोबर शेतकऱ्यांना सुगंधित शेती करण्यासाठीप्रोत्साहित करीत आहे.\n1-सुगंधित शेती मधून अधिक उत्पन्न मिळते: पारंपारिक शेती मधून येणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली तरतर सुगंधित शेती मधून येणारे उत्पन्न हे दुप्पट असते. भात, गहू तारखे पारंपारिक शेती मधून शेतकरी जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये प्रतिवर्ष प्रतिएकर कमवू शकतो. परंतु सुगंधित शेतीमधून प्रतिएकर शेतकरीसव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो.\n2-अतिवृष्टी,दुष्काळ इत्यादी परिस्थितीचा या शेतीवर कोणताही परिणाम होत नाही. पारंपारिक शेतीमध्ये दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा कधीकधी पीक कापणी करून शेतात असते ते पावसात ओले झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानला सामोरे जावे लागते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतीसाठी भांडवल उभे केले असते. जर अशा प्रकारचे नुकसान झाले तर शेतकरी आर्थिक परिषद अनेक काही वर्ष मागे जाऊ शकतो. अशा वेळेस बऱ्याचदा शेतकरी अनुदानाच्या रूपात मदत करते परंतु हे मदत अत्यल्प असते. परंतु सुगंधित शेतीमध्ये अतिवृष्टी, दुष्काळासारख्या समस्यांचा प्रभाव पडत नाही.\nया शेतीमधून रोजगार निर्माण होऊ शकतो.\nकृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात काही कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. उदाहरणार्थ शेतकरी जर भातशेती करत असेल तर या भात शेतीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष स्वरूपात घाऊक विक्रेता, दुकानदार, होलसेलर, सरकारी कर्मचारी आणि अन्नाची देखभाल करणारे इतर लोकांना रोजगार उपलब्ध होतो. याबाबतीत सी एस आय आर म्हणते की, मार्केटमध्ये सुगंधी तेलांना इतकी मागणी आहे की जर याला प्रोत्साहन दिले तर देशात जवळजवळ पंधरा लाख व्यक्तींना यामधून रोजगार उपलब्ध होईल. निर्मित सुगंधी तेलाचा उपयोग औषधी, कॉस्मेटिक्स, साबण आणि डिटर्जंट पावडर मध्ये केला जातो. सी एस आय आर म्हणते की यामधून 15 लाख लोकांना 15 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि यामधून 25 हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रुपात त्याचा फायदा होईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/why-soybean-leaves-turn-yellow-knowing-the-causes-and-remedies/", "date_download": "2021-08-04T08:44:19Z", "digest": "sha1:D3YUZWOGSVP6SIPJACHWCQRQZLS3AL7W", "length": 15171, "nlines": 109, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सोयाबीनची पाने का पडतात पिवळी, जाणून कारणे आणि त्यावरील उपाय", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nसोयाबीनची पाने का पडतात पिवळी, जाणून कारणे आणि त्यावरील उपाय\nसोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे.\nमागील वर्षी सोयाबीन पिकावर अपारंपरिक विषाणूजन्य पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव पिकवाढीच्या कालावधीमध्ये आढ्ळून आला आहे. येत्या खरीप हंगामात या रोगांपासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लक्षणे व व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे. यंदाही ब-याचशा शेतकरी बंधुंच्या शेतातील हळद, अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाचे पान पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. हे कशामुळे होते याची काही निरीक्षणे.\n1) ज्या जमिनी गावालग गढीची माती किंवा पांढरी माती अशा जमिनीत. लोह म्हणजे फेरसच्या कमतरतेमुळे सोयाबीन व इतर पिके सुरुवातीपासून पांढरट पिवळी पडतात.\n2) चुनखडीचे प्रमाण असलेल्या जमिनीत काही ठिकाणी इतर जमिनित सुद्धा जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचून मुळांना हवा न लागल्यामुळे अन्न द्रव्याची कमतरता विशेषतः लोह(फेरस),जस्त (झिंक ), नत्र व पालाशची कमतरता जानवते.\n3) या वर्षी ब-याचशा शेतकरी बंधुनी हळद व अद्रक ट्रक्टर चलित पेरणी यंत्राने लागवड केली. या पेरणीमुळे हळद व अद्रक खुप खोल पडते जवळ पास 1 फुटापर्यंत. यावर जोराचा पाऊस पडल्यानतर जमीनपाक होते व खूप खोल पडल्यामुळे कोंबवर यायाला खूप ताकद आणि वेळ लागतो व तसेच मुळांना हवा न लागल्यामुळे परतवरील अन्न द्रव्याची कमतरता.\n4) बरेच शेतकरी बंधु मागील हंगामात शिल्लक आसलेले सोयाबीन, हरबरा गव्हाचे कुटार शेतात पसरुन देतात अशा ठिकाणी किंवा काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेले शेणखत वापरलेल्या ठिकाणी झाडे सुरूवातीला पिवळी पडतात व नंतर बुडाजव स्केलोरोशिअम म्हणजे पांढऱ्या बुरशीची वाढ होते व उभळ लागते. हे एक कारण आहे.\n5)काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी म्हैस किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतात. अशा ठिकाणी पिकाचा जमिनीखालील भाग ह्या किडीची अळी व म्हैस किडा कुरतडुन खातो व झाडाला इजा होते पीक मरत नाही पण पिवळे पडते व वाढ खुंटते.\n6) ज्या जमिनीत मागील हंगामात उन्हाळ्यात शेवटपर्यंत ओलित केले गेले अशा ठिकाणी सुद्धा पिकामध्ये वरील अन्न द्रव्याची कमतरता येऊन पीक पांढरट पिवळे झाल्याचे दिसून येते.\n7) ज्या जमिनी लालसर भुरकट हलक्या आहेत, अशा जमिनित पालाशाची व नत्राची कमतरता येते. पालाशाची कमतरता ओळखतांना झाडाची पाने पानाच्या कडेकडून सुरुवातीस पिवळसर व नंतर लालस करड्या किंवा तपकीरी होऊन वाळायला लागतात. अशाप्रकारे वेगवेगळी कारणे आहेत.\nयासाठी खालील उपाय करावा\n1) जेथे पांढऱ्या जमिनी आहेत किंबहुना सर्वच जमिनीत पेरते वेळेस एकरी 10 किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट + 10 किलो गंधक व खत वापरताना पोट्याश असलेले खत जसे 10-26-26 , 12-32-16, 14-35-14 आशी खत वापरावी व बियाण्याला रायझोबीअम पीएसबी व केएम बी ची या द्रवरुप संवर्धकाची 10 मिली व ट्रायकोडर्मा 4 ग्रॕम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.\n2) पिक पिवळे दिसून आल्यास सुक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण( जसे चिलमिक्स किंवा लिब्रेल ) 20 ग्रॅम\nकिंवा फेरस edta 15 ग्रॕम + झिंक edta 15 ग्रॕम व 19-19-19 70 ग्रॕम किंवा युरीया 2% प्रती पावरस्प्रे घ्यावे.\n3) लालसर जमिनित पोट्याशची कमतरता दिसुन येते अशा जमिनित पोट्याशयुक्त खत पेरतेवेळेसच द्यावे व फवारणीत 13-0-45 किंवा 00-00-50 70 ग्रॕम घ्यावे व सोबात वरिल प्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्ये घ्यावे.\n4) शक्यतो कुटार व शेणखत चांगले कुजल्याशिवाय वापरुच नाही. किंवा आशा ठिकाणी कार्बन नत्र( C:N) गुणोत्तर कायम ठेवण्यासाठी सुरुवातीलाच 20 दिवसाच्या आत थोडा युरीया फेकावा. कारण काडी कचरा, कुटार कुजतांना शेतावरील नत्र वापरल्या जाते व नत्राची कमतरता येते. तेथे गर्मी तयार होऊन झाडाला बुरशी लागते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nसोयाबीन सोयाबीन लागवड सोयाबीन पीक सोयाबीनची पाने पिवळी होणे\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/complaint-against-indurikar-maharajs-sex-determination-statement/", "date_download": "2021-08-04T10:06:03Z", "digest": "sha1:C5XX2G3RXBB22QGPO4IR4V3WD2XZTPOQ", "length": 8584, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'ते' विधान सत्य सिद्ध करून दाखवल्यास इंदुरीकर महाराजांना 25 लाखांचं इनाम, जैन यांचं आव्हान", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘ते’ विधान सत्य सिद्ध करून दाखवल्यास इंदुरीकर महाराजांना 25 लाखांचं इनाम, जैन यांचं आव्हान\n‘ते’ विधान सत्य सिद्ध करून दाखवल्यास इंदुरीकर महाराजांना 25 लाखांचं इनाम, जैन यांचं आव्हान\nहभप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात RPI चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कांतिकुमार जैन यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे. हभप इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे किर्तनादरम्यान ‘मुलगा होणार की मुलगी असा ‘Odd-Even Formula’ दाम्पत्यास सांगून कलम 22 अंतर्गत ‘गर्भलिंग निदान प्रतिबंध’ कायद्याचं उल्लंघन केल्याचा तसंच अशा विधानांद्वारे आम जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप होत आहे.\nकाय आहे जैन यांची मागणी\nजे जन्माला आले नाही त्यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य करून आपल्याला काय मिळणार आहे\nआपण जे सम/विषम तारखेचा स्त्रीसंग करण्याचा सल्ला दिला त्या मध्ये वैज्ञानिक तथ्य आहे का\nअसं वाटतं, की फक्त क्षणिक टाळ्या मिळविण्याकरीता आपण असलं काहीतरी विधान केलं आहे.\nआपलं विधान चुकीचं, दिशाभूल करणारे आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारं आहे, असं कांतिकुमार जैन यांनी हभप इंदुरीकर यांच्याकडे केलेल्या मागणीत म्हटलं आहे.\n‘आपण आपलं विधान खरं आहे असं सिद्ध करून दाखवाच. मग मी कांतिकुमार जैन आपणास 25 लाखांचं बक्षीस जाहीर करतो. अन्यथा दिशाभूल करण्यासाठी तमाम जनतेची आपण जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे.’ असं आव्हानच जैन यांनी दिलंय.\nया मागणीला हभप इंदुरीकर महाराज कसा प्रतिसाद देतात, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nकाय म्हणाले होत हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज\n‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे विधान करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर केलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे.\nगर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून PCPNDT कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या भोवती कायद्याचे फास आवळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nPrevious Delhi Election Result : आपने सत्ता राखली पण संख्याबळ घटलं\nNext पाळीव कुत्र्याचं ओरडणं बेतलं मालकिणीच्या जीवावर\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/09/3250/", "date_download": "2021-08-04T10:01:40Z", "digest": "sha1:GPWCE2QU3QDDHBC3HZGRGGWQPYEAGZI4", "length": 26617, "nlines": 59, "source_domain": "www.sudharak.in", "title": "भारत नावाचे सामर्थ्य – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nआ.सु.च्या जुलै अंकात प्रा. द. भि. दबडघावांनी परीक्षण केलेले ‘आय प्रेडिक्ट’ हे भारताच्या लोकसंख्येवरचे माझे तिसरे पुस्तक. जवळजवळ हजार पानांच्या पाच आवृत्त्यांचा आशय दबडघावांनी पाच पानांमध्ये खूप परिणामकारकपणे सांगितला आहे.\nआ.सु.च्या वाचकांपैकी कुणाला कदाचित वाटेल की पावसाचे विज्ञान मी सांगणे ठीक, पण लोकसंख्येशी माझा काय संबंध तेव्हा एक खुलासा करतो. इंडियन सायन्स काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष असताना ‘सायन्स, पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट’ हा माझ्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता. या तीन घटकांतील समान धागे तपासावेत, त्यासाठी स्वच्छ मनाने निरीक्षण करावे अशी वैज्ञानिक भावना माझ्या डोक्य��त होती. त्या शोधातून जे निघाले त्यातून ‘आय प्रेडिक्ट’ जन्मले. दोन वर्षांच्या माझ्या अभ्यासात जवळ जवळ सव्वाशे तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींच्या दृष्टीतून मी ‘भारताची लोकसंख्या’ समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, भारताचे पहिले ‘राष्ट्रीय लोकसंख्या धोरण’ तयार करणाऱ्या डॉ. करणसिंगांच्यापासून डॉ. मनमोहन सिंगांच्यासारखे अर्थतज्ञ, पी. एन. हक्सरांच्यासारखे विचारवंत, लोकसंख्येवर सतत काही भूमिका पोटतिडकीने मांडणारे जे. आर. डी. टाटा, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अवाबाई वाडिया व उपाध्यक्षा नीना पुरी, लोकसंख्या विषयावर अंतर्राष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ आशीश बोस आणि आजी माजी पंतप्रधान अशा राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. तेव्हा लक्षात आले की अग्निबाण, अणुभट्टी, इंधन, उपग्रह अथवा मॉन्सून यांच्या आकलनासाठी जशी वैज्ञानिक पद्धती लागते, तशी भारताच्या लोकसंख्या गतिशास्त्राची (population dynamics ची) जाण होण्यासाठी लागणार आहे.\nआणखीन एक लक्षात आले. ते होते ‘जर तर’ मधले. भारताच्या लोकसंख्ये-विषयी जे काही मला समजले ते १९६१ मध्ये कळले असते तर चाळीस पन्नास वर्षांनंतर आपली लोकसंख्या किती असेल ते मला दहा टक्क्यांपर्यंतच्या अंदाजात १९६१ सालीच सांगता आले असते. अजस्र प्रमाणावरील मोजदाद आणि त्याच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्षातील व अंदाजातील आकड्यांमध्ये १० टक्क्या-पर्यंतची तफावत अटळ आहे असे मी मानतो. २००१ सालच्या खानेसुमारीतील काही मुद्याचे आकडे माझ्या अंदाजाच्या दहा टक्क्यांच्या तफावतीमध्ये बहुशः आहेत. उदाहरणार्थ, १९४१ — १९५१ — ६१ चा कल लक्षात घेऊन भारताची लोकसंख्या २००० मध्ये १०० कोटीच्या नजीक असेल असे मी म्हटले होते; प्रत्यक्षात, खाने-सुमारीच्या प्राथमिक आकडेवारीप्रमाणे ती १०३ कोटींच्या आसपास — म्हणजे माझ्या अंदाजाच्या ३ टक्क्यांत आहे; ढोबळ जन्मदराचा एकूण कल लक्षात घेऊन हजारी जन्मदर २००१ मध्ये २१ पर्यंत खाली येईल असे मी म्हटले होते; प्राथमिक आकडेवारीनुसार तो २३.५ म्हणजे माझ्या अंदाजाच्या १०.२ टक्क्यात आहे. याचे दोन अर्थ आहेत. एक, १९४१–५१–६१ मधील लोकसंख्यासंलग्नित कलांमध्येच (trends) खूपसे भारताच्या त्यानंतरच्या ५०–६० वर्षांच्या लोकसंख्येचे कल सामावले आहेत. दोन, लोकसंख्येच्या गणितात एक लय असते जी दहा दहा ��र्षांच्या अल्प काळात काही नवे भयानक सांगत नाही. त्यामुळे खानेसुमारीचे आकडे जाहीर झाले की परदेशी आणि (मोठ्या विषादाने म्हणावे लागत आहे की त्यामुळेच खूपदा) भारतीय लोकसंख्या तज्ञांना ‘कुठे चाललाय हा देश’ असे डोक्याला हात लावून म्हणावसे वाटण्याला काही आधार नाही असे मला वाटायचे.\nम्हणजे, मग मी असे सुचवतोय का, की लोकसंख्येच्या आघाडीवर सगळे आलबेल आहे, आणखी काही करायचे कारण नाही नाही. वैयक्तिक हिताची जाण जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवत राहिली पाहिजे असेच मी म्हणत आलो आहे. संसदेतील चर्चेसाठी ‘राष्ट्रीय लोकसंख्या धोरणा’चा जो मसुदा करायचा होता त्या मसुदा समितीचा मी सभासद होतो. तेव्हासुद्धा लोकसंख्या वाढीचा दर आणखी कमी करण्यासाठी, या क्षेत्रातील वैज्ञानिक योगदानाची माहिती सगळीकडे पसरवण्यासाठी, नवीन साधने उपलब्ध करून देण्यासाठी काय काय करता येईल याचा आम्ही विचार केला होता. तसेच इतर देशांच्या अनुभवाचीही नोंद घेतली होती. थायलंडमध्ये राजेरजवाड्यांपासून बौद्ध मठवासीयांपर्यंत सर्वांनी कुटुंब नियोजनाची चळवळ कशी राष्ट्रव्यापी केली, कुटुंब नियोजनाची साधने पानपट्टीच्या दुकानापासून सार्वजनिक स्वच्छतागृहातील यंत्रामधून कशी उपलब्ध करून दिली याविषयीचा त्यांचा अनुभवही आम्ही विचारात घेतला होता. आणि ते सर्व करत असताना, तसेच निरनिराळ्या ठिकाणी पूर्वसूचनेविना दिलेल्या आमच्या भेटीत, चर्चेत व वेगवेगळ्या अभ्यासगटांच्या निरीक्षणात जे मला पूर्वीच दिसले होते ते अधिकाधिक दृढ व्हायला लागले : थायलंडमधील घटनांचे सौम्य स्वरूप आपल्याकडेही आकार घेऊ पहात आहे . . . भारताच्या लोकसंख्यावाढीचा दर कमी व्हायला लागला आहे . . .\nकाही घटना बोलक्या होत्या. समाज-घटकांच्या जन्म-मृत्यू वगैरे दरांत इष्ट स्थित्यंतर (demographic transition) सुरू होणे ही लोकसंख्या स्थिरावली जाण्याकडची स्वागतार्ह (पण कित्येक दशके चालणारी) प्रक्रिया आहे. तज्ञ मंडळी नेमके उलट सांगत असताना हे आशादायक स्थित्यंतर या देशात केव्हाच सुरू झाले आहे असे जेव्हा मी सायन्स काँग्रेसमध्ये म्हटले तेव्हा लोकसंख्याविषयातील तज्ञ मंडळींनी मला जवळ जवळ वेड्यात काढले\nवेड्यात काढले नाही फक्त UNDP, UNFPA, WHO, UNICEF या संयुक्त राष्ट्राच्या चार संस्था प्रमुखांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी. त्यांनी माझे तर्कशास्त्र जाणून घेतले आणि माझे सुधारित पुस्तक न्यूयॉर्कच्या ‘पॉप्युलेशन कौन्सिल’ सारख्या अनेक नावाजलेल्या संस्थांच्याकडे, तसेच मुख्यतः परदेशी विद्यापीठातील लोकसंख्या तज्ञांच्याकडे पाठवले. त्यावर आपल्याकडे, ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ सारख्या साप्ताहिकांमध्ये सविस्तर चर्चा होत राहिली. आणि माझ्या निष्कर्षात काही तथ्य आहे अशी भावना हळूहळू पसरू लागली. परदेशी छपाई माध्यमातील भारताच्या लोकसंख्याविषयीचे पूर्वीचे भडक व नकारात्मक उल्लेख हळू हळू सकारात्मक होऊ लागले. त्याची उदाहरणे मुळातल्या पुस्तकात आहेत. माझ्या निरीक्षणांची आकडेवारी दबडघावांच्या परीक्षणामध्ये आलेली आहे. तिची पुनरुक्ती मी करत नाही. पण एका विधानाची मात्र करतो. या देशातली लोकसंख्या-स्थित्यंतर-प्रक्रिया पाचापैकी चार टप्पे यशस्वीपणे पार पाडून पाचव्या व अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. ही वाटचाल एखाद्या पाठ्यपुस्तकी आदर्शाप्रमाणे चालली आहे. आज देशाचा ढोबळ मृत्यूदर युरोपमधील स्पेनसारख्या काही राष्ट्रांच्या मृत्यूदराच्या जवळपास आहे. तो यापुढे फार खाली जाणार नाही. त्यामुळे ढोबळ जन्मदरातील यापुढची घट थेट लोकसंख्यावाढीचा दर आजच्यापेक्षाही अधिक लक्षणीय वेगाने कमी करेल. देशाची वाढती साक्षरता लोकसंख्या-नियंत्रणासाठी उपकारक असते हे खरे; तरीपण सध्या ८० टक्क्याहूनही अधिक ग्रामीण भागात पसरलेल्या टी. व्ही. च्या जाळ्याने (देश १०० टक्के साक्षर होण्याची वाट न बघता) लोकसंख्या नियंत्रणासाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्याचे चित्र मला दिसत आहे. खानेसुमारीच्या अहवालातील आकड्यात काय लपले आहे हे शोधताना एका अद्वितीय व्यक्तीचे विधान माझ्या डोक्यात कायम असायचे. जगातील कुटुंब नियोजन चळवळीच्या तीन आद्य प्रवर्तकांपैकी एक आणि हिंदुस्थानातील कुटुंब नियोजन चळवळीचे द्रष्टे प्रवर्तक प्रा. र. धों. कर्वे यांनी ६० वर्षांपूर्वी म्हटले होते की, देशाचे भले करावे वगैरे उदात्त दृष्टीने कुणी कुटुंब नियोजन करत नसते; आपल्या स्वतःच्या भल्यासाठी ते आहे असे वाटले तरच लोक कुटुंब नियोजन करतात.\nआज कर्त्यांचे विधान सिद्ध झाले आहे. देशभरातून येणारी आकडेवारी बघा. उदाहरणार्थ, डॉ. के. एस. जेम्स म्हणतात (इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली : २० फेब्रुवारी १९९९, पृष्ठे ४९१–४९९) आंध्रामधील जनन दर (फर्टि���िटी रेट) अलिकडे नाट्यमय त-हेने कमी झाला आहे. विशेष विचाराची गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेश हे भारतातील महिलांच्या साक्षरतेत सगळ्यात कमी प्रमाण असलेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे; आणि आंध्राचे दरमाणशी उत्पन्नही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तरीही जन्मदर कमी होत आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी संस्थेचा (UNFPA) भारतावरील अहवाल (१९९८) बघण्यासारखा आहे. पृष्ठ ३१–३९ मध्ये भारताच्या ढोबळ जन्मदरावर ऊहापोह आहे त्यात म्हटले आहे : “India is in a state of rapid fertility transition with the pace of decline having accelerated in recent years. … The rural-urban differentials in fertility tend to narrow down as fertility declines . . . Surprisingly, among the larger high-fertility states of the north, Bihar has exhibited a comparatively rapid decline in the birth rates during the last five years…”\nआज भारताच्या प्रत्येक राज्यात व केन्द्रशासित प्रदेशात, ग्रामीण व शहरी दोन्ही भागात जन्मदर कमी होत आहे आणि त्याबरोबरच लोकसंख्यावाढीचा दरही झपाट्याने घटत आहे. याचे कारण कर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘आपल्या स्वतःच्या भल्या’साठी काय आहे यावर जनतेनेच निर्णय घेतला आहे : पुढच्या ४०–५० वर्षांत दीड अब्जांच्या आसपास देशाची लोकसंख्या ‘स्थिर’ होईल अशी आशादायक चिन्हे दिसत आहेत. अन्न-पाणी-निवारा जीवनदर्जा वगैरे क्षेत्रातील तज्ञांनी असे म्हटले आहे की काही संकेत पाळले, खबरदारी घेतली तर हा देश अडीच अब्ज लोकसंख्येची देखभाल समर्थपणे करू शकतो. (अर्थात तज्ञांच्या निरीक्षणाचा खरेखोटेपणा पडताळून पहावा असे मी सुचवत नाही\nएक गोष्ट महत्त्वाची आहे. स्थिर लोकसंख्येकडची आपली वाटचाल तळागाळापासून आत्मेच्छेने घडत आहे. आसमंतात कुठे संजय गांधी नाही. जगातल्या या सर्वांत मोठ्या लोकशाहीतली वाटचाल एका मुलावर दुसरे मूल झाले. तर त्याला मास्न टाकणाऱ्या हुकूमशाहीतली नाही. खूप शिकलीसवरलेलीही भाबडेपणाने तुलना करत असतात —- त्यांच्या लक्षात येत नाही की ज्या देशात राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणती जाण स्वयंपूर्ण, स्वयंचलित वैयक्तिकतेतून व्यापक स्वरूप घेते, ही व्यापकता सर्पिल चक्रात वाढते —- त्या भारतासारख्या देशाचे सामर्थ्य कुठल्याही हडेलहप्पी देशाला झाकोळून टाकते असा जगाचा इतिहास सांगतो. पुरावाच हवा असेल तर जगातल्या केवळ दोन महाशक्तींपैकी एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे का कोसळावी व दुसरी अधिकच सामर्थ्यवान का होत राहावी याची कारणे बघावीत. या एकुलत्या एक महासत्तेच्या अंतरंगाशी तुकड���यातुकड्याने का होईना, आमच्या लुळ्या पांगळ्या पण जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीचे साम्य आहे. तिची, सदैव ‘वस्न खाली’ पद्धतीने चालणाऱ्या हुकूमशाहीशी तुलनाच होऊ शकत नाही. ‘भारत नावाचे सामर्थ्य’ असे मी म्हणतो ते यासाठी.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/form/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-04T08:50:43Z", "digest": "sha1:FCIQIV3CO73ZF43KR2LNDBBRMHY2ILND", "length": 4094, "nlines": 102, "source_domain": "palghar.gov.in", "title": "नवीन शस्त्र परवाना | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nनवीन शस्त्र परवाना 28/08/2018 पहा (2 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत स���कार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Aug 03, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/notice/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-10-5-2021-%E0%A4%A4%E0%A5%87-23-5-2021/", "date_download": "2021-08-04T08:54:53Z", "digest": "sha1:PISSXA3SBWCMWGFGOW3TF4M7EFITCGAF", "length": 4230, "nlines": 105, "source_domain": "palghar.gov.in", "title": "मनाई आदेश-10-5-2021 ते 23-5-2021 | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Aug 03, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/saira-bano-is-todays-savitri-says-rakhi-sawant/videoshow/83542138.cms", "date_download": "2021-08-04T09:38:17Z", "digest": "sha1:YV26EJH4QO5OP3RHYQRQTPU32KRL2FIT", "length": 4347, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराखी सावंतने दिल्या हेल्थ टिप्स\nसायरा बानो या आजच्या काळातील सावित्री आहेत असं राखी सावंत म्हणाली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत राखी बोलत होती. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणं आवश्यक असल्याचं राखीने सांगितलं.काय खावं, काय खाऊ नये याबाबत राखीने टीप्स दिल्या.\nआणखी व्हिडीओ : मनोरंजन\nराखी सावंतच्या डान्स व्हिडिओला ६ मिलिअन व्हूज, केलं जंग...\n' च्या निमित्ताने प्रिया आणि उमेशशी मनमोकळ...\nकंगनाने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले ट्रान्सफर्मेशन...\nराज कुंद्रा प्रकरणी राहुल वैद्य काय म्हणाला\nअभिनेता सोनू सूदने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/rakhi-sawants-husband-gives-his-first-interview-heres-what-he-said-68664.html", "date_download": "2021-08-04T09:57:10Z", "digest": "sha1:ENW3WLM3L5UO67HCZNFQVB3ZDMKQHUY3", "length": 31753, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Rakhi Sawant हिच्या नवऱ्याची पहिली मुलाखत; पहा काय म्हणाला राखीच्या बोल्ड सीन देण्याबद्दल | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nबुधवार, ऑगस्ट 04, 2021\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा Playing XI\nबिहारमधील खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा\nअभिनेत्री मनिषा केळकरचा गौप्यस्फोट\nमुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nसातारा: तीरंदाज Pravin Jadhav च्या कुटुंबाच्या पाठीशी नेते मंडळी; गाव पातळीच्या वादातून घर सोडावं लागणार नसल्याचा दिला विश्वास\nMonsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nUPSC CDS II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी\nCAT Exam 2021: सामान्य प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज\nCOVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासात 42,625 नवे रूग्ण; 562 मृत्यू\nAmerica Fraud Case: भारतीय तरूणाने घातला अमेरिकेतील वृद्धांना 23 लाखांचा गंडा, फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा केला दाखल\n 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast\nCorona Virus Update: चीनच्या वुहान शहरात आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला, सरकार करणार 11 दशलक्ष रहिवाशांची कोरोना चाचणी\nदक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' आता Florida मध्येही आढळला\nAfghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबानी कारवायांमुळे 10 हजार नागरिक विस्तापीत\nAmazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं\nOla Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती\nUpcoming Redmi Mobile: शाओमीच्या रेडमीने केला वॉटरप्रूफ मोबाईल लाँच, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत\nMobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात\nAmazon Great Freedom Festival Sale: 5 ते 9 ऑगस्ट 2021 चालणार अमेझॉनचा 'ग्रेट फ्रीडम फेस्टिव���हल' सेल; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीझसह अनेक गोष्टींवर मिळणार बंपर डिस्काऊंट\nकेंद्र सरकारकडून Tesla ला मोठा झटका; इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही\nUpcomming Cars: गुगल असिस्टंटचे कंमाड ऐकणारी कार लवकरच बाजारात, 'या' कंपनीने केली घोषणा\nBMW ने जाहीर केला अपकमिंग C400 GT मॅक्सी स्कूटरचा नवा टीझर, जाणून घ्या अधिक\nTata Nexon EV ला टक्कर देणार 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)\nBigg Boss OTT Promo: 8 ऑगस्टपासून Voot वर सुरु होणार बिग बॉसचा नवा सिझन; करण जोहर उडवून देणार धमाल (Watch Video)\nKamika Ekadashi 2021: कामिका एकादशी निमित्त सजलं पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं; पहा फोटोज\nराशीभविष्य 4 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nChinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा देखील गणेश चतुर्थीला 'चांदीच्या मूर्ती' स्वरूपात विराजमान होणार\n दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे' का साजरा केला जातो जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व\nराशीभविष्य 3 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nDrunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल\nSex In Car: धक्कादायक कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु\nFootballer Becomes Porn-Star: फुटबॉल खेळाडू बनला पोर्न स्टार, कमाई ऐकून तुम्ही ही व्हाल थक्क\nNavneet Kaur: खासदार नवनीत कौर यांनी चक्क चुलीवर थापल्या गोल-गोल भाकऱ्या, पाहा व्हिडिओ\nFact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\nMaharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर\nAshok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nMumbai Unlock Guidelines: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; पहा मुंबईची नियमावली\nPune Ganeshotsav Guidelines 2021: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; पहा काय आहेत नियम\nRakhi Sawant हिच्या नवऱ्याची पहिली मुलाखत; पहा काय म्हणाला राखीच्या बोल्ड सीन देण्याबद्दल\nयावेळी मात्र राखी खरंच लग्नबंधनात अडकली आहे असं दिसत आहे. रितेश नावाच्या एका एनआरआयशी लग्न केल्याचं तिनं तिच्या सोशल मीडिया द्वारे सांगितलं होतं. मात्र त्याचा चेहरा किंवा अजून कोणतीही ओळख राखीने करून दिली नव्हती.\nराखी सावंत हे नाव कायमच मीडियामध्ये चर्चेत राहिलं आहे . तिच्या सेंसेशनल सोशल मीडिया पोस्ट्सपासून ते तिच्या वादग्रस्त विधानांनी, ती नेहमीच हेडलाईन्समध्ये असते. अलीकडेच तिने केलेल्या सीक्रेट विवाहामुळे ती चर्चेत होती. पण अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण राखीने या आधीही दीपक कलाल सोबत लग्न करत असल्याचं खोटं नाटक मीडियासमोर केलं होतं.\nयावेळी मात्र राखी खरंच लग्नबंधनात अडकली आहे असं दिसत आहे. रितेश नावाच्या एका एनआरआयशी लग्न केल्याचं तिनं तिच्या सोशल मीडिया द्वारे सांगितलं होतं. मात्र त्याचा चेहरा किंवा अजून कोणतीही ओळख राखीने करून दिली नव्हती.\nरितेशने मात्र अलीकडेच स्पॉटबॉय-ई या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. ही त्याची पहिलीच मुलाखत असून, त्याने राखी आणि त्याच्या विवाहाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. \"राखीचे कॅमेऱ्यासमोर कसेही वागणे असले तरी ती मनाने खूप चांगली आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो आणि राखी म्हणजे मला देवानं दिलेली भेट आहे असं मानतो. मी आजवर तिच्यासारखी महिला कधी�� पाहिली नाही,\" असं रितेश म्हणाला.\nतो मीडियासमोर का येत नाही असं विचारताच तो म्हणाला, \"मी मीडियासमोर का यावं त्यातून मला काय साध्य होणार आहे त्यातून मला काय साध्य होणार आहे काहीतरी वादग्रस्तच लिहिलं जाईल. आणि मला माझं खासगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला काहीही फरक पडत नाही. कोणाला काय विचार करायचे ते करू देत. माझं आणि राखीचं कुटुंब आहे आणि आम्ही दोघंही खूप खूश आहोत. मी मीडियासमोर येईनही पण योग्य वेळ आली कीच. सध्या तरी मी असं काही करण्याच्या विचारात नाही.\"\nराखीने सिनेमात बोल्ड सीन करावे की नाही, यावर रितेश म्हणाला, \"राखी आणि मी नुकत्याच आमच्या विवाहित आयुष्याला सुरुवात केली आहे. आपल्या पत्नीने सिनेमात बोल्ड सीन करावेत असं कोणत्या पतीला वाटेल. तसं असलं तरी तिच्या कपडे घालण्यावर माझा आक्षेप नाही आणि ती तिच्या आवडीप्रमाणं कपडे घालू शकते.'\nKaran Mehra-Nisha Rawal वादावर Rakhi Sawant ने दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली\nKiss Controversy नंतर अनेक वर्षांनी Rakhi Sawant व Mika Singh यांची भेट; आपण आता मित्र असल्याची मिडियासमोर कबुली (Watch Video)\nRakhi Sawant हिने आपल्या आईची शपथ घेत लग्नाबद्दल केला 'हा' मोठा खुलासा\nकोविड-19 च्या भीतीपोटी Rakhi Sawant ने PPE किट घालून केली भाजी खरेदी; पहा मजेशीर Videos\nAntilia Case-Mansukh Hiran Murder: एंटीलिया प्रकरणात मनसुख हिरेन हत्येसाठी 45 लाख रुपयांची सुपारी, एनआयएचा दावा\nVirar Shocker: विरार मध्ये 5व्या मजल्यावरून नवजात चिमुकलीला फेकलं; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात\nPune-Bangalore National Highway Accident: पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला आसाम सरकारकडून अनोखं गिफ्ट, स्थानिक आमदारांनी केली घोषणा\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nTokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाचा आश्यर्यकारक विजय, फायनलमध्ये केला प्रवेश\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/government-positive-about-patils-demands-minister-of-state-for-home-affairs-shambhuraj-desai/", "date_download": "2021-08-04T09:42:08Z", "digest": "sha1:L4JXOQWV574CKL7A7XAO2TXQ5BWRLFP2", "length": 10311, "nlines": 80, "source_domain": "sthairya.com", "title": "पोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई | स्थैर्य", "raw_content": "\nपोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई\nस्थैर्य, मुंबई, दि. १६: गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारा महत्त्वपूर्ण घटक हा पोलिस पाटील होय. कोरोना काळात पोलिस पाटील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कौतुकास्पद कार्य केले आहे, पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे त्यावर गृह विभागाने त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांनी दिले.\nमंत्रालयात गृहराज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nराज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, पोलिस पाटील यांनी कोरोना कालावधीत अत्यंत जबाबदारीने फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस पाटलांची असते. कोरोना काळात काळात पोलिस पाटलांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी खूप चांगल्या पध्दतीने पार पाडली असून या कामाचे कौतुकही श्री. देसाई या बैठकीदरम्यान केले.\nपोलिस पाटलांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता, प्रशिक्षण व इतर योजनांची अंमलबजावणी करणे, इतर गावांचा अतिरिक्त कार्यभार दिल्यास त्याचा अतिरिक्त भत्ता मिळावा, पोलिस पाटील कोविड काळात मृत्युमुखी पडल्यास शासन निर्णयानुसार ५० लाख रुपये भरपाई मिळावी या प्रमुख दहा मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. गृह विभागाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवून कार्यवाही करावी, असे यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.\nशाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड\nराज्यातील हॉस्पिटल्सच्या समस्या सोडवणार; खा.शरद पवार यांची ग्वाही\nराज्यातील हॉस्पिटल्सच्या समस्या सोडवणार; खा.शरद पवार यांची ग्वाही\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुर��ंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/electric-theft-navi-mumbai-248838", "date_download": "2021-08-04T09:46:24Z", "digest": "sha1:7Y7VAQZN5U7IJH4KVMV3GJQJNAMRKLVI", "length": 7425, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवी मुंबईत वीजचोरीच्या प्रमाणात मोठी वाढ!", "raw_content": "\nनवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीमध्येही वीजचोरांचे प्रमाण कमालीचे वाढत चालल्याचे आढळून आले आहे. बेकायदा विजेचा वापर करणे आणि मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणे असे वीज चोरीचे दोन प्रकार पडतात.\nनवी मुंबईत वीजचोरीच्या प्रमाणात मोठी वाढ\nनवी मुंबई - बाजारात उपलब्ध असलेल्या विविध तंत्रज्ञानांमुळे नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीमध्येही वीजचोरांचे प्रमाण कमालीचे वाढत चालल्याचे आढळून आले आहे. बेकायदा विजेचा वापर करणे आणि मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणे असे वीज चोरीचे दोन प्रकार पडतात.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n२०१८ मध्ये बेकायदा वीज वापर करणाऱ्यांवर २६६ कारवाया महावितरणने केल्या होत्या. २०१९ डिसेंबरपर्यंत हाच आकडा २६६ पर्यंत गेला आहे. अजून तीन महिने शिल्लक असताना मार्च २०२० पर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. अशा वीजचोरांना धडा शिकवण्यासाठी महावितरणनेही कंबर कसली असून, त्यांच्याकडून दोन वर्षांत पाच कोटींचा ��ंड वसूल करण्यात यश आले आहे.\nविकसनशील शहर असल्यामुळे नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वीज ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. ग्राहकांच्या या वाढत्या संख्येसोबत वीज वापराचे प्रमाणही वाढले आहे; मात्र काही ग्राहकांकडून महावितरणची दिशाभूल करून बेकायदा पद्धतीने वीज वापर केला जात आहे. अशा वीजचोरांवर महावितरणकडून कारवाई केली जात आहे. व्यावसायिक वापरासाठी वीज घेऊन त्याचा वाणिज्य अथवा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचे वाढले असून, गेल्या दोन वर्षांत ५२६ कारवाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. कारवाई केलेल्या या लोकांना महावितरणने दोन वर्षांत सुमारे १० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी ९५ लोकांकडून साडेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवर दोन वर्षांत ९३९ कारवाया करण्यात आल्या आहेत. या प्रकारात सुमारे दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. सुमारे ५०० जणांकडून एक कोटी एवढा दंड वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे.\nखातेवाटपाची कोंडी सुटेना; काँग्रेस म्हणते, 'शब्द पाळला गेला नाही...'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tiger-shroff-gets-injured-during-football-match-disha-patani-remains-by-his-side/", "date_download": "2021-08-04T09:58:09Z", "digest": "sha1:E3K4VFHGSGQ4WW3GG5ISBSKFGHNNE6NP", "length": 6332, "nlines": 67, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates फुटबॉल सामन्यात टायगर श्रॉफ जखमी, मैदानात मदतीला धावली दिशा पाटणी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nफुटबॉल सामन्यात टायगर श्रॉफ जखमी, मैदानात मदतीला धावली दिशा पाटणी\nफुटबॉल सामन्यात टायगर श्रॉफ जखमी, मैदानात मदतीला धावली दिशा पाटणी\nरविवारी मुंबई येथे चॅरिटी फुटबॉल सामन्या दरम्यान अभिनेता टायगर श्रॉफ जखमी झाला. त्याच्यावर वैद्यकिय उपचार सुरू असताना त्याच्या मदतीला दिशा पाटणी धावून आल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nबॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफला चॅरिटीसाठी फिल्म इंडस्ट्रीच्या सहकाऱ्यांसोबत फुटबॉल खेळत असताना दुखापत झाली. दुखापत झाल्याचं कथित गर्लफ्रेंड दिशा पाटणी तात्काळ त्याची काळजी घेण्यासाठी पोहोचली असून यादरम्यान हा खेळ चॅरिटीसाठी रविवारी आयोजित केला होता आणि या सेलिब्रिटी फुटबॉल सामन्यासाठी टायगर श्रॉफ खेळत होता. या सामन्याचा आनंद दिशा पाटणीही लुटत होती. टायगरला झालेली दुखापत किरकोळ होती. काही वेळानंतर तो मैदानाच्या बाहेर दिशासोबत चालत निघून गेला. फुटबॉल सामन्यात टायगर श्रॉफ जखमी कामाच्या पातळीवर टायगर श्रॉफ हा कृती सेनॉनची मुख्य भूमिका असलेल्या गणपत या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. तसेच हिरोपंथी या चित्रपटाच्या सीक्वेलमध्येही काम करीत आहे\nPrevious अभिनेत्री रुबीना दिलैक ही ठरली बिग बॉस 14 विजेती…\nNext अभिनेत्री राखी सावंतने केली चाहत्यांना विनवणी\nसंकर्षण कऱ्हाडेच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन\nशिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी\nपुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/pnb-fraud-ed-seizes-imported-watches-and-freezes-nirav-modi-groups-shares-20851", "date_download": "2021-08-04T09:05:32Z", "digest": "sha1:WJDCX3L3ENOW6YDS24W2JDRA2GY7NIAO", "length": 8974, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Pnb fraud ed seizes imported watches and freezes nirav modi groups shares | ३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच\n३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच\nBy मुंबई लाइव्ह टीम | सूरज सावंत क्राइम\nपंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याच्याभोवतीचा फास आवळण्याचं धोरण अंमलबजावणी संचालनाल��ाने कायम ठेवलं आहे. त्यानुसार 'ईडी'ने शुक्रवारी नीरव मोदी कंपनीचं ३० कोटी रुपये असलेलं खातं, १३.८६ कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. एवढंच नाही, तर कारवाई दरम्यान 'ईडी'ने १७६ स्टीलचे कपाट आणि ६० प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये लपवून ठेवलेली महागडी घड्याळं, परफ्यूम्स जप्त केली आहेत.\nशुक्रवारी 'ईडी'ने नीरवचे बँक खाते गोठवून त्यामधील ३० कोटी रुपये जप्त केले. त्याचबरोबर १७६ महागडी घड्याळे, १५८ बंद बाॅक्स, ६० प्लास्टिक कंटेनरही हस्तगत केले आहेत.\nअर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातील ज्या बँकेतून संशयास्पद (पीएनबी एलओयूच्या आधारे) आर्थिक व्यवहार झाले. त्या हाँगकाँगमधील ४ बँकांना पत्र पाठवून अर्थ मंत्रालयाने या व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितलं आहे.\nमोठं कर्ज घेणाऱ्यांवर नजर\nसोबतच सर्व बँकांना 'एलओयू'च्या आधारे झालेल्या संशयास्पद व्यवहारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. याशिवाय २५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचं कर्ज घेणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष प्रतिनिधी किंवा एजन्सीची नियुक्ती करण्यासही सांगितलं आहे.\n'पीएनबी'त ११ हजार ४०० रुपयांचा घोटाळा करणारा फरार मुख्य आरोपी नीरव मोदीच्या वरळी आणि अलिबाग येथील फार्महाऊसवर छापे टाकत 'ईडी'ने मंगळवार आणि बुधवारी ८६ कोटी रुपयांच्या 9 कारसह मौल्यवान दागिने हस्तगत केले आहेत. मात्र हे दागिने कमी कॅरेटचे असल्याचं तपासात पुढे आल्याने त्यांची मूळ किंमत तपासून घेण्याचं काम सुरू आहे.\n'या' आलिशान कार्समध्ये फिरायचा नीरव, 'ईडी'ने केल्या जप्त\nपीएनबी घोटाळ्यात आणखी 5 जणांना अटक\nपीएनबी घोटाळानीरव मोदीहिरे व्यापारीईडीची जप्तीसीबीआयदागिनेकार\nअकरावी सीईटीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज\nMPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला, लोकसेवा आयोगाची घोषणा\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई पालिकेचं २०६ स्वयंसेवकांचं पथक रवाना\nमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या ४१ जागांसाठी भरती\nनरिमन पॉइंट ते कफ परेड कोस्टल रोडच्या कामाची सुरुवात पुढील वर्षी\nमुंबईत पावसाळी आजारांची रुग्णसंख्या अधिक\nमुंबई, ठाण्यातील मॉल राहणार बंद\nganeshotsav 2021: एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांना प्रवाशांची पसंती\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-08-04T10:12:48Z", "digest": "sha1:NC24NOA4IET4ZA77APP7CR5QHNAGAN45", "length": 5171, "nlines": 77, "source_domain": "dhammachakra.com", "title": "भिमा कोरेगाव Archives - Dhammachakra", "raw_content": "\nपेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगावची लढाई – १ जानेवारी १८१८\n५ नोहेंबर १८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१ डिसेंबर १८०२ रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही […]\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मसाई पठाराची सहल\nकेसरियाचा सहा मजली स्तुप\nराजकुमार सिद्धार्थाचा गृहत्याग नंतरचा प्रवास – भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kathavishwa.in/2019/06/29/pahili-bhet/", "date_download": "2021-08-04T09:06:49Z", "digest": "sha1:64CUENIG6U6MRUS2CS4QXRLVGCTU5LIJ", "length": 13619, "nlines": 102, "source_domain": "kathavishwa.in", "title": "पहिल्या प्रेमाची पहिली भेट..?? — Katha Vishwa", "raw_content": "\nपहिल्या प्रेमाची पहिली भेट..\nतो रविवार, कधी न विसरता येणारासकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का.\nअशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढचं सगळं ठरवणार होते.\nती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी.\nती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.\nठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.\nतो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तिच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तरे मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं.\nनंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तिने विचार करायला जरा वेळ घेतला.\nत्याला भेटल्या पासून ती मनात एकच गाणं गुणगुणत होती.\n” उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…..”\nरात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.\nसोबतच गाण्याच्या पंक्ती आठवतं होत्या,\n“जब वो मिले मुझे पहली बार\nउनसे हो गई आँखे चार\nपास ना बैठे पल भर वो\nफिर भी हो गया उनसे प्यार..”\nपुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरल���. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.\nहळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.\nदोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते.\nत्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.\nत्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं.\nदोघंही सगळं आनंदाने अनुभवत होते,\n“पहला पहला प्यार है….पहली पहली बार है….\nअशीच दोघांची अवस्था झाली होती \nलग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं ति��्या मनात येवून ती हळवी होत होती.\nत्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं.\nलग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. \nअशीही छोटीशी प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्या प्रेमाची पहिली भेटीची\n© अश्विनी कपाळे गोळे\nUjwala Ravindra Rahane on जुळून येती रेशीमगाठी (एक प्रेमकथा)- भाग २\nविजय बोरस्ते on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा\nSuresh yedke on फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)\nअन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा – Art Expressio on अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/accelerate-the-work-of-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkars-memorial-at-indu-mill-social-justice-minister-dhananjay-munde/", "date_download": "2021-08-04T08:50:16Z", "digest": "sha1:TT2L7TQPYVDFWOUGCYGKUDXB4Z5DWE5R", "length": 11819, "nlines": 84, "source_domain": "sthairya.com", "title": "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्या – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे | स्थैर्य", "raw_content": "\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती द्या – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nस्थैर्य, मुंबई, दि. १५: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन विहित कालावधीत या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयातील दालनात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली.\nयावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे अ��िकारी उपस्थित होते.\nमंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मूळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देऊन ते विहित वेळेत पूर्ण करावे. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुनर्गठन करण्यात येईल, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.\nवास्तुशास्त्रविशारद यांनी गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामावर भर द्यावा :- सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिल येथील स्मारक हे जागतिक दर्जाचे असणार आहे. या स्मारकाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. हे लक्षात घेऊन काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधितानी लक्ष द्यावे. तसेच कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या.\nयावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी कामांच्या सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली. प्रवेशद्वार इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, स्मारक इमारत, बेसमेंट वाहनतळ, स्मारक इमारत व पुतळा वगळता प्रकल्पाचे अंदाजित काम ४८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मारक इमारत फाऊंडेशनची सद्यस्थिती सचित्र माहितीसह यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.\nलेव्हरेज एडूची २ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जा��ीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/fad-recruitment-such-seats-23-field-ammunition-depot-21044", "date_download": "2021-08-04T09:05:17Z", "digest": "sha1:QW7UXKICP4LPFKHLLVTXP6WC3I42HFZU", "length": 8648, "nlines": 154, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "(FAD) Recruitment for such seats in 23 Field Ammunition Depot | Yin Buzz", "raw_content": "\n(FAD) 23 फील्ड ॲम्युनिशन डेपोत इतक्या जागांसाठी भरती\n(FAD) 23 फील्ड ॲम्युनिशन डेपोत इतक्या जागांसाठी भरती\nभारत सरकार, संरक्षण मंत्रालय, भारतीय सेना, 223 अ‍ॅडव्हान्स बेस ऑर्डनन्स डेपो, 17 फील्ड दारुगोळा डिपो आणि कमांडंट, 23 फील्ड दारुगोळा डेपो येथे पोहोचण्यासाठी पात्र उमेदवारांकडून 23 फील्ड दारुगोळा डेपोसाठी एकत्रित भरतीसाठी अर्ज मागविण्यात आला आहे. 108 ट्रेडमॅन मेट, एमटीएस, फायरमॅन ​​आणि कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदांसाठी 23 एफएडी भरती 2020 (23 एफएडी भारती 2020).\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 ट्रेड्समन मेट 62\n4 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 02\nपद क्र.1: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.2: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg\nपद क्र.4: 12 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 04 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2020\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nBOI मध्ये 244 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुंबई : संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. अशा परिस्थितीत बँक ऑफ इंडियाने...\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध जागांसाठी भरती\nभारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), बीआयएस भर्ती २०२० (बीआयएस भारती २०२०) १७१ सहायक संचालक...\nभारती रिझर्व्ह बॅंक मध्ये ३९ पदांची भरती\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, भारती रिझर्व्ह बॅंक...\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२०\nनॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक उत्कृष्ट विकास संस्था...\nभारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२०\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, सल्लागार,...\nसिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये १४७ जागांसाठी भरती\nसिक्युरिटीज एण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ही एक वैधानिक नियामक संस्था आहे. जी...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये १४५+ जागांसाठी भरती\nटाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर इन ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन एडव्हान्स सेंटर (...\nटाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील :- पद क्र. पदाचे...\nमार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती\nTotal :- 9638 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nपूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2792 जागांसाठी भरती\nTotal :- 2792 जागा पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)...\nभारतीय सांख्यिकी संस्था भरती 2020\nTotal :- 36 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\nराष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती\nTotal :- 393 जागा पदाचे नाव & तपशील :- पद क्र. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://papillonprasad.blogspot.com/2009/02/", "date_download": "2021-08-04T10:31:36Z", "digest": "sha1:NAT7UGMCJYH6S52JQNCMB4HUCR66LKY3", "length": 3266, "nlines": 93, "source_domain": "papillonprasad.blogspot.com", "title": "पॅपीलॉन: 02/01/2009 - 03/01/2009", "raw_content": "\nशुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९\n0 टिप्पणी(ण्या) द्वारा पोस्ट केलेले PrAsI येथे १२:१७ PM\nपाकिटातली त���या सिगारेट ती\nठाउक हे होते जरी की\nछातीस हो जाळेल ती\nजाळणे हे काम तिचे\nतक्रार नाही आंम्हास हो\nकौतुक त्याचे आंम्हास हो\nठसका जरी बसला असा पण\nफिरुनी पुन्हा ओठात आंम्ही\nआमची प्रेरणा :- घेतली मिठीत आम्ही\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nMaanbindu Music Shopee-नवीन मराठी संगीत खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahalfa.maharashtra.gov.in/index.php/mr/-", "date_download": "2021-08-04T09:00:22Z", "digest": "sha1:ESSAN5DAU5PTIIQ5HLO2KGM5UDTPQ5Q4", "length": 2904, "nlines": 68, "source_domain": "mahalfa.maharashtra.gov.in", "title": "स्थायी आदेश :: Directorate of Local Fund Accounts Audit,Maharashtra", "raw_content": "मजकूर गाळून पुढे जा\nमुख्य नेव्हिगेशन आणि प्रवेशपत्रिकेवर जावा\nशोध, द्रुश्य आणि नेव्हिगेशन\nसंचालनालय,स्थानिक निधी लेखापरीक्षा,महाराष्ट्र राज्य\nमुख्य पृष्ट > स्थायी आदेश\nमुख्य पृष्ठ | आमचा परिचय | संपर्क | साईट सूची | Help\nमहत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके\nप. रा. स. / यू. एल. बी. पुनर्विलोकन अहवाल\nMAINS परिपत्रक आणि आदेश\nपदोन्नती व बदली आदेश\n© स्थानिक निधी लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/nagpur-sister-and-brother-drown-after-going-fishing/articleshow/83520430.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-08-04T10:29:23Z", "digest": "sha1:TAKMWG3XJAZHXQT4BLYSTUCJ33TXG75U", "length": 12863, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआई-वडील बाहेर गेल्यानंतर घरी विपरीत घडलं; बहिण-भावाचा बुडून मृत्यू\nमदतीसाठी बहिण-भावाने जीवाच्या आकांताने याचना केली, पण आसपास कोणीच नसल्याने त्यांनी जीव गमावला.\nनाल्यात बुडून बहिण-भावाचा मृत्यू\nमासेमारी करताना घडली घटना\nलहानग्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा\nनागपूर : मासे पकडताना नाल्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना सोमवारी सकाळी हिंगण्यातील आमगाव देवळी येथे उघडकीस आली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अभिषेक विलास राऊत (वय ७) आणि आरुषी विलास राऊत (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.\nमृत भावंडांचे आई-वडील श्रमिक असून मासेमारी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. रविवारी सकाळी विलास राऊत व त्यांच्या पत्नी ���ामावर गेल्या. तेव्हा त्यांची मुले अभिषेक व आरुषी या दोघांनी नाल्यात मासे पकडण्याची योजना आखली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोघेही गावातील नाल्याजवळ गेले. अभिषेक याने कपडे काढले आणि त्यानंतर अभिषेक व आरुषी मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले. नाल्यात गाळ असल्याचे त्यांना माहिती नव्हते.\nMucormycosis Update धक्कादायक: शिर्डीत अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिस\nमासे पकडताना दोघेही गाळात अडकले. मदतीसाठी त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. मात्र नाल्याजवळ कोणीच नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. अखेर नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.\nदरम्यान, विलास व त्यांच्या पत्नी घरी आले. त्यावेळी दोन्ही मुले त्यांना घरी दिसली नाहीत. त्यानंतर विलास व त्यांच्या नातेवाइकांनी ताबोडतोब दोघांचा शोध सुरू केला, मात्र ते आढळून आले नाहीत. सोमवारी सकाळी पुन्हा विलास ,त्यांचे नातेवाइक व गावकऱ्यांनी अभिषेक आणि आरुषीचा शोध सुरू केला तेव्हा नाल्याजवळ अभिषेक याचे कपडे आढळून आले.\nघटनेची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्यासह पोलिसांचा ताफा गावात पोहोचला. गावातील युवकांच्या मदतीने नाल्यात शोध घेतला असता अभिषेक व आरुषीचे मृतदेह आढळून आले. एकाच वेळी दोन अपत्यांच्या मृत्यूने राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus In Nagpur मोठी बातमी: नागपूरची करोनामुक्तीकडे वाटचाल; 'ही' आहे ताजी स्थिती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nनागपूर पोलिस नागपूर जिल्हा नागपूर Nagpur police Nagpur\nन्यूज भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा...\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई करोना लढा: मुंबई महापालिकेच्या भात्यात आणखी एक हुकुमी 'शस्त्र'\nक्रिकेट न्यूज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल, पाहा कोणाला संधी मिळाली...\nमुंबई दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला 'हा' सवाल\nक्रिकेट न्यूज IND vs ENG 1st Test Playing 11 Live Score: पहिल्याच षटकात भारताला इंग्लंडला धक्का\nन्यूज ४ ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्णपदकं; दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्येच्या देशातील पैलवानने घडवला इतिहास\nन्यूज बॉक्सिंगमध्येच का दिली जातात दोन कांस्य पदकं जाणून घ्या संपूर्ण माहिती....\nधुळे 'अदानी' विरोधातील शिवसेनेचं आंदोलन टक्केवारीसाठी; मुंबईतील नेत्याचा गंभीर आरोप\nटिप्स-ट्रिक्स WhatsApp वर आलेला मेसेज तुम्ही पाहण्याआधीच Delete झाला असा करा तो मेसेज रिकव्हर, फॉलो करा टिप्स\nरिलेशनशिप अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' रोमँटिक व्हिडिओ व्हायरल, सगळ्यांसमोरच दिली प्रेमाची कबुली\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग मीडियाने उठवलेल्या या अफवांनंतर ऐश्वर्याने रायने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग एक्सपीरियंस व असे एन्जॉय केले Motherhood\nविज्ञान-तंत्रज्ञान जिओची खास सुविधा, आता थेट टीव्हीवरून करा व्हिडीओ कॉल; पाहा डिटेल्स\n १८ ऑगस्टला लाँच होणार नवीन Honda Amaze, फक्त ५००० रुपयांत बुकिंगला झाली सुरूवात; वाचा सविस्तर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2021-08-04T10:35:02Z", "digest": "sha1:NT666UYG4HQ646CJA7U4AI7MYJCBPXLR", "length": 6978, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७६२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे\nवर्षे: १७५९ - १७६० - १७६१ - १७६२ - १७६३ - १७६४ - १७६५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ४ - ईंग्लंडने स्पेन व नेपल्स विरुद्ध युद्द पुकारले.\nमे ५ - रशिया व प्रशियानी सेंट पीटर्सबर्गचा तह केला.\nमे २२ - स्वीडन व प्रशिया मध्ये हॅम्बुर्गचा तह.\nजुलै १७ - कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.\nजानेवारी ५ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.\nजुलै ६ - पीटर तिसरा, रशियाचा झार.\nइ.स.च्या १७६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०२१ रोजी १०:३० वाजता ��ेला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/trinmool-congress-objection-pm-modi-s-speech-west-bengal-389259", "date_download": "2021-08-04T10:02:50Z", "digest": "sha1:AKNDHROE6GNJORKNH4EK2AVPANW354NR", "length": 10254, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला आक्षेप", "raw_content": "\nमोदींनी त्यांच्या भाषणात स्त्रिया डाव्या बाजुला पदर का घेतात याबाबत एक कथाही सांगितली. त्यावरून तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेत ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे.\nमोदींनी सांगितलेली साडीच्या पदराची गोष्ट खोटी; तृणमूल काँग्रेसनं भाषणावर घेतला आक्षेप\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल मार्गदर्शन केलं. यावेळी मोदी म्हणाले की, महान संस्थापक रविंद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीकोनाचा अर्थ आत्मनिर्भर भारताचा होता. त्यांनी विद्यापीठाने स्वातंत्रसंग्रामात रविंद्रनाथ टागेर यांच्या मार्गदर्शनात भारताच्या राष्ट्रवादी भावनेला मूर्त रूप दिलं होतं. संपूर्ण मानवतेला भारताच्या आध्यात्मिक ज्ञानाने समृद्ध करण्याची गुरुदेवांची इच्छा होती. आत्मनिर्भर भारताचं दर्शनसुद्धा याच भावनेतून निर्माण झालं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.\nगुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या गुजरात कनेक्शनबाबत मोदींनी उल्लेख केला. मोदी म्हणाले की, गुरुदेवांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ यांची नियुक्ती गुजरातमध्ये झाली होती. त्यावेळी रविंद्रनाथ टागोर त्यांना भेटण्यासाठी अहमदाबादला येत होते. गुरदेवांनी गुजरातमध्ये दोन कवितासुद्धा लिहिल्या होत्या. तसंच गुजरातची मुलगी गुरुदेवांच्या घरची सून बनून आली होती.\nहे वाचा - मोदी आता भागवतांनासु्द्धा दहशतवादी म्हणतील, लोकशाही फक्त कल्पनेत - राहुल गांधी\nमोदींनी त्यांच्या भाषणात स्त्रिया डाव्या बाजुला पदर का घेतात याबाबत एक कथाही सांगितली. ��्यावरून तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेत ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी म्हटलं होतं की, जेव्हा सत्येंद्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानेंद्री देवी अहमदाबादमध्ये राहत होत्या तेव्हा त्यांनी पाहिलं की, गुजराती महिला साडीचा पदर उजव्या बाजुला ठेवायच्या. त्यावेळी ज्ञानेंद्री देवी यांनी साडीचा पदर डाव्या बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला होता आणि तो आजही कायम आहे.\nसाडीच्या पदराची मोदींनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्यांचे संदर्भ खोटे असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं आहे. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या ब्रत्य बोस यांनी म्हटलं की, टागोर आणि गुजरात यांना जोडण्याचा प्रयत्न अक्षम्य असा होता. टागोर यांचे बंधू गुजरातमध्ये होते पण ते सर्वात मोठे नव्हते. तसंच त्यांच्या पत्नीचं नाव ज्ञानदानंदिनी होतं होतं. मोदींनी काही वेगळंच सांगितलं. ज्ञानदानंदिनी आणि साडीच्या पदराची गोष्ट एक मिथक आहे ते सत्य नाही.\nहे वाचा - आंदोलन मागे घ्या, अन्यथा दिल्ली दंगलीसारखी अवस्था करु; शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या रागिनीविरोधात तक्रार\nविश्वभारती विद्यापीठाला राष्ट्रवादाचं प्रतिक म्हटल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं की, पंतप्रधानांनी टागोर यांच्या राष्ट्रवादाबाबत सांगितलं. खरंतर टागोरांनी राष्ट्रवादाला सर्वाधिक फूट पाडणारी गोष्ट म्हटलं होतं. धर्मात फूट पाडण्यासाठी या शब्दाच्या वापराची वकिली टागोरांनी केली नव्हती. त्यांची कादंबरी गोरा धर्माबद्दल होती आणि याचा अर्थ मानव धर्म असा होता. घरे बैरे कादंबरीतून त्यांनी राष्ट्रवाद एक व्यसन आहे असं सांगितलं होतं असंही बोस यांनी म्हटलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/03/how-to-store-fresh-tomatoes-for-long-time-at-home-in-marathi.html", "date_download": "2021-08-04T08:17:08Z", "digest": "sha1:UBPKLAT53PIOT6M7TYHI7UYTVMO37DKA", "length": 7208, "nlines": 54, "source_domain": "www.royalchef.info", "title": "How to store fresh Tomatoes for long time at home in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआपण ह्या अगोदर ताजी कोथिंबीर कशी स्टोर करायची व फ्रेश मेथी सुद्धा कशी स्टोर करायची ते पाहिले. आता आपण फ्रेश टोमॅटो जास्त दिवस फ्रीजमध्ये कसे टिकवायचे ते पाहू या त्यासाठी आपल्याला अगदी सोपी ट्रिक वापरायची आहे. टोमॅटो स्टोर करताना किंवा साठवून ठेवताना आजिबात कुक करायचे नाही.\nटोमॅटो आपल्याला स्वयंपाक करताना जास्त प्रमाणात लागतात कधी भाजी तर कधी आमटी मध्ये लागतात. काहीवेळेस काय होते की आपल्याला एखादी डिश बनवायची असते व टोमॅटो नसतात किंवा काही वेळेस टोमॅटो खूप महाग सुद्धा असतात. थंडीच्या सीझनमध्ये टोमॅटो स्वस्त होतात व उन्हाळा चालू झालाकी महाग होतात. तर मग आपण जेव्हा टोमॅट स्वस्त असतील तेव्हाच जर आपण स्टोर करून ठेवले तर पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात.\nआपण दोन पद्धतीने टोमॅटो कसे स्टोर करायचे ते पाहणार आहोत.\nताजे टोमॅटो घेऊन स्वच्छ धुवावे मग पुसून कोरडे करावे. टोमॅटोची खालची बाजू कापून घ्या. मग वरच्या बाजूनी टोमॅटोला अधिक चिन्हा सारखे कापा किंवा चीर द्या. मग टोमॅटो झिपलॉक बॅग मध्ये ठेवा. बॅग मधील हवा पूर्ण काढून झिप लाऊन डिप फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हडा टोमॅटो काढून घ्या. त्याची साल म्हणजेच स्कीन काढून टाका. मग टोमॅटो चिरून भाजी किंवा आमटीमध्ये घालू शकता. बाकीचे राहिलेले टोमॅटो परत डिप फ्रीजमध्ये ठेवा.\nअजून एक सोपी पद्धत म्हणजे टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करून घ्या. मग टोमॅटोचा खालचा भाग कापून घेऊन त्याचे चार उभे तुकडे कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व टोमॅटो कापून घेऊन एका प्लेटमध्ये मांडून घ्या व त्यावर फॉईल पेपर लावून पूर्ण सील करून घ्या. आता ती प्लेट डीप फ्रीजमध्ये 8 तास ठेवा. मग प्लेट बाहेर काढून सर्व टोमॅटोच्या फोडी प्लॅस्टिक झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. आता ती झिप लॉक बॅग डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या. पाहिजे तेव्हा पाहिजे तितके टोमॅटो काढून परत बॅग डीप फ्रीजमध्ये ठेवा. टोमॅटोची साल काढून टोमॅटो वापरू शकता.\nअश्या प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने टोमॅटो बरेच दिवस स्टोर करू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/weekly-horoscope-19-25-august-2018/", "date_download": "2021-08-04T08:11:54Z", "digest": "sha1:PT7DOZOYBZBLZOS6X6XLOWMNGOJPBAKB", "length": 29353, "nlines": 160, "source_domain": "astroshodh.com", "title": "Weekly horoscope ( 19 Aug - 25 Aug 2018)by Atul H. Kulkarni-Astrologer in Pune -Astroshodh | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट)\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात बुध, राहू, पंचमात रवि, षष्टात शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा ��ेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. मनाचा तोल जाऊ देऊ नये. वाहने हळू चालवावीत. इन्शुरन्सचे काम करणारे, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकुल असेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत बुध, राहू, चतुर्थात रवि , पंचमात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात उशीर होणे, मनाविरुध्द घटना घडणे शक्य.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, राहू, तृतियेत रवि , चतुर्थात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांनी तुर्तास आहे तीच नोकरी टिकेल असाच प्रयत्न करावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबर��बर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला काही लाभ होऊ शकतील. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. प्रेमात पडलेल्यांनी लग्न ठरविण्यास अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने जपून चालवावीत. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, राहू, धनस्थानी रवि, तृतियेत शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्बेतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद होणार\nनाहीत याची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार पारदर्शक ठेवावेत.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी शुक्र, तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहातील सुरुवातीला घरात वाद टाळावेत. काहींना पॊटदुखी/ अ‍ॅसिडिटी/ पित्ताचा त्रास होऊ शकेल. जास्त दगदग करणे टाळावे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. एखादं बक्षिस/ धनलाभ होऊ शकेल. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना छान काळ आहे. प्रवास सुखकर होतील. एखाद्या नविन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. वकील किंवा कायदाविषयक कामे करणार्‍यांना चांगला कालावधी आहे.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमा��� मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी बुध, राहू आणि\nव्ययस्थानी रवि, अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग येतील. साहित्यिकांसाठी चांगला काळ. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. लेखकांना व खेळाडूंना छान काळ आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकुल. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकुल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मस्त पार्टीचा मूड असेल. जोडीदाराला खूश करण्यासाठी काही खरेदी होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. कलाकारांना अनुकुल कालावधी.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी बुध, राहू लाभस्थानी रवि, आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्ठान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य. प्रवास सुखकर होतील. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. शेअर्ससारख्या ठिकाणी गुंतवणुक करीत असाल तर जपुन.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू,\nचतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी बुध, राहू, दशमस्थानी रवि, लाभस्थानी शुक्र व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमवी प्रतिष्टा वाढू शकेल. काहींना प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. सप्ताह मध्यात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे.\nडोळ्यासंबंधी काही तक्रारी जाणवत राहू शकतात. सप्ताह भावंडांशी/ शेजारी-पाजार्‍यांशी वाद\nटाळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या कामात चांगला लाभ संभवतो. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने करणे श्रेयस्कर राहील.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी बुध, राहू, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. घर किंवा घरासाठी लागणार्‍या गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात काही आनंद देणार्‍या घटना शक्य. भावंडं किंवा आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ शक्य. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताहाच्या शेवटी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून,\nचतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी बुध, राहू, अष्टमस्थानी रवि, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांबरोबर छान सहलीला जायला हरकत नाही. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी आहारावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,\nषष्ठस्थानी बुध, राहू, सप्तमस्थानी रवि, अष्टमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अश�� ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nआपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान असणार आहे.\nसप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी बुध, राहू, षष्ठस्थानात रवि, सप्तमस्थानी शुक्र, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.\nसंपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. सप्ताह मध्यात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2019/12/", "date_download": "2021-08-04T09:56:29Z", "digest": "sha1:TANNLRBRBKWAZOB5YY6SPOLMM6JN6LNZ", "length": 6583, "nlines": 108, "source_domain": "astroshodh.com", "title": "December 2019 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२०) या सप्ताहात इंग्रजी नविन वर्षाची सुरुवात होत आहे. आपणा सर्वांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हे नविन वर्ष आनंदाचं भरभराटीचं, प्रगतीचं जावो. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा या वर्षात पूर्ण...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०१९) या सप्ताहात कंकणाकृति सूर्यग्रहण हॊणार आहे. त्याचा व्हायरस सर्वच राशिंवर कमी-अधिक प्रमाणात बघायला मिळणार आहे. सर्वांना विनंती की या सप्ताहात शक्यतो नविन व्यवहार तसेच प्रवास टाळावेत. रागावर...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमस्थानात रवि, बुध, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०१९)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०१९) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमस्थानात रवि, बुध, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै त��� ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/palghar-corona-update-palghar-lynching-accused-tests-positive-for-covid-19-news-and-updates-127267966.html", "date_download": "2021-08-04T09:00:08Z", "digest": "sha1:MPI5FHM7XGVWEZ6WK76GMZLETL2NALHV", "length": 5723, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Palghar Corona Update : Palghar lynching accused tests positive for Covid 19 news and updates | अटक केलेल्यांपैकी एका आरोपीत आढळला कोरोनाचा संसर्ग, 23 पोलिसांसह 43 लोकांची करणार तपासणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपालघर हिंसा प्रकरण:अटक केलेल्यांपैकी एका आरोपीत आढळला कोरोनाचा संसर्ग, 23 पोलिसांसह 43 लोकांची करणार तपासणी\nपालघर हिंसाचाराच्या घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकावर दगडफेकही करण्यात आली होती. या प्रकरणात सध्या 115 लोकांना अटक करण्यात आली आहे.\nपालघरमध्ये आतापर्यंत 170 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर 10 लोकांचा मृत्यू झाला आहे\nपालघरमध्ये साधूंच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 115 आरोपींपैकी एक आरोपीला कोरोना असल्याचे समोर आले आहे. यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या 43 लोकांची तपासणी केली जात आहे. या 43 जणांमध्ये 23 पोलिसांचा समावेश आहे.\nपालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित यांनी सांगितले की, पालघर लिंचिंग प्रकरणातील 55 वर्षीय एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या आरोपीला 17 एप्रिल रोजी पकडण्यात आले होते. तेव्हापासून तो वाडा पोलिस ठाण्यात होता. संक्रमित डहाणूच्या दिव्य-वाकीपाडा येथील रहिवासी आहे. संक्रमित झाल्यानंतर त्याचा प्रवास इतिहास शोधला जात आहे. सोबतच त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.\nजेजे हॉस्पिटलच्या जेल वॉर्डात शिफ्ट केले जाणार\nडॉ. गावित म्हणाले की, 28 एप्रिल रोजी सकाळी आरोपीच्या गळ्यातील स्वॅब टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये तो निगेटिव्ह आढळला. मात्र शनिवारी सकाळी आणखी एक टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याला आरएचमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आरोपीला मुंबईच्या जेजे रुग्णालयातील जेल वॉर्डात स्थलांतरित केले जाणार आहे.\nआरोपीत कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत\nगावित म्हणाले की, आतापर्यंत आरोपीत कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 170 कोरो���ाग्रस्तांची नोंद झाली असून 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 59 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-LCL-fight-of-chicken-vendors-in-rahuri-5908470-NOR.html", "date_download": "2021-08-04T10:21:41Z", "digest": "sha1:2BYVQ64GK7HCLOMB5VL4U3S2JBFBXWYH", "length": 3713, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fight of chicken vendors in rahuri | चिकन विक्रेत्यांमध्ये राहुरीत तुंबळ मारामारी; ७-८ जण गंभीर जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचिकन विक्रेत्यांमध्ये राहुरीत तुंबळ मारामारी; ७-८ जण गंभीर जखमी\nराहुरी शहर- चिकनच्या कमी-जास्त होणाऱ्या दरावरून, तसेच कामगाराला दिलेल्या उचलीच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भाईभाई व दिलखुश या चिकन विक्रेत्यांमध्ये तुंबळ मारामारी झाली. यात ७-८ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास राहुरी बसस्थानकासमोर ही घटना घडली.\nदोन्ही गटांतील हल्लेखोरांनी कोयते, लाकडी दांडे व एकमेकांवर दगडफेक केल्याने नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प झाली. मारामारी करणाऱ्यांची संख्या ५०० च्या पुढे होती. मारहाणीत कोयते, लाकडी दांडे व दगडांचा वापर करण्यात आल्याने तणाव वाढला. या राड्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने लगेट बंद केली. शहरातील राज्यमार्गावर दहशत निर्माण करण्याची राहुरीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच दोन्ही गटांतील हल्लेखोर पसार झाले. जखमींना उपचारासाठी नगर येथील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://palghar.gov.in/mr/notice/%E0%A4%A4%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-04T09:14:20Z", "digest": "sha1:RQWB7CAVWEEEIQA5NQL34UJUVZHA76C5", "length": 4986, "nlines": 105, "source_domain": "palghar.gov.in", "title": "तौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत | जिल्हा पालघर, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी पालघर – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nविकास केंद्रांचे नकाशे आणि अहवाल\nमा. उच्च न्यायालय आदेश\nभाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nकब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी\nमुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प\nतौत्के चक्रीवादळ इले���्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत\nतौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत\nतौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत\nतौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत\nतौत्के चक्रीवादळ इलेक्ट्रीकल व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवणेबाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा पालघर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि प्रस्थापित\nशेवटचे अद्यावत: Aug 03, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/any-cbi-investigation-consent-state-government-mandatory-says-supreme-court-374552", "date_download": "2021-08-04T09:42:49Z", "digest": "sha1:YYS2QQVKPKJ4NC4KLKJB5J4G2IGIA7CW", "length": 8404, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | CBI ला चौकशीसाठी राज्यांची पूर्वपरवानगी आवश्यकच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय", "raw_content": "\nपश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि राजस्थान या पाठोपाठ केरळ राज्यानेही सीबीआयला परवानगी अनिवार्य केली होती.\nCBI ला चौकशीसाठी राज्यांची पूर्वपरवानगी आवश्यकच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय\nनवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांनी सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी अनिवार्य केली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश होता. आणि आता, सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला असून या निर्णयाअंतर्गत सीबीआयला तपासासाठी राज्यांची परवानगी घेणे अनिवार्य आणि बंधनकारक असणार आहे.\nसुप्रीम कोर्टाने म्हटलंय की केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्याआधी त्या राज्याची सहमती घेणे आवश्यक ठरणार आहे. आठ राज्यांद्वारे सहमती परत घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. एका निर्णयात सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, संविधानातील संघराज्य पद्धतीला अनुसरुनच हा निर्णय आहे. कोर्टाने म्हटलंय की दिल्ली विशेष पोलिस स्थापना (DSPE) अधिनियम अंतर्गत सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्याआधी संबंधित राज्याची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.\nहेही वाचा - 'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'\nकोर्टाने म्हटलंय की DSPE अधिनियमच्या कलम 5 अन्वये केंद्र सरकारला केंद्रशासित प्रदेशांच्या पलीकडे सीबीआयचे अधिकार व कार्यकक्षा वाढविणे शक्य होते मात्र DSPE कायद्याच्या कलमान्वये, राज्य संबंधित क्षेत्रात अशा प्रकारच्या विस्तारासाठी संमती देत ​​नाही. संविधानाच्या संघराज्य पद्धतीला हा निर्णय अनसरुन असल्याचं म्हटलं आहे. सीबीआयचं संचालन दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा १९४६ च्या माध्यमातून होतं. तसंच सीबीआयला तपासापूर्वी संबंधित राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं त्यात सांगण्यात आलं आहे. जस्टिस ए एम खानविलकर आणि जस्टिस बी आर गवई यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला आहे. आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, ही तरदूत भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य पद्धतीशी अनुरुप आहे.\nहेही वाचा - इंदिरा गांधी जन्मदिन : त्यांचे पाच असे निर्णय ज्यांनी भारताचे चित्र पालटले\nपश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि राजस्थान या पाठोपाठ केरळ राज्यानेही सीबीआयला परवानगी अनिवार्य केली होती. त्यामुळे राज्यात जर काही चौकशी करायची असेल तर आधी केरळ सरकारची परवानही घ्यावी लागणार आहे. याप्रकारचे केरळ हे बिगरभाजपशासित चौथं राज्य होतं ज्या राज्याने याप्रकारचा निर्णय घेतला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/77077", "date_download": "2021-08-04T09:49:25Z", "digest": "sha1:YSNZQLHQMWUHOLDHB66XTGTMZTBHWQSY", "length": 4659, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मन आहे माझे की आहे पानफुटी ही ? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मन आहे माझे की आहे पानफुटी ही \nमन आहे माझे की आहे पानफुटी ही \nउमगेना, गवसेना.. वाह्यात कारटी ही \nरंग बदलती दुनिया बेमीसाल नटी ही\nछाटू जाता इच्छा फुटती नवे धुमारे\nमन आहे माझे की आहे पानफुटी ही \nउभ्याउभ्या जिंदगीस म्हटले होशिल माझी \nउठता बसता घालत सुटली किती अटी ही\nवर्तमान नासवते, करते भविष्य अस्थिर\nआठवणींची बसे भुतावळ मानगुटी ही\nयेताजाता मी नशिबाच्या टपल्या खाते\nसहिष्णुतेची उगाच पाजवलीस गुटी ही\nमनात त्याच्या प्रेम रहावे जिवंत माझे\nकुठे मिळावी अमरत्वाची जडीबुटी ही \nआपण त्याचे होतो जो नसतोच स्वतःचा\nचूक आपली की काळाची म्हणू त्रुटी ही \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nअनुदिनी परिचय-७: आरती नरेंद्र गोळे\nबोनेदी बारीर पूजो अन���ंद्य\nका सुरू केली मनाची फट्फटी वैवकु\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/government-job-opportunities-engineers-application-process-starting-today-read-detail-30586", "date_download": "2021-08-04T10:31:27Z", "digest": "sha1:QSIYKOMK4ZP7WPWYUGBTBPOTCJHXDO5Q", "length": 10755, "nlines": 145, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Government job opportunities for engineers, application process starting from today, read in detail | Yin Buzz", "raw_content": "\nइंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू, सविस्तर वाचा\nइंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू, सविस्तर वाचा\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने प्रकल्प अभियंता पदासाठी 60 जागा रिक्त केल्या आहेत.\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने प्रकल्प अभियंता पदासाठी 60 जागा रिक्त केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बीई, बीटेक किंवा बीएससी अभियांत्रिकी केलेली असावी. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.\nपद - प्रकल्प अभियंता (वैद्यकीय साधने)\nपदांची संख्या - 60\nवेतन- दरमहा 35,000 रुपये\nवय मर्यादा - उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2020 पासून मोजली जाईल.\nशैक्षणिक पात्रता- बीई, बीटेक, बी.एससी अभियांत्रिकी (४ वर्षे) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / मेकेनिकल / इलेक्ट्रिक / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स / मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन\nऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 12 ऑगस्ट 2020\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 ऑगस्ट 2020\nअर्ज फी - सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये जमा करावे लागतील. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी अर्ज विनामूल्य आहे. फी एसबीआय कलेक्ट पासून भरावी लागेल.\nअर्ज आणि निवड प्रक्रिया - दिलेल्या सूचनांनुसार उमेदवार बीईएल वेबसाइट bel-india.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. बीई / बीटेकमध्ये प्राप्त डेटा, कामाचा अनुभव आणि व्हिडिओ-आधारित मुलाखतीद्वारे या पदांच्या उमेदवारांची निवड केली जाईल.\nभारत अभियांत्रिकी एसबीआय bel india व्हिडिओ खत fertiliser\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nजागतिक अन्न दिन २०२०\nजागतिक अन्न दिन २०२० संयुक्त राष्ट्र संघाने १९४५ मध्ये सुरू केलेल्या अन्न व कृषी...\nसिंबायोसिसतर्फे फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र\nभारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तनावर ऑनलाईन चर्चासत्र पुणेः सिम्बायोसिस...\nशूर आम्ही वंदिले... - मितेश घट्टे लेखक हे पुणे पोलिस दलातील विशेष शाखेचे...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह...\nएआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन...\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न\nसदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न कराडः भारताचे माजी...\nमॅड मॅन होय मॅड मॅन हा माणूस खरंच वेडा आहे. त्याच्या ध्येयांबाबत, स्वप्नांबाबत...\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी\nसेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी - रेणुका...\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा\nकार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा...\nजगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'\nआयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते...\nबीएमसीसी ‘हेरिटेज कलेक्टिव्ह’ विभागाच्या ‘अस्तित्व’ स्पर्धेचे उद्घाटन\nवारसा जतन आणि संवर्धन आवश्यकः डॉ शरद कुंटे पुणेः आपल्या देशाला कला आणि...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का\nसर्व काही '5G'साठी - भाग १ व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/video-young-man-shot-dead-names-accused-stated-30465", "date_download": "2021-08-04T10:30:48Z", "digest": "sha1:O4BMC3FFOHHRKOR35QUKHJSYFDHDTX3P", "length": 11909, "nlines": 141, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Video of a young man shot dead; The names of the accused stated | Yin Buzz", "raw_content": "\nमरताना शूट केला युवकाने व्��िडिओ; सांगितली आरोपींची नावे\nमरताना शूट केला युवकाने व्हिडिओ; सांगितली आरोपींची नावे\nउत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका व्यक्तीने पंकज कुमार नावाचा एक 80-सेकंदाचा व्हिडिओ करीत असताना आपल्या मृत्यूची घोषणा केली.\nउत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका व्यक्तीने पंकज कुमार नावाचा एक 80-सेकंदाचा व्हिडिओ करीत असताना आपल्या मृत्यूची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने ज्यांना विष प्राशन केले त्यांच्या सर्वांची नावे दिली आहेत. वृत्तानुसार, बुधवारी ही घटना सहारनपुरात घडली असून आरोपी आरोपी त्याच्याच कुटुंबातील सदस्य आहेत. पंकजचा मृतदेह त्याच जागेजवळील शेतात आढळला ज्या ठिकाणी त्याने व्हिडिओ शूट केला.\n'काकू, तिच्या मुली व सून यांच्याविरूद्ध खटला दाखल'\nसहारनपूरमधील कोतवाली गावचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ), मुनेंद्र सिंह म्हणाले, \"पंकजची काकू, त्याच्या 2 मुली आणि सून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\" मृत्यूचे कारण अद्याप अनिश्चित आहे आणि पुढील तपासणीसाठी व्हिसेराचे नमुने जतन करण्यात आले आहेत. 'एसएचओने सांगितले की, हा प्राथमिक म्हणजे कौटुंबिक वाद असल्याचे दिसते. पंकज (20) गेल्या 4 वर्षांपासून मावशीच्या घरी राहत होता.\n'व्हिडिओमध्ये पंकजने न्यायासाठी बाजू मांडली'\nव्हिडिओमध्ये पंकजला न्यायाची बाजू मांडतानाही पाहिले जाऊ शकते आणि दोषींना अटक केली जाईल तेव्हाच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये पंकज म्हणत आहे, मी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकत आहे. माझा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माझ्याशी असे वागणाऱ्या सर्वांना अटक करावी अशी मी पोलिस खात्याची विनंती करतो.\nव्हिडिओ समोर आल्यानंतर एफआयआर दाखल\nगुरुवारी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली आणि सहारनपूरमधील सरस्वण पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. नंतर ते कोतवाली ग्रामीण भागातील पोलिस स्टेशनमध्ये हलविण्यात आले. सहारनपूरचे पोलिस अधीक्षक (एसटीएफ) विनीत भटनागर म्हणाले, \"कोतवाली देहात पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला गेला आहे.\"\nव्हिडिओ ऊस सिंह वर्षा varsha पोलिस एसटी st\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा नवरात्री उत्सवानिमित्त संशोधन उपक्रम\nमीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा नवरात्री उत्सवानिमित्त संशोधन उपक्रम सलाम...\nदुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल\nओळख एनएसएसचीः केशव वाळके, संचालक तथा कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना,...\nजुना मोबाईल विकायला परवडत नाही मग असा करा उपयोग\nदिवसेंदिवस मोबाईलचे नवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे, त्यामुळे जुने मोबाईल विकून नवीन...\nसाडी, शूजवरती नाचणा-या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का \nसाडी, शूजवरती नाचणा-या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिला का \nग्रामीण भागात जीव झोळीत घेऊन असे धावतात गावकरी; व्हिडिओ व्हायरल\nबीड :- ग्रामीण भागातील रूग्णांचे हल्ला होत आहे. वयोवृद्ध रुग्णाला झोळीत घेऊन...\nलॉकडाऊनमुळे ग्रामीणभागात 'एक दुजे के लिय' चित्रपटाची पुनर्वत्ती\nआताची तरूण पिढी सरारस आपल्याला प्रेमात पडताना दिसते. पूर्वी मुलांना प्रेम हे...\nWhatsApp च्या नवीन फीचर मध्ये 'हे' आहेत बदल\nनवी दिल्ली :- व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. इंस्टंट...\n\"मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये\" अस म्हणणाऱ्या चिमुरड्याचा अखेर पबजीचा...\nमुंबई :- \"मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये\", \"काय केलतं त्या पबजीने\", \"काय केलतं त्या पबजीने\nफ्लाइंग कारची पहिली चाचणी यशस्वी\nसध्याच्या काळात काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कारण आपल्या वाचनात किंवा एखाद्या...\n'या' अ‍ॅपवरुन केली प्रेयसीची बदनामी\nवसई :- सध्या अनेक मुले-मुलींना ब्लॅकमेल करत असतात. पण या प्रकरणात प्रियकारनेच...\nइंटरनेटच्या अति वापरामुळे मुलांचे भावविश्व दूषित\nमुंबई :- अलिकडे मुलांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. इंटरटेनटचे अनेक...\nनविन शैक्षणिक धोरणासंबंधित पंतप्रधान मोदींनी तरुणांना काय सांगितले\nनवी दिल्ली :- संपूर्ण देशात लवकरच नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लवकरच लागू होणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f1e734a64ea5fe3bd1842ac?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T10:01:50Z", "digest": "sha1:XNDZYKOO7NB4CYYAY4WXD2YC3KI4DZGX", "length": 4688, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जनावरांमधील घश्याच्या आजारावर नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्री डॉक्टर सल्लापशुवैद्यकीय तज्ञ\nजनावरांमधील घश्याच्या आजारावर नियंत्रण\n• हा रोग प्रामुख्याने पावसाळ्यात जनावरांवर होतो जो एक विषाणूजन्य आजार आहे. • जनावरांनी लसीकरण करा. • बाधित जनावरांना इतर प्राण्यांपासून वेगळे करून चारा आणि पाणी द्यावे. • गोठा स्वच्छ व नीटनेटके ठेवा. • या आजाराची लक्षणे दिसतात किंवा तातडीने पशुवैदकाचा सल्ला घ्या\nहि माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर पशु पालक मित्रांना जरूर शेअर करा.\nगायम्हैसडेअरीअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानलसीकरण\nदुधाळ गायी म्हशींची निवड\nशेतकरी बंधूंनो, दूग्ध व्यवसायासाठी गाई म्हशींची निवड करताना त्यांची शारीरिक स्थिती, दूध उत्पादन क्षमता आदि गोष्टी लक्षात घाव्या. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nआपला दुग्ध व्यवसाय वाढवा\n👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजनावरांची पावसाळयात अशी घ्या काळजी\nपावसाळयात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता असणे फार आवश्यक असते. स्वच्छता नसल्यास, पशुपालकांसमोर माशा व गोचिडची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. प्रशांत...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/thoda-tuza-thoda-maza-marathi-film-to-release-on-6th-dec/", "date_download": "2021-08-04T10:02:55Z", "digest": "sha1:QXSTXUCJGGF6SVNQIZWRNTJYLR4S3UZC", "length": 6410, "nlines": 64, "source_domain": "themlive.com", "title": "Thoda Tuza Thoda Maza Marathi Film to release on 6th Dec", "raw_content": "\n‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत आजच्या पिढीने इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून जग जवळ केलं असलं तरी, मात्र नको इतक्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने घरातल्या जिव्हाळ्याच्या माणसांशी संवाद साधायला वेळ नसल्याचे घरोघरी दिसतंय. यातूनच ‘आपल्यावेळी हे असं नव्हत’ हे वाक्य कुठेना कुठे सतत आपण ऐकत आहोत. प्रत्यक्ष संवादातून साधता येणारी जवळीक तंत्रज्ञानाच्या कोरड्या संवादाने कित्येक मैल दूर गेलीय. हा दुरावा कमी करीत, सध्याच्या बदलत्या पिढीचे बदलते संस्कार रेखाटणारा “थोडं तुझं थोडं माझं” हा नवा चित्रपट येऊ घातला��.\nआजच्या तरुण पिढीशी संवाद साधताना पालकांना बऱ्याचदा ‘जनरेशन गॅप’ चा अनुभव येतो. हे तुझं, हे माझं न करता दोघांनीही एक पाऊल मागे टाकलं, तर हा दुरावा नक्कीच दूर होईल. याच विचारातून निर्माते अनिल काकडे यांनी “थोडं तुझं थोडं माझं” हा चित्रपट तयार केलाय. विक्रम गोखले, सुलभा देशपांडे, अजिंक्य देव, वर्षा उसगावकर या अनुभवी कलाकारांसोबत निखिल काकडे नवा चेहरा मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करतोय. सोबत स्वरदा थिगळे, नताशा पूनावाला, विलास उजवणे, पुष्कर जोग, अशोक समर्थ यांच्याही भूमिका आहेत.\nचित्रपटात तीन पिढ्यातील विचारधारा पाहायला मिळणार असून विक्रम गोखले आजोबांच्या भूमिकेत, अजिंक्य देव वडिलांच्या भूमिकेत तर मुलाच्या भूमिकेत नवोदित निखिल काकडे दिसणार आहेत. आपल्या वडिलांचे व आपलंही पटत नव्हतं हे जसा आपल्या मुलाशी वागताना प्रत्येक बाप विसरतो, आणि भविष्यात आपल्या मुलाकडूनही त्यालाही हे पटणार आहे असे गृहीत धरतो, पिढ्यांचे हे चक्र मजेदार आहे. “थोडं तुझं थोडं माझं” ची कथाही अशाच नातेसंबंधावर प्रकाश टाकते. कुटुंबाचे प्रमुख दादासाहेबांचे आपल्या गावाशी, परंपरांशी आणि संस्कारांशी घट्ट नातं आहे. त्यांच्याच संस्कारात वाढलेल्या रमेशलाही तीच अपेक्षा समीर या आपल्या मुलाकडूनही आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या समीर भोवतीचं जग हे वेगळेच आहे.\nबदलत्या काळाच्या अपरिहार्यतेतून पिढीमध्ये अंतर निर्माण होत असले तरी संवादाच्या आणि समजुतीच्या भावनेतून ते नक्कीच कमी करता येते. हेच नव्याने सांगणारा “थोडं तुझं थोडं माझं” 6 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/blacklist-on-contractor-specializing-in-cement-road-works/02261634", "date_download": "2021-08-04T10:55:15Z", "digest": "sha1:RD4FIVWFQO5Q37O7DCGG4MBA3URRAGY3", "length": 4988, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सिमेंट रस्ता कार्यात दिरंगाई करणारा ठेकेदार काळ्या यादीत - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » सिमेंट रस्ता कार्यात दिरंगाई करणारा ठेकेदार काळ्या यादीत\nसिमेंट रस्ता कार्यात दिरंगाई करणारा ठेकेदार काळ्या यादीत\nआयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई : ८ लाखांचा दंडही ठोठावला\nनागपूर : नागपूर शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कार्यात दिरंगाई करणाऱ्या जे.पी. इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठेकेदाराला मनपा आयुक��त तुकाराम मुंढे यांनी एक वर्षाकारिता काळ्या यादीत टाकले आहे. इतकेच नव्हे तर एकूण कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख ११ हजार ९६५ रुपये दंडही ठोठावला आहे.\nमनपात पहिल्यांदाच कुठल्या ठेकेदाराविरुद्ध पहिल्यांदा अशी मोठी करण्यात आली आहे. यापूर्वी आयुक्त यांनी\nक्वालिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनियर्स प्रा. लि. आणि म.न.पा.चे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावला होता.\nसिमेंट कॉक्रींट रस्ते प्रकल्प (टप्पा-३) रस्ता क्र.३१ एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्त्याचे (अजीत बेकरी रोड) पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाणे आवश्यक एम-४५ चे नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आढळून आले.\nप्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे क्यूरिंग पिरेड (Curing period) पूर्ण होण्याआधीच लावण्यास सुरुवात केली असल्याचे निर्देशनास आले होते. जे.पी. इंटरप्रायजेस ने केलेल्या कामाच्या मोबदल्यात मनपा रुपये ३२ कोटी ४७ लाख ८६ हजार १५१ रुपये अदा करायचे होते. मात्र, कामात त्रुटी आढळल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर कंपनीला काळ्या यादीत टाकत कार्यादेश राशीवर ०.२५ टक्के दंड ठोठावला आहे. लोक निर्माण विभाग महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/6-december-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-04T09:44:50Z", "digest": "sha1:4E7A5PVONPA2LGRTKLPXZMQEIRILCVHS", "length": 20282, "nlines": 234, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "6 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (6 डिसेंबर 2018)\nदेशातील सर्वात लांब जोडपूल लवकरच खुला होणार:\nब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल-रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत.\n4.94 किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.\nमाजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 सालीच या पुलाचे काम सुरू झाले.\nगेल्या 16 वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर 3 डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.\nचालू घडामोडी (5 डिसेंबर 2018)\nकरीमनगरचे नाव बदलून करीपुरम ठेवले जाणार:\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास भाजपा करीमनगरचे नामांतर करेल असे आश्वासन दिले आहे. करीमनगरचे नाव बदलून करीपुरम करु असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.\n‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचे नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न करु’, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नामांतरं केल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे.\nट्विटरवर योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र तरीही नावं बदलण्याचा सपाटा अद्याप सुरु आहे. नुकतंच एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपाला निवडून दिल्यास हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करु असं आश्वासन दिलं होतं.\n‘जर हैद्राबादचं भाग्यनगर करायचं असेल तर तुम्ही भाजपाला तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.\nम.सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:\nभारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा झाली. विविध 24 भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.\nयंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध‘ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर ‘भाषा सन्मान‘ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे.\n29 जानेवारी 2019 रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nडॉ. शैलजा बापट या पुण्याच��या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे.\nतसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्‌स’ म्हणून निवड करण्यात आली होती.\nहिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. 203 – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.\nक्वालकॉमकडून नवा प्रोसेसर लाँच:\nसुपरफास्ट 5G इंटरनेटचे स्वप्न पाहणाऱ्या तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्वालकॉमने नुकताच स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला असून सर्वात आधी अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे.\nतसेच यानंतर आशिया आणि युरोपमध्ये 5G सेवा पुरवठादार तयार झाल्यानंतर या प्रोसेसरचे स्मार्टफोन आणले जाणार आहेत. 5G हे सध्याच्या 4 जी पेक्षा 50 ते 100 पटींनी जास्त वेगवान असणार आहे.\nक्वालकॉमने यंदाच्या मोबाईल कॉफ्रन्समध्ये 5G साठी प्रोसेसर आणण्याची घोषणा केली होती. तसेच हा प्रोसेसर पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये उपलब्ध करण्याचे सांगितले होते. यावेळी मोबाईल निर्मात्या कंपन्यांनीही यास संमती दिली होती.\n4 डिसेंबर रोजी हवाई येथील एका कार्यक्रमात क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला. या प्रोसेसरमध्ये X50 हे मोडेम असणार आहे.\nक्वालकॉमचा हा अद्ययावर प्रोसेसर व्हेरिझोन कम्युनुकेशनच्या मदतीने सॅमसंग 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन अमेरिकेत 2019 च्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील.\nसॅमसंग ही कंपनी अॅपलला अमेरिकेमध्ये कडवी टक्कर देत असून 5G च्या स्पर्धेत बाजी मारल्यास अॅपलला चांगलेच जड जाणार आहे.\nअॅपलला 5G असणाऱ्या आयफोनसाठी 2020 पर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच सॅमसंगनंतर वनप्लस ही प्रिमिअम बजेट स्मार्टफोन बनविणारी कंपनीही 5G चे फोन आणण्याची शक्यता आहे.\n‘आरबीआय’कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम:\nरिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने 6.5 टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे.\nतसेच रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के आणि बँक रेट 6.75 टक्के कायम ठेवला आहे. 2019-20 मध्ये जीडीपी 7.4 टक्के राहिल असा अंदाज आहे.\n2018-19 च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर 2.7 ते 3.2 टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला. नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले.\nतर त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.1 टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी 8.2 टक्के होता.\nचालू वर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये काही अंकांची घसरण झाली. अर्थतज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.\n6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.\nभारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.\nसंस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.\nपद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.\nसन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.\nसन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (7 डिसेंबर 2018)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/04/6896/", "date_download": "2021-08-04T08:13:15Z", "digest": "sha1:QSYUOT5DEAR2BJOH5TB7ZUAAVOSGV4ET", "length": 13160, "nlines": 77, "source_domain": "www.sudharak.in", "title": "बोधकथा – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nएप्रिल, 2021महिला, मानसिकता, लोकशाही, समाजवंदना भागवत\nआमचा वाद चालला होता.\nविवेक म्हणाला, “बोधकथा पुस्तकात वाचायच्या असतात. थोर थोर लोक सांगतात आणि आपण भारावून जातो त्या बोधानं. पण त्यांचा बोध परलोकातला असतो. त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नसतो.”\n“दमछाक कशाला करून घ्यायची पण आपल्या बापजाद्यांच्या बोधकथांच्याच वाटेवर चालावं ना…. धोपट मार्गा सोडू नको…” किरण म्हणाला.\n“बोधकथा ‘धोपट मार्गा सोडू नको’ असं नाही सांगत किरण्या.. त्या कधीही थेट बोलत नाहीत. साधं “रस्ता ओलांड” असं वाक्य असलं बोधकथेत, तरी तो रस्तादेखील बोधकथेतलाच असतो. आपल्याला साधा डेक्कनवरचा रस्ता ओलांडायचा तरी मोठं दिव्य करावं लागतं. आता चितळ्यांकडून आंबाबर्फी आणायचीच असेल तर तेही करतो आपण.”\nविवेक खास पुण्यातली बोधकथा सांगत आहे हे लक्षात आलंच असेल तुमच्या\n“हे बोधकथाकार तुम्हांला त्यांच्या खास भाषेत गुंगवतात…. ते खरं नसतं.”\nपरिणीता हातातली कमला भसीन खाली ठेवत म्हणाली, “मलाही आवडत नाहीत बोधकथा, पण तरी आपण रोजच्या आयुष्यात झगडत असतो सतत, ते काय असतं अप्राप्य नेहेमी हवंसं वाटतं, मिळणार नाही हे माहिती असलं तरी. सातवी खोली उघडू नकोस असं सांगूनही ती खोली आपण उघडतोच, ते काय असतं अप्राप्य नेहेमी हवंसं वाटतं, मिळणार नाही हे माहिती असलं तरी. सातवी खोली उघडू नकोस असं सांगूनही ती खोली आपण उघडतोच, ते काय असतं\n“ते काय रस्ता ओलांडून चितळ्यांची बर्फी आणण्यासारखं नसतं.”\nपरिणीता कमला भसीनकडे प्रेमाची नजर टाकते.\nचर्चा फारच गहन होते आहे असं वाटून किरण परत एकदा म्हणाला, “हीच एक बोधकथा– धोपटमार्गा सोडू नको\nकिरणच्या आत्मखुशीला कंटाळून प्राची जांभई देते.\n“मला साधं मुलाला पाळणाघरात ठेवून काम करायचं झालं तरी ही बोधकथा सांगितली जाते किरण. “घरी बैस” हा धोपटमार्ग कुणाचा\n“पण बसलीस घरी, तरी तू तुझ्या बोधकथा निर्माण करू शकतेसच ना\n“तुमच्या बोधकथांच्या गलबल्याच्या वर माझा आवाज काढायचा, तर माझा चॅनेल असावा लागेल स्वतःचा. तो परवडायचा तर काय केलं पाहिजे” परिणीताची कमावलेली शांतता विवेकसमोर नेहेमीच पणाला लागते.\n तुझं घर आहे- तू सांग कथा\nप्राची इतका वेळ नुसतीच ऐकत असते, ती हसायला लागते,\n“असं बघ विवेक, घरात गुरुजी आले आहेत आणि जोरजोरात आरत्या चालल्या आहेत, भोवताली थाळ्या बडवत आहेत. आजोबांनी ‘मन की बात’चा व्हॉल्यूम वाढवला आहे. गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून गेली म्हणून लेकीला महाविद्यालयातून घरी पाठवलं आहे, ती थयथयाट करते आहे. राममंदिरासाठी वर्गणी गोळा करणारे बाहेर बसले आहेत, मंदिर माहात्म्य सांगत टी.व्ही. वरच्या चर्चा – असं म्हणत जे काय चालू आहे त्यातला एक शब्द समजत नाहीये. नवऱ्यानं त्याला अमेरिकेतल्या क्लायंटबरोबर बेडरूममध्ये बंद करून घेतलं आहे, ‘फकिंग वर्क फ्रॉम होम’. आजींनी लावलेल्या कुकरची शिट्टी का होत नाही असं बघेपर्यंत कुकर जळून फुटला आहे, त्या माझ्या लेकीला रागावताहेत या वयात कुकर लावता येत नाही साधा म्हणून. त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे आणि तरी स्वयंपाकघरावर त्यांनाच ताबा हवा आहे. या सगळ्यात मी कोणती बोधकथा रचू म्हणशील\nपरिणीता प्राचीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, “तुझ्या लेकीने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून महाविद्यालयात जाणे हे संस्कृतीबाह्य नाही असे मान्य करून तिला घरी पाठवणाऱ्या प्राचार्यांना कायदेशीर नोटीस देऊन टी.व्ही.वर चालेलेल्या चर्चेचे ट्रान्सस्क्रिप्ट लिहून ती देशहितासाठीच आहे जरी ‘मन की बात’शी तिचा संबंध नाही, असे तुझ्या कथेतल्या आजी-आजोबांनी सिद्ध केल्यास, तू मंदिर माहात्म्याचा नवा अध्याय लिहून कुटुंब हेच मंदिर आहे असा बोध मंदिर माहात्म्यवाल्यांना दे.”\n“सध्या आपण साधा बोध देऊ” तिच्या पॅंटमधून दिसणारा गुडघा हलवत प्राची म्हणते, “वस्त्रहरणाचा इतिहास आणि बलात्कारांचा वर्तमान असलेल्या आपल्या संस्कृतीत सर्व बायांनी गुडघ्यावर फाटलेल्या का होईना पण पॅन्ट्स घालून वावरावे. साडीला हात घालण्याइतके पॅन्टला हात घालणे सोपे नसते.”\nदोघीही एकमेकींना टाळ्या देत खो खो हसतात.\nएप्रिल, 2021 at 10:07 सकाळी\nफारच सुंदर. खूप खूप बोध देणारी बोधकथा. प्रश्न हे बोध आता हमरस्ता झाल्येत त्याचे दैनंदिन अनुभवणे रस्ता क्रॉस करण्याइतकेदेखील कठीण राहिले नाहीत.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मद��\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/eklavya-krida-mandal-thane-celebrated-independence-day-unique-way-30672", "date_download": "2021-08-04T10:30:06Z", "digest": "sha1:V2SS7KKHKP4RGERID4I55FPRHJQNAIKD", "length": 7228, "nlines": 122, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Eklavya Krida Mandal in Thane celebrated Independence Day in a unique way ... | Yin Buzz", "raw_content": "\nठाण्यातील एकलव्य क्रीडा मंडळाने अनोख्या पध्दतीत स्वातंत्र्य दिन केला साजरा...\nठाण्यातील एकलव्य क्रीडा मंडळाने अनोख्या पध्दतीत स्वातंत्र्य दिन केला साजरा...\n७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे.\nतसेच ठाण्यातील येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर मधील मल्लखांब खेळाडू यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला आहे.\nठाणे :- ७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच ठाण्यातील येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर मधील मल्लखांब खेळाडू यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला आहे. पर्यावरणाचा आधार घेत पर्यावर्णसंगे १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला आहे.\nसर्वजण हे ध्वजारोहण हे पटांगणात साजरा करतात. पण त्यांनी पटांगणात साजरा न करता त्यांनी संजय गांधी नॅशनल पार्क, येऊर येथील मुंडा डोंगरावर जाऊन हा ध्वारोहण सोहळा साजरा केला आहे. त्यांनी त्यांच्या या कार्यातून दाखवले आहे की, ध्वजारोहण हा पर्यावर्णसंगे देखील साजरा करता येऊ शकतो.\nध्वजारोहण सोहळ्यात मल्लखांब खेळाडू किशोर म्हात्रे, अनुप ठाकुर, गोपाळ ठाकुर, पिंट्या बरफ, स्वप्निल द्यात, विकास द्यात आणि दिपाली शिंदे इत्यादी तसेच राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू देखील उपस्थितीत होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला आहे.\nमल्लखांब mallakhamb पर्यावरण environment स्वप्न विकास\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; ���से नाही.)\nअसे असणार खेळांचे “अनलॉक 3” सरावास सुरुवात हेच समाधान : खेळाडूंची भावना\nमुंबई :- खुल्या वातावरणातील काही मर्यादित खेळांना राज्य सरकारने अखेर परवानगी...\nरवीकिरणांचा सोनेरी रंग अन पिवळा धमक हॅपी वूमन स्ट्रीट\nनगर - भल्या पहाटे साडेपाच वाजताच बोचऱ्या थंडीत तो रस्ता गजबजला.. बघता बघता गर्दीचा...\n#NationYouthDay जिद्दीच्या जोरावर गाठले 'मल्लखांबाचे' शिखर\nमल्लखांब हा पारंपरिक खेळ आहे. या खेळात मुलांचा सहभाग असतोच पण आता लोकांचा दृष्टीकोन...\nकरकंबचे \"प्रतिबिंब' शस्त्रकला पथक निघाले आंध्र प्रदेशला\nकरकंब - करकंब येथील प्रतिबिंब सांस्कृतिक मंचाने महाराष्ट्राची परंपरा जपणारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/irrigation-area-will-be-increased-by-planning-on-the-lines-of-israel-jayant-patil/", "date_download": "2021-08-04T09:47:53Z", "digest": "sha1:F4ABUTDCDVHHQKABVCM7QIFLXWHQV5BX", "length": 10623, "nlines": 97, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "इस्त्राईलच्या धर्तीवर नियोजन करुन सिंचन क्षेत्रात वाढ करणार - जयंत पाटील", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nइस्त्राईलच्या धर्तीवर नियोजन करुन सिंचन क्षेत्रात वाढ करणार - जयंत पाटील\nइस्त्राईलच्या धर्तीवर नियोजन करुन सिंचन क्षेत्रात वाढ करणार\nहिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चालू वर्षी जिल्ह्यासाठी २४ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कयाधू खोऱ्यातील शिल्लक पाण्याचे नियोजन करून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यात येतील. इस्राईलच्या धर्तीवर नियोजन करून सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित हिंगोली जिल्हा सिंचन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, की ‘‘जिल्ह्यातील अनुशेषाची तूट भरून काढण्यासाठी पूर्णा नदीवरील सिद्धेश्‍वर धरणाच्या खालील बाजूस पोटा उच्च पातळी बंधारा, जोड परळी उच्च पातळी बंधारा व पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा या तिन्ही बंधाऱ्यां���ा २८.२६ दलघमी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nयाची किंमत अंदाजे ४९४ कोटी रुपये असून, त्याचा लाभ सुमारे ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रास होणार आहे. हे तिन्ही बंधारे मापदंडात बसत नाहीत, परंतु हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष लक्षात घेता विशेष बाब म्हणून मापदंड काही प्रमाणात शिथिल करून शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.”\nहिंगोलीत यांत्रिकी विभागाचे कार्यालय होणार\nपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यांची वहन क्षमता ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. डीप कटमध्ये अनेक वर्षांपासून गाळ साचला आहे. दगडी अस्तरीकरणाची पडझड झाली आहे. त्यावरील बांधकामेही ५० वर्ष जुनी असल्याने ढासळली आहेत. या सर्वांची दुरुस्ती करण्यासाठी एसआयएमपी अंतर्गत एडीबी बँक व केंद्र शासनाच्या सहकार्याने निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील सिंचन हिंगोली\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/justice-indira-banerjee-of-supreme-court-recuses-from-hearing-plea-on-west-bengal-post-poll-violence/articleshow/83658964.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-08-04T08:59:38Z", "digest": "sha1:TXZHKPRYVLUNOCT36FGHBKQHV74R3RHO", "length": 13634, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबंगाल हिंसाचार : न्यायमूर्ती बॅनर्जींची खटल्यातून माघार\nJustice Indira Banerjee : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांच्या हत्येच्या खटल्यातून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी माघार घेतली आहे.\nबंगाल हिंसाचार : न्यायमूर्ती बॅनर्जींची खटल्यातून माघार\nविधानसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार\nन्या. इंदिरा बॅनर्जी यांची खटल्यातून माघार\nहिंसाचारात दोन जणांचा मृत्यू\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांच्या हत्येच्या खटल्यातून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी माघार घेतली आहे.\nनिवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल आहे. त्यावर सुनावणी सुरू होताच या खटल्यातून माघार घेत असल्याचे न्या. बॅनर्जी यांनी जाहीर केले. खंडपीठातील दुसरे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी या याचिकेची सुनावणी अन्य खंडपीठासमोर करण्याचा आदेश दिला.\nविश्वजित सरकार आणि स्वर्णलता अधिकारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकार यांचे मोठे बंधू आणि अधिकारी यांचे पती या हिंसाचारात मारले गेले. या हत्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.\n'नंदीग्राम'चा ममता बॅनर्जी विरुद्ध शुभें��ू अधिकारी संघर्ष न्यायालयात\nकर्नाटक भाजपमध्ये बंडाळी; आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर फोन टॅपिंगचा आरोप\nबंगालमध्ये निवडणुकीनंतरचा न्यायालयीन रणसंग्राम\nनंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून शुभेंदू अधिकारी यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवरील सुनावणी कलकत्ता उच्च न्यायालयाने २४ जूनपर्यंत स्थगित केली आहे. याचिकेवरील सुनावणीच्या पहिल्या दिवशी बॅनर्जींनी समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न्या. कौशिक चंदा यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी २४ जून रोजी ठेवली. तर दुसरीकडे आमदार म्हणून मुकुल रॉय यांची निवड रद्द करावी, अशी मागणी विधानसभा सभापतींकडे पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केली आहे. रॉय यांनी निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरवावे, असे अधिकारी यांनी म्हटले आहे. 'अशीच मागणी शुभेंदू अधिकारी यांनी आपले वडील शिशिर अधिकारी यांच्याबाबतही करावी,' असा टोला तृणमूल काँग्रेसने लगावला आहे. शिशिर अधिकारी तृणमूलचे खासदार आहेत, पण त्यांनी निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.\nतुमचे धोरण नव्हे देशाचा कायदा सर्वोच्च, संसदीय समितीने ट्विटरला खडसावले\n'यूएपीए'वरील निकाल उदाहरण ठरू नये : सर्वोच्च न्यायालय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nतुमचे धोरण नव्हे देशाचा कायदा सर्वोच्च, संसदीय समितीने ट्विटरला खडसावले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसांगली पवार कुटुंबीयांनी लबाडीचे लिमिट क्रॉस केले, गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nक्रिकेट न्यूज यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटीआधी बसला मोठा धक्का, हा खेळाडू झाला संघाबाहेर\nन्यूज बॉक्सिंगमध्येच का दिली जातात दोन कांस्य पदकं जाणून घ्या संपूर्ण माहिती....\nगप्पाटप्पा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटातील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट\nक्रिकेट न्यूज तारीख सेव्ह करून ठेवा; टी-२० वर्ल्डकपमध्ये या दिवशी होणार भारत आणि पाकिस्ता�� मॅच\nमुंबई राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपची 'ही' प्रतिक्रिया\nLive टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी बेस्ट दिवस; एक पदक आणि दोघे उपांत्य फेरीत\nसिनेन्यूज 'सॉरी अम्मा अब्बा, मी नाक कापलं' साराने का मागितली माफी\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकंप्युटर LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स\nमोबाइल ‘या’ कंपनीच्या प्लानसमोर जिओ देखील फेल, १२० दिवस वैधतेसह मिळेल दररोज २ जीबी डेटा\nकार-बाइक 'टाटा'ची नवीन Tiago NRG फेसलिफ्ट झाली लाँच, स्पोर्टी लूकमध्ये आली क्रॉसओवर हॅचबॅक कार\nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-08-04T10:46:05Z", "digest": "sha1:6AZTWC6RS36U3LDXS3VUM5NXRHC5MA2S", "length": 3218, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुकडी प्रकल्पला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकुकडी प्रकल्पला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कुकडी प्रकल्प या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकुकडी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-08-04T10:57:26Z", "digest": "sha1:P5Z5AEC3CK6H4QHHSYK7DR7QQMEHGSHJ", "length": 4587, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१६:२७, ४ ऑगस्ट २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nआनंद यादव‎ २३:३० −२६‎ ‎2409:4042:4d8e:b325:4491:f9d5:1510:78b8 चर्चा‎ →‎जीवन खूणपताका: दृश्य संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f5aa83564ea5fe3bd4a1e3d?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T10:16:09Z", "digest": "sha1:IBVZRWXJTMV7JFCC4Z64BLGFOD2ETBVM", "length": 4665, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जनावरांसाठी साइलेज बनविण्याची पद्धत! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजनावरांसाठी साइलेज बनविण्याची पद्धत\nपशु पालकांनो साईलेज म्हणजे जनावरांसाठी एक पोषक आहार. आपल्या जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी साईलेज तयार करण्याची गरज भासते. तर हा पोषक चारा कसा बनविला जातो. यामुळे जनावरांना काय फायदे होतात. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- एनडीडीबी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nदुधाळ गायी म्हशींची निवड\nशेतकरी बंधूंनो, दूग्ध व्यवसायासाठी गाई म्हशींची निवड करताना त्यांची शारीरिक स्थिती, दूध उत्पादन क्षमता आदि गोष्टी लक्षात घाव्या. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्��\nआपला दुग्ध व्यवसाय वाढवा\n👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजातीवंत गायी व म्हशी खरेदी करताय,मग नक्की पहा हा व्हिडीओ\nशेतकरी बंधुनो, दूध उत्पादनांनो, दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी जनावरे खरेदी कशा पद्धतीने व कुठे खरेदी करावी.या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉 यांसारख्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/890135", "date_download": "2021-08-04T09:25:34Z", "digest": "sha1:3PL2INURKVBPSTON2HZDH7YJZCKCHSHV", "length": 2470, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी (संपादन)\n२१:४१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१९:१९, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n२१:४१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| ''उच्च न्यायालय अधिनियम, १८६१''\n| [[पश्चिम बंगाल]], [[अंदमान आणि निकोबार]]\n| [[पोर्ट ब्लेयर]] (क्षेत्र मंच)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/mahabaleshwar-one-arrested-from-pimpri-chinchwad-in-loan-fraud-case/", "date_download": "2021-08-04T09:50:49Z", "digest": "sha1:AU6PINC3KZ4WTHSBP73WHUTUAIAUQONY", "length": 9014, "nlines": 79, "source_domain": "sthairya.com", "title": "महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु | स्थैर्य", "raw_content": "\nमहाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु\nस्थैर्य, महाबळेश्वर, दि.५: महाबळेश्वर येथील एकाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता फिर्यादीकडून तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेतल्याप्रकरणी मिलिंद किणी (रा. पुणे) व संजय बालिका (रा.औरंगाबाद) यांच्या विरुद्ध दोन महिन्यांपूर्वी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होत��. यामधील मिलिंद किणी यास पोलिसांनी पिंपरी चिंचवड मधून ताब्यात घेतले.\nनऊ एप्रिल २०१९ ते ०९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मिलिंद किणी व संजय बालिका यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी सुनील भाऊ ढेबे (रा. हॉटेल कृष्णा, महाबळेश्वर) यांना २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता सुमारे तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेऊन कर्ज मंजूर न करता व घेतलेले पैसे परत न दिल्याने फिर्यादी सुनील भाऊ ढेबे यांनी आॅक्टोबर महिन्यामध्ये महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मिलिंद किणी (रा. प्रेमलोक पार्क चिंचवड, पुणे) व संजय बालिका (रा. औरंगाबाद) यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.\nमहाबळेश्वर पोलिसांनी कलम ४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. पोलिस निरीक्षक बी.ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप साबळे, रमेश काळे, श्रीकांत कांबळे यांच्या पथकाने फसवणुकीतील मिलिंद किणी यास पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच्या मदतीने राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.\nमल्हारपेठेत रखडलेल्या कामास प्रारंभ; नागरिकांच्या मागणीला रस्ते महामंडळाचा प्रतिसाद\nदादाच्या आजारपणाचा कंपनीला धसका; जाहिरात घेतली मागे\nदादाच्या आजारपणाचा कंपनीला धसका; जाहिरात घेतली मागे\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2021-08-04T08:58:53Z", "digest": "sha1:FROZ3NKETIE77LTISSZJHCPWHRFUOSCF", "length": 3862, "nlines": 83, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (२७-१०-२०२०) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१७-०६-२०२१) #AguaRonaldo\nचारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nजेवण ऑगस्ट 1, 2021\nलाट जुलै 17, 2021\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://garo.bharatavani.in/dictionary-surf/?did=189&letter=%E0%A4%AA&start=0&language=Kannada", "date_download": "2021-08-04T08:07:16Z", "digest": "sha1:KOCZV33PV3ERUGE5QMXRUXRUIXO2F4IA", "length": 21815, "nlines": 407, "source_domain": "garo.bharatavani.in", "title": "Dictionary | भारतवाणी (Garo)", "raw_content": "\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूरु द्वारा कार्यान्वित\nभारतीय भाषाओं द्वारा ज्ञान\nभारतवाणी के बारे में | What is Bharatavani\nराष्ट्रीय सलाराष्ट्रीय सलाहकार समिति (तकनीकी) | National Advisory Committee (Technology)\nसामान्यतः पूछे जाने वाले प्रश्न\nप्रतिलिप्याधिकार संबंधी नीति | Copyright Policy\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nभारतवाणी > भारतवाणी (Garo)\nअ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ऍ ऎ ए ऐ ऑ ऒ ओ औ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न ऩ प फ ब भ म य र ऱ ल ळ ऴ व श ष स ह\nशब्दकोश के परिचयात्मक पृष्ठों को देखने के लिए कृपया यहाँ क्लिक क��ें\nगौड सारस्वत (ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ): पाठघोणि, कांट्याघोणि (ಪಾಠಘೋಣಿ, ಕಾಂಟ್ಯಾಘೋಣಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): वागोणि (ವಾಗೋಣಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पक्का (ಪಕ್ಕಾ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): दिवाळिखोर (ದಿವಾಳಿಖೊರ್)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): दिवाळिखोर (ದಿವಾಳಿಖೊರ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पंग्ति (ಪಂಗ್ತಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): जिर्वोण् (ಜಿರ್ವೊಣ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पंचगव्य (ಪಂಚಗವ್ಯ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पंचपर्व (ಪಂಚಪರ್ವ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पंचारति (ಪಂಚಾರತಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पंचाय्ति (ಪಂಚಾಯ್ತಿ)\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूर द्वारा कार्यान्वित, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार की एक परियोजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/reaserch-of-krishi-vidyapith/", "date_download": "2021-08-04T10:23:42Z", "digest": "sha1:VZECT4IFMCEDJWKUSHIXBH3ZR32JBUHR", "length": 11995, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी विद्यापीठाचे संशोधन देईल शेतकऱ्यांना बळ: कृषी मंत्री दादाजी भुसे", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nकृषी विद्यापीठाचे संशोधन देईल शेतकऱ्यांना बळ: कृषी मंत्री दादाजी भुसे\nमहाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती शेतीतून होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आढावा बैठकीत बोलताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, कृषी विभाग आणि सगळे शेतकरी हे सगळ्यांचे एक कुटुंब आहे.\nत्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी संशोधन आणि त्या दिशेने कार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांचे शेतीच्या बाबतीतले संशोधन हे शेतकरी विकासाला बळ देणारे आहे. असे मत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे बोलताना भुसे म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आज पर्यंत चे कार्य हे शेतकऱ्यांसाठी फार मोठे आहे.\nपरंतु याही पुढे नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देऊन तसेच शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि कमी खर्चाचे आणि शेतकऱ्यांना शेतीवर वापरता येईल असं सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी कमी दरात उच्च प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण विद्यापीठाच्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विश्वास असून त्याची मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे विद्यापीठांनी जास्तीत जास्त मूलभूत बियाण्यांचे उत्पादन वाढवावे.\nतसंच जे शेतकरी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करतात अशा शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय ठेवावा. आता शेतकरी बाजारपेठेत ज्या मालाला मागणी आहे त्या नवीन पिकांची मागणी करीत आहेत त्यासाठी परदेशी भाजीपाला व फळे यावर कृषी विद्यापीठांनी आपले संशोधन करावे.\nया संशोधनात कामे जर बाहेरच्या देशांमधून काही वाण आणण्याची गरज असली तर त्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून परवानगी देण्यात येईल. शासनाच्या विकेल ते पिकेल या संकल्पने खाली बाजारात असलेल्या मागणीनुसार वाहन विकसित करणे तसेच परदेशी पिकांचा संशोधनात अंतर्भाव करणे व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे.\nयावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या कास्ट कासम प्रकल्पाला भेट दिली. या आढावा बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदा�� भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-08-04T10:46:58Z", "digest": "sha1:UVOSTKRKKJ7ZTK6PSS6QVLOTGD4YAEDM", "length": 4944, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालरोगशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nबालरोगशास्त्र हे सहसा १६ वर्षांखालील व्यक्तींच्या तब्येतीबद्दलचे वैद्यकशास्त्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/because-of-english-language-actor-leave-interview/", "date_download": "2021-08-04T10:10:26Z", "digest": "sha1:QBFOQGS4KZ3I7Z2DMDIRZQZLVARNXDD4", "length": 9697, "nlines": 85, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत सोडून पळून आला होता 'हा' अभिनेता; आज आहे ���ुपरस्टार - Mulukh Maidan", "raw_content": "\nइंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार\nआजकाल प्रत्येक व्यक्तिला इंग्रजी येणे खुप गरजेचे आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर तुम्ही काहीही करु शकता. पण तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल तर मग मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागोत. तुमच्याकडे आलेल्या संधी परत जातात.\nअसेच काही पंजाबी अभिनेता आणि सिंगर दिलजित दोसांजचे झाले होते. दिलजित पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आहे. त्यासोबतच तो उत्तम अभिनेता देखील आहे. पंजाबीसोबतच दिलजितने हिंदीमध्ये देखील चांगलीच ओळख निर्माण केली.\nकाही दिवसांपूर्वीच दिलजितचा सुरज पे मंगल भारी चित्रपट रिलीज झाला होता. त्याच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पंजाबी इंडस्ट्रीतून बॉलीवूडमध्ये आल्यानंतर दिलजितने खुप कमी वेळात अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.\nदिलजित मुळचा पंजाबचा आहे. त्यामूळे त्याला हिंदी आणि इंग्रजी भाषा नीट बोलता येत नाही. त्याला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून त्याने एका मोठ्या मॅगझिनची मुलाखत सोडली होती. दिलजितने स्वत या गोष्टीचा खुलासा केला होता.\nदिलजित म्हणाला की, मला एका मोठ्या मॅगझिनने मुलाखतीसाठी बोलवले होते. त्यांनी मला फोटोशूटसाठी लंडनला बोलावले. मी त्यावेळी खुप आनंदी होतो. मी नवीन काही तरी करणार म्हणून उत्साही होतो. पण हा उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही.\nमी लंडनला पोहोचल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, सुरुवातीला माझी मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर मग माझा फोटोशूट होणार होता. हे ऐकल्यानंतर काही काळासाठी मी शॉक झालो होतो. कारण मी इंग्रजीमध्ये मुलाखत देऊ शकत नाही ही गोष्ट मला माहीती होती.\nतेव्हा मी काहीही विचार न करता. त्या ठिकाणावरून निघून आलो. मी मुलाखतीमधून पळून आलो होतो. त्या गोष्टीचे मला आयूष्यभर वाईट वाटत राहणार आहे. मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून एवढी मोठी संधी गमवली होती. त्यानंतर मी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला.\nदिलजित हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर काम करत आहे. लवकरच तो चांगला इंग्रजी बोलू शकणार आहे. सध्याच्या घडीला दिलजित त्याच्या बॉलीवूड आणि पंजाबी दोन्ही चित्रपटांवर काम करत आहे. लवकरच तो एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.\nरितेश आणि जेनेलियाची फॉरेव्हरवाली लव्ह स्टोरी; दोघांचा रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल\nप्रियंका चोप्राच्या सासूला बघून तुम्ही व्हाल घायाळ; दिसते खुपच कमाल\nअजय देवगणची मेव्हणी दिसते खूपच हॉट; फोटो पाहून घायाळ व्हाल\nबाळासाहेब ठाकरे यांच्या एका धमकीनंतर शाहरुख खानची हवा झाली होती टाईट मग..\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.islamdarshan.org/2019/08/blog-post_18.html", "date_download": "2021-08-04T08:19:25Z", "digest": "sha1:T2MM56PF2RAR75FMF3PEEXXGOGYYL5T3", "length": 20874, "nlines": 149, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "व्यक्तिगत कायदा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे, त्याच तर्कशुद्ध कारणमीमांसा | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्‌फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nव्यक्तिगत कायदा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे, त्याच तर्कशुद्ध कारणमीमांसा\nइस्लाम धर्माच्या शिकवणूकीचे क्षेत्र कौटुंबिक आणि सामाजिक समस्यापर्यंत विस्तारित पावले आहे. ही धारणा ज्या गोष्टींच्या परिणामस्वरूप निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घेणे प्रथम आवश्यक आहे. ही कारणे पवित्र कुरआनमधील मौलिक धारणामध्ये दिसून येतात. पवित्र कुरआनमध्ये, अल्लाह, धर्म आणि उपासनेसंबंधी विवेचन करण्यात आले आहे. यातील धारणाशिवाय प्रत्येक धारणा चूकीची किवा अज्ञानमूलक किवा असत्य आहे. त्यासंबंधी आवश्यक स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे.\nअल्लाहने सर्व सृष्टीला निर्माण केले आहे. तो सर्व सजीवांचा पालनकर्ता, ईश्वरी गुणानी युक्त, न्याय करण्याची क्षमता, बुद्धीमत्ता, दया, शक्ती ज्ञान इत्यादि वैशिष्ठयानी परिपूर्ण आहे. तो जसा सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता तसाच त्याचा व्यवस्थापकही आहे. तो मालक आणि ईश्वर सुद्धा आहे. तो स्वामी आणि शासकही आहे. तो कायदा देणारा सुद्धा आणि कायदा बनविणारा सुध्दा आहे. तो उपास्य आणि रक्षकही आहे. त्याच्या या वैशिष्टयांमध्ये, या योग्यतामध्ये आणि त्याच्या या अधिकारामध्ये कोणीही सहभागी नाही. म्हणून आराधना योग्य फक्त तोच आहे आणि आज्ञा पालनाचा खरा अधिकारी सुद्धा तोच आहे.\nअल्लाहच्या या उपदेशांचा, आदेशांचा आणि कायद्याच्या संग्रहाचे नाव धर्म(इस्लाम) आहे. सरळ मार्ग दाखविण्यासाठी, सत्त्याच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि खरी सफलता मिळवून देण्यासाठी आणि ठरलेल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा धर्म अल्लाहने मानवास प्रदान केला आहे. अल्लाह न्यायी, शासक, पालक आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याने मानवाला नैतिक, आध्यात्मिक आणि भौतिक जीवनासाठी सर्वकाही उपलब्ध करून दिले आहे.\nअन्यथा त्याची बुद्धीमत्ता, शासन व्यर्थ सिद्ध झाले असते, ईश्वर म्हणवून घेण्याचा हक्क त्याला राहिला नसता. आपल्या जीवनाचा उद्देश्य आणि त्या उद्देश्याच्या प्राप्तिसाठी, यथार्थ मार्गासाठी सावधान करण्याची मानवास अत्यंत आवश्यकता होती जेणेकरून भ्रम, दुष्ट बुध्दी आणि भावनांच्या काळोखात भरकटत न जाता जीवनाच्या उद्देश्यपूर्तीसाठी सरळ मार्ग उपलब्ध व्हावा. धर्माचा(इस्लामचा) उद्देश्य आणि हेतुही हाच होता की ते मानवाच्या पूर्ण नैतिक जीवनाचे अधिष्ठान व्हावे शासक आणि सर्व मानवजातीचा ईश्वर असण्यासाठी त्याने मानवी जीवनाचे सर्व पैलू व्यापून टाकले आहेत. कोणताही पैलू त्याच्या आवाक्या बाहेर नाही. मानवी जीवनातील कोणत्याही बाबी किवा व्यवहाराच्या नैतिक बाजू संबंधी चांगल्या व वाईट गोष्टींची चर्चा उद्भवू शकते. म्हणून अल्लाहकडून कोणत्याही बाबतीसंबंधी उपदेश आणि मार्गदर्शनास मानव वंचित राहता कामा नये. म्हणून अल्लाहचा हा अंतिम धर्म म्हणजे इस्लाम एक एक करून सर्व समस्यावर चर्चा करतो. उपासना गृहापासून सामुदायिक जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक बाबीसंबंधी उपदेश करतो. या सर्व उपदेशांच्या सर्व समावेशक संग्रहाचे नांव इस्लाम धर्म(परिपूर्ण जीवनपद्धती) आहे आणि त्याची प्रत्येक बाब धर्माचा अंश असते.\nइस्लामच्या दृष्टीने पूजा, उपासना, आराधना आणि तपस्या यांच्या पेक्षा ‘‘इबादत’’ खूप विकसित आहे. ईश्वराची आराधना आणि त्याचे स्मरण हा भक्तीचा प्राण आहे, परंतु परिपूर्ण भक्ती नाही. इस्लामनुसार, अल्लाहने दिलेल्या संपूर्ण आदेशांचे पालन करणे ही परिपूर्ण भक्ती आहे. कोणत्याही भेदभाव आणि विभाजना शिवाय पूर्ण निष्ठेने आणि खर्या भक्ती भावाने आणि मनःपूर्वक आज्ञापालनासह केलेली भक्ती ही ‘‘इबादत’’ आहे. अल्लाहने पाठविलेला हा धर्म सर्वसमावेशक उपदेशांचा आणि आदेशांचा संग्रह आहे, हा धर्म समस्त मानवजातीसाठी आहे, हे लक्षात ठेवून इस्लामच्या संपूर्ण शिकवणीतील प्रत्येक लहान सहान बाबीसह सर्व अमंलात आणून संपूर्ण जीवनाला समर्पित केल्याशिवाय ‘‘इबादत’’ परिपूर्ण होत नाही.\nइस्लाम आणि पवित्र कुरआननुसार परमेश्वर, धर्म आणि भक्ती यांच्या जर या व्याख्या असतील तर माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधीत गोष्टीबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. चर्चा केली गेली तरी ती इस्लाम धर्म, ईश्वर भक्ती यात त्याचा समावेश होणार नाही, कौटुंबिक आणि सामाजिक बाबी या सुद्धा मानवी जीवनाचाच एक भाग आहे. मग परमेश्वरी धर्म या बाबीना दृष्टीआड कसा करू शकेल याबाबतीत उपदेश किवा आदेश कसा न देईल याबाबतीत उपदेश किवा आदेश कसा न देईल सत्य आणि न्याय यांची आवश्यकता कशी नसेल सत्य आणि न्याय यांची आवश्यकता कशी नसेल जे आदेश किवा उपदेश याबाबतीत दिले असतील त्याना धार्मिक महत्व कां नाही जे आदेश किवा उपदेश याबाबतीत दिले असतील त्याना धार्मिक महत्व कां नाही त्यांचे पालन करणे सक्ती केले असते काय त्यांचे पालन करणे सक्ती केले असते काय त्यांचे अमलात आणणे किवा न आणणे याचा मुस्लिम असणे किवा नसणे यावर काहीच परिणाम झाला नसता काय\nईश्वर, धर्म आणि उपासना याबाबतच्या काही लोकांच्या धारणा वेगळ्या असू शकतात. नव्हे तर अधिकांश लोकांच्या या धारणा वेगळ्याच आहेत. अशा लोकांना इस्लामी व्यक्तिगत कायद्याच्या धार्मिक प्रतिष्ठेचे आकलन होणे आणि त्यांची योग्यायोग्यता ठरविणे फारच कठीण आहे. परंतु येथे योग्यायोग्यतेचा ही प्रश्न उद्भवत नाही. तथापि मूळ प्रश्न वास्तवतेचा आहे आणि वास्तवता ही आहे की हे कायदे धार्मिक प्रतिष्ठेचे असून ते धर्माचाच एक अविभाज्य भाग आहेत, यास कोणत्याही प्रकारे नाकारता येत नाही. पवित्र कुरआनची शिकवणुक, इस्लामची धर्मविषयक आणि ईश्वर विषयक धारणेशी सुसंगत असून इस्लामचे व्यक्तिगत कायदे इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे.\nसामुदायिक आणि सांस्कृतिक महत्व\nमुस्लिम व्यक्तिगत कायद्याच्या प्रतिष्ठेची योग्यता आणि मौलिक महत्व उपरोक्त विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. त्या विषयी अधिक खुलासा करण्याची आवश्यकता दिसत नाही. परंतु प्राप्त परिस्थितीच्या आवश्यकते नुसार, या कायद्याची धार्मिक प्रतिष्ठा तात्पुरती बाजुला ठेवून त्या कायद्याच्या केवळ सांस्कृतिक व सामुदायिक दृष्टीकोनातून त्याच्या महत्वाच्या बाबतीत परिक्षण करू. या जेणे करून कोणत्याही कारणाने त्यांची धार्मिक प्रतिष्ठा समजण्यास जे असमर्थ असतील, त्यांच्याही हे लक्षात यावे की मुस्लिम आपल्या व्यक्तिगत कायद्यांना का कवटाळून बसले आहेत आणि त्याना तसे करणे का अपरिहार्य आहे\nLabels: मुस्लिम पर्सनल लॉ\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्‌फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\nमुहम्मद (स.) समानतेचे व लोकसत्तेचे भोक्ते होते. त्यांच्या लोकसत्तेच्या गर्जनेने, राजेमहाराजे व धर्मोपदेशक गडबडून गेले. मानवी बुद्धीने बं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/04/6601/", "date_download": "2021-08-04T10:00:55Z", "digest": "sha1:NEU6TBUWC3OGZPH53VYYX53YUWHPJZTQ", "length": 27282, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मंगळूर आणि ‘बायकीपणा’ – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nतुमच्या मते स्त्रियांचे सामाजिक स्थान पुरुषांच्या तशा स्थानाच्या तुलनेत कुठे असते वर उत्तर देताना घाई करू नये, कारण या एका प्रश्नाबाबत फारदा आपण स्वतःला फसवत असतो. उदाहरणार्थ, “मी माझ्या पत्नीला, मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देतो. अगदी बरोबरीने वागवतो.”, हे म्हणणारा पुरुष स्वतःला पत्नी, मुलगी, या स्त्रियांचा वर समजून त्यांना स्वातंत्र्य देत’ असतो. “हे मला पूर्ण स्वातंत्र्य देतात.” असे म्हणणारी स्त्री आपण ‘ह्यांच्या’ खाली आहोत, हे मान्य करून वर ‘ह्यांना’ सांभाळून घेत असते त्या मानाने, ‘आमच्या घरी सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.”, हे विधान बरेचसे समतावादी आहे. आणि अशा चर्चेत खांदे उडवून गप्प बसणे बहुधा खरेच समतावादी आहे डड्ड कारण ते ही चर्चा दखलपात्र मानत नाही, “मी श्वासोच्छ्वास करतो/करते’ हे जसे उल्लेख करण्याजोगे नाही तसेच स्वातंत्र्य देणेघेणे उल्लेखनीय न मानणारी ती प्रतिक्रिया आहे.\nसामाजिक स्थानात बरोबरी मानण्यात आर्थिक बरोबरीही अध्याहृत असते. माणसाच्या इतिहासातला बराच काळ ‘आर्थिक’ या शब्दाचा अर्थ केवळ अन्न-वस्त्र-निवारा कमावण्याशी संबंधित होता. फळेमुळेधान्ये वेचणे, जुजबी शिकार करणे, कातडी पांघरणे, गुहाकपारींमध्ये राहणे, असे सारे करत माणसे जगत असताना आर्थिक व्यवहाराचा अर्थ केवळ ‘जगणे’, असाच होता. पुरातत्त्वीय इतिहासातून असे दिसते की अशा पद्धतीने जगताना बहुतांश अन्न-वस्त्रे स्त्रिया कमावत, तर पुरुष मुख्यतः शिकार करत व टोळी-कुटुंबाचे ‘नेतृत्व’ करत.\nगुरे पाळण्याच्या अवस्थेत मात्र पुरुषांचा सहभाग वाढला. शेतीसोबत माणसांचे आर्थिक गाडे पुन्हा एकदा मूळपदावर आले. नांगरट हे पुरुषी काम, तर इतर सारे स्त्रीपुरुषांनी मिळून केले जाई. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, असे एक अत्यंत साधार मत आहे. शेतीचा ‘शोध’ स्त्रियांनी लावला, याचा खरा अर्थ म्हणजे शेतीतंत्रे स्त्रियांनी विकसित केली. पण या साऱ्या काळात शारीरिक बळ आणि आक्रमकता या बाबतींमध्ये पुरुष स्त्रियांपेक्षा पुढे राहिले, आणि मानवी समाजांत पुरुषसत्ता हाच प्रमाण नमुना घडला. इतिहासात कुठेकुठे मातृसत्ता भेटतेही; पण ते प्रमाण मात्र कुठेच प्रस्थापित झाले नाही. फारतर वारसाहक्क स्त्रियांकडे असण्याचा प्रघात पडला, पण ती मातृसत्ता नव्हे (matrilineality is not matriarchy.)\nयाला खरे आह्वान उत्पन्न झाले, ते औद्योगिकतेने. श्रम कमी करणारी यंत्रे घडली, आणि शारीरिक बळाचे महत्त्व कमी झाले. कारखाने जर ‘इलेक्ट्रॉनिक कन्सोल’ पुढे बसून चालवायचे असतील, तर त्या कामात स्त्रीपुरुष भेद निरर्थक ठरतो. औद्योगिक काळातच प्रथम स्त्रीमुक्तीचा विचार पुढे आला, हा योगायोग नव्हे. आक्रमकता मात्र पुरुषांकडेच राहिली. युद्ध हा मानवी व्यवहारात सातत्याने भेटणारा प्रकार. त्यात जोवर आक्रमकता आणि बळ यांना महत्त्व होते तोवर पुरुषसत्तेला पर्याय नव्हता. पण आज युद्धेही क्षेपणास्त्रांनी हवाई-सागरी हल्ल्यांमधून लढली जातात. बराच शत्रुसंहार नेमकी बटने दाबण्यातून होतो. या कामांचा विचार करता स्त्रीपुरुषभेद आता केवळ पारंपरिक मानसिकतेचा एक ‘जीवाश्म’, एक fossil मानायला हवा.\nपण आपली सत्ता गमावायला कोण सुखासुखी तयार होईल यंत्रांमुळे शारीरिक बळाचे महत्त्व कमी झाले आणि स्त्रियांना आर्थिक बाबतीत उघडपणे पुरुषांशी बरोबरी साधता आली. खरे तर इतिहासाचा बहुतांश काळ आर्थिक जबाबदारी घेण्यात स्त्रिया पुढे, तर श्रेय घेण्यात पुरुष पुढे, असे चित्र दिसते यंत्रांमुळे शारीरिक बळाचे महत्त्व कमी झाले आणि स्त्रियांना आर्थिक बाबतीत उघडपणे पुरुषांशी बरोबरी साधता आली. खरे तर इतिहासाचा बहुतांश काळ आर्थिक जबाबदारी घेण्यात स्त्रिया पुढे, तर श्रेय घेण्यात पुरुष पुढे, असे चित्र दिसते मतदानाचा अधिकार, निवडणुका लढवण्याचा अधिकार, अशा टप्प्यांनी स्त्रियांनी नेतृत्वात वाटा कमावून राजकीय बरोबरीही साधली.\nराहता राहिली सामाजिक बरोबरी ड्ड मुख्यतः वृत्ती आणि धारणांमधून साधता येणारी ही बाब.\nइथे मात्र जगभरातील पुरुषमंडळी एक होऊन शेवटचा बालेकिल्ला लढवताना दिसतात. या मुद्द्याबाबत जग सुरैय्या यांचा एक लेख याच अंकात आहे.\nमंगळूर प्रकरणात श्रीरामसेनेला खरे काय दुखले दारू पिणे नक्कीच नाही. ५ फेब्रुवारी २००९ च्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये तृषा गुप्ता श्रीरामसेनेचे एक संस्थापक प्रवीण वाळके यांचे एक ‘वचन’ देतात, “बार्स आणि पब्स केवळ पुरुषांसाठीच हवेत.” दारू पिणे नक्कीच नाही. ५ फेब्रुवारी २००९ च्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये तृषा गुप्ता श्रीरामसेनेचे एक संस्थापक प्रवीण वाळके यांचे एक ‘वचन’ देतात, “बार्स आणि पब्स केवळ पुरुषांसाठीच हवेत.” एक पाहावे, गुजरात राज्य आणि वर्धा जिल्हा यांना त्या त्या जागच्या ‘शासना’ने दारूमुक्त ठरवले. परिणाम हाच झाला, की इतर ठिकाणी वर्षांतील काही दिवशी तरी दारू विकली-विकत घेतली जात नाही (२६ जाने., ३० जाने., १५ ऑगस्ट, २ ऑक्टो.); तर वर्धा आणि गुजरात येथे वर्षाचे ३६५ दिवस दारूची खरेदीविक्री होते. देशाचे इतर भाग “दोनचारच दिवसांसाठी कायदा का मोडा एक पाहावे, गुजरात राज्य आणि वर्धा जिल्हा यांना त्या त्या जागच्या ‘शासना’ने दारूमुक्त ठरवले. परिणाम हाच झाला, की इतर ठिकाणी वर्षांतील काही दिवशी तरी दारू विकली-विकत घेतली जात नाही (२६ जाने., ३० जाने., १५ ऑगस्ट, २ ऑक्टो.); तर वर्धा आणि गुजरात येथे वर्षाचे ३६५ दिवस दारूची खरेदीविक्री होते. देशाचे इतर भाग “दोनचारच दिवसांसाठी कायदा का मोडा” म्हणतात, तर गुजरात-वर्ध्यात वर्षभराच्या (विनयहीन” म्हणतात, तर गुजरात-वर्ध्यात वर्षभराच्या (विनयहीन) कायदेभंगात कधीच खंड पडत नाही) कायदेभंगात कधीच खंड पडत नाही लोकांच्या, मुख्यतः स्त्रियांच्या पुढाकाराने दारूमुक्त झालेला गडचिरोली जिल्हा मात्र दारूमुक्ती हा उपचार न मानता मनापासून ‘कोरडा राहतो ड्डू तोही वर्षभर \nमंगळूर प्रकरणानंतर श्रीरामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक भारतीय संस्कृतीच्या एकूण हासाबद्दल तावातावाने बोलले. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ या ‘प��रेमदिना’बद्दल ते म्हणाले, “वर्षभर प्रेम करा, की एकाच दिवशी का” खरे आहे. पण भारतीय संस्कृतीनेही पोळ्याच्याच दिवशी बैलांशी चांगले वागा, वसुबारसेलाच गाईगुरांचे लाड करा, नरकचतुर्दशीलाच घर स्वच्छ ठेवा, भाऊबिजेलाच ‘बहिणींनो भावांची सेवा करा’, वटपौर्णिमेलाच ‘बायकांनो, नवऱ्यांचे दीर्घायुष्य चिंता’; असे एकदिवसीय आदेश दिलेलेच आहेत. प्रेम करण्याचा दिवस भारतीय पंचांगात नाही. पण तो पाश्चात्त्यांकडून उसना घेतल्याने भारतीय संस्कृतीवर अतिक्रमण होते किंवा त्या संस्कृतीचा हास होतो, हे कसे जर मुतालिक ‘व्हॅलेंटाईन्स डे’ हा भेटकार्ड-कंपन्यानी धंदा वाढावा म्हणून घडवलेला दिवस आहे, या कारणासाठी आक्षेप घेत असते, तर ते विवेकी ठरले असते. हे उघड गुपित जोखल्याबद्दल मुतालिकांच्या चाणाक्षपणाचेही कौतुक करता आले असते.\nमुतालिकांनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला सरासरीपेक्षा जास्त बलात्कार होतात, असेही एक विधान केले. पण नवरात्रातील दांडियाच्या काळात ‘निरोध’चा खप दुप्पट होतो, असेही ऐकिवात आहे. म्हणजे सणामागची संस्कृती कोणती, हे महत्त्वाचे नसावे. दोन्ही ‘वाढीव कामव्यवहाराच्या घटनां’वर खरा उपाय हा की कुमारवयात विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल कुतूहल असते, हे मान्य करावे. ते कुतूहल नीट न शमवले गेल्याने विकृती उद्भवतात, हे मान्य करावे. कुमारवयीन मुलामुलींना चांगले, मोकळे लैंगिक शिक्षण द्यावे. मुलामुलींमधील मैत्रीकडे साशंक नजरेनेच पाहणे गैर आहे, तशी मैत्री (अगदी लैंगिक आकर्षणासकटही) स्वागतार्हही असू शकते, ही भूमिका समाजात पसरवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करावा. हे सारे मुतालिकादि परंपराग्रस्तांना, संस्कृतीचा चुकीचा अर्थ लावून काळजी करणाऱ्यांना जमणार नाही. पुण्यातील सार्वभाषिक ब्राह्मण संमेलनात एक ‘आचार्य’ असे म्हणाले म्हणे, की ब्राह्मणांची बलस्थाने तीन ड गंध, शेंडी आणि जानवे) स्वागतार्हही असू शकते, ही भूमिका समाजात पसरवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करावा. हे सारे मुतालिकादि परंपराग्रस्तांना, संस्कृतीचा चुकीचा अर्थ लावून काळजी करणाऱ्यांना जमणार नाही. पुण्यातील सार्वभाषिक ब्राह्मण संमेलनात एक ‘आचार्य’ असे म्हणाले म्हणे, की ब्राह्मणांची बलस्थाने तीन ड गंध, शेंडी आणि जानवे आचार्यांना या समजुतीमुळे सर्व स्त्रिया (ब्राह्मणही) दुर्बळ ठरतात, हे सुचल��� का आचार्यांना या समजुतीमुळे सर्व स्त्रिया (ब्राह्मणही) दुर्बळ ठरतात, हे सुचले का की स्त्रियांना माणसांमध्ये, ब्राह्मणांमध्ये आचार्य धरत नाहीत\nत्यासाठी विवेकाचा जागरूक वापर लागतो. स्वतःच्या संस्कृतीबद्दल मूलभूत आश्वस्तता लागते. आणि पुरुषसत्ता अनिवार्य नाही, ती एखादेवेळी घातक ठरू शकते, मुळात ती विषमतेला पोसणारी अमानुष पद्धत आहे, हेही उमगावे लागते. हे समाजधारणांमध्ये रुजवणे सोपे नाही. वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या स्त्रियांना पुरुषांच्या खालचे स्थान देण्यातून सहजपणे आपण त्याच चाकोरीत नव्याने अडकू शकतो. सोबत दोन रेखाचित्रे आहेत, काही वर्षांपूर्वी एका युरोपीय देशात प्रदर्शित झालेली.\nयुरोप-अमेरिकेत स्त्रीपुरुष एकत्रपणे उपाहारगृहात गेल्यास काय खावेप्यावे याचा अंतिम निर्णय पुरुषाने घेण्याचा प्रघात होता. अन्नाची, मद्याची गुणवत्ता पाहून पसंतीनापसंती व्यक्त करणे पुरुषी अधिकारातच मानले जाई. दोन्ही बाह्यांचे ‘मीलन’ झालेला स्त्रीचा स्वेटर जणु म्हणतो आहे. “मग भरवूनही दे, अन्न – नाहीतरी इतर अधिकार बळकावलेच आहेस\nदुसरे चित्र आहे जाळीदार टीशर्टचे. पण तो घालणारी स्त्री आपल्याला पुरुषासारखाच मान मिळावा यासाठी क्लृप्ती योजते, ती मात्र पारंपरिक आहे. छातीवर पुरुषासारखे केस चिकटवले आहेत प्राचीन इजिप्तमध्ये सिंहासनारूढ राण्यांच्या पुतळ्यांनाही ‘दाढी’ कोरली जात असे कारण राज्यकर्त्याचे गुण पुरुषांमध्येच असतात, असे मानले जाई; त्याचीच ही आधुनिक आवृत्ती\nस्त्रीवादी कलाकृती अर्थातच ही तर्कपरंपरा उलटी करून तिला डोक्यावर उभे करतात. काही वर्षांपूर्वी तीनच कलाकार असलेल्या ‘संगीत देबूजीच्या मुली’ या तासाभराच्या नाटिकेचे प्रयोग महाराष्ट्रभर झाले. मध्यवर्ती कल्पना अशी – लवकरच काही दैवी प्रकोपाने पृथ्वीवरील सर्व पुरुषांच्या स्त्रिया तरी होणार, नाहीतर ते मारले तरी जाणार, असे कळते. एक राजा यापासून स्वतःला वाचवायचा मार्ग शोधत असतो. दोन स्त्रिया त्याला रामबाण उपाय सुचवतात- त्याने स्त्रीवेष करावा, म्हणजे तो पुरुष आहे, हे दैवी शक्तींना कळणार नाही स्त्री हो तरी, नाहीतर स्त्री होण्याचे नाटक तरी कर, हेच पर्याय असतात\nजर पुरुषसत्ताक विचारांपुढे जायचे असेल तर पुरुषांना स्त्री होण्याचे नाटक करावे लागेल. ऋजुता, सहानुभूती, अनाक्रम�� स्वीकारवृत्ती, हे गुण स्त्रियांमध्ये जास्त असतात, तर पुरुषांमध्ये कमी, असे समजले तरी जाते ना मग ते आवर्जून स्वतःत आणावे लागतील. एखाद्याचे मत पटले नाही, वागणूक आक्षेपार्ह वाटली, तर निषेध सौम्य रीतीने व्यक्त करावा लागेल – ठोसे लगावून वा कपडे फाडून निषेध करता येणार नाही. आजकाल भारतीय समाजात एक विचित्र आक्रमकता दिसते आहे. ‘ईंट का जवाब पत्थर से’. २६ नोव्हेंबरला उत्तर एकच -पाकिस्तानवर हल्ला मग ते आवर्जून स्वतःत आणावे लागतील. एखाद्याचे मत पटले नाही, वागणूक आक्षेपार्ह वाटली, तर निषेध सौम्य रीतीने व्यक्त करावा लागेल – ठोसे लगावून वा कपडे फाडून निषेध करता येणार नाही. आजकाल भारतीय समाजात एक विचित्र आक्रमकता दिसते आहे. ‘ईंट का जवाब पत्थर से’. २६ नोव्हेंबरला उत्तर एकच -पाकिस्तानवर हल्ला लिट्ल चॅम्प्सनी गाणी कशी म्हटली लिट्ल चॅम्प्सनी गाणी कशी म्हटली थोबाडीत मारल्यासारखी कोणाला थोबाडीत मारायचे, गाण्यातून कोणावर चाबूक उगारायचा विचार नको – चटपटीतपणा पुरे हा पोरकट ‘लिट्ल्’पणा (‘लिटिल’ पणा नव्हे हा पोरकट ‘लिट्ल्’पणा (‘लिटिल’ पणा नव्हे) टाळावा लागेल. तसली आक्रमकता ना पुरुषी आहे, ना बायकी. ती केवळ पोरकट आणि अमानुष आहे. दिलदारी हा पुरुषी गुण आहे म्हणता) टाळावा लागेल. तसली आक्रमकता ना पुरुषी आहे, ना बायकी. ती केवळ पोरकट आणि अमानुष आहे. दिलदारी हा पुरुषी गुण आहे म्हणता तो दाखवायला तयार व्हा. अनाक्रमक स्वीकारवृत्ती ‘बायकी’ गुण आहे म्हणता तो दाखवायला तयार व्हा. अनाक्रमक स्वीकारवृत्ती ‘बायकी’ गुण आहे म्हणता तोही दाखवायला तयार व्हा – दिलदारीच्या दूर नाही, तो गुण. आणि चांगुलपणा, समजूतदारपणा, हे गुण तर ना पुरुषी आहेत ना बायकी, ना हिंदु ना मुसलमान. ते जर देव्हाऱ्यातून काढून वापरात आणले, तर मंगळूर प्रकरणे होणार नाहीत. पण जर जग सुरैय्या वैतागून पुरुषांमधल्या ज्या भेकडपणाचा ‘असांसदीय’ भाषेत उल्लेख करतात, तोच वापरायचा ठरला, तर सारेच संपेल.\nएक सतत लक्षात ठेवायला हवे की स्त्रिया आणि पुरुष हे कात्रीच्या दोन पात्यांमधल्या फरकासारखे विभाजन आहे. जगायचे असेल तर दोन्ही हवीत. चांगले जगायचे असेल तर दोन्ही वर समान दाब हवा, दोन्हींना समान मान हवा – जे म्हणाल ते\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/indian-railway-catering-and-tourism-corporation-16235", "date_download": "2021-08-04T08:47:38Z", "digest": "sha1:36LRMNXMQYHCDPRUPKRBCQT3F77XUGCU", "length": 9385, "nlines": 141, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "indian-railway-catering-and-tourism-corporation | Yin Buzz", "raw_content": "\nतुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का मग येथे नोकरी मिळेल\nतुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का मग येथे नोकरी मिळेल\nतुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत.\nतुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत. IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंग, टुरिझम आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचं काम पाहते. पर्यवेक्षक पदासाठी ही भरती आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे -\nपद - पर्यवेक्षक ( हाॅस्पिटॅलिटी )\nएकूण जागा - 85\nशैक्षणिक पात्रता - B.Sc. (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) आणि 1 वर्ष अनुभव\nवयाची अट - 1 जुलै 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत पूर्ण हवं. SC/ST- 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट\nअ���्जाची फी नाही. नोकरीचं ठिकाण देशभरात असेल.\nरेल्वे नोकरी irctc भारत हॉटेल वर्षा varsha obc recruitment\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nकोरोना नंतरचे करिअर - संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर...\nबेरोजगारीवर उपाय न शोधता, खाजगीकरण करण्यावर का आहे सरकारचा भर\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले...\nरेल्वे अपघात टाळण्यासाठी तरूणांचा पुढाकार\nमुंबई :- मुंबईत सर्वात जास्त रेल्वे अपघात होत असतात. या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस...\nरेल्वे करणार १.४० लाख पदांसाठी भरती; 'या' दिवसापासून परीक्षा आयोजित\nरेल्वे भरती मंडळाने अखेर एक लाखाहून अधिक पदांसाठी एनटीपीसी भरतीची तारीख जाहीर केली...\n'या' घटनेची रेल्वेच्या इतिहासात नोंद होणार; एका युवतीसाठी राजधानी धावली ५३५ KM\nरांंची : तरुणीच्या हट्टा पुढे रेल्वे प्रशासन हतबल झाले. तरुणीची अनेक वेळा समजूत...\nभारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती\nभारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती कोरोनाच्या काळात अनेकांनी नोकरी गमावली आहे,...\nजेईई मेन परीक्षेला आज पासून सुरूवात\nमुंबई :- कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्या की, घेऊ नये यावर अनेक राजकीय वाद देखील...\nरेल्वेत जंम्बो भरती; 35 हजाराहून अधिक तरुणांना मिळणार संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुंबई टाळेबंदी काळात लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे कामगारांवर...\nकेंद्र सरकारने परीक्षेचा फेरविचार करावा; नाही तर... :अशोकराव चव्हाण\nमुंबई : नीट परीक्षा संदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केल्यानंतर आता...\n\"माझा पीएचडी चा प्रवास\"\nभांडारकर प्रकरणानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत माजी महापौर भिकशेठआण्णा पाटील यांनी...\nकॉमन एलिजिबिलीटी टेस्ट : कशी घेतली जाणार \nकेंद्रीय नोकरभरती संस्था (नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी) असं या संस्थेचं नाव आहे. या...\nआजपासून कोकणासाठी विशेष रेल्वे सुरू\nमुबंई :- गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-08-04T08:56:58Z", "digest": "sha1:UJU2XNYW7RTCZVXNWJVG5PA455622EHL", "length": 5476, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार - विकिपीडिया", "raw_content": "अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार\nअन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार\nअन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार हा पोर्तुगालचा हुकुमशहा होता. १९१० साली स्थापन झालेले गणराज्य काही लष्करी अधिकाऱ्यांनी १९२६ साली उलथवून पाडले. त्यानंतर काही वर्षांतच अर्थशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या ॲंतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझारची हुकुमशाही स्थापन झाली. १९३२ साली तो पंतप्रधान झाला आणि १९६८ सालापर्यंत त्याने पोर्तुगालची सत्ता सांभाळली. दुसऱ्या महायुद्धात याने तटस्थता बाळगली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bsp-chief-mayawati-says-bsp-will-vote-bjp-or-any-partys-candidat-defeat-sp-365428", "date_download": "2021-08-04T09:14:56Z", "digest": "sha1:KDZDE7ZX7GIESFHWB6T34JOLESGGLPI4", "length": 9740, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हवं तर भाजपला मत देऊ पण 'सपा'ला चारीमुंड्या चित करु; मायावती अखिलेशवर संतापल्या", "raw_content": "\nमायावतींनी म्हटलंय की उत्तर प्रदेशात आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सपाच्या उमेदवाराला हरवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावू.\nहवं तर भाजपला मत देऊ पण 'सपा'ला चारीमुंड्या चित करु; मायावती अखिलेशवर संतापल्या\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकारणात आता उलथापालथ घडणार असं दिसून येतंय. कारण बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीवर मजबूत असा हल्लाबोल केला आहे. सपावर अत्यंत तिखट शब्दांत टीका करत त्यांनी हरतर्हेने सपाच्या विरोधात लढण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. मायावतींनी म्हटलंय की, मुलायम सिंह यादव यांच्यानंतर अखिलेश यांची देखील वाईट अवस्था होईल. त्यांनी समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी को��त्याही पार्टीला पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. मायावतींनी सपाच्या संपर्कात गेलेल्या सात आमदारांना निलंबित केलं आहे. मायावतींनी म्हटलंय की, जर हे आमदार सपामध्ये सामिल झाले तर त्यांची सदस्यता संपुष्टात आणण्याची कारवाई करण्यात येईल.\nहेही वाचा - PM मोदी म्हणाले, कोरोनाविरोधातील लढा प्रभावी; प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणार\nमायावतींनी म्हटलंय की, लोकसभा निवडणुकीदरम्यान सांप्रदायिक शक्तींना तोंड देण्यासाठी आमच्या पक्षाने समाजवादी पार्टीसोबत घरोबा केला होता. मात्र, त्यांच्या परिवारमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळे त्यांना बसपासोबतच्या युतीचा अधिक फायदा मिळू शकला नाहीये. निवडणुकीनंतर त्यांच्याबाजूने प्रतिक्रीया मिळणे बंद झाले. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा मार्ग निवडला.\nबसपाच्या सुप्रिमोंनी पुढे म्हटलं की, मी हा खुलासा करु इच्छिते की, जेंव्हा आम्ही लोकसभा निवडणुक सोबत लढण्याचा निर्णय घेतला तेंव्हा आम्ही पहिल्या दिवसापासूनच खूप मेहनत घेतली. मात्र, सपाचे अध्यक्ष पहिल्या दिवसापासूनच सतीश चंद्र मिश्रा यांना म्हणत होते की, आता सपा-बसपाने युती केलीच आहे तर मला जून 1995 च्या केसला परत घ्यायला हवं. त्यांनी म्हटलं की, निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सपाचे अध्यक्ष खटला मागे घेण्याच्या प्रयत्नात होते. 2003 मध्ये मुलायम सिंह यांनी बसपा तोडली तर त्यांची अवस्था वाईट झाली. आता अखिलेशने हे काम केलं आहे त्यामुळे त्यांचीही अशीच अवस्था होईल.\nहेही वाचा - Bihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात\nराज्यसभा निवडणुकी दरम्यान पक्षाच्या खासदारांच्या फोडाफोडीबाबत मायावतींनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेंव्हा आम्ही समाजवादी पार्टीच्या वर्तनाकडे पाहिलं तेंव्हाच आमच्या लक्षात आलं की, आम्ही 2 जून 1995 चा खटला मागे घेऊन मोठी चूक केली आहे. आम्ही त्यांच्यासोबत हात मिळवायला नको होता आणि यासंदर्भात अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा होता.\nत्यांनी म्हटलंय की, आम्ही आता निर्णय घेतलाय की, उत्तर प्रदेशात आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सपाच्या उमेदवाराला हरवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावू. जर आम्हाला भाजपाच्या उमेदवाराला अथवा इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायला लागलं तर आम्ही तेही करु. माय���वतींनी म्हटलंय की, 1995 चा गेस्ट हाऊस कांड खटला मागे घेणं ही आमची चूक होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71209231938/view", "date_download": "2021-08-04T09:31:58Z", "digest": "sha1:34OGMXNKCFPPTAOHIRPEUPZSW4J5J6TK", "length": 11801, "nlines": 172, "source_domain": "www.transliteral.org", "title": "लावणी - शुक स्वामी सारिखे जितेंद्... - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|\nशुक स्वामी सारिखे जितेंद्...\nकृष्ण केवळ हा मम प्राण वि...\nउभी शृंगार करुन पिवळा \nबहार हा झाला रात्री मोतिय...\nस्वता खपुन आज चार दिवस रं...\nनका बसू रुसुन पदर पसरिते ...\nएक वेळ भोगुनी फिरुनी काय ...\nमदन-विंचु झोंबला मला त्या...\nशुक स्वामी सारिखे जितेंद्...\nभर महिना लोटेना चुकेना अज...\nसकल दिवस दुःखाचे भासती आज...\nआलो दक्षिणेकडून जावया ...\nमोहोनि जसी सुर सभेमधी अमृ...\nस्वरुप रूप सवाई , गेली फा...\nरुंद छातिवर बूंद गेंद जणू...\nडुलत खुलत चाले , झुलत झुल...\nभीमककुमारी घेउन गेला द्वा...\nइंदुवदन मीन चक्षू तळपती ...\nएकाग्र चित्ते करून गौर गड...\nनका जाउ दूर देशी घरीकाय ध...\nपरम परदेश कठिण कांते \nकधी ग भेटसिल आता जिवाचे ...\nउठा उठा हलविते आता पहा पह...\nका रे रुसलासी सगुण गुण रा...\nचला चांदिण्यामधे जिवलगा न...\nपदोपदी अपराध माझे तर किती...\nपसरित्ये पदर महाराज एकांत...\nजीवलगा अशी तरी चुकले काय ...\nकुणास दाऊ स्वरुप सख्याना ...\nनऊ दिवस नवरात्र गृही प्रा...\nप्रियकर गेलाग , परदेशी बा...\nकोठे पाहू मी प्राण विसावा...\nजा सखी प्रीतम लावो \nडसला मज हा कांत विंचू लहर...\nदिलका दिलभर जलदी मिलावरी ...\nदिलभर दिलदार मुझे मिलावो ...\nधीर न धरवे त्वरित आता प्र...\nप्रियकरावाचुनि गे गेली सा...\nप्रीत लगाके हुई मै दिवानी...\nलाव खंजीर सिर काट धरू \nसख्यासाठी झुरते ग बाई ...\nकारे मजवरी हरि कोपलासी \nसखा मशी टाकून गेला ऋतू दि...\nकायकरू , किती आवरू , भर न...\nभ्रतार नव्हे दुसमान पुरा ...\nसवार होकर चले मुसाफर किधर...\nसगुण सुपात्रा कारे रुसलास...\nकुठे रात्र कर्मिली आज सगु...\nमी एव्हढी जपत किंहो असता ...\nनको रे घालू घिरट्या दोहो ...\nहसा बसा वरकांती बहुत भय म...\nपतिव्रता व्रत कठिण आरंभुन...\nपाउस वर पडतो , अरे रात्र ...\nसुखाचे संगती परपुरुष तुम्...\nअहो याहो तिळगुळ घ्याहो आव...\nअनंतरूपी लय लक्ष जसे तुको...\nजेव्हा होते चेतना तेव्हा ...\nकोण मुशापर उभा येउन रंगित...\nआडकाठी तुला जिवलगा रे केल...\nवळखिले पाउल प्रारंभी दिल्...\nनित जपुन बलावू धाडुन \nप्रियवंता माझा प्रतिपाळ र...\nउतरुन गंगा येउ कशी विटाळश...\nदुर निज लासि का रे समय सु...\nबरा मारिलास वार काळजासी \nमज मैनेच्या प्राणसख्या रे...\nकिती रे धीर धरू मी यावरी ...\nकाय चुकी मजपासुन महाराज घ...\nचल पलंगी रात्र झाली , करी...\nहाय हाय करु काय झाली आग अ...\nधुंद तुम्ही विषयांत लागली...\nअसे छळिले आम्ही काय तुला ...\nअहो पंछी मुशाफर तुम्ही को...\nतेरे सुरतपर तो प्यारे हुव...\nप्रीत कोण्या कंच्या वाइट ...\nप्राणसखे राजसे जिवाला लाव...\nनैनोका तीर मारा कलिजेके प...\nचांदणे काय सुंदर पडले \nका प्राणसख्या तू पातळ केल...\nलावणी - शुक स्वामी सारिखे जितेंद्...\nशाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.\nशुक स्वामी सारिखे जितेंद्रिय पूर्णपणे भासता \nअसे हो का ह्रदयांतरी त्रासता ॥धृ०॥\nक्रीडा करुनी हास्य विनोदे पलंगावर लोळते \nविषयकहालिने अति पोळते ॥\nजेव्हा लहर मनी येते तेव्हा करी कुच अपुले चोळते \nअधिरपणे गवाक्ष मग हेळते ॥\nपाहुन मनाचा खंबीर दुःखे पहा काढी कोळते \nतुम्हाला मीच उलती घोळते ॥\nसंसाराचे सौख्यसार जे तेच बळे नासता ॥१॥\nबळजोरीने धरुन खवाटे बळकट कवटाळिते \nपरोपरी मर्जी मी संभाळिते ॥\nकमर सैल सोडून प्रीतीने करी मुख कुरवाळीते \nतिडिक सोसून हुकुम पाळीते ॥ चाहिल तो नित पदार्थ पुरवुन तूसाठी जिव जाळीते \nसजले स्वरुप निजुन न्यहाळीते ॥\nक्षेत्र हाताळुन ऐन रसाचे समयी स्वस्थ बैसता ॥२॥\nवर वर करुनी कल्हई अशाने संतत वाढेल कशी \nकरा तरी मनी सगळी चौकशी \nमनापासुन खुब कसून लावा बळाने तिर तरकशी \nनका करून बिगार अशी वरकशी ॥\nपातळ नितळ शरीर केवळ सुवर्ण बावनकशी \nबरी आज लाविलीत बरकशी ॥\nरसिकरसील्या योग्य रुपाने घरी पद्मिण आसता ॥३॥\nमदनपुराने उरी कंचुकी धुर कापुरी दाविली \nपहा दोहो दंडावर फाटली ॥\nबहुत आवरिता कुच नावरिता गाठ निसुर सूटली \nअजुन नाही भ्रांत कशी फीटली ॥\nसमाधान मन करुन उठा ही गोड घडी पावली \nकाय सुख सांगू अगन पेटली ॥\nमहादु प्रभाकर म्हणे उभयता चतुर सुगर दीसता ॥४॥\nसमाधीबद्दल अधिक माहिती मिळावी. स्त्रीयांना समाधीचा अधिकार आहे काय वयाची अट आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/corona-effect-demand-extraction-increasing-instead-tea-passenger-trains-29505", "date_download": "2021-08-04T09:54:46Z", "digest": "sha1:K6E6XK6D6KMXDKHTB3TQRP6TZXYA5DJG", "length": 11625, "nlines": 140, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Corona effect; Demand for extraction is increasing instead of tea in passenger trains | Yin Buzz", "raw_content": "\nकोरोना इफेक्ट; प्रवासी ट्रेनमध्ये चहाऐवजी वाढत आहे काढ्याची मागणी\nकोरोना इफेक्ट; प्रवासी ट्रेनमध्ये चहाऐवजी वाढत आहे काढ्याची मागणी\nकोरोनाच्या भीतीने ट्रेनमध्ये दुधाच्या चहाची मागणी कमी झाली आहे. पॅन्ट्रीकार विक्रेत्यांकडून काढ्याची मागणी प्रवासी करत आहेत.\nकोरोनाच्या भीतीने ट्रेनमध्ये दुधाच्या चहाची मागणी कमी झाली आहे. पॅन्ट्रीकार विक्रेत्यांकडून काढ्याची मागणी प्रवासी करत आहेत. जर काढा उपलब्ध नसेल तर आपण साखर नसलेली आल्या-तुळस चहा पिऊ शकतो. मागणी लक्षात घेता पंतकर संचालकांनी रेडिमेड काढ्याची सेवा सुरू केली आहे.सप्तक्रांतीत दररोज ५०० कपपेक्षा काढ्याची मागणी होत आहे तर १०० कप दूधही विक्री होत नाही. हीच परिस्थिती वैशाली, गोरखधाम, कुशीनगर आणि एलटीटी एक्स्प्रेसची आहे.\nकोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. लोकांमध्ये जागरूकताही वाढली आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यावर लोकांचा भर आहे. आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून मद्य पिण्याची शिफारस केली आहे. लोक याची व्यवस्था घरात करतात. सक्तीच्या अंतर्गत गाड्यांमध्ये प्रवास करतानाही लोक पूर्ण दक्षता घेत आहेत. यामुळेच बहुतांश गाड्यांमध्ये दुधाच्या चहाची मागणी नगण्य राहिली आहे. प्रवासी काढा, तुळस, आले आणि मिरपूड सह चहाची मागणी करत आहेत.\nवैशालीमध्ये दहा दिवसांपेक्षा अधिक काळ काढ्याची मागणी\nवैशाली एक्स्प्रेसचे पॅन्ट्रीकार मॅनेजर आर के तिवारी यांचे म्हणणे आहे की आठ ते दहा दिवसांपासून प्रवाश्यांनी जास्त गरम पाणी आणि डेकोक्शनची मागणी करण्यास सुरवात केली आहे. अशावेळी काळ्या मिरचीची पूड घालून आले, तुळस चहा दिले जात आहे. प्रवाशांना या मसाल्याचे चहा खूप आवडतो. वैशालीमध्ये दररोज ३५० ते ४०० कप पेयांची मागणी आहे, तर दुधा चहाची मागणी केवळ३० ते ३५ कप आहे.\nजास्तीत जास्त 50 वर्षांचे प्रवासी काढा मागत आहेत\nदरभंगाहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या संपर्कक्रांतीचे मॅनेजर बिट्टू यादव म्हणतात की, डीकोक्शनची जास्तीत जास्त मागणी 50 वर्षांवरील प्रवाश्यांद्वारे केली जाते. वयस्कर प्रवासी दुधाचा चहा अजिबात घेत नाहीत. ते संध्याकाळी आणि सकाळी डीकोक्शनसाठी विचारत आहेत. अशा प्रवाशांच्या निवडीनुसार आले, तुळस, दालचिनी आणि लिंबू मसाल्यांचा चहा दिला जात आहे.\nकोरोना corona चहा tea साखर नगर मंत्रालय मिरची वर्षा varsha दिल्ली सकाळ लिंबू lemon\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमराठवाडा विद्यालयाचे कोरोना वॉरियर्स\nऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे संचालक टी.आर. पाटील यांनी कोरोनाच्या काळातील...\nएनएसएस म्हणजे एक कुटुंब\nमुंबई : सुधीर पुराणिक हे जमशेदजी नवरोजी पालीवाल कॉलेज, पाली इथे फिजिक्सचे...\nरयत सेवक हाच संस्थेचा मानबिंदू\nहडपसर : रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था असून शैक्षणिक...\nआत्महत्या करुन काय मिळते\nमुलांनो, आत्महत्या करुन काय मिळते कोरोनाने सगळं जग आपल्या कवेत घेतलं .असं एकही...\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या\nपरीक्षा विद्यापीठाच्या कि अंगणवाडीच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ...\nकोरोना नंतरचे करिअर - संयोगिता पाटील, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर...\nएनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात\nओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक ...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nस्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणतात, \"परीक्षा पुढे ढकलली तशी या वर्षापुरती वयाची...\nएमआयटी स्कूल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nएमआयटी स्कूल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप...\nमाणसाला माणूस म्हणून पाहा\nओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष,...\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न\nडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न कुलगुरू...\nसकारात्मक आत्मसंवाद जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/the-second-phase-trial-took-place-today-after-the-successful-first-phase-trial-of-corona-vaccine-on-children/articleshow/83579844.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-08-04T10:26:14Z", "digest": "sha1:P7WIQHNZNNMRWLCJLD43MTNQR2Q3TP5E", "length": 13467, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जन��ध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलहान मुलांवरील पहिल्या टप्प्यातील यशस्वी ट्रायलनंतर आज झाली दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल\nदुसऱ्या टप्प्यातील २५ मुलांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.\nलहान मुलांना लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार\nदुसऱ्या टप्प्यातील लसीचे ट्रायल सुरू\nनागपुरात आज २५ मुलांना दिला करोना लसीचा पहिला डोस\nनागपूर : करोनाविरोधातील लढ्यात आतापर्यंत सर्वात प्रभावी शस्त्र ठरलेली लस आता लहान मुलांनाही मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण पहिल्या टप्प्यातील लसीच्या ट्रायलचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील २५ मुलांना लशीचा पहिला डोस (Corona Vaccination Trials For Children ) देण्यात आला आहे.\nनागपूर शहरातील मेडिट्रिना रुग्णालयात सुरू असलेल्या या ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील २५ स्वयंसेवक मुलांना बुधवारी लसीचा पहिला डोस देण्यात आला. मुलांवरील लसीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील पालकांनी आपल्या मुलांना लसीचा डोस देण्याची तयारी दर्शविल्याने ३५ मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. त्यातून निवडलेल्या २५ मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात आला.\ncoronavirus latest updates करोना: राज्यात आज १०,१०७ नव्या रुग्णांचे निदान; १०,५६७ झाले बरे, मृत्यू २३७\nडॉक्टर, शिक्षक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील पालकांनी त्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला. भारत बायोटेकनं यापूर्वीही केलेल्या लसीच्या ह्युमन ट्रायलमध्ये नागपूरनं सहभाग नोंदविला होता. आता मुलांवरील कोव्हिड लसीच्या ट्रायलमध्येही नागपूरची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना दिलेल्या पहिल्या डोसच्या मात्रेचे सकारात्मक परिणाम मंगळवारी समोर आले होते. लस दिलेल्या मुलांना कोणतीही रिअॅक्शन न आल्यानं बुधवारी दुसऱ्या फेरीतील ६ ते १२ वयोगटातील मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात आला.\nतीन टप्प्यांत होतेय ट्रायल\nलहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची मेडिट्रेना रुग्णालयात ती टप्प्यांमध्ये ट्रायल घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात ४१ मुलांना लशीचा पहिला डोस दिला गेला. दुसऱ्या टप्प्यात ६ ते ११ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वय���गटातील मुलांवर ही ह्यूमन ट्रायल होईल .\nमुलांवरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ११० मुलांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. त्यातील २५ मुलांचं स्क्रिनिंग करून त्यांची लसीचा पहिला डोस देण्यासाठी निवड झाली. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा त्यांना दुसरा डोस दिला जाईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनागपुरात अफगाणी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना करत होता फॉलो महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nनागपूर करोना अपडेट नागपूर करोना लसीकरणाचे परिणाम करोना लसीकरण nagpur corona update corona vaccine update\nटीव्हीचा मामला चिन्याचे वडिलदेखील आहे सिनेसृष्टीत...वाचा अर्णव राजेबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा...\nधुळे धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस\nमुंबई राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर; भाजपची 'ही' प्रतिक्रिया\nदेश संसदेत विरोधकांकडून पोस्टरबाजी, वैतागून सभापतीही जागेवरून उभे राहिले\nन्यूज बॉक्सिंगमध्येच का दिली जातात दोन कांस्य पदकं जाणून घ्या संपूर्ण माहिती....\nLive Tokyo Olympics 2020: भारताचा रवी कुमार फायनलमध्ये, देशाचे आणखी एक पदक निश्चित\nमुंबई दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला 'हा' सवाल\nमोबाइल Flipkart Big Saving Days सेलमध्ये मिळणार iPhone 11 सह 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग मीडियाने उठवलेल्या या अफवांनंतर ऐश्वर्याने रायने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग एक्सपीरियंस व असे एन्जॉय केले Motherhood\nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकार-बाइक 'टाटा'ची नवीन Tiago NRG फेसलिफ्ट झाली लाँच, स्पोर्टी लूकमध्ये आली क्रॉसओवर हॅचबॅक कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/nitin-nandgaonkar-hit-man-who-molest-girl-at-matunga-railway-station-watch-video-103030.html", "date_download": "2021-08-04T09:35:30Z", "digest": "sha1:F6L2K74O4GTIIITHMSKIMYI4EX7QRS7I", "length": 32085, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई: माटुंगा रेल्वेस्थानकात तरुणीचे बळजबरी चुंबन घेणाऱ्या तरुणाला नितीन नांदगावकर यांनी दिला चोप; पहा व्हिडिओ | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nबुधवार, ऑगस्ट 04, 2021\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबिहारमधील खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा\nअभिनेत्री मनिषा केळकरचा गौप्यस्फोट\nमुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nमंत्री नितीन राऊतांचा राज्यपालांच्या कार्यशैलीवर निशाणा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nTokyo Olympics 2020: उपांत्य फेरीच्या सामन्यात लोव्हलिना बोर्गोहेन पराभूत, कांस्य पदकावर मानावे लागणार समाधान\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nसातारा: तीरंदाज Pravin Jadhav च्या कुटुंबाच्या पाठीशी नेते मंडळी; गाव पातळीच्या वादातून घर सोडावं लागणार नसल्याचा दिला विश्वास\nMonsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nUPSC CDS II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी\nCAT Exam 2021: सामान्य प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज\nCOVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासात 42,625 नवे रूग्ण; 562 मृत्यू\nAmerica Fraud Case: भारतीय तरूणाने घातला अमेरिकेतील वृद्धांना 23 लाखांचा गंडा, फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा केला दाखल\n 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast\nCorona Virus Update: चीनच्या वुहान शहरात आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला, सरकार करणार 11 दशलक्ष रहिवाशांची कोरोना चाचणी\nदक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' आता Florida मध्येही आढळला\nAfghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबानी कारवायांमुळे 10 हजार नागरिक विस्तापीत\nAmazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं\nOla Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती\nUpcoming Redmi Mobile: शाओमीच्या रेडमीने केला वॉटरप्रूफ मोबाईल लाँच, पहा वैशिष्ट��ये आणि किंमत\nMobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात\nAmazon Great Freedom Festival Sale: 5 ते 9 ऑगस्ट 2021 चालणार अमेझॉनचा 'ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल' सेल; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीझसह अनेक गोष्टींवर मिळणार बंपर डिस्काऊंट\nकेंद्र सरकारकडून Tesla ला मोठा झटका; इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही\nUpcomming Cars: गुगल असिस्टंटचे कंमाड ऐकणारी कार लवकरच बाजारात, 'या' कंपनीने केली घोषणा\nBMW ने जाहीर केला अपकमिंग C400 GT मॅक्सी स्कूटरचा नवा टीझर, जाणून घ्या अधिक\nTata Nexon EV ला टक्कर देणार 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nTokyo Olympics 2020: उपांत्य फेरीच्या सामन्यात लोव्हलिना बोर्गोहेन पराभूत, कांस्य पदकावर मानावे लागणार समाधान\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)\nBigg Boss OTT Promo: 8 ऑगस्टपासून Voot वर सुरु होणार बिग बॉसचा नवा सिझन; करण जोहर उडवून देणार धमाल (Watch Video)\nKamika Ekadashi 2021: कामिका एकादशी निमित्त सजलं पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं; पहा फोटोज\nराशीभविष्य 4 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nChinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा देखील गणेश चतुर्थीला 'चांदीच्या मूर्ती' स्वरूपात विराजमान होणार\n दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे' का साजरा केला जातो जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व\nराशीभविष्य 3 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nDrunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल\nSex In Car: धक्कादायक कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु\nFootballer Becomes Porn-Star: फुटबॉल खेळाडू बनला पोर्न स्टार, कमाई ऐकून तुम्ही ही व्हाल थक्क\nNavneet Kaur: खासदार नवनीत कौर यांनी चक्क चुलीवर थापल्या गोल-गोल भाकऱ्या, पाहा व्हिडिओ\nFact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\nMaharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर\nAshok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nMumbai Unlock Guidelines: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; पहा मुंबईची नियमावली\nPune Ganeshotsav Guidelines 2021: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; पहा काय आहेत नियम\nमुंबई: माटुंगा रेल्वेस्थानकात तरुणीचे बळजबरी चुंबन घेणाऱ्या तरुणाला नितीन नांदगावकर यांनी दिला चोप; पहा व्हिडिओ\nमुंबईतील मांटुगा रेल्वे स्थानकात बळजबरीने तरुणीच्या गालावर चुंबन घेणाऱ्या तरुणाला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांच्याकडून चोप देण्यात आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमुंबईतील (Mumbai) मांटुगा रेल्वे स्थानकात (Matunga Railway Station) बळजबरीने तरुणीच्या गालावर चुंबन घेणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा एकदा तरुणीच्या सुरक्षिततेबाबत आणि पुरुषांच्या विकृतीबद्दल चर्चा रंगायला लागल्या. मात्र याबाबत कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला सोडून दिले. परंतु, या आरोपीला शिवसैनिक नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. आरोपीला चांगलाच चोप देत पुन्हा कधीही कोणत्याही महिलेची छेड काढणार नाही, असे नांदगावकरांनी त्याचाकडून वदवून घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुंबई: महाराष्ट्र पोलिस वर्दीवर हात उचलणार्‍यांना तेथेच ठोका अन्यथा मी ठोकेन: नितीन नांदगावकर (Watch Video)\nहा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. काहीजण नांदगावकरांच्या कामाचे समर्थन करत आहेत तर काहीजण कायदा हातात का घेतला, असा सवाल करत आहेत. मात्र शिवसैनिक म्हणून महिलांची सुरक्षा करणं ही आमची जबाबदारी आहे आणि यापुढे महिलांची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं नितीन नांदगावकर यावेळी म्हणाले.\nकाही दिवसांपूर्वी मांटुगा पुलावरुन जाणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करत एक तरुण जात होता. तिला काही कळायच्या आत तिच्या अंगाला स्पर्श करत तिचे चुंबन घेतले. या प्रकाराबाबत तरुणीने कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी माटुंगा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला होता.\nतरुणीची छेड काढणारा हा आरोपी विवाहीत असून त्याला चार मुले आहेत. तो भायखाळा येथील एका कारखान्यात सोफ्याचे काम करत असून तो मीरारोडचा रहिवासी आहे.\nMatunga Railway Station molestation Mumbai Nitin Nandgaonkar Shiv Sainik social media video viral तरुणीचा विनयभंग नितीन नांदगावकर माटुंगा स्थानक मुंबई विनयभंग व्हिडिओ व्हायरल शिवसैनिक सोशल मीडिया\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMonsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले\nThane: टवाळखोरांकडून तरुणींचे कपडे फाडून मारहाण, विनयभंगाचाही प्रयत्न; कल्याण येथील मलंगगड परिसरातील टवाळखोरांचे कृत्य\nAntilia Case-Mansukh Hiran Murder: एंटीलिया प्रकरणात मनसुख हिरेन हत्येसाठी 45 लाख रुपयांची सुपारी, एनआयएचा दावा\nVirar Shocker: विरार मध्ये 5व्या मजल्यावरून नवजात चिमुकलीला फेकलं; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात\nPune-Bangalore National Highway Accident: पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला आसाम सरकारकडून अनोखं गिफ्ट, स्थानिक आमदारांनी केली घोषणा\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत वि��ुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nसातारा: तीरंदाज Pravin Jadhav च्या कुटुंबाच्या पाठीशी नेते मंडळी; गाव पातळीच्या वादातून घर सोडावं लागणार नसल्याचा दिला विश्वास\nMonsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-08-04T08:26:54Z", "digest": "sha1:D2EUZODNNPBUMQL4YDVT5MHFLEYCJRFW", "length": 4883, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गर्भस्राव - विकिपीडिया", "raw_content": "\nगर्भधारणेपासून सुमारे सहा आठवड्यांनंतर झालेला संपूर्ण उत्स्फूर्त गर्भपात\nभ्रूण किंवा गर्भ स्वतंत्रपणे जगण्यास असमर्थ असतानाच्या अवस्थेत उत्स्फूर्तपणे झालेला गर्भावस्थेचा शेवट म्हणजे गर्भस्राव किंवा उत्स्फूर्त गर्भपात होय. गर्भस्राव हा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वाधिक आढळाचा उपद्रव आहे. प्रेरित गर्भपातापासून ���ा प्रक्रियेचा भेद दर्शविण्यासाठी उत्स्फूर्त गर्भपात हे स्पष्टीकरण वापरले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2009/09/6669/", "date_download": "2021-08-04T08:35:12Z", "digest": "sha1:IG4WAVHQMBGPKAAT6MYCCXGYCHYVZN7Z", "length": 35996, "nlines": 64, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विवेक आणि नीति यांच्यात विरोध ? – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nविवेक आणि नीति यांच्यात विरोध \nबरोबर काय आणि चूक काय, न्याय्य आणि अन्याय्य, चांगले आणि वाईट, यांची समज किंवा ज्ञान माणसाला, उपजत बुद्धीनेच मिळतात, असे मला वाटते. जन्मानंतरच्या संस्कारांनी व शिक्षणाने या समजेत आणि ज्ञानात भर क्वचित्च आणि थोडीच पडते. उलट संस्कारांनी आणि शिक्षणाने या संकल्पना पूर्णपणे उलट्या किंवा विकृत होण्याची शक्यता खूपच असते-विशेषतः धार्मिक संस्कारांनी, उदाहरणार्थ दोन शतकांपूर्वी सवर्ण हिंदूंना अस्पृश्यता, सती जाणे, विधवेचे विद्रूपीकरण या गोष्टी न्याय्य आणि बरोबरच वाटत होत्या – इतकेच नाही तर खुद्द अस्पृश्य आणि विधवा यांनादेखील या गोष्टी बरोबरच वाटत होत्या आजदेखील मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना स्त्रियांचा सक्तीचा बुरखा, स्त्रियांना शिक्षण न देणे, तोंडी तलाक वगैरे गोष्टी न्याय्य आणि नीतीच्याच वाटतात. यात अपवाद नव्हते किंवा नाहीत असे नाही. पण समाजातील बहुसंख्य विभागाच्या न्यायाच्या कल्पनेचे विकृतीकरण करण्याची ताकद धार्मिक संस्कारांमध्ये होती आणि आहे. अख्ख्या समाजाचेच गुन्हेगारीकरण झाल्याने व्यक्तिशः अन्याय करणाऱ्यांना स्वतःच्या सद्बुद्धीची टोचणीही लागत नाही आणि समाजमान्यताच मिळते. समाजाचा रोष सहन करावा लागत नाही.\nपण हे समाजमान्य धार्मिक अन्याय सोडले, तर व्यक्तींना, गुन्हेगारांना आपण गुन्हा करत आहोत, अन्याय करत आहोत, भ्रष्ट��चार करत आहोत याची जाणीव असतेच. औपचारिक शिक्षणाने यात फारसा फरक पडत नाही. ही जाणीव उपजतच असते. अडाणी गुन्हेगारांनादेखील आपण गुन्हा करत आहो ही जाणीव असतेच.\nमाणूस कोणत्याही प्रसंगी कसे वागायचे याचा निर्णय कसा घेतो त्याची जन्मजात पण संस्कारित अशी नीती त्याला कसे वागायचे ते सांगत असते. पण त्याचवेळी त्याची बुद्धी त्याला नीतीने वागण्याचे किंवा गुन्हा करण्याचे फायदे-तोटेदेखील सांगत असते. कशाने बक्षीस मिळेल, कशाने शिक्षा मिळेल, शिक्षा होण्याची शक्यता किती, शिक्षा किती हलकी किंवा जबर असेल, यांचा विचार करून प्राप्त-प्रसंगी निर्णय घेण्याची शक्ती म्हणजेच विवेक. लाभ-हानीची तीव्रता आणि संभाव्यता यांच्याबरोबरच आपला नीतीकडचा कल किती जोरदार आहे यावर विवेकाचा निर्णय अवलंबून असतो. गुन्हा करण्याचे प्रलोभन मोठे असेल, शिक्षेची तीव्रता आणि संभाव्यता कमी असेल तर विवेकाचा निर्णय नीतीच्या विरोधात जातो. माणसे म्हणजे नीतीच्या लिखित प्रोग्रॅमप्रमाणे चालणारे यंत्रमानव (ऑटोमेटॉन) नसतात. अत्यंत प्रक्षोभाच्या क्षणी अविचाराने गुन्हा करून बसलेल्या गुन्हेगारांना वगळता इतर गुन्हेगारांनी तसा निर्णय जाणीवपूर्वक-म्हणजेच विवेक-बुद्धीने घेतलेला असतो. ही विवेक-शक्ती शिक्षणाने, वाचनाने, चिंतनाने प्रगल्भ होऊ शकते. लाभाचा आणि हानीचा विचार करताना आजचा, उद्याचा, वर्षानंतरचा, शतकानंतरचा काळ ; स्वतःचा, कुटुंबीयांचा, गावाचा, देशाचा, जगाचा, सर्व मानवांचा, सर्व जीवसृष्टीचा असा वाढता परिघ; यांचा समावेश होऊ शकतो. पण अशी विवेक-प्रगल्भता आपण फक्त अल्पसंख्य व्यक्तींबद्दलच कल्पू शकतो. समाजातील बहुसंख्य व्यक्तींबद्दल अशी प्रगल्भता नजिकच्या भविष्यकाळात तरी शक्य कोटीतली नाही.\nनीतीचा वागणुकीवरील प्रभाव व्यक्ती-व्यक्तीमध्ये कमीअधिक असतो. असे एक ठोकताळ्याचे विधान करता येईल की समाजातील पाच टक्के व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत नीतीने वागतील, पाच टक्के व्यक्ती अल्प-स्वल्प लाभासाठीदेखील अनीतीने वागतील, आणि उरलेले ९०% वारा असेल त्याप्रमाणे पाठ फिरवणारे, मुद्दाम लाभ-हीन गुन्हाही न करणारे, पण नीतीने वागण्यासाठी फार मोठी किंमत मोजायला तयार नसणारे – असे असतात. म्हणजेच ९०% लोक कसे वागणार हे त्यांच्या शिक्षणाने, संस्कारांनी ठरत नाही, तर नीतीने वागण्यासाठी किंमत मोज���वी लागते की अनीतीने वागण्याची किंमत घ्यावी लागते यावर अवलंबून असते – म्हणजे सामाजिक-राजकीय-कायदेविषयक वातावरणावरून ठरते. समाज नीतिमान्, प्रामाणिक, नियम/कायदे पाळणारा व्हावा अशी इच्छा असली, तर व्यक्तींना/मुलांना नीति-मूल्ये शिकवून फारसा परिणाम होणार नाही. त्यासाठी सामाजिक वातावरणच बदलावे लागेल.\nहे सामाजिक वातावरण कोण ठरवते, कोण बदलते याचे उत्तर “राजा कालस्य कारणम्” असे व्यासांनी पूर्वीच देऊन ठेवले आहे. राजा याचा अर्थ सध्याच्या काळात आपण निवडलेले प्रतिनिधी, आणि त्या प्रतिनिधींनी निवडलेले मंत्रिमंडळ, किंवा लहान प्रमाणात संस्था प्रमुख. प्रमुखपदी असलेली व्यक्ती तिच्या हाताखालील यंत्रणेला किती बदलू शकते याची अलिकडची उदाहरणे आपल्याला माहिती आहेतच. श्री शेषन (निवडणूक आयोग), श्री श्रीधरन् (कोकण रेल्वे), चंद्रशेखर (महानगरपालिका) आणि सध्या श्री मोदी (गुजरात राज्य – मोदींच्या गुजरात दंगलीतील कार्यभागाकडे दुर्लक्ष करून). गेल्या ५७ वर्षांत आपण निवडत असलेल्या प्रतिनिधींची नैतिक पातळी सर्व स्तरांवर ढासळत आहे. सध्याच्या लोकसभेतील एक तृतीयांश सदस्यांवर खटले होऊन गुन्हे शाबीत झाले आहेत, पण ते अपिलात गेल्यामुळे अजून ते लोकसभेचे सदस्य आहेत. हे गुन्हेगारांचे सर्व कायदेमंडळातील प्रमाण प्रत्येक निवडणुकीनंतर वाढतच आहे.\nगुन्हेगार, भ्रष्टाचारी सदस्य आणि मंत्री यांना निवडून दिल्याबद्दल जनता दोषी आहे का जनता भ्रष्ट, म्हणून तिचे प्रतिनिधी भ्रष्ट असा प्रकार आहे का जनता भ्रष्ट, म्हणून तिचे प्रतिनिधी भ्रष्ट असा प्रकार आहे का मला तसे वाटत नाही. कारण सर्वसाधारण जनतेमध्ये ज्या प्रमाणात गुन्हेगारी आहे त्यांपेक्षा जास्त प्रमाणात ती प्रतिनिधि-मंत्री यांच्यामध्ये आहे. समजा आपण माती आणि दगड यांचे मिश्रण घेतले, आणि ते चाळणीने चाळले, तर चाळणीमध्ये दगडांचे प्रमाण खूपच जास्त असेल. सध्याची “फर्स्ट पास्ट दी पोस्ट’ ही निवडणूक पद्धती म्हणजे एक चाळणीच आहे; जी गुन्हेगारांना निवडते, आणि सज्जनांना खाली ठेवते. धनाढ्य आणि बलाढ्य असणे ही निवडणुकीला उभे राहण्यासाठीची किमान पात्रता झाली आहे, तर गुणाढ्य असणे म्हणजे अपयशाची खात्री मला तसे वाटत नाही. कारण सर्वसाधारण जनतेमध्ये ज्या प्रमाणात गुन्हेगारी आहे त्यांपेक्षा जास्त प्रमाणात ती प्रतिनिधि-मंत्री यांच्यामध्ये आहे. समजा आपण माती आणि दगड यांचे मिश्रण घेतले, आणि ते चाळणीने चाळले, तर चाळणीमध्ये दगडांचे प्रमाण खूपच जास्त असेल. सध्याची “फर्स्ट पास्ट दी पोस्ट’ ही निवडणूक पद्धती म्हणजे एक चाळणीच आहे; जी गुन्हेगारांना निवडते, आणि सज्जनांना खाली ठेवते. धनाढ्य आणि बलाढ्य असणे ही निवडणुकीला उभे राहण्यासाठीची किमान पात्रता झाली आहे, तर गुणाढ्य असणे म्हणजे अपयशाची खात्री या परिस्थितीला जनता जबाबदार नाही, तर घटनेने दिलेली चाळणी, म्हणजे निवडणूक पद्धती, जबाबदार आहे. सर्वच स्तरावरील मंत्रिमंडळे म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्री आहेत. निवडणुकीच्या अन्य पद्धतींचा (उदा. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत) अवलंब करून आपण राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला आळा घालू शकू. अधिक गुणवान प्रामाणिक आणि सज्जन नेतृत्व सर्व समाजातील वातावरण बदलून टाकू शकेल. स्वच्छ वातावरणात विवेक नीतीच्या बाजूने काम करू लागेल. सध्याच्या दूषित वातावरणात विवेक नीतीच्या विरुद्ध काम करत आहे.\nनिवडणूक पद्धत बदलून राजकीय वातावरण स्वच्छ केल्यानंतर, आणि कदाचित त्यापूर्वीही समाजाचे आर्थिक वातावरण स्वच्छ आणि भ्रष्टाचार-विरोधी करण्याचा एक मार्ग “अर्थक्रांती प्रतिष्ठान” ने प्रसिद्ध केलेल्या भारतीय अर्थव्यवस्था-अगतिक नव्हे, जागतिक या लहान पुस्तिकेत सुचवला आहे. चलन-मूल्य-सुधारणा आणि कर-प्रणाली-सुधारणा हे त्याचे दोन भाग आहेत. चलन-मूल्य-सुधारणेनुसार रु. पन्नास पेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या, शंभर, पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्यात येतील. त्यामुळे मोठ्या रकमांचे नगद व्यवहार करणे अवघड किंवा अशक्य होईल. नोटांच्या स्वरूपात काळा पैसा वापरणे, हलवणे, लाच देणे, साठवणे मोजणे नोटांच्या संख्येमुळे त्रासाचे होऊ लागेल. त्यामुळे बँक व्यवहाराचा वापर वाढेल. बँक व्यवहारांचा मागोवा घेता येतो, तर नगद व्यवहार कुठलाही मागमूस न ठेवता करता येत असल्याने खंडणी, लाचलुचपत, दहशतवाद यांच्यासाठी सोयीचा ठरतो. १९६० च्या दशकात अमेरिकेत संघटित गुन्हेगारीने गंभीर रूप धारण केले होते. त्यावर मात करण्यासाठी त्यावेळचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १४ जुलै १९६९ रोजी १०० डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या सर्व नोटा व्यवहारातून बाद केल्या. तोपर्यंत तेथे ५००, १,०००, ५,०००, १०,००० डॉलर्सपर्यंत नोटा वापरात हो��्या. या एका सुधारणेमुळे अमेरिकन प्रशासनास संघटित गुन्हेगारीवर आणि भ्रष्टाचारावर फार मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता आले. भारतात अशीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे बनावट नोटा छापण्याच्या उद्योगालाही आळा बसेल.\nदुसरा भाग आहे करप्रणालीत सुधारणा. या सुधारणेअन्वये आयात-निर्यात कर वगळता बाकी सर्व कर रद्द करून त्यांची जागा फक्त बँक-व्यवहार कर घेईल. व्यवसायकर, सेवाकर, विक्रीकर, आयकर, ऑक्ट्रॉय, घरभाडेकर वगैरे सर्व कर रद्द करून त्याची जागा बँक व्यवहार कर घेईल. हा कर अंदाजे २% असेल व फक्त जमा खात्यावर याची वजावट होईल. या करांपैकी अंदाजे ५०% केंद्र सरकारला, २५% राज्य सरकारला २०% स्थानिक स्वराज्य संस्थांना व ५% बँकेला व्यवस्थापनासाठी अशी विभागणी करता येईल. यामधून सध्या एकूण जेवढी रक्कम करांमधून जमा होते, तेवढीच जमा होईल असा हिशेब आहे. अनुभवानंतर यात सुधारणा करता येईलच. हा कर आपोआप भरला जात असल्याने, कर चुकवणे हा प्रकारच राहणार नाही, व त्यामुळे होणारा बराच गैरव्यवहार बंद होईल आणि काळा पैसा निर्माण होणार नाही. बँकेत व्यवहारच नसणाऱ्या गरिबांना काहीच कर द्यावा लागणार नाही, तर श्रीमंतांना अधिकाधिक कर द्यावा लागेल. कर ठरवण्याची, भरण्याची, जमा करण्याची सर्व डोकेदुखी बंद होईल, आणि कर गोळा करण्यासाठी लागणारे बरेच मनुष्यबळ अन्य उत्पादक अथवा सेवा देणाऱ्या कामासाठी वापरता येईल. या दोनच सुधारणांनी भ्रष्टाचाराला बराचसा आळा बसेल, वातावरण स्वच्छ होईल. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची निवडणूक पद्धत (प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन).\nया पद्धतीत व्यक्तिशः उमेदवार निवडणूक लढवतच नाहीत. राजकीय पक्षच निवडणुकीला उभे असतील. निवडणुकीपूर्वीच ते आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करतील. केंद्रीय निवडणुकांसाठी अंदाजे ५५० सदस्यांची नावे प्रत्येक पक्ष जाहीर करेल. स्वतंत्र उमेदवार अर्थात् असणार नाहीत. सर्व भारतात प्रत्येक पक्षाला जितके टक्के मते पडतील तितके टक्के सदस्य लोकसभेत त्या त्या पक्षाला आपल्या यादीमधून नेमता येतील. पहिल्या फेरीत कोणालाच बहुमत न मिळाल्यास सर्वांत कमी मते मिळणाऱ्या पक्षाची मते रद्द करून, त्या पत्रिकांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल व क्रिया कोणातरी एका पक्षाला बहुमत मिळेपर्यंत चालू राहील. कोणातरी एका पक्षाला बह��मत मिळाल्याने, अस्थिर मंत्रिमंडळे असणारच नाहीत. खासदारांची खरेदी-विक्री थांबेल, खासदारांनी पक्ष बदलला, तर तो त्यांचा सदस्यत्वाचा राजीनामा धरला जाईल व यादीतून अग्रक्रमाने नवीन सदस्य त्या जागी येईल. मृत्यु, राजीनामा, कायदेशीर कारवाई यामुळे कोणतीही जागा रिकामी झाली तर पोटनिवडणूक होणार नाही, तर यादीतील नवीन सदस्य ती जागा भरून काढेल. यामुळे राजकीय पक्ष बलवान होतील, व ते खया लोकशाहीला उपकारक ठरेल. सध्या राजकीय पक्ष लाचार आणि उमेदवार शिरजोर झाले आहेत. परवाच शरद पवार यांनी कबुली दिली की निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष उमेदवार निवडीसाठी असेल. उमेदवाराचे चारित्र्य, शील, समाजकार्य, पक्षकार्य किंवा उलटपक्षी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, खालच्या कोर्टात सिद्ध झालेली गुन्हेगारी, पक्षबदलूपणा, पूर्वीची बंडखोरी – यांचा विचार उमेदवार निवडताना होणार नाही. उमेदवार शिरजोर असल्याने ते बंडखोरीची किंवा पक्ष बदलण्याची धमकी पक्षनेत्यांना देतात, ही धमकी अंमलात आणतात, किंवा गुप्त कारवाया करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडतात. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमुळे पक्ष बलवान होतील, व निदान तशी इच्छा असेल तर, कार्यक्षम, नीतिमान, सुविद्य आणि जाणकार उमेदवारांचा समावेश आपल्या यादीत करू शकेल. सध्या तशी इच्छा असली तरी ती ‘चैन’ पक्षाला परवडत नाही\nसध्याच्या पद्धतीमध्ये लोकसभेच्या व प्रांतिक कायदेमंडळांच्या सदस्यांमधील गुन्हेगारांचे प्रमाण प्रत्येक निवडणुकीत वाढत आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमुळे ते प्रमाण झपाट्याने कमी होईल, व २-३ निवडणुकांनंतर म्हणजे १५ वर्षांनंतर, ते प्रमाण एका किमान पातळीवर स्थिर होईल, अशी अपेक्षा रास्तपणे करता येते. निवडणुकीचा खर्च कमी झाल्याने व तो प्रत्यक्ष सदस्याला करावयाचा नसल्याने, भ्रष्टाचाराचे एक मोठे कारण नष्ट होईल. मुख्य राजकीय पक्षांची संख्या प्रत्येक स्तरावर हळूहळू कमी होऊन दोन किंवा तीनवर स्थिरावेल, आणि तेही निरोगी लोकशाहीसाठी हितावह होईल.\nभारतीय राज्यघटनेमध्ये आपले राज्य “समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक’ आहे. त्यांपैकी समाजवादी की भांडवलशाही अर्थव्यवस्था असावी याबद्दल भरपूर चर्चा, वादविवाद आणि पक्षभेद झाले व चालू आहेत. पण “लोकशाही’चे काही अन्य प्रकार असू शकतात हे अजून जनत��ला माहीतच नाही. त्यावर चर्चा, वाद होत नाहीत, वृत्तपत्रांत-नियतकालिकांत लेख येत नाहीत, दूरदर्शनवर त्या वादाला स्थान नाही. भारतासाठी सध्याची लोकशाहीची पद्धती सुयोग्य नाही. इंग्लंडसाठी ती योग्य आहे कारण, तेथील समाज भारतापेक्षा इतिहास, संस्कृती, परंपरा, शिक्षण, एकजिनसीपणा, या सर्वच बाबतींत भारतापेक्षा वेगळा आहे. तेथे लिखित राज्यघटनादेखील नाही. भारतातील समाज मूलतः वेगळा आणि बहुजिनसी आहे. येथे प्रमाणशीर प्रतिनिधित्व हीच योग्य लोकशाही पद्धती ठरेल. ही पद्धत नवीन नसून जर्मनी वगैरे अनेक पश्चिम युरोपीय देशांत यशस्वी ठरली आहे.\nअण्णा हजारे यांच्याप्रमाणे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार सिद्ध करून त्यांच्यावर खटले भरणे आणि त्यांना शिक्षा करवणे, हा भ्रष्टाचार नष्ट करण्याचा मार्ग नाही. ते न संपणारे काम आहे. कारण भ्रष्टाचार हाच आजचा ‘राजमार्ग’ आहे, तोच शिष्टाचार आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी समाजाची रीतच, व्यवस्थाच, वळणच बदलायला हवे, सर्व वातावरणच स्वच्छ आणि विश्वासमय व्हायला हवे. वर प्रतिपादलेल्या राजकीय आणि आर्थिक सुधारणांमुळे तसे ते होऊ शकेल.\nया सुधारणा होऊ शकतील का माझ्या मते होऊ शकतील. राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपले पक्ष बळकट व्हायला हवे आहेत. त्यांना गुन्हेगार उमेदवारांपासून मुक्तता हवी आहे. अजून तरी कायदेमंडळांचे दोन-तृतीयांश सदस्य गुन्हेगार नाही आहेत. त्यांनाही गुन्हेगारीकरण मागे हटवायचे आहे. नव्या उद्योजकांनादेखील आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी स्वच्छ कारभाराची गरज आहे. बरेच चांगले पोलिस अधिकारी आणि उच्च प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभाराला विटले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने या सुधारणा आपला कार्यक्रम म्हणून स्वीकारल्यास त्याला भरपूर पाठिंबा मिळेल. एखाद्या पक्षाला या सुधारणा स्वीकारण्यास भाग पाडणे, हे जनतेचे, जनमताचे काम आहे. म्हणजे आपले, प्रत्येकाचे काम आहे.\nसंदर्भ : १) भारतीय अर्थव्यवस्था – अगतिक नव्हे – जागतिक.\nप्रकाशक : अर्थक्रांति प्रतिष्ठान खाजगी वितरणासाठी देणगी मूल्य रु. ५०/ संपर्क : नरेंद्र खोत, मुंबई ०९८२१०८७११५, ०९८६९२०१२५८\nआमोद फाळके, पुणे ०९८८११५११६१, ०९८५०५७२५८०\nवैशाली बेदवे, औरंगाबाद ०९८२२०७५८४४, ०९८२२८९८६९० २५, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१० ००३.\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी प���रतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2010/04/6690/", "date_download": "2021-08-04T09:49:15Z", "digest": "sha1:JH3A6JMV7L2GQC52BKFETBACONRLDKKF", "length": 23466, "nlines": 59, "source_domain": "www.sudharak.in", "title": "बाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nबाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन\nडॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याचा वेध घेताना त्यांच्या धर्मचिकित्सेचा आणि धर्मांतर चळवळीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. महाराष्ट्रात अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीची व्याप्ती प्रामुख्याने बुवाबाजी, चमत्काराचा दावा करणारे स्वामी, साक्षात्कारी असल्याचा प्रचार करणारे महाराज, झपाटणे, भानामती, वशीकरण विद्या, पुनर्जन्म, भावातीत ध्यान इ.च्या संदर्भातील प्रबोधनाची आहे. या सर्व अंधश्रद्धांची मुळे धर्माच्या तात्त्विक वा व्यावहारिक स्वरूपात आहेत. अंधश्रद्धानिर्मूलनाचा कार्यकर्ता मर्यादित उद्दिष्टाने व्यवहारातील उघड व बोचक अंधश्रद्धेच्या विरोधात कृती करीत असतो तर धर्मसुधारक आणि धर्मपरिवर्तक अंधश्रद्धांचे शक्तिसामर्थ्य असलेल्या ईश्वरवाद, आत्मवाद, अवतारवाद, पुनर्जन्मवाद, कर्मवाद या अध्यात्मवादी प्रवृत्तींची मूलगामी चिकि���्सा करीत असतो. त्याही पलीकडे जाऊन अंधश्रद्धा जाणीवपूर्वक पोसणाऱ्या, प्रसारित करणाऱ्या जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था यासारख्या भौतिक व्यवस्थांविरोधी लढेही उभे करीत असतो. भारतीय प्रबोधन चळवळीच्या इतिहासात डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याची अनन्यता ही आहे की अंधश्रद्धांचा पाया असलेल्या वैचारिक आणि भौतिक या दोन्ही आधारांवर कृतिशील जनलढे उभारणारे ते एकमेवाद्वितीय समाजसुधारक आहेत.\nअंधश्रद्धाविरोधी वैचारिक व व्यावहारिक संघर्षः\nया क्षेत्रात बाबासाहेब समाजवादी-साम्यवादी चळवळींनाही मार्गदर्शक ठरेल असे योगदान देतात. कोणत्याही आर्थिक वा राजकीय क्रांतीची पूर्वतयारी सामाजिक व वैचारिक क्रांतीने करणे आवश्यक असते ही त्यांची धारणा असल्याने भारताच्या प्रबोधन चळवळीत धर्मसुधारणेचे आग्रही प्रतिपादन करीत बाबासाहेब अग्रभागी राहतात.\n‘बुद्ध आणि त्याचा धम्म’, ‘शूद्र पूर्वी कोण होते’ ‘जातिनिर्मूलन’ ‘रिडलस् ऑफ हिंदुइझम’ अशा ग्रंथसंपदेतून त्यांनी सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेवर वैचारिक हल्ले केले. ‘बहिष्कृत भारत’, ‘प्रबुद्ध भारत’, ‘जनता’ यासारख्या नियतकालिकांतून हिंदुधर्म व समाजव्यवस्था, बुद्ध धम्म आणि त्याची शिकवण, अस्पृश्यता-जातिभेद आणि त्यांचे निर्मूलन यांची अखंडपणे चर्चा केली. सभा संमेलनातूनही त्यांच्या महानिर्वाणापर्यंत ते या जनसागराच्या आघाडीवर अथकपणे कार्यरत राहिले. परंतु धर्मविषयक प्रबोधनाबाबत त्यांची भूमिका केवळ विचारवंतांपुरती सीमित राहिली नाही. अस्पृश्यता, जातिभेद व स्त्रीदास्य यांना पावित्र्य प्रदान करणारा तत्त्वविचार व व्यवहार याविरोधात संघर्षाची भूमिका घेऊन त्यांनी जनलढेही उभारले. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह (१९२७), काळाराम मंदिर सत्याग्रह (१९३०-३५), मुखेडचा पांडवप्रताप-सत्याग्रह (१९३२) पर्वती-सत्याग्रह अशा लढ्यांतून त्यांनी धर्मश्रद्धा व अंधश्रद्धा यासंबंधीच्या चिकित्सेच्या लाटा भारतभर उसळवीत ठेवल्या. बौद्ध धर्माचा स्वीकार करून व दलित जनतेचे सामुदायिक धर्मांतर घडवून हिंदू धर्माला वैचारिक व व्यावहारिक धक्का दिला. बौद्ध-धम्मपरिवर्तनाची घटना हिंदुधर्मीयांना आपल्या अंधधर्मश्रद्धांबाबत आत्मटीकेची भूमिका घेण्यास भाग पाडणारी, जातिव्यवस्था आणि त्यावर उभ्या असलेल्या ���र्माबाबत अपराधभावना व्यक्त करावयास लावणारी आहे. अंधश्रद्धेचे शक्तिस्रोत कोणते\nहिंदुधर्माची इतिहासातील विविध रूपे स्पष्ट करताना प्रा.गं.बा.सरदार ‘धर्म व समाजपरिवर्तन’ यात यातुविधी, वैदिक यज्ञ, देवताराधन, एकेश्वरवाद, ब्रह्मवाद इ.ची चर्चा करतात. डॉ. आंबेडकरांनी हिंदुधर्मातील या अंगाच्या विरोधात आयुष्यभर जनप्रबोधनाची वैचारिक चळवळ उभारली होती. अंधश्रद्धानिर्मूलनाची चळवळ ही गूढवादी, अगम्य अशा श्रद्धांच्या विरोधातील चळवळ आहे. डॉ.आंबेडकर जेव्हा आत्मा, अवतारवाद, चमत्कारवाद, वेदप्रामाण्य इ.वर हल्ला चढवितात तेव्हा तो अंधश्रद्धांविरोधी प्रबोधनाचा भाग असतो. हिंदुधर्मातील या वैशिष्ट्यांची रूपे म्हणून या संदर्भात समजून घेतली पाहिजेत. सृष्टीतील प्रत्येक पदार्थ, वृक्ष, प्राणी या सर्वांमध्ये यातुतत्त्व वसत आहे. विशिष्ट क्रिया आणि मंत्रपठण यामुळे ते जागृत होते, इष्ट फलप्राप्तीची क्षमता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. या यातुविधीची अभिव्यक्ती आपणास आजही मांत्रिकाच्या व्यवहारातून दिसून येते. विधिपूर्वक केलेल्या अचूक मंत्रोच्चारातून फलप्राप्ती होते, मंत्रशक्ती ही किमया आहे व पाऊस, अन्न, पशुधन, संतती, रोगनिवारण, शत्रुनाश इत्यादि गोष्टी त्यापासून उद्भवतात, ही वैदिक यज्ञामागील श्रद्धा आहे. आजच्या साक्षात्कारी बुवा-स्वामींच्या ‘सामर्थ्या’मागे वैदिक यज्ञाची ही श्रद्धाच काम करीत असते. देवताराधन पद्धती ही वैदिक यज्ञानंतरची विकासावस्था. पदार्थपूजेतून इच्छापूर्ती करण्याचे धर्माचरण त्यातून उद्भवले. यज्ञीय देवतांच्या पूजा-उपासनातून इच्छित साध्य केल्याचा दावा जो करण्यात येतो, त्याला धार्मिक आधार या परंपरेत आहे. ब्रह्मवाद बुद्धिप्रामाण्य वा अनुभवप्रामाण्यावर उभा नाही तर तो आत्म्याच्या श्रद्धेवर उभा आहे. ‘आत्मा’ या अद्भुत शक्तीचे प्रकटीकरण करणे, आत्मे जागे करणे, यांसारख्या अंधश्रद्धांचा पाया आत्मवादात आहे.\nडॉ. आंबेडकर हिंदुधर्माची चिकित्सा करतात तेव्हा हिंदुधर्माच्या या विविध रूपांतील अध्यात्मवादी, गूढवादी शक्तिस्थानांनाच धक्का देत असतात. बुद्धिवाद, विवेकशीलता, मानवतावाद या आधारे ते प्रश्न उभे करतात त्याचवेळी बौद्धधर्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करत जातात.\n‘वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, अपौरुषेय आहेत, त्यांची आज्ञा मानावी, असे सांगण्यात येते. परंतु त्याला इतिहासात कोठे पुरावा नाही. ब्राह्मणांखेरीज कोणीच वेदाला प्राधान्य दिलेले नाही.’ ‘… उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टींकडे पाहिले तर बुद्धाने त्यांपैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धाने सांगितले मला ईश्वर नको…, …. ‘बुद्धाला वेद मुळीच मान्य नव्हते…. वर्णव्यवस्थाही बुद्धाला मान्य नव्हती. बौद्ध वाययात बुद्धाने चातुर्वर्ण्यावर पदोपदी प्रहार केलेले आहेत…’\n‘बौद्ध धर्मात मोक्ष-स्वर्ग या खुळ्या कल्पनांना स्थान नाही. उलट मानवी जीवित सुखसमाधानाने घालवायचे असेल तर मानवाने शुद्धाचरण, अहिंसा, समता, बंधुत्व या गोष्टींचा अवलंब करावा’…. (डॉ.आंबेडकरांची भाषणे – मा.फ.गांजरे, खंड ७ मधून)\nडॉ. आंबेडकरांचे धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील सर्वांत मौलिक योगदान म्हणजे बौद्ध धर्मांतराची त्यांनी उभी केलेली चळवळ. १) अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीने भारतीय संदर्भात प्रेरणादायी वारसा कोणत्या ऐतिहासिक घटना, महापुरुषांपासून घ्यावा २) अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीचे तात्त्विक अधिष्ठान कोणते हवे २) अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीचे तात्त्विक अधिष्ठान कोणते हवे ब्राह्मणी वेदान्तवाद की अब्राह्मणी बौद्धवाद ब्राह्मणी वेदान्तवाद की अब्राह्मणी बौद्धवाद ३) भारतीय इतिहास व संस्कृतीत वेदान्तवादाचा प्रतिकार करून विकसित झालेल्या अब्राह्मणी परंपरांतील अध्यात्मवादास नकार देऊन, या परंपरेची सामाजिक-धार्मिक पुनर्रचनेसाठी, पुनर्घटना कशी करावी ३) भारतीय इतिहास व संस्कृतीत वेदान्तवादाचा प्रतिकार करून विकसित झालेल्या अब्राह्मणी परंपरांतील अध्यात्मवादास नकार देऊन, या परंपरेची सामाजिक-धार्मिक पुनर्रचनेसाठी, पुनर्घटना कशी करावी ४) अंधश्रद्धांचा प्रश्न धार्मिक श्रद्धा-व्यवहार या स्वरूपात धर्माच्या विचारव्यवहारात असतो. परंतु तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तो ब्रह्मवाद वा मायावाद म्हणून असतो. समाजशास्त्रात तो अध्यात्मवादी प्रभावाच्या रूपाने तर साहित्यात आत्मा, ब्रह्म, चातुर्वर्ण्य, परतत्त्व या ब्राह्मणी तत्त्वांच्या उदात्तीकरणाच्या रूपाने दडलेला असतो. या आणि इतर सर्वच क्षेत्रातील अध्यात्मवादी प्रवृत्तींशी संघर्ष देण्यासाठी कोणती अन्वेषणपद्धती स्वीकारावी\nआंबेडक���ांच्या धर्मान्तर चळवळीने अशा प्रश्नांच्या संदर्भात उत्तरांचा शोध घेण्यासाठी समाजसुधारकांना-क्रांतिकारकांना मजबूर केले. डॉ. रावसाहेब कसबे त्यांच्या ‘आंबेडकर व मार्क्स’ या ग्रंथात बौद्ध धर्माची प्रगमनशीलता पुढील शब्दांत मांडतात –\n‘उपनिषदांनी जे तत्त्वज्ञान निर्माण केले होते, बुद्ध त्याच्या विरोधी होता. उपनिषदकारांनी आत्म्यावर सर्वाधिक भर दिला. आत्मा हा अभौतिक, शाश्वत व न बदलणारा आहे असे त्यांनी मानले. बुद्धाने उपनिषदांच्या विरोधात भूमिका घेऊन ‘सर्व काही प्रवाही आहे’ असे सांगितले. त्यामुळे जगाविषयी संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनास चालना मिळाली… कार्यकारणभावाचा वेगळा सिद्धान्त मांडणे बुद्धास भाग पडले. ‘प्रतित्य समुत्पाद’ या आपल्या तत्त्वाचे विवेचन बुद्ध करतो….’ (पृ.१४९).\nचिंतनाच्या दोन परंपरांचा भेद विशद करताना भदंत आनंद कौसल्यायन बौद्ध परंपरेतील ‘प्रत्यक्ष अनुमानवादा’ची, अनुभववादाची प्रशंसा करतात. ‘बौद्ध परंपरा व मार्क्सवादी परंपरा अनीश्वरवादी, अनात्मवादी आणि अनित्यतावादी आहेत तर इस्लामी, इसाई आणि हिंदुपरंपरा शब्दप्रामाण्याचा स्वीकार करणाऱ्या आहेत, असे वर्गीकरण ते मांडतात. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण वारशामुळे त्यांची भारतीय धर्मसुधारणा व प्रबोधनातील कामगिरी समकालीन समाजसुधारकांच्यापेक्षा वेगळी ठरते.\n[ तिमिरभेद, संपादक अंजली सोमण, या पुस्तकातून. ]\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/art-loss-register-is-the-worlds-largest-database-of-stolen-art/", "date_download": "2021-08-04T09:26:08Z", "digest": "sha1:SGR2MJJWDP333G5ANG5R24WBAP2DASTG", "length": 13478, "nlines": 105, "source_domain": "dhammachakra.com", "title": "बौद्ध शिल्प गहाळ झाल्यास येथे नोंद करा - Dhammachakra", "raw_content": "\nबौद्ध शिल्प गहाळ झाल्यास येथे नोंद करा\nबिहारमध्ये ठिकठिकाणी गावोगावी बुद्धांची अगणित शिल्पे सापडत आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे अनेक शिल्पांची नोंद नसल्यामुळे त्यांच्या चोऱ्या होत आहेत. अशा बुद्धमूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे या टोळ्या स्थानिक चोरांना हाताशी धरून मूर्त्यांची चोरी करतात. आणि यामध्ये काही देशद्रोही गावकरी सुद्धा सामील असतात.\nबिहारमध्ये डिसेंबर २०१४ मध्ये नालंदाजवळ दिपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रणबिघा गावांमध्ये एकेदिवशी सकाळी गावकरी उठून बघतात तर गावदेवीच्या देवळाजवळील काळ्या ग्रॅनाईट दगडातील बुद्धमूर्ती गायब झाली होती. गावकऱ्यांनी लगेच त्या दिवशी दिपनगर पोलीसस्टेशनला मूर्ती चोरीची तक्रार नोंदवली.त्यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी तिथल्या नदीत वाळू गोळा करण्याचे काम चालू होते. तेव्हा ही मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी ती मुर्ती उचलुन तिची स्थापना गावदेवी देवळाजवळ केली व भक्तिभावाने दोन वर्षे गावकरी मूर्तीची पूजा करत होते.आंतरराष्ट्रीय टोळ्यांसाठी तिची चोरी करण्यात आली असावी असा पोलिसांचा कयास आहे.\nत्या अनुषंगाने तपास करण्यात येत असून अद्यापही ती मूर्ती सापडली नाही. नालंदा जिल्ह्यात २००९ पासून २०१४ पर्यंत खेडेगावातील १२ बुद्धमुर्त्या चोरीस गेल्या आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक प्रशासनास हातात धरून नव नालंदा महाविहार विद्यापीठ लोकांमध्ये जागृती करीत आहे की कुठेही उत्खनन करताना बुद्धमूर्ती सापडल्यास स्थानिक प्रशासनास कळवून त्याची नोंद करून घ्यावी. जेणेकरून भविष्यकाळात जर मूर्ती गहाळ झाल्यास तिचा छडा लावला जाऊ शकतो.\nतसेच Art Loss Register नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे.( www.artloss.com) तेथे पुरातन मूर्तीचोरीची तक्रार नोंदविता येते. ���ी संस्था चोरीला गेलेल्या पुरातन मूर्तींचा छडा लावण्यात पटाईत आहे. त्यामुळे जेव्हा पुरातन बुद्धमूर्ती बाजारपेठेत विक्रीला येते तेव्हा ALR संस्थेमध्ये तिची तक्रार तर दाखल नाहीना याची खातरजमा खाजगी संग्रहालये करतात. माहेर व लोहाजरा येथील गायब झालेल्या बुद्धमूर्ती ALR मुळे पुन्हा प्राप्त झाल्या आहेत.\n-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)\nTagged नालंदा, बौद्ध शिल्प\nलंडनमध्ये भारताचा बहुमान; ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान आहे. ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे (राज्यसभा खासदार) सदस्य […]\nआदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून अंगावर काटा आणणारे “बाबासाहेब जिंदाबाद” गाणं प्रदर्शित\nआदर्श शिंदे -उत्कर्ष शिंदे त्यांच्या दमदार संगीतातून व आदर्श शिंदे यांच्या बुलंद आवाजातून अंगावर काटा आणणारे “बाबासाहेब जिंदाबाद ” हे गाणं आज प्रदर्शित झाले आहे. याबाबत प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करून “बाबासाहेब जिंदाबाद” हे गाणं शेअर केलं आहे. आदर्श शिंदे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असंघटितांच्या प्रश्‍नांवर लढे उभारण्याचा संकल्प करून झोपलेल्यांना जागं […]\nथायलंडमध्ये माघपौर्णिमा उत्सव सुरू\nथायलंडमध्ये आजपासून तीन दिवसांचा माघ पोर्णिमा पूजा उत्सव सुरू झाला. हा उत्सव ८ ते १० फेब्रुवारी असा तीन दिवस असून या निमित्त संपूर्ण थायलंडमध्ये शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असून सर्व शासकीय कार्यालये आणि मद्यपान गृहे बंद राहणार आहेत. ही माघ महीन्याची पौर्णिमा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विहारातील भिक्खूंना खास करून भात शिजवून […]\nसम्राट अशोकाने तक्षशिला येथे बांधलेल्या महान ‘धर्मराजिका’ स्तूपाचा इतिहास\nपेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगावची लढाई – १ जानेवारी १८१८\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nभगवान बुद्धांचा तिसरा वर्षावास – राजगृह, भाग 6\nपाकिस्तानातील या बुद्ध मूर्तीचे वैशिष्ट्ये जाणून घ्या\nनांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०२ : बावरी ब्राह्मण आणि त्याचे १६ शिष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/help-of-central-gov-to-kharip-onion-cuitivation/", "date_download": "2021-08-04T09:45:29Z", "digest": "sha1:VU3IMMWZRU3SQ3HQGEQHRR74OEN557RK", "length": 13853, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खरीप कांद्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ, संबंधित प्रोजेक्टला भारत सरकारची मदत", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nखरीप कांद्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ, संबंधित प्रोजेक्टला भारत सरकारची मदत\nभारत सरकार मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर (एमआयडीएच ) च्या माध्यमातून खरीप कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. भारतातील पाच राज्यांना सरकारने एक खास प्रोजेक्ट दिला आहे. या राज्यांमध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. कांद्याच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या दिशेने अधिक जोर दिला जात आहे आणि याच उद्देशाने या मिशनची स��रुवात करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय फलोत्पादन अनुसंधान आणि अनुसंधान विकास प्रतिष्ठान नवी दिल्ली चे निदेशक डॉ. पी के गुप्ता यांनी सांगितले की, हा काळ खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी योग्य काळ आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या प्रगत जातींची निवड करणे आवश्यक आहे. एन एच आर डी एफ ने कांद्याची एक वैशिष्ट्यपूर्ण जात विकसित केली आहे ती खूपच चांगली आहे. शेतकऱ्यांनी या जातीचा वापर करणे आवश्यक आहे.\nकांद्यासाठी या जाती वापरण्याचा सल्ला देतात कृषी वैज्ञानिक\nऍग्री फाउंड डार्क रेड ही कांद्याची जात जवळ जवळ 80 ते 100 दिवसात तयार होते. त्यानंतर दुसरी जात आहे लाईन 883 ही जात सुद्धा एन एच आर डी एफ ने विकसित केले आहे. पुढे बोलताना गुप्ता यांनी सांगितले की, भारतामध्ये या जातीची उपलब्धता फारच कमी आहे परंतु शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने शोध घेतला तर ही जरूर मिळते. लाईन 883 ही जात फक्त 75 दिवसांमध्ये तयार होते. खरीप कांद्यासाठी ची रोपवाटिका तयार करताना विशेष गोष्टीवर लक्ष द्यावे लागते. कारण तेव्हा तापमान जास्त असते आणि अचानक पाऊस झाला तर त्याचा विपरीत परिणाम रोपवाटिका वर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की रोपवाटिका तयार करण्याच्या अगोदर शेती व्यवस्थित पद्धतीने तयार करून घ्यावी जेणेकरून विकृत परिस्थितीमध्ये सुद्धा कांद्याची रोपे विपरीत परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम असतील.\nगुप्ता यांनी सांगितले की ऍग्री फाईड डार्क रेड जातीच्या कांद्याची रोपवाटिका टाकण्यासाठी हेक्‍टरी सात ते आठ किलो बियाणे लागते. तसेच लाइन 883, भीमा रेड आणि पुसा रेड या जातींचा सुद्धा शेतकरी वापर करू शकतात. भक्ती गुप्ता यांनी सल्ला दिला की शेतकरी तेव्हाही कांद्याचे बियाणे खरेदी करतील ते विकत घेताना सरकारी संस्थांकडून घेणे किंवा चांगल्या खाजगी कंपन्यांचे बियाणं खरेदी करणे फायद्याचे असते.\nजे बियाणे महाग असतात परंतु पुढे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये त्यासाठी आवश्यक असतं. कांदा पिकाच्या जास्त उत्पादनासाठी रोपवाटिका सशक्त असणे फार गरजेचे असते. खरीप कांदा हा ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तयार होतो आणि तेव्हा कांद्याचा भाव हा 40 ते 50 रुपये प्रति किलो राहतो. याच कारणामुळे शेतकऱ्यांना खरीप कांद्याच्या शेतीमुळे चांगला उत्पन्न मिळू शकते.\nहरियाणा सरक���र देते प्रति एकर आठ हजार रुपये\nहरियाणा सरकार शेतकऱ्यांना खरीप कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात प्रति एकरी आठ हजार रुपये प्रमाणे अनुदान देते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना खरीप कांद्याचे उत्पन्न तर मिळतेच परंतु सरकारकडून मिळालेल्या अनुदान राशि मुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. या धनराशी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या सबसिडीचा फायदा मिळतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/934367", "date_download": "2021-08-04T09:39:31Z", "digest": "sha1:SHY5E6YIAPEYIXSQAGZCLQMRA7FBERNA", "length": 2350, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भा��तामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतामधील उच्च न्यायालयांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी (संपादन)\n१५:५५, ८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२३:१६, २ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१५:५५, ८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| ''बॉम्बे पुनर्गठन अधिनियम, १९६०''\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/mitali-and-siddharth-marriage-photos/", "date_download": "2021-08-04T09:50:00Z", "digest": "sha1:IH44VLGT3XAU2SY6SG5TNYFVSQ2D56HM", "length": 8354, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ - Mulukh Maidan", "raw_content": "\nपुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ\nमराठी सिनेसृष्ट्रीमध्ये लग्नसराई सुरु झाली आहे. मानसी नाईक, अभिज्ञा भावे, प्राजक्ता परबनंतर आत्ता अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नबंधनात अडकले आहेत. सिध्दार्थ आणि मिताली गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामूळे चर्चेत होते.\nआज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपासून दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. त्यांचे चाहते त्यांच्या फोटोला लाईक आणि कमेंट्स करत आहेत. पुण्यामध्ये पारंपारिक मराठी पद्धतीने दोघांचे लग्न पार पडले आहे.\nलग्ना अगोदर दोघांच्या हळदीचे आणि मेंहदीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यांच्या या फोटोला देखील फॅन्सनी चांगलेच पसंत केले होते. सुरुवातील सिध्दार्थ आणि मितालीच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले होते. दोघांच्या हळदीच्या लुकची चर्चा झाली होती.\nत्यानंतर दोघांच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये सिध्दार्थ मितालीच्या हातावर मेंहदी काढताना दिसत होता. दोघांच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या फॅन्सनी या व्हिडीओला चांगलेच पसंत केले आहे.\nसिध्दार्थ आणि मिताली गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. पण कोरोनामूळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांचा लग्न समारंभ पार पडला आहे.\n‘बजरंगी भाईजान’ मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे तिच्यापेक्षा हॉट आणि ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\nमराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल सिध्दार्थ आणि मिताली अडकले लग्नबेडीत; पहा लग्नाचे फोटो\nइंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत सोडून पळून आला होता ‘हा’ अभिनेता; आज आहे सुपरस्टार\n जेनियलियाने रितेशसोबतचा बेडवरचा व्हिडीओ केला शेअर; उघडाबंब रितेश जेनेलियाला..\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/start-a-rural-hospital-in-zirapwadi-otherwise-agitation-statement-of-villagers/", "date_download": "2021-08-04T10:11:59Z", "digest": "sha1:PT5BOHPKVOKZXLR2JKGMH3YRBVQ42M3H", "length": 10613, "nlines": 79, "source_domain": "sthairya.com", "title": "झिरपवाडीचे ग्रामीण रुग्णालय सुरु करा; अन्यथा आंदोलन : ग्रामस्थांचे निवेदन | स्थैर्य", "raw_content": "\nझिरपवाडीचे ग्रामीण रुग्णालय सुरु करा; अन्यथा आंदोलन : ग्रामस्थांचे निवेदन\nin फलटण तालुका, फलटण शहर\nस्थैर्य, फलटण दि. ०९ : गेल्या 25 वर्षांपासून लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले ग्रामीण रुग्णालय त्वरीत सुरु करावे. हे रुग्णालय सुरु न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन झिरपवाडी ग्रामस्थांच्यावतीने फलटण तहसिलदारांच्या मार्फत महार���ष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.\nग्रामस्थांनी 8 एकर जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर या जागेत या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. यासाठी सन 1997 साली राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांना सामाजिक कार्यक्रर्ते दशरथ फुले व इतरांनी निवेदन दिले होते. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशानंतर हे रुग्णालय सुरु झाले होते. पढे दोन वर्षे हे रुग्णालय सुरु झाले व नंतर ते पूर्णत: बंद अवस्थेत आहे. या रुग्णालयाकडे 20 ते 22 वर्षांपासून दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणच्या दारे, खिडक्या, यंत्र सामुग्री चोरीला गेले आहेत. इमारतीलाही तडे गेलेले आहेत. हे रुग्णालय पुन्हा सुरु होण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. कोरोना काळात या ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती होऊन या ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरु करुन नागरिकांना दिलासा मिळणे आवश्यक होते. मात्र गेल्या 7 – 8 महिन्यांपासून केवळ देखभाल दुरुस्तीचे आराखडे, अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगून इमारतीकडे अजूनही दुर्लक्षच सुरु आहे. विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी 7 सप्टेंबर 2020 रोजी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, आमदार दीपक चव्हाण व इतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या ठिकाणी भागीदारी तत्वावर संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र 7 महिन्याचा कालावधी उलटूनही याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावरुन तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून या ठिकाणी तातडीने रुग्णालय सुरु न झाल्यास ग्रामस्थ मोर्चा, उपोषण, धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.\nसदर निवेदनावर 100 हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.\nकिन्हईच्या गोळीबार प्रकरणी मोका लागलेला फरारी आरोपी गोव्यात; आकाश साबळे याला गोव्यात पकडले; कोरेगाव पोलिसांची कामगिरी\nबिबी गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; विलगीकरण कक्षाच्या उभारणीमुळे रुग्णांची कोरोनावर मात\nबिबी गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; विलगीकरण कक्षाच्या उभारणीमुळे रुग्णांची कोरोनावर मात\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्���ावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://navanirmiti.in/portfolio-item/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA/", "date_download": "2021-08-04T10:05:58Z", "digest": "sha1:CM5ZLKHE73RX5TVVROAK4VMIMMY4NYIT", "length": 3862, "nlines": 83, "source_domain": "navanirmiti.in", "title": "चारोळी – (१४-१०-२०१४) – नवनिर्मिती", "raw_content": "\nचारोळी – (१७-०६-२०२१) #AguaRonaldo\nचारोळी – (२७-०५-२०२१) #Mucormycosis\nचारोळी – (२१-०५-२०२१) #SSC2021\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nजेवण ऑगस्ट 1, 2021\nलाट जुलै 17, 2021\nसंदीप दांडेकर commented on आई\nविशाल शिंदे commented on आई\nकाव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता\n© २०१८-२१, ��वनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-fire-in-south-mumbai-4309579-NOR.html", "date_download": "2021-08-04T08:21:55Z", "digest": "sha1:WONYUMS3JOP5ZDBH4EZEQDYL64W6BNCL", "length": 3534, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Fire in South Mumbai | मुंबईतील \\'एक्सचेंज\\' इमारतीची आग आटोक्यात; नार्कोटिक्स कार्यालय खाक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबईतील \\'एक्सचेंज\\' इमारतीची आग आटोक्यात; नार्कोटिक्स कार्यालय खाक\nमुंबई- दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर भागातील 'एक्सचेंज' इमारतीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली. तिसर्‍या मजल्यावर असलेल्या नार्कोटिक्स कार्यालयाला ही आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या 16 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे वृत्त समजताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.\nदरम्यान, आज (बुधवारी) अकारा वाजेच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावरील नार्कोटिक्स विभागाच्या कार्यालयाला आग लागली होती. या आगीत नार्कोटिक्स विभागाचे कार्यालय जळून खाक झाले आहे.\n'एक्सचेंज' या इमारतीत 12 शासकीय कार्यालये आहे. त्यात नार्कोटिक्‍ससह जनगणना, पशुपालन, एचआरडी आदी विभागांचा सभावेश आहे. या इमारतीत एक हजारांहून अधिक लोक काम करतात.\nआग लागल्यानंतर इमारती शेजारी असलेल्‍या हिंदुस्‍तान पेट्रोलियमच्‍या डेपोचे काम थांबविण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-parking-issue-nagar-4308351-NOR.html", "date_download": "2021-08-04T08:56:42Z", "digest": "sha1:4Q6CHNW2YZLEOICPZLKYYN6ICS4GIX7D", "length": 6869, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "parking issue nagar | पार्किंग व्यवस्थेचा उडाला बोजवारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपार्किंग व्यवस्थेचा उडाला बोजवारा\nनगर - दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी आवश्यक असलेल्या वाहनतळांचे कोणतेही सुयोग्य नियोजन शहरात केले गेले नाही. त्यामुळे वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल होत चालली आहे. पार्किंगची समस्या सोडवण्याविषयी वाहतूक पोलिस, महापालिका व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदासीन आहे.\nनगर शहराची लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे, तेवढय़ाच वेगाने वाहनांची संख्याही वाढते ���हे. सध्या शहराची लोकसंख्या साडेचार लाख असून वाहनसंख्याही लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यात नव्याने भर पडतच आहे. या वाहनांमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषणाची समस्या हाताबाहेर चालली आहे. वाहन पार्किंगच्या समस्येनेही गंभीर स्वरूप धारण केले आहे.\nसार्वजनिक ठिकाणी व राहत्या घराच्या आवारात पार्किंग आवश्यक असते. महापालिकेच्या बेजबाबदार धोरणामुळे व प्रशासनाच्या अनास्थेमुळे सार्वजनिक ठिकाणच्या पार्किंगचा बट्टय़ाबोळ उडाला आहे. एखाद-दोन अपवाद सोडले, तर शहरात सुनियोजित पार्किंग कुठेच नाही. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. मुळातच वाहतुकीसाठी अपुरे पडणारे रस्ते आणखी अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यात वेळ, इंधन आणि पैशांचाही अपव्यय होतो.\nलाखो रुपये मोजूनही सोसायटीच्या आवारात ‘पार्किंग स्पेस’ मिळत नाही. रस्त्यावरच वाहने लावल्याने अनेकदा खटके उडतात. वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्याचे प्रकार होत असून त्यामुळे भांडणाचे पर्यावसान हाणामारीपर्यंत जाते. मंगल कार्यालये, सभागृहे अशा ठिकाणी होणार्‍या पार्किंगची सोय असायला हवी. परंतु बहुतांश हॉटेल व मंगल कार्यालयांना पुरेसे पार्किंगच नाही.\nग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक आपली वाहने बसस्थानकावरील वाहनतळावर लावतात. तेथून वाहनांचे स्पेअर पार्ट व इंधन चोरीला जाते अशा तक्रारी आहेत. वाहनांची वाढलेली संख्या, अपुरे रस्ते, रस्त्यावर होणारे बेकायदा पार्किंंग यामुळे बरेच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात ही समस्या अधिक गंभीर बनणार आहे. महापालिकेने आताच वाहनतळ विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.\nपार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी चितळे रोडवर जुन्या जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. पण या प्रस्तावाला जिल्हा रुग्णालयाने नकार दिला. मनपाने पार्किंगसाठी एकही भूखंड आरक्षित केलेला नाही. त्यामुळे शहरातील पार्किंग समस्येला मनपाची अनास्थाच कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-latests-news-in-marathi-sultan-of-brunei-offers-2bn-for-3-sahara-hotels-4716270-PHO.html", "date_download": "2021-08-04T09:06:04Z", "digest": "sha1:5MBNV2Q5NTOB2SQ56HCVEUHYFKG6A5QW", "length": 4643, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latests News In Marathi Sultan Of Brunei Offers $2bn For 3 Sahara Hotels | सहाराच्या 3 हॉटेल खरेदीसाठी ब्रुनोई सुलतानाची 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसहाराच्या 3 हॉटेल खरेदीसाठी ब्रुनोई सुलतानाची 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर\nनवी दिल्ली - तुरुंगात कैद असलेले सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या तीन हॉटेल्स खरेदी करण्याची तयारी ब्रुनोईच्या सुलतानाने दाखवली आहे. ब्रुनोई सुलतानांशी संबंधीत एका कंपनीने 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर दिली आहे. सहारा समुहाची न्यूयॉर्कमध्ये प्लाजा आणि ड्रीम व अमेरिकेत ग्रोसव्हेनॉर हाउस हॉटेल आहे. ब्रुनोईचे सुलतान हसन्नल बोलकिया हे जगातील मोजक्या श्रीमंतांपैकी एक आहेत. लंडनमध्ये त्यांची रियल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक असून येथेच त्यांची डॉचेस्टर हॉटेल देखील आहे.\nसायरस पुनावाला देखील रेसमध्ये\nसहारांच्या हॉटेल खरेदी करण्यासाठी जगातील मातब्बरांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यात सायरस पुनावाला यांचाही समावेश आहे. मात्र, पुनावाला यांना सहारांच्या लंडनमधील संपत्तीमध्येच रस आहे.\nजामीनासाठीच्या रकमेसाठी संपत्तीची विक्री\nसहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत न करण्याच्या आरोपात सुब्रतो रॉय यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांना सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जामीनासाठी त्यांना 1.6 बिलिअन अमेरिकन डॉलरची गरज आहे. यासाठी ते तिहार तुरुंगातूनच लंडन आणि अमेरिकेतील त्यांच्या संपत्तीच्या विक्रीची डील करत आहेत. या डीलसाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना आवश्यक सुविधा मंजूर केल्या आहेत.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, साहाराची परदेशातील मालमत्ता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/sambhaji-raje-reaction-on-maratha-reservation/videoshow/83510740.cms", "date_download": "2021-08-04T10:35:37Z", "digest": "sha1:DIDZFJP463SX4B4YRR7P2W3KSW4B6GLG", "length": 4746, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "sambhaji raje reaction on maratha reservation - मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंसोबतच्या बैठकीनंतर काय म्हणाले संभाजीराजे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठा आरक्षण��बाबत उदयनराजेंसोबतच्या बैठकीनंतर काय म्हणाले संभाजीराजे\nमराठा आरक्षणाबाबत आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केली कोल्हापूर आणि साताऱ्याचं घराणं एकत्र आलं याचा मला आनंद आहे, असं ते म्हणाले.\nआणखी व्हिडीओ : पुणे\nपुण्यात चोरांना पाहून गस्तीवरील पोलीसच गेले पळून...\nमहाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिलाच रुग्ण; काय आहे अपडेट...\nअंगारकी चतुर्थीमुळे दगडूशेठ मंदिरासमोर तुफान गर्दी...\nपुणे मेट्रोच्या ट्रायल रनला अजित पवारांनी दाखवला हिरवा ...\nभोरच्या रायरेश्वर गडाकडे जाणारे दोन्ही रस्ते गेले वाहून...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://manthanpublication.com/product-category/type/", "date_download": "2021-08-04T08:09:09Z", "digest": "sha1:LPEMHZ2I7SIVLDU2NDZOAQJSIXHHCRYZ", "length": 5615, "nlines": 161, "source_domain": "manthanpublication.com", "title": "Type Archives – Manthan Publication", "raw_content": "\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nस्वाध्याय पुस्तिका (विद्या माहेवार गृहपाठ)\nमंथन स्पर्धा परीक्षा किट 2021 – 22\nप्रिय पालक व शिक्षक,\nमागील वर्षाच्या कोविड विषयक शासकीय धोरणानुसार जवळजवळ वर्षभर शाळा बंद राहील्यास्तव आपण आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2021 चे आयोजन करू शकलो नाही, तसेच मागील शैक्षणिक वर्षात आपण आपली परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत पूर्वीच पालकांना अवगत केले नसल्याने आपण 2021 चे परीक्षा नियोजन रद्द केली होती. पुढील म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता आपण आपले परीक्षा नियोजन सुरू केले आहे. लसीकरणाचा वेग तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी शाळा सुरू होण्या बाबत आशादायक वातावरण आहे, म्हणून पुन्हा आशावादी दृष्टिकोनातून लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे, शाळा सुरू झाल्यावर आपण निश्चितपणे यशस्वी परीक्षा आयोजन करणार आहोत, लेखी (OMR) परीक्षा शाळा सुरू न झाल्याने जर होऊ शकत नसेल तरच आपण video व Artificial intelligence Proctoring द्वारे online परीक्षेचे आयोजन करणार आहोत.\nमागील शैक्षणिक वर्षात आपण जमा केलेली परीक्षा किट रक्कमे मधून फक्त परीक्षा फी शुल्क ह्या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा फी म्हणून वापरू शकता. त्यासाठी New Admission बटणावर click करून आपण पुढील इयत्तेच्या मार्गदर्शक व सराव संच याची रक्कम फक्त आपण जमा करावी व प्रवेश निश्‍चिती करून घ्यावी.जर आपण नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छित नसाल तर आपण फक्त परीक्षा फी परत मागणी करण्या करिता खालील REFUND बटनचा वापर करावा व नमूद माहिती भरावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/cbi-inqurry-anil-deshmukh-highcourt/", "date_download": "2021-08-04T09:34:05Z", "digest": "sha1:NMHVIR3F3SMSQKUV45GJD5BGHNA4UBTX", "length": 12102, "nlines": 88, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश; हायकोर्टाचा देशमुखांना जबर झटका - Mulukh Maidan", "raw_content": "\nअनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश; हायकोर्टाचा देशमुखांना जबर झटका\nमुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी परमबीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.\nहा निर्णय अनिल देशमुखांना मोठा झटका मानला जातोय. १५ दिवसांत सीबीआयने ही चौकशी पुर्ण करावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अनिल देशमुखांनी दर महीन्याला १०० कोटी रूपयांच्या वसूलीचे टार्गेट पोलीसांना दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता.\nह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.\nयापुर्वी काही दिवसांपुर्वी त्यांची बदली तसेच अनेक तक्रारी घेऊन सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.\nसर्वोच्च न्यायालय म्हणाले होते की तुम्ही आधी उच्च न्यायालयात का गेला नाही. कोर्टाने म्हटले होते की ही तक्रार बरीच गंभीर आहे परंतु आपण आधी उच्च न्यायालयात जावे. असे सांगून कोर्टाने याचिका फेटाळत कोर्टाने त्यांना हायकोर्टात जायचा आदेश दिला होता. त्यामुळे परमबीरसिंगांनी मुंबई हायकोर्टात नवीन याचिका दाखल केली होती.\nकाही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रातून केला आहे.\nअखेर परमबीर सिंह यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.\nयाचिकेत परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता.\n‘आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी याचिका दाखल केली होती.\nत्यांच्या याचिकेतील मुद्दे मान्य करत अखेर हायकोर्टाने अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत चौकशी पुर्ण करून याप्रकरणाचा योग्य निर्णय सीबीआय संचालकांना घ्यायचा आहे.\nह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.\nरोखठोकमधून संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना झोडपले; थेट लायकीच काढली\n“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”\nआघाडीत बिघाडी: आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून नाराज काँग्रेस राज्यपालांकडे जाणार\nमाझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या ड���ळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/daily-horoscope-12-june-2021-today-horoscope-in-marathi/articleshow/83451118.cms", "date_download": "2021-08-04T08:26:54Z", "digest": "sha1:7QZ62Y63OGHOOXM2XXOOE3NID5CQYIVU", "length": 20722, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "राशीभविष्य १२ जून २०२१ शनिवार: Daily horoscope 12 june 2021 :मिथुन राशीत २ शुभ ग्रहांचा संयोग, दिवस कसा असेल ते पाहा - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily horoscope 12 june 2021 :मिथुन राशीत २ शुभ ग्रहांचा संयोग, दिवस कसा असेल ते पाहा\nशनिवार १२ जून रोजी चंद्र मिथुन राशीत संचार करेल. शुक्र येथे आधीपासून विराजमान आहे, ज्यामुळे शुक्र व बुध यांचा शुभ संयोग होईल. मिथुन राशीमध्ये दोन शुभ ग्रहांची स्थिती असूनही, मिथुन राशीच्या लोकांना आज इतर ग्रहांच्या स्थितीमुळे मानसिक त्रास होईल. इतर सर्व राशींसाठी हा दिवस कसा असेल, कोणाला शुभ परिणामाचा लाभ मिळेल, हे जाणून घेण्यासाठी आजचे भविष्य पाहा...\nDaily horoscope 12 june 2021 :मिथुन राशीत २ शुभ ग्रहांचा संयोग, दिवस कसा असेल ते पाहा\nशनिवार १२ जून रोजी चंद्र मिथुन राशीत संचार करेल. शुक्र येथे आधीपासून विराजमान आहे, ज्यामुळे शुक्र व बुध यांचा शुभ संयोग होईल. मिथुन राशीमध्ये दोन शुभ ग्रहांची स्थिती असूनही, मिथुन राशीच्या लोकांना आज इतर ग्रहांच्या स्थितीमुळे मानसिक त्रास होईल. इतर सर्व राशींसाठी हा दिवस कसा असेल, कोणाला शुभ परिणामाचा लाभ मिळेल, हे जाणून घेण्यासाठी आजचे भविष्य पाहा...\nमेष : आजचा दिवस हा अतिशय व्यस्त आहे. तुम्ही आज कोणत्या ना कोणत्या कामात अडकलेले असाल. आज काही विशेष व���यवस्था करण्यात वेळ खर्च होईल. आज घडलेल्या एखाद्या घटनेने तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. फक्त त्या गोष्टी काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज कोणाशीही वाद घालू नका. ७६% नशिबाची साथ आहे.\nवृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी एक शुभ दिवस आहे आणि आज तुमचे रखडलेले काम मार्गी लागेल व अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा तसेच उत्तम संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. नशीब देखील तुमची साथ देत आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकारी सापडतील. त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी योजना बनवू शकता. ७९% नशिबाची साथ आहे.\nमिथुन : ग्रहांची स्थिती दर्शवते की, आज तुमच्यासाठी दिवस खूप व्यस्त असेल. आज चिंता आणि धापवळ होईल. तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे आरोग्यही नरम गरम असेल. संध्याकाळी, पाहुणे काही वेळासाठी वास्तव्यास येऊ शकतात. यामुळे तुम्ही व्यस्त असाल व तुमचे पैसेही खर्च होतील. ७४% नशिबाची साथ आहे.\nकर्क : आज दिवस काही बाबतीत चांगला आणि काही बाबतीत प्रतिकूल असू शकतो. चंद्राची स्थिती सूचित करते की, तुम्हाला कुठूनतरी चांगला नफा मिळू शकेल परंतु खर्चातही वाढ होईल. मुलाच्या बाजूने आनंददायक बातमी मिळेल. घरात मौज-मजा करण्याचे वातावरण राहील. बर्‍याच काळापासून रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज कुटुंबासमवेत पावसाचा आनंद लुटू शकाल आणि खाण्या-पिण्यात काहीतरी नवीन करून बघू शकता. ८०% नशिबाची साथ आहे.\nअडचणींवर मार्ग सापडत नाही तर पाहा हातावरील 'या' रेषा यातच दडलाय उपाय\nसिंह : आजचा दिवस एक शुभ दिवस असून नशिबाच्या मदतीने तुम्हाला इच्छित गोष्टी मिळतील. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे जे भविष्यात तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. व्यवसायातील जवळच्या व्यक्तीशी खरी निष्ठा आणि गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकू शकता. ऑफिसमधील लोक तुमच्या शब्दाने आनंदी व प्रभावित होतील. ८७% नशिबाची साथ आहे.\nकन्या : आज तुमचा दिवस दानात, परोपकारात व्यतीत होईल. तुम्ही देखील समजूतदारपणाने वागून मदत कराल. स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या लोकांना आता मदत करत आहात ते भविष्यात तुमच्या कामी येतील. नोकरी किंवा कार्यक्षेत्रात मौन बाळगणे आज फायदेशीर ठरेल. युक्तिवाद आणि मतभे�� टाळा. कुटुंबातील कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा. ६८% नशिबाची साथ आहे.\nतूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि शुभ दिवस आहे. तुमचा आनंद वाढेल. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून आवडीच्या गोष्टी करण्यास सक्षम असाल. एखाद्या जवळच्या मित्राच्या सल्ल्यानुसार आणि सहकार्याने तुम्ही तुमची बिघडलेली कामे योग्य प्रकारे करण्यास सक्षम असाल. त्यांच्याकडून तुम्हाला लाभ मिळू शकेल. मित्रांसह संध्याकाळचा काळ चांगला जाऊ शकतो. ८०% नशिबाची साथ आहे.\nवृश्चिक : आज तुमचा दिवस व्यस्त असणार आहे. जुन्या खराब झालेल्या कामात सुधारणा करण्यात तुम्ही व्यस्त असाल. नंतर एखाद्या तज्ञाचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज तुमचे विचार-विमर्श पूर्ण करण्यात आनंद होईल. तुमचे मनोरंजनाचे दिवस येत आहेत. कुटुंबातील प्रत्येकजण एकत्र राहतील. ८०% नशिबाची साथ आहे.\nमैत्री आणि प्रेम करतांना उपयोगी, नखांमध्ये सुद्धा दडलेली आहेत अशी रहस्ये\nधनू : आजचा दिवस तुमच्यासाठी एक शुभ दिवस आहे. आज तुम्हाला रखडलेले पैसे मोठ्या प्रमाणात मिळतील अशी अपेक्षा आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्यामुळे निधीमध्ये वाढ होईल. तुमच्या समस्या स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे चिरकाल यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कृत्यांचे फळ मिळेल. ८७% नशिबाची साथ आहे.\nमकर : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त ठरू शकतो. नोकरी असो वा व्यवसाय, आज तुम्हाला दोघांसाठी धावपळ करावी लागू शकते. आज दुपारपर्यंत तुम्ही विखुरलेल्या व्यवसाय योग्य मार्गाने सांभाळल्यास ते योग्य होईल अन्यथा तुम्हाला पुढे त्रास होऊ शकतो. आज पैशाच्या बाबतीत तुम्हाला नशिबाचे सहकार्य मिळेल आणि जुने रखडलेले पैसे पुन्हा मिळतील. ७९% नशिबाची साथ आहे.\nकुंभ : आज तुमच्या राशीतील ग्रहांच्या विशेष योगामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. द्विग्रही योग शनि आणि गुरू भाग्य वाढवतील. आज तुमची प्रतिष्ठा वाढेल व तुमची लोकप्रियताही वाढेल. विरोधकांचा पराभव होईल. शत्रूंचा पराभव होईल. यश मिळेल आणि आनंद आनंदी असेल. ८६% नशिबाची साथ आहे.\nमीन : आज राशीस्वामीच्या विशेष संयोगामुळे तुम्हाला यश मिळेल. आज तुमची इच्छा पूर्ण होईल. मांगलिक कार्य देखील स्थानिक पातळीवर आयोजित केले जाऊ शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि जवळच्या प्रवासाचा योग आहे. आज तुम्ही रात्र���चा काही वेळ कुटुंबासमवेत घालवाल आणि जवळपास कुठेतरी फिरायलाही जाऊ शकता. मास्कचा वापर करा. ८९% नशिबाची साथ आहे.\nweekly tarot horoscope साप्ताहिक टॅरो राशीभविष्य १३ ते १९ जून २०२१:\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nDaily horoscope 11 june 2021 : मिथुन राशीत चंद्राचा प्रवेश, कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल ते पाहा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल Oneplus च्या 'या' स्मार्टफोनमधील स्फोटानंतर कंपनीकडून आले स्पष्टीकरण\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचंय तर काही दिवस थांबा, ऑगस्टमध्ये एन्ट्री करणार हे ७ दमदार स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२१ बुधवार : कुंभ आणि मीन राशीसाठी लाभदायक दिवस, तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस पाहा\nफॅशन प्रियंकाने घातलेल्या कोटमध्ये नेटकऱ्यांना दिसले ‘बॅटमॅनचे डोळे’, कपड्यांची उडवली खिल्ली\nब्युटी 'या' उपायांमुळे पांढरे केस होतील पुन्हा काळेभोर, आहे त्या वयापेक्षा दिसाल एकदम लहान व तरुण\nकार-बाइक १ नंबर...Swift-Alto ला मागे टाकत 'ही' छोटी फॅमिली कार ठरली देशात अव्वल, जास्त मायलेज-कमी किंमतीमुळे लोकांची पसंती\nविज्ञान-तंत्रज्ञान SBI चे ग्राहकांना आवाहन, त्वरित करा ‘हे’ काम अन्यथा खाते होईल बंद\nकरिअर न्यूज HSC Result 2021: बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन नाही\nपुणे महाराष्ट्राला 'झिका'चा किती धोका; केंद्राचे पथक तातडीने पुण्यात दाखल\nमुंबई नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; 'या' माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nपुणे पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; पोलीस येताच...\nकोल्हापूर गडकोट संवर्धन हवे, पर्यटन, महसूल नको; खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना विनंती\nविदेश वृत्त अमेरिकेचे पेंटागन लॉकडाउन; बाहेर गोळीबाराची घटना, शूटर फिरत असल्याचं वृत्त\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-see-latest-updates-maharashtra-registered-10107-new-cases-in-a-day-with-10567-patients-recovered-and-237-deaths-today/articleshow/83576437.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-08-04T10:53:59Z", "digest": "sha1:QP46FGC3EP567DBZTSAIHZ2YUQPOZQYS", "length": 14503, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncoronavirus latest updates करोना: राज्यात आज १०,१०७ नव्या रुग्णांचे निदान; १०,५६७ झाले बरे, मृत्यू २३७\nराज्यात आज १० हजार १०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून १० हजार ५६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे.\nगेल्या २४ तासांत राज्यात १० हजार १०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.\nगेल्या २४ तासांमध्ये एकूण १० हजार ५६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nआज राज्यात एकूण २३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन नव्या करोना बाधित रुग्णांची (Corona patients) संख्या ८ हजार ते १० हजाराच्या आसपास फिरताना दिसत आहे. आज दिवसभरात १० हजार १०७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज एकूण १० हजार ५६७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात २३७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 10107 new cases in a day with 10567 patients recovered and 237 deaths today)\nआजच्या २३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ७९ हजार ७४६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे.\nगडचिरोलीत सर्वात कमी सक्रिय रुग्ण\nराज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १७ हजार ८२० इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ७८२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ४८७ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ६७४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार १७८ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांशी कनेक्शन\nया बरोबरच अहमदनगरमध्ये ४ हजार ६१९ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ५३२, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार १९६ इतकी आहे. जळगावमध्ये २ हजार ५२०, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ०६७ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १ हजार ०५४ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३३२ इतकी आहे.\nक्लिक करा आणि वाचा- शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका\n८,७८,७८१ व्यक्ती होम क्वारंटाइन\nआतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ८६ लाख ४१ हजार ६३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ३४ हजार ८८० (१५.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ७८ हजार ७८१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ५ हजार ४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- भर पावसात मराठा आरक्षणाचा एल्गार; लोकप्रतिनिधींनी दिला 'हा' शब्द\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nधुळे धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nमुंबई 'राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही'\nन्यूज भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा...\nसांगली पवार कुटुंबीयांनी लबाडीचे लिमिट क्रॉस केले, गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप\nन्यूज भारत-पाकिस्तान आता ऑलिम्पिकमध्येही भिडणार; ७ ऑगस्टला होणार 'महामुकाबला'\nसिनेन्यूज 'सॉरी अम्मा अब्बा, मी नाक कापलं' साराने का मागितली माफी\nक्रिकेट न्यूज तारीख सेव्ह करून ठेवा; टी-२० वर्ल्डकपमध्ये या दिवशी होणार भारत आणि पाकिस्तान मॅच\nन्यूज बॉक्सिंगमध्येच का दिली जातात दोन कांस्य पदकं जाणून घ्या संपूर्ण माहिती....\nकंप्युटर LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स\nफॅशन कर��नाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nमोबाइल ‘या’ कंपनीच्या प्लानसमोर जिओ देखील फेल, १२० दिवस वैधतेसह मिळेल दररोज २ जीबी डेटा\nदेव-धर्म पाहा फक्त पाण्याचा हा उपाय केल्यानेही वैवाहिक जीवनात असा फायदा होतो \nकार-बाइक 'टाटा'ची नवीन Tiago NRG फेसलिफ्ट झाली लाँच, स्पोर्टी लूकमध्ये आली क्रॉसओवर हॅचबॅक कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/592380", "date_download": "2021-08-04T10:53:11Z", "digest": "sha1:O5ZYYISBE5V2NXTSLHTPBS6MICOPMT36", "length": 3155, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वोल्गा संघशासित जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वोल्गा संघशासित जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवोल्गा संघशासित जिल्हा (संपादन)\n१९:४८, ३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n५८ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n१९:४५, ३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = वोल्गा केंद्रीय जिल्हा | स्थानिकना...)\n१९:४८, ३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| देश = रशिया\n| जिल्हा = [[वोल्गा केंद्रीय जिल्हा|वोल्गा]]\n| स्थापना = १८ मे २०००\n| राजधानी = [[निज्नी नॉवगोरोद]]\n| क्षेत्रफळ = १०,३८,०००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F.html", "date_download": "2021-08-04T09:21:06Z", "digest": "sha1:JPOWJ52NRWE7LHSCZTIV72Y4TZ3JNTLQ", "length": 12360, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "कोरोना संकट News in Marathi, Latest कोरोना संकट news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nकोरोना संकटात गंगा नदीत वाहतायत मृतदेह, प्रशासन चिंतेत\nगाजीपुरातील गंगा नदीत प्रेत वाहण्याचा प्रकार समोर\nकोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती\nराज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.\nकोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला\nब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.\nकोरोनाचे संकट : आळंदीमध्ये संचारबंदी लागू\nकोरो���ा (CoronaVirus) महामारीच्या संकटात (Corona crisis) समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत ( Alandi) पार पडणार आहे.\nकोरोनात हाताला काम नाही, दोन कलाकारांनी सुरु केले न्याहरी सेंटर\nकोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.\n मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर\nकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.\nदिल्लीत कोरोनाची दुसरी लाट; मास्क नसेल तर कार, बस थांबवून पोलीस कारवाई\nदिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. (Corona in Delhi) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न (without masks) घालण्यासाठी दंडाची रक्कम ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढविली आहे.\nकोरोनाचा धोका : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अडचणीत\nकोरोना रुग्णवाढीमुळे (Corona crisis) भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे.\n कोरोनासोबतच्या युद्धात मुंबई मारतेय बाजी, पण....\nपाहा काय सांगतेय नवी आकडेवारी\nराज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत\nराज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली.\nझी २४ तास : महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी : पोलीस 'कोविड योद्धा' सन्मान आणि गौरव\n'महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान 'कोविड योद्धा' म्हणून 'झी २४ तास'च्यीवतीने करण्यात आला.\nकोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन\nकोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.\nबुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी\nकोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. बुलढाणा येथील उतावळी धर���ावर कोरोना काळात रविवारी मोठी गर्दी, हुल्लडबाजी दिसून आली.\n परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत\nकोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.\nकोरोना चाचणी संख्या नागपुरात वाढवावी - फडणवीस\nनागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे.\nजंगलातही जगण्याचा संघर्ष; छोटा मोगली आणि रानगवा यांच्यातील 'तो' थरारक अनुभव\niPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा\n'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करतायत', नवाब मलिक यांचा आरोप\nकधी उलटे पंख आणि सरळ मान असलेला पक्षी आकाशात उडताना पाहिलाय का हा नक्की कोणता पक्षी आहे\nदिल्लीत अमित शाह आणि शरद पवार यांची भेट, 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा\nNainital फिरायला आलेल्या माहिलेकडून पोलिसांशी गैरवर्तन...म्हणाली \"शुद्धीवर या नाहीतर तुमची वर्दी उतरवेन\" पाहा व्हिडीओ\nCorona: देशातील 18 जिल्ह्यांनी वाढवली चिंता, महाराष्ट्रतील इतक्या जिल्ह्यांचा समावेश\nST Corona | लाल परीवरही कोरोना चाचणी, एसटी बस होणार कोरोनामुक्त\nदेशात अजूनही कोरोनाची दुसरी लाट, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा हा इशारा\nTokyo Olympics 2020 : लवलीनाच्या बॉक्सिंगमुळे भारताला कांस्यपदक, विश्वविजेता बॉक्सरकडून पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dhammachakra.com/vangisa-an-early-buddhist-poet/", "date_download": "2021-08-04T10:07:07Z", "digest": "sha1:4AZJVRFNDYNQYZ3EN4OFZBJ7BKMZXRLQ", "length": 17358, "nlines": 105, "source_domain": "dhammachakra.com", "title": "वंगीस - प्राचीन भारताचा बौद्ध कवी - Dhammachakra", "raw_content": "\nवंगीस – प्राचीन भारताचा बौद्ध कवी\nआयुष्यात सत्यधर्म सांगणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आयुष्य असेच भरकटत चाललेले असते. वंगीस ब्राम्हणाच्या बाबतीत असेच झाले होते. मृत पावलेल्या माणसाच्या कपाळावर टिचकी मारून त्याचा पुर्नजन्म कोठे झाला असेल हे तो सांगत फिरत असे. त्यामुळे राजगृहाच्या पंचक्रोशीत त्याचे नाव झाले होते. त्यावेळच्या ब्राम्हणांनी त्याचा उदोउदो केल्यामुळे वंगीस यांचे महत्व वाढले होते. एके दिवशी बुद्धांची धम्मदेशना ऐकण्यास अनेक लोक जात असताना वंगीस देखील मोठ्या प्रौढीने त्यांच्या बरोबर गेला. त्याच्या आगमनाची खबर ब्राम्हणांनी दिल्याने बुद्धांनी चार कवट्या मागविल्या व त्या मृत व्यक्तींचा पुनर्जन्म कुठे झाला हे वंगीसला सांगण्यास सांगितले. वंगीस याने तीन कवट्याबाबत सांगितले. पण चौथ्या कवटीबाबत त्याला सांगता येईना. तो मौन झाला. त्याने आपली हार मानली. बुद्ध म्हणाले “या चौथ्या कवटीबाबत मी सांगतो. अहर्तपदास पोहोचलेल्या एका भिक्खुंची ती आहे. त्यांचा आता पुनर्जन्म नाही. अरे वंगीस, ही तुझी विद्या काय कामाची दुःखमुक्त होणे, निर्वाणपद प्राप्त करणे हे मनुष्याचे ध्येय असले पाहिजे.” तेंव्हा वंगीस यास सत्य उमगले आणि तो त्यांना शरण गेला. बुद्धांनी त्यास निग्रोधकल्प स्थविर यांच्याकडे सोपविले.\nअशा या वंगीसचे हृदय मात्र कविमनाचे होते व तो तात्काळ काव्य रचना करण्यात पटाईत होता. श्रमण झाल्यावर ध्यानमार्गाचा अभ्यास करताना मन बैचेन होत असे. विकार उफाळून येत असत. त्यांचे दमन करताना सुचलेल्या काव्यपंक्ती आजही वंगीस सुत्तात वाचता येतात. एकदा भिख्खूंच्या दर्शनार्थ काही तरुण स्रियां विहारात आल्या तेव्हा वंगीसाचे मन चलबिचल झाले. त्यावेळी आपल्या मनास बजावताना तो म्हणतो “ज्याअर्थी आता मी घरदार सोडून श्रमण झालो आहे त्याअर्थी हे कामविकार दूर ठेवणे माझ्या हिताचे आहे. मोठमोठे योद्धे, पराक्रमी पुरुष, उत्कृष्ट धनुर्धारी माझ्या सभोवताली आहेत. त्यांच्यापेक्षा जरी जास्त संख्येने लावण्यवती स्त्रियां आल्या तरी त्या माझे काही वाकडे करू शकणार नाहीत. प्रत्यक्ष ज्यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे अशा भगवान बुद्धांनी हा निर्वाणाचा मार्ग दाखविला आहे. तो मी अंगीकारणारच. अरे मारांनो आणि विकारांनो.. तुम्ही कितीही मजवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलात तरी मी तसूभरही ढळणार नाही.”\nआळवी येथील अग्गालव विहारात ( श्रावस्ती आणि राजगृह यांच्यामधील ठिकाण ) वंगीस यांचा सुरवातीचा काळ गेला. तेव्हा अनेक काव्यपंक्ती त्यांना स्फुरल्या. बुद्धांची अनेक वचने त्यांनी काव्यात गुंफून सर्वांसमोर म्हटली. अहर्त झाल्यावर एका गाथेत त्यांनी म्हटले की “मनाची आवड-निवड सोडून दिल्यावर प्रत्येक गोष्टीकडे निर्लिप्तपणे पहावे. खरा श्रमण तोच ज्याने विकारांचे दमन केले आहे. या पृथ्वीतलावर आणि ���वकाशात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व अनित्य आहेत. त्यांचा शेवटी लय होणार आहे. हे जाणून सुज्ञाने आपले जीवन मार्गक्रमण करावे”. एकदा बुद्धांनी सुभाषित वाचा म्हणजे काय या बद्दल उपदेश केला. त्याचे वंगीस यांनी तात्काळ काव्यात रूपांतर करून म्हणून दाखविले. तेव्हा बुद्धांनी देखील त्याची प्रशंसा केली.\nवंगीस यांनी बुद्ध आणि त्यांच्या उपदेशाबद्दल अनेक गाथा रचल्या. त्याच बरोबर अग्रशिष्य सारिपुत्त आणि महामोग्गलान तसेच आनंद आणि कौंडिण्य यांच्या बद्दल सुद्धा त्यांनी गाथा रचल्या आहेत. त्यांच्या या प्रतिभाशाली गुणांमुळे भगवान बुद्धांच्या अग्रश्रावकांमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्या बुद्धकालीन काव्यपंक्ती संयुत्तनिकाय, अठ्ठकथामधून वाचल्यावर प्राचीन भारतखंडाचे पालि भाषेतील ते पहिले कवी असल्याचे दिसून येते. त्यावेळेस लिहिण्याची कला अवगत नव्हती. तरीही त्यांच्या काव्य गुणाबद्दल सुत्तामधून माहिती दिली आहे हे विस्मयकारक आहे. म्हणूनच इतिहासकारांनी, अभ्यासकांनी त्यांची कलाकृती वाचावी, तिचा आस्वाद घ्यावा, चिकित्सा करावी, मूल्यमापन करावे आणि प्रांजळपणे भारताच्या या आद्य आणि बौद्ध कविचे योगदान मान्य करावे.\n-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)\nपिप्राहवा स्तुपातील अस्थींचे रहस्य\nपिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तुप आढळला. त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला असता […]\nत्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख; पुरातत्व विभागाचे सारेच थरारले\nगुजरात मध्ये साबरकाठा जिल्ह्यात ‘देव नी मोरी’ या गावाजवळ मातीचे उंच ढिगारे होते. १९५० मध्ये येथे स्तूप असावेत या अनुषंगाने हळूहळू उत्खनन सुरू झाले. व १९६३ मध्ये येथील उत्खननात स्तुप सापडला. व त्यात एक दगडी मंजुषा सापडली. त्या दगडी मंजुषा मध्ये छोटा नक्षीकाम केलेला करंडक मिळाला.आणि आश्चर्य म्हणजे त्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख […]\nसन १८८२ मधील सांची स्तुपाचे नूतनीकरण\nसांचीचा स्तूप प्रथम जनरल टेलरने सन १८१८ मध्ये शोधला. हा पहिला युरोपियन होता की ज्याने या स्तुपाचा शोध लावला. त्यानंतर १८६१ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग स्थापन झाल्यावर सर कॅनिंगहॅम पाहिले संचालक झाले. सन १८७१च्या दरम्यान सर कॅनिंगहॅम यांना दोन सहाय्यक येऊन मिळाले. एकाचे नाव जोसेफ डेव्हिड बेगलर आणि दुसऱ्याचे नाव होते कार्लयेले. दिल्ली आणि […]\nलंडनमध्ये भारताचा बहुमान; ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र\nझांजीबारचा बुध्दिझम ; आफ्रिकेत बुद्धांबद्दल कुतूहल वाढीला लागले\nएक युवती भिक्खूच्या प्रेमात पडल्यानंतर बुद्धांनी तिला दिलेला “मैत्रीचा उपदेश..” (बुद्ध कथा) August 4, 2021\nईशान्य प्रदेशातील ताई-खामती बौद्ध समाज; ‘संगकेन’ हा त्यांचा सर्वात मोठा सण August 3, 2021\nमहाड येथे डॉ.आंबेडकर विचार महोत्सव समितीचे ५० व्हॉलेंटीअर्सचे मदतकार्य सुरु; चवदार तळे परिसरही केला स्वच्छ July 30, 2021\nराष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे 50 कार्यकर्ते महाड मदतकार्यात अग्रेसर July 28, 2021\nदलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश July 28, 2021\nRahul Katole on पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर\nआशिष बंसोड on असा ओळखा भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक\nDhammadip Ramteke on बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी\nASHISH BANSOD on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान\nSantosh on करोना संकटात थायलंड येथील बौद्ध भिक्खू आणि उपासकांकडून भारताला मदत\nजगभरातील बुद्ध धम्म (96)\nतथागत म्हणाले येथे कोणतेही दुःख किंवा संकट नाही ; वाचा यशाची धम्मदीक्षा\nअस्पृश्यातील पहिले पत्रकार गोपाळबाबा वलंगकर\nजिथे बुद्धत्व असते तिथे मी पणा नसतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/release/", "date_download": "2021-08-04T10:36:18Z", "digest": "sha1:RZZQBPQLPZLY7Z2OQYIYNT52TMNR25L6", "length": 5561, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates RELEASE Archives | Jaimaharashtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसईच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nनुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.\nआंध्र पोलिसांनी राम गोपाल वर्मा यांना ‘या’ कारणामुळे घेतले ताब्यात\nसिनेमा निर्मित��पासूनच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या ‘लक्ष्मीज् एनटीआर’ या सिनेमाला आंध्रप्रदेश राज्यामध्ये बंदी करण्यात आली आहे….\n‘भारत’च्या ‘Slow Motion’ गाण्यात सलमान-दिशाचा ‘रेट्रो लूक’\nसलमान खानच्या ‘भारत’ मधल्या लूकची चर्चा रंगत असतानाच आता या सिनेमाच्या पहिलंवहिलं गाणं रिलीज झालं…\nसलमानचा ‘भारत’ लूक पाहिलात का\nसलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ सिनेमातील सलमानचा लूक नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आलाय. मात्र नेहमी…\nकरणच्या नव्या ‘बॅच’चा ट्रेलर रिलीज\n‘स्टुडंट ऑफ दी इअर 2’ सिनेमाची प्रतिक्षा आता संपली आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय….\nTollywood चा ‘अर्जुन रेड्डी’, Bollywood चा ‘कबीर सिंह’\nबॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूरच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. ‘कबीर सिंह’ या सिनेमामध्ये शाहिद…\nअसा आहे आर्चीच्या आगामी सिनेमा ‘कागर’चा टीझर\nसध्या सगळीकडे निवडणुकींचं माहौल पाहायला मिळतोय. याचाच काहीसा परिणाम सिनेसृष्टीवरही झाला आहे्. यातच या महिन्यामध्ये…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/the-index-plummeted/", "date_download": "2021-08-04T10:26:07Z", "digest": "sha1:57XB54NEUD3TD43P467NXIJHRUSIIQDW", "length": 12069, "nlines": 80, "source_domain": "sthairya.com", "title": "निर्देशांकांत झपाट्याने घसरण | स्थैर्य", "raw_content": "\n दि. २० जुलै २०२१ मुंबई भारतीय बेंचमार्कांची सुरुआत निर्देशांकांमध्ये घसरणी बरोबर झाले आणि त्यानंतर ते आपले आशियाई आणि अमेरिकन निर्देशांकाच्या पाठलाग करत नेगेटिव ज़ोनमध्ये गेले, कारण शुक्रवारी व्यापार सत��र बंद होतांना त्यामध्येही घसरणच झाली होती. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की निर्देशांक ओपनिंगनंतर रिकव्हरीचे साक्षीदार ठरले परंतु खाली जाणा-या हालचाली सुरू ठेवण्यापूर्वी ते एकत्रिकरणात गेले. फियर निर्देशांत, इंडिया विक्स मध्ये ८ टक्क्यांनी वाढ आली आणि या स्टॉकचा ८ जुलै नंतर सर्वोत्कृष्ट सेशन ठरला. निफ्टी निर्देशांकामध्ये १५० गुणांची घसरण आली आणि तो लाल रंगात संपला. दुसरीकडे निफ्टी बँकने ६०० पेक्षा जास्त गुण गमावले आणि दिवसाचा शेवट १% पेक्षा जास्त तोट्यात झाला.\nव्यापक बाजार चळवळ: बाजारातील व्यापक कामगिरीकडे पाहता, निर्देशांक संमिश्र बंद झाले, कारण मिडकॅप निर्देशांकात ०.८१ टक्के तोटा आणि स्मॉल कॅप निर्देशांकात ०.०३ टक्क्यांनी वाढ झाली. निफ्टी फार्मा आणि रिअल्टी इंडेक्स वगळता इतर क्षेत्रातील निर्देशांकांची नोंद लाल रंगात झाली. बँकिंग आणि फायनान्शियल निर्देशांक निफ्टी प्रायव्हेट बँक एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक यांच्या नेतृत्वात अव्वल तोट्याचा निर्देशांक ठरला. स्टॉकाच्या प्रमुख बाजारावर निफ्टी ५० पैकी ४१ स्टॉक नकारात्मक क्षेत्रात संपले. वजनदार स्टॉक एचडीएफसी बँक अव्वल तोटा ठरला, तर एचडीएफसी लाइफ आणि इंडसइंड बँक अव्वल तोट्यात असलेल्या स्टॉक ठरले. यामध्ये एनटीपीसी, बीपीसीएल आणि डिव्हिस लॅब या कंपन्यांचा समावेश सर्वाधिक होता. प्रत्येकाला १ टक्क्यांहून अधिक फायदा झाला.\nबातम्यांमधील स्टॉक्स: मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत एचडीएफसी बँकेने अधिक प्रॉफिट नोंदविला तरी या स्टॉकमध्ये आजच्या सत्रात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे आणि हा स्टॉक दिवसातील अपयशी ठरला म्हणून बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स जस्ट डायलमध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी घेणार असल्याच्या वृत्तामुळे जस्ट डायलचे शेअर्स ५ टक्क्यांपेक्षा घसरले. कंपनीने आपला वित्त वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर एलअँडटीएफएच स्टॉकनी ५ टक्क्यांहून अधिक सुधारणा केली.\nथोडक्यात सांगायचे तर, बेंचमार्क निर्देशांकांनी दिवसात जोरदार कपात केली परंतु दिवसअखेर काही तोटा कमी करण्यात यशस्वी झाला, तरीही तो लाल रंगात संपला. बीएसईचा ३० स्टॉक असलेला सेन्सेक्स ५८६ अंकांनी किंवा १.१० टक्क्यांनी कमी होऊन ५२५५३ वर तर निफ्टी निर्देशांक १७१ अंकांनी किंवा १.०७ टक्क्यांनी खाली १५७५२ वर बंद झाला. निफ्टी वर पुढच्या काळात पहाण्यासाठीची पातळी वरच्या बाजूस १५९०० – १५९५० आहे आणि खाली जाणार्‍या बाजूकडे १५७०० – १५६५० ही पातळी असेल.\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे\nइंदिरा गांधी जैवविविधता उद्यानाचे काम लवकरच मार्गी लागणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nइंदिरा गांधी जैवविविधता उद्यानाचे काम लवकरच मार्गी लागणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-know-found-spouse.html", "date_download": "2021-08-04T08:35:52Z", "digest": "sha1:TIWPQOXBFK2KWHODW2BF5BGWLUCIGKMP", "length": 9158, "nlines": 29, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "जेव्हा मला माझ्यासाठी योग्य जोडीदार सापडेल तेव्हा ते मला कसे कळेल?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nजेव्हा मला माझ्यासाठी योग्य जोडीदार सापडेल तेव्हा ते मला कसे कळेल\nपवित्र शास्त्रामध्ये “योग्य जोडीदार” कसे शोधायचे याविषयी काहीच सांगण्यात आले नाही किंवा योग्य विवाह जोडीदार शोधण्याच्या बाबतीत आपल्या आवडीनुसार ते तितकेसे विशिष्ट नाही. देवाच्या वचनात स्पष्टपणे सांगण्यात आलेली एक गोष्ट आहे की आपण अविश्वासू व्यक्तीशी लग्न करु नये (2 करिंथ 6:14-15). करिंथकरांस पहिले पत्र 7:39 आपल्याला आठवण करून देतो की, आपण लग्न करण्यास मोकळे असतानासुद्धा आपण देवाला मान्य असलेल्या लोकांशीच लग्न केले पाहिजे - दुसऱ्या शब्दांमध्ये ख्रिस्ती लोक. या पलीकडे पवित्र शास्त्र “योग्य” व्यक्तीशी आपण लग्न करीत आहोत हे कसे कळेल याबद्दल मौन आहे.\nमग जोडीदारात आपण काय शोधावे हे देव आपल्यासाठी शब्दलेखन का करीत नाही आपल्याकडे अशा महत्त्वाच्या विषयाबद्दल अधिक तपशील का नाही आपल्याकडे अशा महत्त्वाच्या विषयाबद्दल अधिक तपशील का नाही सत्य हे आहे की ख्रिस्ती काय आहे आणि आपण कसे वागावे याविषयी पवित्र शास्त्र इतके स्पष्ट आहे की विशिष्ट गोष्टी आवश्यक नसतात. ख्रिस्ती लोकांची महत्त्वपूर्ण विषयांबद्दल एकरूपता असणे आवश्यक आहे आणि जर दोन ख्रिस्ती त्यांच्या लग्नासाठी आणि ख्रिस्ताचे पालन करण्यासाठी वचनबद्ध असतील तर त्यांच्याकडे यशप्राप्तीसाठी आवश्यक घटक आधीपासूनच आहेत. तथापि, आपला समाज अनेक विश्वासू ख्रिस्ती लोकांनी भरला आहे म्हणूनच, लग्नाच्या आजीवन वचनबद्धतेत स्वतःला झोकून देण्याआधी विवेकीपणाचा उपयोग करणे सुज्ञपणाचे ठरेल. एकदा संभाव्य जोडीदाराच्या प्राथमिकता ओळखल्या गेल्या की - जर ती ख्रिस्ताच्या प्रतिमेनुसार खरोखर वचनबद्ध असेल तर ती स्पष्ट करणे आणि त्यास सामोरे जाणे सोपे होते.\nप्रथम, आपण लग्न करण्यास तयार आहोत याची खात्री करुन घेतली पाहिजे. आपल्याकडे या काळाच्या पलीकडे आणि आतापर्यंत पाहण्याची पुरेशी परिपक्वता असणे आवश्यक आहे आणि आयुष्यभर या एका व्यक्तीसह सामील होण्यासाठी स्वतःस वचनबद्ध असणे आवश्यक आहे. आपण हे देखील ओळखले पाहिजे की लग्नासाठी त्याग आणि निःस्वार्थी असणे आवश्यक आहे. विवाह करण्यापूर्वी, जोडप्याने पती-पत्नीच्या भूमिका आणि कर्तव्याचा अभ्यास केला पाहिजे (इफिसकर 5:22-31; 1 करिंथ 7:1-16; कलस्सैकर 3:18-19; तीत 2:1-5; 1 पेत्र 3:1-7).\nलग्नाची चर्चा करण्यापूर्वी जोडप्याने एकमेकांना पुरेसे वेळेसाठी ओळखले पाहिजे. इतर व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया दाखवते, तो आपल्या कुटूंबाच्या आणि मित्रांबद्दल कसा वागतो आणि कोणत्या प्रकारची माणसे त्याच्याबरोबर वेळ घालवतात याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीवर त्याचा खूप परिणाम होतो ज्यामुळे तो सहवास ठेवतो (1 करिंथकर 15.33). त्यांनी नैतिकता, वित्त, मूल्ये, मुले, सभेमधील उपस्थिती आणि सहभाग, सासू-सासऱ्यांशी संबंध आणि नोकरी यासारख्या मुद्द्यांवर सहमती दर्शविली पाहिजे. हे विवाहामधील संभाव्य संघर्षांचे क्षेत्र आहेत आणि त्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.\nशेवटी, लग्नाचा विचार करणाऱ्या कोणत्याही जोडप्याने अगोदर त्यांच्या पास्टर किंवा दुसऱ्या प्रशिक्षित ख्रिस्ती समुपदेशकाशी विवाहपूर्व समुपदेशन केले पाहिजे. येथे ते ख्रिस्तावरील विश्वासाच्या पायावर त्यांचा विवाह जोडण्यासाठी मौल्यवान साधने शिकतील आणि अपरिहार्य संघर्षांना कसे सामोरे जावे हे देखील ते शिकतील. हे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर, दोघांनी लग्नात एकत्र येण्याची इच्छा असल्यास प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायला तयार असावे. जर आपण प्रामाणिकपणे देवाच्या इच्छेचा शोध घेत असाल तर तो आपणास मार्ग दाखवील (नीतिसूत्रे 3:5-6).\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nजेव्हा मला माझ्यासाठी योग्य जोडीदार सापडेल तेव्हा ते मला कसे कळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/clashes-among-supporters-due-to-the-over-biryani-in-up/", "date_download": "2021-08-04T08:55:44Z", "digest": "sha1:7RB2U7MDQ4XF3PTWTD6NICSQSOWSASWR", "length": 6603, "nlines": 80, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीसाठी काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nउत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीसाठी काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी\nउत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीसाठी काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी\nनिवडणुका तोंडावर आल्याने उमेदवारांचा प्रचारही जोरात सुरू झाला आहे. पण या प्रचारादरम्याम कुठे काय घडेल हे सांगता येणार नाही. असाच एक किस्सा काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारादरम्यान घडला आहे. या प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आखला होता. पण त्यांच्याच समर्थकांमध्ये बिर्याणी खाण्यावरून जोरदार बाचाबाची झाली.त्यांच्याच समर्थकांमध्ये अशा कारणावरून वाद झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nबिजनौर मतदारसंघातील टडहेडा येथे शनिवारी माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा होती.\nप्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आखला होता.\nपण बिर्याणी घेण्यावरून समर्थकांमध्ये हाणामारी झाली.त्यात अनेक जण जखमी झाले.\nया प्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आतापर्यंत 9 जणांना अटक केलं आहे.\nत्यांच्याच समर्थकांमध्ये अशा कारणावरून वाद झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nPrevious त्रालमधील चकमकीत 2-3 दहशतवाद्यांना जवानांनी घेरले\nNext तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार होऊ शकत नाहीत – पंकजा मुंडे\nनाशिकच्या टाकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब\nलसीकरणातले खरे-खोटे -आदित्य कुवळेकर\n आईची हत्या करत शरीराचे मांस खाण्याचा प्रयत्न\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2008/09/6598/", "date_download": "2021-08-04T10:04:35Z", "digest": "sha1:OJFBEATNUE2BDXIWW5V3KIIN2CWWIFJ5", "length": 18845, "nlines": 55, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्वयंसेवी संस्थांची सद्यःस्थिती – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nस्वयंसेवी संस्थांबाबत आजच्या संदर्भात चर्चा उपस्थित करताना समाजाची सेवा अथवा समाजातील एखाद्या घटकाचे कल्याण करण्यासाठी अथवा समाजातील एखादी गरज भागवण्यासाठी गेल्या शतकात अथवा १९७० च्या आधी झालेले प्रयत्न व संस्था-उभारणी यासारख्या उपक्रमांपासून, आजचे स्वयंसेवी संस्थांचे वर्तुळ वेगळे काढून पाहण्याची आवश्यकता आहे.\nस्वयंसेवी संस्थांच्या कामाला पाया अथवा सामाजिक श्रेय त्याच पूर्वीच्या कामातून मिळाले आहे हे खरे असले तरी १९८०-८५ पासून ज्या प्रकारचे स्वयंसेवी संस्थांचे मोहोळ उभे राहिले आहे, त्यामध्ये मूलभूतरीत्या काही वेगळेपणा आहे. तो वेगळेपणा तपासला पाहिजे. तो एक पॅटर्न म्हणून उभा राहतो. या पॅटर्नपासून आपले वेगळेपण आणि वैचारिक अस्तित्व टिकवलेले गट व संस्था आहेत. पण त्या एकूण वर्तुळात अपवादाने आहेत. आपण या लेखात अशा एकट्यादुकट्या संस्थेची नव्हे तर या पॅटर्नची तपासणी करणार आहोत.\nत्याआधी सामान्यपणे समाजात दिसणारी काही निरीक्षणे मांडू या. एका बाजूला स्वयंसेवी संस्था देशभरात लाखोंच्या संख्येने आहेत. देशातील जवळपास एकही तालुका असा सापडणार नाही जिथे एकही स्वयंसेवी संस्था नाही. काही तालुक्यांमध्ये तर संस्थांचा बुजबुजाट आहे. उदाहरणार्थ, ओरिसासारख्या राज्यांत संस्थांचे प्रचंड जाळे आहे. पण त्याचबरोबर गरिबीचे प्रमाण वाढते आहे. बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. मजुरांचे वाढते स्थलांतर आहे. या कुठल्याही प्रश्नावर स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे हालचालही झालेली दिसत नाही. याचा अर्थ कसा लावायचा\nज्या प्रश्नांवर स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत, उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण, बचतगट, कायदेशीर साहाय्य, कौटुंबिक प्रश्न इत्यादी, त्या प्रश्नांना देखील हात घालायची पद्धत कशी आहे त्यात्या क्षेत्रातील प्रश्नांचा व त्यांतील सत्तासंबंधांचा काही संबंध आहे का त्यात्या क्षेत्रातील प्रश्नांचा व त्यांतील सत्तासंबंधांचा काही संबंध आहे का ते प्रश्न ज्यांचे आहेत ते या सत्तासंबंधांना आह्वान द्यायला, लढायला तयार व्हावेत व लढाईला तोंड फुटावे असे ते प्रयत्न आहेत का ते प्रश्न ज्यांचे आहेत ते या सत्तासंबंधांना आह्वान द्यायला, लढायला तयार व्हावेत व लढाईला तोंड फुटावे असे ते प्रयत्न आहेत का या प्रश्नांना अनुभवातून उत्तर बहुतांशी नकारार्थीच येते..\nअलिकडे भाषा जरी व्यवस्थेला आह्वान देण्याची असली तरी पवित्रा प्रस्थापित व्यवस्थेचे अंग बनण्याचाच राहिलेला दिसतो. कृतीमधून हे आह्वान उभे राहत नाही. त्या त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांचे स्थान हे या अर्थाने अराजकीयच (apolitical) राहते. सेवा पोचवणे, शासन व जनता यांच्यातील दुवा बनणे, जिथे एखादी यंत्रणा पोचत नाही तिथे त्या यंत्रणेची भूमिका बजावणे\nया परिघात स्वयंसेवी संस्थांचा वापर बहुतांशी आहे. पण त्यांनी निवडलेल्या प्रश्नांमध्ये शोषणव्यवस्थेला मूलभूतरीत्या आह्वान देणारे प्रश्न वा त्या व्यवस्थेचा डोलारा ज्या पायावर आधारलेला आहे त्या पायातील मूलभूत प्रश्न अभावाने आढळतात. उदाहरणार्थ, संसाधनांच्या पुनर्वाटपाचा प्रश्न, श्रमिकांचे अधिकार, किमान व न्याय्य वेतन, स्त्री-पुरुष विषमतेचा प्रश्न, जाति-निर्मूलनाचा लढा इत्यादी. यांपैकी स्त्री-पुरुष विषमतेच्या प्रश्नावर थोड्याफार प्रमाणात हे गट उतरलेले दिसतात. पण या विषमतेला मूलभूतरीत्या हात घालणारी भूमिका वा कृती दिसत नाही. सत्तरीच्या दशकात उभे राहिलेले गट वा संस्थांना वैचारिक पार्श्वभूमी होती, विचारधारा स्वीकारून त्या विचारधारेच्या प्रकाशात वाट शोधत जाणे असा त्यांचा प्रवास होता. समाजाबद्दल विश्लेषण होते. शोषणव्यवस्था व त्याविरुद्धचा लढा याबाबत काही ठोक मांडणी होती. प्रश्नांना भिडण्याची पद्धत समग्र दृष्टिकोणातून होती.\nत्यानंतर म्हणजे सन ऐंशीनंतर व विशेषतः नव्वदीच्या दशकात उभ्या राहणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वैचारिक आधार वा दिशा असल्याचे दिसत नाही. वैचारिक भूमिका घेऊन उभ्या राहणाऱ्या संस्था, जनसंघटना, गटांनी पैसा कुठून घ्यावा, तो कसा उभारावा याची निश्चित अशी पथ्ये बाळगली व ती निभावली. पण आपण आज ज्या स्वयंसेवी संस्थांबाबत ही चर्चा उपस्थित करत आहोत त्यांचा आधार मुख्यतः परदेशी निधी वा देशी भांडवलदारांचा निधी आहे. हा निधी प्रकल्पाधिष्ठित आहे. त्यामुळे कामाची चौकट व पद्धतही प्रकल्पाधिष्ठित राहते. समाजातील एकेक प्रश्न मग प्रकल्प बनतो. त्या प्रकल्पाचे संस्था व निधी देणाऱ्या यंत्रणेच्या सोयीने वेळापत्रक, उद्देश, दृ��्टी ठरते. ते वेळापत्रक समाजातील गती, त्यातील पेच, सत्तासंघर्ष, चढउतार यांच्याशी जोडलेले असण्याची शक्यताच त्या ढाच्यामध्ये फार कमी राहते. निधी देणाऱ्या संस्थेच्या प्राधान्यक्रमाने स्वयंसेवी संस्थांचे प्राधान्यक्रम ठरतात. मग तीन वर्षे शिक्षणाचे काम, त्या पुढील वर्षांत बचतगट, मग लिंगभावविषयक जाणीवजागृती, मग नागरी समाज-जागृती असे तुकड्यातुकड्यांत प्रकल्प आखले जातात. त्यांतून लोकांचे संघटन उभारणे घडत नाही. त्या त्या प्रश्नावर तात्कालिक समूह उभे केले जातात. पण त्या समूहांचा निश्चित असा काही प्रवासही त्या प्रश्नाच्या कक्षेतही घडताना दिसत नाही. या संस्थांमधील कार्यकर्ते सातत्याने बदलत राहणे हेदेखील त्या रचनेचे व्यवच्छेदक लक्षण ठरते. अधिक पगार देणाऱ्या संस्थेकडे नोकरीसाठी जाणे यामुळे ही धरसोड सुरू राहते व संस्थांमध्ये पगारदार कर्मचारी राहतात. त्यांचे सामाजिक कार्यकर्तेपण त्यात झाकोळून जाते. व्यवस्थेतली उतरंड संस्थेअंतर्गतही कायम राहतेच. परंतु भारतीय समाजात वर्ग, जाती व पुरुषप्रधानता यांवर आधारित आखणीने जी उतरंड जपली जाते, त्यांना आह्वान देण्याच्या दृष्टीने वर्गीय वा जातीय या दोन्ही अंगांनी संघटनाबांधणी देखील होताना दिसत नाही.\nअलीकडच्या काळात स्वयंसेवी संस्थांमध्ये आणखी एक स्तर मोठ्या प्रमाणात उभा राहतो आहे. त्यांना साहाय्यकारी गट (ह्रीं क्रीं) म्हटले जाते. हा स्तर प्रसारमाध्यमांसमोर, प्रकाशनांमधून सतत मांडणी करताना दिसतो. त्यांपैकी निवडक काहींचा त्यामागे अभ्यास व मेहनत असते. पण अनेक साहाय्यकारी गट एका स्तरावर स्वतःला प्रत्यक्ष तळातील कार्यकर्ते असल्याचे मानतात व बाहेर तशी मांडणीही करत राहतात. मात्र तळातल्या समाजाचे संघर्ष, त्यातील ताणतणाव यांची झलकही त्यांच्या वाट्याला येत नाही वा ते येऊही देत नाहीत अशी त्यांची रचना व स्थान असते. या स्थितीचे विविध प्रकारे परिणाम त्यांच्या मांडणीवर, प्राधान्यक्रमावर असतात. त्यामुळे नव्याने सामाजिक क्षेत्राकडे वळणाऱ्या तरुणांना या गटांचे फार आकर्षण आहे असे दिसते. हा स्तर अलीकडच्या काळात स्वयंसेवी संस्थांमध्ये वाढतो आहे. सध्याचे तळातील समाजावर होणारे आक्रमण, संसाधनांवर व श्रमिकांच्या अधिकारांवर केला जाणारा कब्जा, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर होत जाणारा कल्याणकारी राज्यसंकल्पनेचा संकोच या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थांची जागा व भूमिका कुणाला अनुकूल ठरत जाते, हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.\nद्वारा – सर्वहारा जनआंदोलन, बी-२०२, पायल कॉम्प्लेक्स, सेक्टर १७, न्यू पनवेल. (भ्रमणध्वनी : ९८६९२-३२४७८)\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agriculture-processing/make-organic-jaggery-using-modern-method/", "date_download": "2021-08-04T09:06:51Z", "digest": "sha1:G5GIMYSCQA2ZM7U5D6U2IV4WZQBWLBNR", "length": 12407, "nlines": 104, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आधुनिक गुऱ्हाळा चा वापर करून तयार करा सेंद्रिय गूळ", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nआधुनिक गुऱ्हाळा चा वापर करून तयार करा सेंद्रिय गूळ\nकोल्हापूर जिल्हा हा ऊस तसेच गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तिथे एक कणेरी मठ आहे ज्या मठाचे स्वतःचे कृषी विज्ञान केंद्र देखील आहे. कृषी विज्ञान केंद्राने ग्राहकांची मागणी पाहून स्वतः गुळनिर्मिती केंद्र उभारले त्यासाठी त्यांनी ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक गुऱ्हाळ उभारला आहे.\nपारंपरिक गुऱ्हाळ साठी कमीत कमी एक एकर जमीन लागते तसेच १५ ते २० मजूर सुद्धा लागतात पण या मठाणे आधुनिक गुऱ्हाळ उभारण्यासाठी वेगवेगळे यंत्राचे जुगाड करून फक्त चार ते पाच गुंठ्यात उभारले आहे आणि गुळाची निर्मिती करण्यासाठी फक्त सहा मजूर लागतात.\nपारंपरिक गुऱ्हाळ मध्ये चिपाड वाळवण्यासाठी खूप वेळ लागत होता पण या आधुनिक गुऱ्हाळमध्ये चिपाड वाळवण्यासाठी त्यांनी ४० फूट लांबीचा लोखंडी टायर बसवलेला आहे तो लोखंडी टायर चुलवणातील उष्णता खेचून घेतो आणि कमीत कमी २० ते ३० मिनिटांमध्ये ते चिपाड वाळवितो.क्रशर ते ड्रायर च्या दरम्यान सेटअप बसवला गेला आहे. जेव्हा घाण्यात चिपाड टाकले की त्याचा रस आणि चिपाड वेगळे होते आणि जो तयार झालेला रस आहे तो मोटरच्या साहाय्याने पहिल्या कढई मध्ये टाकला जातो तर चिपाड सुद्धा ड्रायर कडे नेले जाते. पहिल्या काहिली मध्ये पंधरा तर दुसऱ्या काहिली मध्ये तीस टक्के रस तापवला जातो.\nहेही वाचा:करा स्ट्रॉबेरी फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती\nआधुनिक गुऱ्हाळाचे फायदे -\nआधुनिक गुऱ्हाळ मध्ये फक्त सहा मजूर लागत पण जुन्या गुऱ्हाळ मध्ये १५ मजूर लागत आहेत. तसेच आधुनिक गुऱ्हाळ मध्ये सर्व प्रक्रिया अगदी जलद पणे होते पण जुन्या गुऱ्हाळमध्ये ऊस गाळला की पडलेले चिपाड गोळा करणे ते चिपाड लांब नेहून वाळवणे. ते वाळलेली चिपाड परत गोळा करून आणने आणि चुलीमध्ये टाकणे. पण आधुनिक गुऱ्हाळ मध्ये कमी वेळेत सर्व होत आहे.\nजुन्या गुऱ्हाळ मध्ये एक आधण येण्यासाठी तीन तास लागतात पण आधुनिक गुऱ्हाळ मध्ये तीन काहिली चा वापर केला की वेळेची बचत होते तसेच १२५ ते १५० किलो गूळ तयार होतो.\nजुन्या गुऱ्हाळाला एक एकर पर्यंत जागा लागते पण आधुनिक गुऱ्हाळाला सर्व यंत्रासाठी चार ते पाच गुंठे जागा लागते.\nजुन्या पद्धतीमध्ये चिमनीमधून ज्वाला वाया जात होते पण आधुनिक पद्धतीमध्ये ज्वाला ड्रायर साठी वापरतात. जुन्या पद्धतीमध्ये एकदा वापरलेले चीपाड पूर्ण वाळल्याशिवाय पुन्हा वापरता येत नाही तर आधुनिक पद्धतीमध्ये ड्रायर च्या साहाय्याने चिपाड वाळवून वापरता येते.\nआधुनिक गुऱ्हाळ साठी गुंतवणूक -\nआधुनिक गुऱ्हाळ उभारायचे असेल तर त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च येतो. ३५ लाख मधील १८ लाख रुपये त्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री साठी ला���तात तर उर्वरित बांधकाम तसेच खाजगी यंत्रणा साठी बाकीचा खर्च लागतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/the-most-profitable-crops-in-india/", "date_download": "2021-08-04T09:48:35Z", "digest": "sha1:CWPBZTJLGUTCT5ACELR5PFBFNYHT6MG6", "length": 13782, "nlines": 117, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "भारतातील सर्वाधिक लाभदायक पिके", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nभारतातील सर्वाधिक लाभदायक पिके\nभारतातील सर्वाधिक लाभदायक पिके\nआपण सर्वाना ज्ञात आहे की, कृषी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व उत्पन्नाच्या दृष्टीनेही कृषी क्षेत्र खुप महत्वाची भूमिका बजावतो. बहुसंख्य देशांची तर अर्थाव्यवस्था ही कृषीवर अवलंबून असते कृषिप्रधान असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील कृषीवर अवलंबून आहे व आपणही कृषिप्रधान देशाच्या यादीत अग्रस्थानी येतो.\nआज आपण भारतातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती बघणार आहोत. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे जो की, कृषी क्षेत्रात सामील आहे. भारताच्या अर्थाव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा खुप मोठा वाटा आहे. समायानुरूप भारतातील शेतीचा खुप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि अजूनही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. ज्याने भारतातील कृषी क्षेत्र अधिकाधिक मजबूत होत आहे आणि अन्नधान्यची वाढती मांगणी ह्या क्षेत्राला अजूनच उंची वरती घेऊन जात आहे. तर मग चला आज आपण माहिती घेऊयात भारतातील सर्वाधिक लाभदायक पिकांची.\nयादीत भाताला पहिला क्रमांक दिला. भात हे आत्याधिक खपत होणारे कडधान्य आहे आणि त्यामुळे भाताला आत्याधिक मागणी आहे. हेच कारण आहे की, दुनियाभर भात शेती व्यापक स्वरूपात केली जाते. भातशेतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ही नक्कीच आपल्यासाठी\nअभिमानास्पद बाब आहे.आणि भारताच्या एकूण शेतजमिनीचा 1/3 हिस्सा हा भातशेतीने व्यापला आहे.\nहे एक खरीप पीक आहे. व भारतात जवळपास 70 कोटींच्या आसपास जनसंख्या भाताचं सेवन करतात.\nया पिकासाठी जास्त आदर्ता ची आवश्यकता असते तसेच 22-32°से. ची गरज असते.\nभात शेती ही ज्या ठिकाणी पाऊस 150-200 सेमी.असतो त्या ठिकाणी केली जाते.\nपश्चिम बंगाल,पंजाब, उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश, बिहार ही राज्य भात उत्पादनातं अग्रेसर आहेत.\nरबी हंगामातल सर्वात महत्वाचं पीक. भातांनंतर गहुची सर्वात जास्त खपत भारतात होते गहुचे पीक घेण्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता असते. पेरणीच्यावेळी गव्हासाठी कडक उन्हासोबत 10 ते 15°से. तपमानाची आवश्यकता असते. तसेच पीक काढणीच्या वेळी 21 ते 26°से. तापमानाची आवश्यकता असते.\nगव्हाच्या उत्पादनसाठी 75-100 सेमी पावसाची आवश्यकता असते.\nगव्हासाठी चांगल्या परतीची पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्यकता असते.\nगव्हाच्या उत्पादनात देखील भारतचा दुसरा क्रमांक लागतो.\nउत्तर प्रदेश,पंजाब, मध्य प्रदेश, आणि राजस्थान ही काही राज्य भारतातील प्रमुख गहु उत्पादक राज्य आहेत.\nमका हे असं पीक आहे ज्याचा उपयोग पशुच्या आहरासाठी तसेच माणसाच्या ही आहारासाठी होतो. मका प्रामुख्याने वर्क खरीप पीक आहे. भात आणि गव्हानंतर मकाच असं पीक आहे ज्याचं सेवन सर्वात जास्त केल जात.\nमक्याच्या उत्पादनसाठी मुबलक पावसाची आवश्यकता भासते.मक्याच्या चांगल्या उत्पन्नासाठी 21-37°से. पाण्याची आवश्यकता असते.\nमका उत्पादनात भारत सातव्या स्थानी आहे.\nमहाराष्ट्र, कर्नाटक,मध्यप्रदेश, तामिळनाडू,तेलंगणा हे मका उत्पादनात भारतात अग्रस्थानी आहे.\nयादीत पुढचे पीक आहेत डाळी. डाळी ह्या सर्वात जास्त प्रोटीन देणारे आहारात मोडतात.भारतात उगवली जाणारी काही प्रमुख डाळी उडीद, मुंग, मसूर,वाटाणा, हरभरा इत्यादी.\nभारत दाळ उत्पादनात व उपभोग घेण्यात अव्वल स्थानी आहे.\nदाळीच उत्पन्न घेण्यासाठी 20 ते 27° से. तापमान चांगले असते.\nजवळपास 25सेमी पाऊस पडलेल्या क्षेत्रात डाळीचे उत्पन्नासाठी आवश्यक असते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2016/06/", "date_download": "2021-08-04T09:00:32Z", "digest": "sha1:RI2LOJIKDQ6VVYSDXNTDOP4VRUUJYLKA", "length": 17306, "nlines": 413, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "जून | 2016 | वसुधालय", "raw_content": "\nकोल्हापुर छत्रपति राजे शाहु\nछत्रपति राजे शाहु जयन्ति निमित्त\nफुट बॉल ची रांगोळी\nफुट बॉल ची रांगोळी\nचार हि दिशा चि रांगोळी\n14 टीपके दोन ओली करणे. दोन ही बाजूने ७पर्यंत टीपके देणे\n११ टिपके ६ पर्यंत दोनही बाजूने काढले, सहा ६ बाजूने ५ ते १ पर्यंत काढले. १ ,२ . ३ . ४ मध्ये रेषा केल्या त्या जुळविल्या. मोठ्ठी रांगोळी आहे वाकून रेषा जुळविल्या. रांगोळी काढतांना खूप वेळ छान जातो.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« फेब्रुवारी डिसेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/murder/", "date_download": "2021-08-04T09:07:07Z", "digest": "sha1:3PW4H4G4OPC6HLTMLVDBYUBF2UV7MKWV", "length": 9653, "nlines": 125, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates murder Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा\nविरार: विरार पूर्व भागामध्ये सशस्त्र हल्ला करत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला. विरार पूर्व स्टेशन…\nमोबाईलसाठी सख्ख्या नातवाने केला आजीचा खून\nअमरावती: अमरावतीतील ब्राह्मणवाडा येथील ७५ वर्षीय वृद्धेचा मोबाईलसाठी तिच्या नातवानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला…\n आईची हत्या करत शरीराचे मांस खाण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर : आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारुसाठी…\nकिरकोळ वादामुळे धावत्या रेल्वे गाडीतून युवकाला दिले फेकून\nगोवा एक्सप्रेस रेल्वे गाडीत पिण्याच्या पाण्यावरुन दोन युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला धावत्या रेल्वेतून…\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nनवी मुंबई: नवी मुंबईतील आपल्याच मुलावर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणाऱ्या…\nपुलवामामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नगरसेवक राकेश…\n बापानेच केली चिमुकल्याची हत्या\nनागपूर: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्या बापाने स्वतःच्याच चिमुकल्याची हत्या…\nअंधश्रद्धेच्या संशयातून बीडमध्ये विद्यार्थ्याचा बळी\nबीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धनराज सपकाळ या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी…\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nदेशात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातून हत्याकांडाच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतचं…\nआई मार खात असल्याचे पाहून मध्ये पडली आणि जीवाला मुकली\nराज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कौटुंबिक रागातून हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. दरम्यान हिंगोलीमधील…\nघर बळकविण्यासाठी मालकाची गळा चिरून निर्घृण हत्या\nघर बळकविण्यासाठी मालकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्याची घटना घडली असून भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी…\nअनैतिक संबंधांतून हत्या, आरोपींनीच केला व्हिडिओ शूट\nपुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या रोहिदास बालवडकर या 55 वर्षीय व्यक्तीची परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील…\nनागपुरमध्ये दुहेरी हत्याकांड; मामा-भाचीचं संपवलं जीवन\nराज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान नागपुरमध्ये घरात दोन मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक…\nमॉर्निंग वॉक करताना विहिंपच्या अध्यक्षाची हत्या\nमॉर्निंग वॉक करत असताना नरेंद्र दाभोलकर तसंच गोविंद पानसरे यांसारख्या पुरोगामी नेत्यांची हत्या करण्यात आली…\n घरात घुसून विवाहितेची छेड काढणाऱ्या गुंडाची विवाहितेच्या भावाकडून हत्या\n‘औरत पे हाथ डालनेवाले की उंगलियां नही काटते, काटते है तो गला’ हा डायलॉग ‘बाहुबली…\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/mumbai-karnataka-maharashtra-boundaryism/", "date_download": "2021-08-04T09:50:42Z", "digest": "sha1:SAVE5MAP5QSDYLMTG6E5VUAMFWJ7SIIA", "length": 9366, "nlines": 82, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "‘’मुंबईचा कर्नाटकात समावेश होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा’’ - Mulukh Maidan", "raw_content": "\n‘’मुंबईचा कर्नाटकात समावेश होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा’’\nमुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकर�� यांनी नुकतीच कर्नाटकातील बेळगाव, कारवार आणि निपाणीसह वादग्रस्त सीमाभाग प्रकरण न्यायलयात प्रलंबित असेपर्यंत हा परिसर केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी केली आहे. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला कर्नाटक राज्यात सामील करण्याची मागणी केली आहे.\nकर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते, यावेळ याप्रकरणी मुंबईचा समावेश कर्नाटकात करावा, अशी मागणी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच स्वातंत्र्यापूर्वी कर्नाटकातला बराचसा भाग मुंबई प्रांतात होता. त्यामुळे मुंबई कर्नाटकला मुंबई-कर्नाटक असे म्हणतात. असा तर्क सवदींनी मांडला आहे.\n‘’बेळगावसह सीमाभाग कर्नाटकाचाच आहे. हे न्यायालयात सिद्ध होईल. त्याशिवाय मुंबईसुद्धा कर्नाटकाची आहे. ती मागणी लावून धरू’’. असे वक्तव्य लक्ष्मण सवदी यांनी केल आहे.\nपुढे ते म्हणाले, ठाकरे हे वारंवार बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचे बोलत आहेत. त्यासाठी ते मराठी भाषिक लोकांचा आधार घेत आहेत. मात्र मुंबई प्रांत हा पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी. तसेच बेळागाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा चॅप्टर लवकरच क्लोज करणार असल्याचे विधान कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले आहेत.\nराजकीय नेत्यांच्या विधानांमुळे सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावले जात आहेत. याप्रकरणी वाद घालण्यापेक्षा सीमा भागातील लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला हवे. न्यायालयकडून योग्य निकाल येईल. त्याआधीच राजकीय नेतेमंडळी अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत.\n‘एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा\nभाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा लाजिरवाना उल्लेख; वाचून तुम्हालाही संताप येईल\nआंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ\nबॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्यासाठी करण जोहर घेतो ‘एवढे’ पैसे\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/raj-thackeray-comments-jamil-shaikh-case/", "date_download": "2021-08-04T08:41:06Z", "digest": "sha1:PHDPOQBDNEKHDH6KUFDNPJAR25YY6VD3", "length": 8413, "nlines": 81, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "“पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही” - Mulukh Maidan", "raw_content": "\n“पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही”\nमुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली असून, यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.\nते म्हणतात, ‘नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असले तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतेय ते पाहणारच आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.\nते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. ते म्हणतात, “माझे पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरस���वक नजीब मुल्लांचं नाव आलं आहे, ”\n‘उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असे या प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच मुल्लांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असे राज म्हणाले.\nदरम्यान, ‘या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार आहे. नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी शरद पवारांची भेट घेणार आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.\nचिमूरडी म्हणतेय मी आयुष्यभर सोनू सूदचा फोटो डिपीला ठेवनार आहे; कारण वाचून धक्का बसेल\nकालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंशी राज ठाकरे काय बोलले स्वत: राज ठाकरेंनीच केलं जाहीर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/ronaldos-victory-over-sampdoria-30096", "date_download": "2021-08-04T08:46:38Z", "digest": "sha1:RCGEW5MQGAIE5HANQS5764DRVYSUAGIS", "length": 9286, "nlines": 131, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Ronaldo's victory over Sampdoria | Yin Buzz", "raw_content": "\nरोनाल्डोची सॅम्पदोरीयाविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी\nरोनाल्डोची सॅम्पदोरीयाविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी\nख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटिसने अखे�� इटलीतील व्यावसायिक फुटबॉल साखळीत विजेतेपद जिंकण्याची औपचारिकता पूर्ण केली.\nमुंबई रोम: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटिसने अखेर इटलीतील व्यावसायिक फुटबॉल साखळीत विजेतेपद जिंकण्याची औपचारिकता पूर्ण केली. यामुळे युव्हेंटिसने सलग नवव्यांदा सिरी ए विजेतेपद जिंकले. त्यामुळे ते इटलीतील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत आता सलग तीन हजार दिवस विजेते झाले आहेत.\nख्रिस्तियानो रोनाल्डोने सॅम्पदोरीयाविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्याने पूर्वार्धातील भरपाई वेळेत गोल केला; तसेच संघाच्या दुसऱ्या गोलात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर त्याने पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी दवडली; पण युव्हेंटिसने 2-0 विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावरील इंटर मिलानला सात गुणांनी मागे टाकले आणि जेतेपद निश्‍चित केले. युव्हेंटिसने 6 मे 2012 मध्ये विजेतेपद जिंकले. तेव्हापासूनच तेच विजेते आहेत.\nरोनाल्डोची कामगिरी त्याच्या चाहत्यांसाठी सुखावणारी होती. कडक उन्हात लागोपाठ लढती असूनही त्याचा खेळ फारसा खालावला नाही. त्याचे आता मोसमात 31 गोल झाले आहेत. ब्रेकनंतर लढती सुरू झाल्यावर त्याचे 10 गोल झाले आहेत. युव्हेंटिसच्या सलग दुसऱ्या सिरी ए विजेतेपदात वाटा उचलला याचा खूप आनंद आहे. हे विजेतेपद युव्हेंटिसच्या चाहत्यांना अर्पण करीत आहे, असे त्याने सांगितले.\n- युव्हेंटिसचे हे एकंदर 36 वे विजेतेपद\n- सलग नऊ विजेतेपद जिंकण्याची कामगिरी युरोपातील आघाडीच्या पाच देशातील एकमेव संघ\n- युव्हेंटिसचे मार्गदर्शक मॉरिझिओ सारी हे सिरी ए विजेतेपद जिंकलेले सर्वात बुजुर्ग मार्गदर्शक\n- युव्हेंटिसने या मोसमात 38 गोल स्वीकारले आहेत. विजेत्या संघाने स्वीकारलेल्या गोलची ही बरोबरी\n- युव्हेंटिसच्या सलग नऊ विजेतेपदात संघातील जिऑर्गिओ चिएल्लीनी हाच एकमेव खेळाडू\nख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉल football विजय victory\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n दोन वर्षानंतर फ्री किकवर गोल करण्यात रोनाल्डो यशस्वी\nरोम : ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेर फ्री किकवरील गोलचा दोन वर्षांचा दुष्काळ संपवला....\n#CORONAEFFECT इटलीमधील सर्व स्पर्धांना ३ एप्रिलपर्यंत स्थगिती\nरोम : कोरोना विषाणूचा फट���ा बसलेल्या चीननंतर क्रीडा स्पर्धा होत असलेल्या इटलीने...\n#CORONAEFFECT इटलीमधील सर्व स्पर्धांना ३ एप्रिलपर्यंत स्थगिती\nरोम : कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या चीननंतर क्रीडा स्पर्धा होत असलेल्या इटलीने...\nटुरिन : जागतिक फुटबॉलमधील विद्यमान सुपरस्टार पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो...\nखेळला नाही, म्हणून चक्क चाहतेच खेचणार रोनाल्डोला कोर्टात \nसोल : दक्षिण कोरियात येऊन केवळ राखीव खेळाडूंतच बसल्याबद्दल फुटबॉल चाहते...\n १९ वर्षीय फुटबॉलपटूसाठी इटलीच्या युव्हेंटिस क्लबने मोजले चक्क ५७९ कोटी\nरोम : युव्हेंटिसने नेदरलॅंडस्‌चा १९ वर्षीय फुटबॉलपटू मथायस डे लिग्त याच्यासाठी आठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-08-04T10:34:50Z", "digest": "sha1:NAZIUQFPI6PR4J6BGNKPNU4K3EJKSGXN", "length": 8884, "nlines": 312, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६५ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६५ मधील जन्म\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९६५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू‎ (२ प)\n\"इ.स. १९६५ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८७ पैकी खालील ८७ पाने या वर्गात आहेत.\nक्लेर टेलर (क्रिकेट खेळाडू, जन्म १९६५)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/electric-vehicles-will-be-promoted-and-given-priority-deputy-chief-minister-ajit-pawar/", "date_download": "2021-08-04T10:23:13Z", "digest": "sha1:7B3LT7SMXO34VXQILMGDQ7PFSAF7XSGA", "length": 11534, "nlines": 81, "source_domain": "sthairya.com", "title": "इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार | स्थैर्य", "raw_content": "\nइलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n दि. २१ जुलै २०२१ पुणे राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.\nफिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, फिटवेल मोबिलिटी प्रा. लि.चे रवींद्र कंग्राळकर, चैतन्य शिरोळे, ए. शशांक, श्री. केदार, जगदीश कदम व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काळाची पावलं ओळखून भविष्याचा वेध घेऊन फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांची वितरण सेवा सुरु केली आहे. गेल्या काही वर्षापासून पिंपरी- चिंचवड एमआयडीसी ऑटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रिक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलिटीच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त असतील. प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण होईल. पेट्रोल, ‍डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रिक मोटारी प्रवासी व मालवाहतुकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदूषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे.\nया पुढच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. राज्यातलं वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक वाहने हाच पर्यावरणपूरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फिटव���ल मोबिलिटी कंपनी, मॅन-युनायटेड एचआर अँन्ड मार्केटींग कंपनी, चैतन्य सेल्स सर्विसेस कंपनी, इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादन, विक्री, देखभाल-दुरुस्तीच्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या संबंधितांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.\nपालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा\nधडाकेबाज कतृत्त्व आणि गतिमान नेतृत्त्व : ना.अजितदादा पवार\nधडाकेबाज कतृत्त्व आणि गतिमान नेतृत्त्व : ना.अजितदादा पवार\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gondwanadarpan.com/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-04T09:39:21Z", "digest": "sha1:X3IF6PTNU67H3RUOFVMLECBUPFIK4R6B", "length": 13224, "nlines": 231, "source_domain": "www.gondwanadarpan.com", "title": "कोरपना | Gondwana Darpan", "raw_content": "\nपरिवहन महा���ंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nखोटी माहिती पसरविल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा\nतिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन\nमहाराष्ट्रातील ६१ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे डबल म्युटेशन \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली जाहीर \nमिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक \nपोंभुर्णाची अगरबत्ती श्री सिध्‍दीविनायकाच्‍या चरणी अर्पण\nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोनाची दुसरी लाट बालकांसाठी घातक \nपरिवहन महामंडळाच्या गाड्या खासगी तत्त्वावर हे धोरण चुकीचे \nशैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे \nविमा कंपन्यांनी दावे तासाभरात मंजूर करावे \nरस्ते बांधकामात स्टील व सिमेंटचा वापर कमी करणार : ना. गडकरी\nकोरोना लसीकरण ठरतेय संजीवनी \nकोरोना रूग्णांसाठी तेलंगणातील रूग्णालयाच्या उपलब्धतेच्या आ. मुनगंटीवार यांच्या मागणीसंदर्भात जिल्हा प्रशासनाचे…\nकोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका…\nप्रधान सचिवांसह मनपा आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळांना नोटीस जारी \nशक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर \n24 तासात आणखी 159 बाधित ; चार बाधितांचा मृत्यू\nजिल्ह्यात 24 तासात 401 बाधित ;पाच बाधितांचा मृत्यू\nजिल्ह्यात 24 तासात 331 बाधित ; तीन बाधितांचा मृत्यू\n24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह; पाच बाधितांचा मृत्यू\nचंद्रपूर जिल्ह्यात एकुण 3903 बाधित ; उपचार घेत असलेले 2007 बाधित आतापर्यंत बरे झालेले 1850 बाधित 24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह; पाच बाधितांचा मृत्यू चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात नव्याने 262पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या 3हजार 903 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 850 बाधित बरे...\n100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने : ...\n100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने कोविड रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी Ø चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 1608 बाधित बरे Ø 24 तासात चार बाधितांचा मृत्यू; 279 बाधित...\nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nगडचांदूर न.प. च्या Incident commander असलेल्या डॉ. विशाखा शेळकी यांचा आता जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न गडचांदूर शहरामध्ये कोरोना बाबत स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या लापरवाहीबाबत...\nभाजपचे नगरसेवक अरूण डोहे व न.प. उपाध्यक्ष जोगी आमने-सामने\nगडचांदूर न.प. क्षेत्रात 'डुकरांच्या मुक्त संचारा'ची समस्या गडचांदुर : गडचांदुर शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गडचांदुर नगर परिषद प्रशासनाला याबाबत नागरिकांनी...\nकोरोना संसर्गाची साखळी खंडीत करणे गरजेची : ना. तनपुरे\nगडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक चंद्रपूर,दि.8 जुलै: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनीच उत्तम काम केलेले आहे. पुढच्या काळामध्ये देखील असेच काम ठेवून कोरोना संसर्गाची साखळी...\nसाहित्य :- कथा / कविता\nगोंडवाना दर्पण हे \"दर्पण न्यूज नेटवर्क अँड ब्रॉडकॉस्टिंग\"ची निर्मिती आहे. या माध्यमातून मराठी मुलुखातील गोंडवाना परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.\nनगरसेवक आसवानी प्रकरणानंतर जिल्हा पोलिसांना गरज “मंथनाची \nगडचांदुर न.प.च्या च्या तुघलक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची हकालपट्टी करण्यात यावी\nकोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार : ना. वडेट्टीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/agrostar-information-article/5f008d41865489adce7da4ae?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-04T08:51:02Z", "digest": "sha1:CPTUTNZU45ADTZJRJIRB3MAOQPXEG723", "length": 4698, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घ्या, या खास ताडपत्रीची वैशिष्ट्ये! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजाणून घ्या, या खास ताडपत्रीची वैशिष्ट्ये\nआपल्याला अ‍ॅग्रोस्टार'च्या ताडपत्री बद्दल माहित आहे का कोण-कोणत्या कामांसाठी वापरली जाऊ शकते कोण-कोणत्या कामांसाठी वापरली जाऊ शकते त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्यूब चॅनेल _x000D_ _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा\nयोजना व अनुदानकृषी यंत्रेहार्डवेअरट्रॅक्टरव्हिडिओ��ृषी वार्ताकृषी ज्ञान\nमोबाईल वर पहा महाडीबीटी शेतकरी योजना सोडत\nशेतकरी बंधूंनो, महाडीबीटी पोर्टल वर रावबिणाऱ्या शेतकरी योजनांची पाहली महाडीबीटी लॉटरी लागली आहे. यामध्ये आपले नाव आता मोबाइलला द्वारे तुम्ही पाहू शकता. याविषयी संपूर्ण...\nकृषि वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकृषी यंत्रेकृषी यांत्रिकीकरणयोजना व अनुदानहार्डवेअरव्हिडिओकृषी ज्ञान\nराज्य कृषी यांत्रिकीकरण योजना माहिती\nशेतकरी बंधुनो, राज्यात कृषी यंत्रकिकरण योजना सूर केली आहे, या योजनेसाठी काय आहे पात्रता, अटी व ऑनलाईनअर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत...\nकृषी यंत्रेव्हिडिओखरीप पिकहार्डवेअरकृषी ज्ञान\nउच्च दाब फवारणी मशीन आहे फायद्याची\nशेतकरी बंधूंनो, सध्या खरीप पीक लागवड झालेली असून. पिक वाढीचा काळ चालू आहे.या काळात सर्व जण फवारणी करत असतात. तर हि फवारणी आपण फवारणी मशीन द्वारे कसे करू शकतो. फवारणी...\nकृषी यांत्रिकीकरण | Technical Supports\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/russia-moscow-free-cars-on-offer-for-taking-covid-vaccine/articleshow/83510439.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-08-04T08:45:22Z", "digest": "sha1:WNRUJAKBZXCUV6VN2ODVNNOM2MRHTP4M", "length": 13722, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोना लस घ्या आणि फ्रीमध्ये १० लाखांची कार घेऊन जा, 'या' देशात अनोखी ऑफर\nजगभरात करोना महामारीने थैमान घातलं असून सध्या या विषाणूला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. रशियामध्येही लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पण, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये लसीकरण अभियानाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळावा आणि या अभियानात तेजी यावी यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आलीये.\nरशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अनोखा उपक्रम\nलसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शक्कललस घेणाऱ्यांना मोफत मिळणार ब्रँड न्यू कार\nलस घेणाऱ्यांना मोफत मिळणार ब्रँड न्यू कार\nनवी दिल्ली : करोना महामारीने जगभरात थैमान घातलं असून सध्या या विषाणूला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. रशियामध्येही लसीकरणाला सुरूवात झाल�� आहे. पण, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये लसीकरण अभियानाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळावा आणि या अभियानात तेजी यावी यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आलीये. व्हॅक्सिन घेणाऱ्यांना मोफत ब्रँड न्यू कार देण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे.\nमॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन (Sergei Sobyanin) यांनी रविवारी या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. करोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतची ब्रँड न्यू कार दिली जाईल असे ते म्हणाले. मोफत कार मिळत असल्यामुळे लसीकरणाच्या अभियानात सुधारणा होईल आणि गती वाढेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून रशियामध्ये करोना लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यामुळे हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.\n बनवली रस्त्यावर धावणारी लाकडाची Lamborghini कार\nमहापौर सर्गेई सोबयानिन म्हणाले की, या अभियानाअंतर्गत १४ जूनपासून ज्यांचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे अशांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यास ते या योजनेचा भाग बनतील. अशा सर्व व्यक्ती लकी-ड्रॉच्या माध्यमातून मोफत ब्रँड न्यू कार मिळवण्यास पात्र असतील. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ११ जुलैपर्यंत हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. “हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे, नवीन निर्बंध आणि त्यापुढील अडचणी टाळण्यासाठी तसेच परिस्थितीत कायमस्वरुपी सुधारणा होण्यासाठी लसीकरण वाढविणे आवश्यक आहे”, असंही सोबयानिन यांनी स्पष्ट केलं.\n'या' बिजनेसमॅनने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी SUV, किंमत तब्बल १० कोटी रुपये\nया उपक्रमांतर्गत लकी ड्रॉच्या माध्यमातून जवळपास २० कार मोफत दिल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यात त्यापैकी ५ कार डिलिव्हरदेखील होतील. पहिल्यांदा लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावरच या योजनेसाठी नोंदणी करता येईल. रशियाची राजधानी मॉस्कोलाही करोनाचा जबरदस्त फटका बसलाय. मॉस्को रशियातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण असलेल्या शहरांपैकी एक आहे. मॉस्कोमध्ये रविवारी करोनाच्या ७,६०४ नव्या रुग्णांची नोंद झाली. २४ डिसेंबरनंतर एका दिवसात झालेली ही मॉस्कोतील सर्वोच्च वाढ आहे.\n१४ वर्ष Tata च्या कार Glamorous बनवणारी 'ही' व्यक्ती आता Mahindra मध्ये, कंपनीने दिली नवीन जबाबदारी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nAlto पासून Brezza पर्यंत, स्वस्तात खरेदी करा Maruti च्या कार; ३० जूनपर्यंत घसघशीत डिस्काउंट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमनोरंजन PHOTOS: नेहा पेंडसेचा स्टायलिश अंदाज; चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव\nAdv: अमेझॉन क्लिअरन्स सेल; ४०% पासून मिळवा सूट\nन्यूज बॉक्सिंगमध्येच का दिली जातात दोन कांस्य पदकं जाणून घ्या संपूर्ण माहिती....\nमुंबई दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला 'हा' सवाल\nविदेश वृत्त पाहा: ग्रीसमध्ये उष्णतेच्या लाटेने अग्नितांडव; हजारोंचे स्थलांतर, १६ जखमी\nदेश VIDEO: संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले\nक्रिकेट न्यूज तारीख सेव्ह करून ठेवा; टी-२० वर्ल्डकपमध्ये या दिवशी होणार भारत आणि पाकिस्तान मॅच\nमुंबई सत्र न्यायाधीशांना 'तो' अधिकारच नाही; सुधा भारद्वाज यांचा युक्तिवाद\nपुणे राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात; लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांचा पक्षप्रवेश\nमोबाइल ‘या’ कंपनीच्या प्लानसमोर जिओ देखील फेल, १२० दिवस वैधतेसह मिळेल दररोज २ जीबी डेटा\nमोबाइल iQoo करणार धमाका, ‘या’ तारखेला लाँच करणार शानदार डिस्प्लेसह येणारा नवीन स्मार्टफोन\nकंप्युटर LG चे Gram सीरिज अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच ,पाहा किंमत-फीचर्स\nफॅशन करीनाच्या पार्टीत करिश्माचा जलवा इतका बोल्ड लुक तुम्ही यापूर्वीही कधीही नसेल पाहिला\nब्युटी ‘हा' उपाय कराल तर एका रात्रीत मुरुमांपासून मिळेल सुटका, चेहऱ्यावरील डागही कायमचे होतील दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/success-stories/12th-pass-farmer-earned-rs-15-lakh-in-one-acre/", "date_download": "2021-08-04T09:36:28Z", "digest": "sha1:ZH5HXNC37FFDT4B5KJGYHYPNOBA2IAVG", "length": 13351, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बारावी पास शेतकऱ्याची कमाल, एका एकरात कमावले १५ लाख रुपये", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nबारावी पास शेतकऱ्याची कमाल, एका एकरात कमावले १५ लाख रुपये\nकोरोना'तील लाॅकडाउन अ���ेकांना आर्थिक अडचणीचा ठरला. मात्र, फत्तेपूर (ता.नेवासे) येथील अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर एक एकर शेतीत देशी, परदेशी चारा पीकाच्या माध्यमातून बक्कळ नफा कमावला. अर्थात त्यांनी कठोर परिश्रम करत शेती व्यवसायात त्यांनी यश मिळवलं आहे.\nअवघे बारावीचे शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्याचे शेतीतील व्यवस्थापनशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्या व्यवस्थापनाच्या शेतीतून कमावलेले नफा पाहून आयटी कंपन्यांतील तगड्या पॅकेजवाल्यांचेही डोळे पांढरे होतील. या शेतकऱ्याचे यश पाहून सोशल मीडियावर शेती करावी तर अशी...या आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे, सोमेश्वर श्रीधर लवांडे. लवांडे हे फत्तेपूर (ता.नेवासे) येथे राहतात.\nदरम्यान, शेतीची आधी सोमेश्वर श्रीधर लवांडे हे सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे व्यावसाय केला. एका कंपनीत काही वर्ष कामही केले. मात्र, त्याचे दोन्ही ठिकाणी मन लागेना. पत्नी रेणुकासह त्याने आहे त्या एक एकर शेतीत काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. शेती 'हटके' करण्याचा ध्यास घेवून शेतात वेगळा प्रयोग करण्याच्या हेतूने चारा पीकाची निवड केली.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरू केला. नवनवीन पिकांचा शोध घेताना थायलंडमधील विकसित फोर जी बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल. हे लक्षात घेवून त्यांनी लागवड केली. कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरला आहे. पुढे त्यांनी इंडोनेशिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलियातील चारा वाणांची लागवड केली.\nस्वतःच केले वाण विकसित\nलवांडे यांनी विकसित केलेल्या यशस्वी बियाण्यास फोर-जी बुलेट व इंडोनेशियाचा बाहुबली असे नाव देण्यात आले. चारा बियाणे बरोबरच त्यांनी घास, कडवळ, सुबाभुळ, हातगं, दशरथ व राय घासाचे बियाणे तयार करून विक्री सुरु केली आहे. बियाण्यास देशभरातून ऑनलाईन मागणी वाढल्याने त्यांनी गावातील इतरांची शेती कराराने घेवून चारा लागवड केली आहे. एका वर्षात लवांडे यांनी एक एकर शेतीतून पंधरा लाखाचा नफा कमावला आहे. स्वतः जगण्यासाठी धडपड करत असलेल्या या ध्येयवेड्या युवा शेतक-याकडे आता पंधरा मजूर कामाला आहेत. प्लाॅटची माहिती देणे व देशभरातून येणारे फोन घेण्यासाठी चार जण आहेत. येथे भेट देणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील सर्व राज्यासह नेपाळ, बांगलादेश व सौदी अरेबियातील शेतक-यांना त्यांनी बियाणे विकले आहे.\nवर्षात तीनशे टन चारा\nचारा पीकाचा प्रयोग सुरु केल्यानंतर सुरुवातीला अनेकांनी नाव ठेवले. मात्र, सारं सहन करत जिद्द सोडली नाही. एकरी बारा हजार डोळे (बेणे) आवश्यक आहे. सरी पद्धतीने ३ फूट बाय १ फूट अंतरावर लागवड करावी. वर्षात ३ ते ४ कापण्या होतात. हा चारा १५ ते १८ फूट उंच वाढतो. वर्षभरात तीनशे टन चारा त्यातून मिळतो.\n- सोमेश्वर लवांडे, संशोधक शेतकरी, फत्तेपूर, ता. नेवासा\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nलाॅकडाउन शेती व्यवसाय शेतीतील व्यवस्थापनशास्त्र Farm management lockdown चारा पीकाच्या माध्यमातून बक्कळ नफा Huge profit through fodder crop\nव्यवसाय सुरू करत आहात का मग केंद्र सरकार देणार 10 लाख रुपये, जाणून घ्या कसा घेणार लाभ\nजाणून घ्या सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nसरकारी आकडेवारीनुसार कोविड काळातही कृषीने दिले अर्थव्यवस्थेला एक उज्ज्वल स्थान\nअनियमित मान्सूनमुळे देशातील खत विक्री १२ टक्यांनी घटली\nउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय\nधानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट\nसदगुरूंची ईशा फाउंडेशन कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा कार्यक्रम करीत आहे\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशु��ंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live46media.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-7-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2021-08-04T09:15:29Z", "digest": "sha1:TZAUR3QK646JRCLTKFOGXC46G4K73XXC", "length": 15253, "nlines": 97, "source_domain": "live46media.com", "title": "असा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…’ – Live Media", "raw_content": "\nअसा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…’\nप्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात.\nजेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात राहणे आवश्यक आहे, याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती होण्यास मदत मिळेल. जगातील अनेक देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे.\nपण हे झाले विकसनशील देशा बाबतीत पण आपल्याला कदाचित हे माहित नसेल कि या जगात असे अनेक देश आहेत ज्या देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे आज आपण अशाच एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की वाढती लोकसंख्या पाहून संपूर्ण जग त्रस्त आहे.\nभारत असो वा चीन, प्रत्येक देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळे जण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये सरकारने काही काळापूर्वी कठोर नियम देखील बनवले होते. या अंतर्गत, ज्यांना एकापेक्षा जास्त बालके किंवा मुले आहेत त्यांना बर्‍याच सुविधा तेथील सरकारने नाकारल्या आहेत.\nपण हा नियम जरी आता काढून टाकला गेला असला तरी अद्यापही कमी मुले जन्माला घालण्याचा आग्रह जनतेला केला जात आहे. भारतातही ‘हम दो हमारे दो’ या घोषणेने जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या कुटूंबाना अनेक सरकारी लाभ नाकारले जातात.\nपण आज आम्ही आपल्याला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे एखाद्या स्त��रीने जर 7 पेक्षा जास्त अपत्ये जन्माला घातली तर तिला सुवर्णपदक दिलं जातं. एवढेच नव्हे तर या महिलेला पाणी व घरगुती खर्च देखील सरकारकडून केला जातो.\nआपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव कझाकिस्तान असे आहे. या देशाचे सरकार महिलांना अधिक अपत्ये घालण्यासाठी प्रोत्साहित करते आहे. ज्या महिला 4 पेक्षा अधिक मुलांना जन्माला घालतात त्या महिलांना अनेक सुविधा दिल्या जातात, जो पर्यंत ती मुले 21 वर्षांची होत नाहीत.\nतो पर्यंत त्या महिलाना घराचा खर्च आणि रेशन दिले जाते. दुसरीकडे, एखाद्या महिलेला ६ मुले असल्यास तिला शासनाकडून रौप्य पदकासह पाणी आणि घरगुती खर्चासाठी पैसे मिळतात आणि जर 7 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला आली तर या सुविधांसह सुवर्णपदक दिले जाते.\nतसेच काही रोख रक्कम सुद्धा दिली जाते. हे रेशन तसेच पाणी आणि घरगुती खर्च महिलांना मासिक भत्ता म्हणून दिले जाते. कझाकस्तानमध्ये 1944 पासून ही विचित्र परंपरा चालू आहे. तेव्हापासून हा पुरस्कार येथे अधिक मुले जन्माला घालणाऱ्या महिलांना देण्यात येतो.\nकझाकस्तानच्या सामाजिक विभागातील अक्साना या सांगतात की अधिकाधिक मुले जन्माला कशी येतील याचा सरकारी धोरणामध्ये समावेश आहे. वास्तविक या देशातील लोकसंख्या इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत सरकारला आपल्या देशाची लोकसंख्या वाढवायची आहे.\nजेव्हा देशाची लोकसंख्या वाढते, तेव्हा तो देश अधिक शक्तिशाली देखील होतो. त्याच वेळी, अत्यल्प लोकसंख्या असल्याने, जगात त्या देशाला कोणतीही विशेष ओळख मिळत नाही. म्हणूनच ही योजना या देशामध्ये अनेक वर्षांपासून राबवली जात आहे.\nमलायका ला स्विमिंग सूट मध्ये पाहून स्वतःला कंट्रोल करू शकला नाही अर्जुन कपूर, खुलेआम करायला लागला हे असले काम…’\nचक्क स्वतःच्या बापाबरोबर टेबल लावून दारू प्यायला बसते हि सुप्रसिद्ध अभिनेत्री…फोटो पाहून विश्वास बसणार नाही तुमचा….’\nलग्न होताच मुलीने नवऱ्यासोबत राहण्यास दिला नकार, बोलली मला पुरुषासोबत नाही तर स्त्री सोबत… पुढे ऐकल्यावर तुमची पायाखालची जमीन सरकेल..’\nPrevious Article घरात 4 मूलींचा जन्म झाल्यामुळे वडिलांना आला होता राग, आज संपूर्ण बॉलिवूड चालतंय त्यांच्याच जीवावर पहा फोटो..’\nNext Article स्वतःच्या भावांच्याच प्रेमात संपूर्ण पागल झाल्या टीव्ही च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्र्���ा, 2 नंबर वाली तर करून बसली सगळं काही पहा फोटो..’\nमलायका ला स्विमिंग सूट मध्ये पाहून स्वतःला कंट्रोल करू शकला नाही अर्जुन कपूर, खुलेआम करायला लागला हे असले काम…’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\nमलायका ला स्विमिंग सूट मध्ये पाहून स्वतःला कंट्रोल करू शकला नाही अर्जुन कपूर, खुलेआम करायला लागला हे असले काम…’\nचक्क स्वतःच्या बापाबरोबर टेबल लावून दारू प्यायला बसते हि सुप्रसिद्ध अभिनेत्री…फोटो पाहून विश्वास बसणार नाही तुमचा….’\nलग्न होताच मुलीने नवऱ्यासोबत राहण्यास दिला नकार, बोलली मला पुरुषासोबत नाही तर स्त्री सोबत… पुढे ऐकल्यावर तुमची पायाखालची जमीन सरकेल..’\nप्रेग्नेंट असतानाच मेली अमिताभ बच्चन यांची हि सुंदर आणि हॉट अभिनेत्री, अंतीम संस्काराला सुद्धा नाही सापडले शरीर…’\nकिन्नरांकडून मागून घ्या हि एकच गोष्ट, आणि जर ती तुम्हाला मिळाली तर बदलून जाईल तुमचं नशीब पहा इथे…’\nमलायका ला स्विमिंग सूट मध्ये पाहून स्वतःला कंट्रोल करू शकला नाही अर्जुन कपूर, खुलेआम करायला लागला हे असले काम…’\nचक्क स्वतःच्या बापाबरोबर टेबल लावून दारू प्यायला बसते हि सुप्रसिद्ध अभिनेत्री…फोटो पाहून विश्वास बसणार नाही तुमचा….’\nलग्न होताच मुलीने नवऱ्यासोबत राहण्यास दिला नकार, बोलली मला पुरुषासोबत नाही तर स्त्री सोबत… पुढे ऐकल्यावर तुमची पायाखालची जमीन सरकेल..’\nप्रेग्नेंट असतानाच मेली अमिताभ बच्चन यांची हि सुंदर आणि हॉट अभिनेत्री, अंतीम संस्काराला सुद्धा नाही सापडले शरीर…’\nकिन्नरांकडून मागून घ्या हि एकच गोष्ट, आणि जर ती तुम्हाला मिळाली तर बदलून जाईल तुमचं नशीब पहा इथे…’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/ibps-vacancy-2021/", "date_download": "2021-08-04T08:31:52Z", "digest": "sha1:ZQWF7MWQ2LF4CJO2QJLUYXHCY62CSWKS", "length": 43627, "nlines": 301, "source_domain": "www.govnokri.in", "title": "IBPS Vacancy 2020: IBPS Exam Calendar 2021", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉई��� व्हा\nबँक भरती: पीओ, क्लर्क भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच\nबँक भरती: पीओ, क्लर्क भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच\nIBPS पीओ, क्लर्क भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच\nIBPS PO/ Clerk Recruitment 2021 Exam Notification: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) भरतीची वाट पाहणाऱ्या उमदेवारांसाठी एक चांगली बातमी आहे. IBPS, ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (Clerk) आणि ऑफिसर स्केल II, III भरती परीक्षेशी संबंधित घोषणा करणार आहे. आयबीपीएसी भरती परीक्षा 2021 चे नोटिफिकेशन जूनमध्ये जारी होण्याची शक्यता आहे.\nIBPS PO, Clerk आणि ऑफिसर स्केल-II, III भरती परीक्षेचे नोटिफिफिकेशन, आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in. वर जारी केले जाईल. जे उमेदवार आयबीपीएस पीओ या क्लर्क भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.\n2021 मधील IBPS परीक्षांच्या तारखांचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. या प्रोव्हिजनल तारखा असून तत्कालीन परिस्थितीनुसार तारखांमध्ये बदल होऊ शकतो. कोणत्या पदांसाठी कधी परीक्षा होणार आहेत जाणून घ्या…\nIBPS Exam Calendar 2021: बँकिंग जॉब्सची (Banking Jobs) तयारी करणार्‍या तरुणांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारी बँकांमध्ये शासकीय बँक रिक्त पदासाठी (Government Bank vacancy) परीक्षा घेत असलेल्या IBPS या संस्थेने २०२१ या वर्षातील परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने सांगितले की यावर्षी कोणती बँक भरती परीक्षा होणार आहे.\nआयबीपीएसची वेबसाइट ibps.in वर बँक परीक्षा (Bank Exams 2021) २०२१ कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोणत्या पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे ते जाणून घ्या-\nऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर्ससाठी (IBPS RRB Exams 2021)\nऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर्स स्केल १, २, ३ साठी आरआरबी परीक्षा ऑगस्ट 2021 पासून सुरू होतील. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) आणि 91फिसर स्केल-1 (Bank Officer scale-1) साठी पूर्व परीक्षा १,७,८,१४ आणि २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेतली जाईल.\nऑफिसर स्केल- 2 आणि 3 साठी एकच परीक्षा असेल. ही परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.\nऑफिसर स्केल -1 ची मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल. कार्यालय सहाय्यकाची मुख्य परीक्षा २ ऑक्टोबर २०२१ रोजी घेतली जाईल.\nसरकारी बँकांमधील लिपिक, पीओ, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि तज्ञ अधिकारी पदाच्या नेमणुकांसाठी ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ पर्यंत परीक्षा घेतली जाईल. कोणती परीक्षा कधी होईल ते जाणून घ्या –\nआयबीपीएस लिपिक (IBPS Clerk Exam 2021) – पूर्व परीक्षा २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येईल.\nआयबीपीएस पीओ (IBPS PO Exam 2021) – पूर्व परीक्षा ९, १०, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.\nस्पेशालिस्ट ऑफिसर (IBPS SO Exam 2021) – पूर्व परीक्षा १६ आणि १८ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षा ३० जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल.\nआयबीपीएसने असेही स्पष्ट केले आहे की या सर्व परीक्षांची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. ही तात्पुरते दिनदर्शिका आहे. म्हणजेच परीक्षेची तारीख तत्कालीन परिस्थितीनुसार बदलू शकते.\nIBPS Exams 2021 calendar पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nIBPS Clerk Prelims 2020: शनिवारी ५ डिसेंबर रोजी आयबीपीएस लिपिक पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येणार आहे. देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपीक पदाच्या एकूण २५५७ रिक्त जागांवरील भरतीसाठी आयबीपीएस लिपिक ऑनलाइन पूर्व परीक्षा २०२० चा पहिला टप्पा शनिवारी पार पडत आहे. देशभरातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.\nआयबीपीएस लिपिक पूर्व परीक्षा २०२० ही ५, १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. पूर्व परीक्षेसाठी १८ नोव्हेंबर रोजी प्रवेशपत्रे देण्यात आली. ज्या उमेदवारांनी अद्याप आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स अ‍ॅडमिट कार्ड २०२० डाउनलोड केलेले नाहीत ते अधिकृत वेबसाइट, ibps.in किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात.\nआयबीपीएसने लिपिक पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र जारी करतानाच तसेच परीक्षेसाठी खास सूचना देण्यासाठी माहिती पुस्तिका देखील प्रसिद्ध केली आहे. आयबीपीएस लिपिक पूर्व परीक्षा योजना, नमुना प्रश्न, ऑनलाइन परीक्षा मॉडेलचा तपशील, परीक्षेसाठी आवश्यक सूचना आणि कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना, SOP आदि माहिती या पुस्तिकेत आहे.\nआपल्या दिलेल्या परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचा.\n– केवळ पुढील वस्तू सोबत बाळगा – मास्क, हातमोजे, पारदर्शक पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर (५० एमएल), पेन, प्रवेश पत्र, फोटो आयडी प्रूफ (मूळ आणि छायाप्रत दोन्ही).\n– आप��्या कोणत्याही वस्तू दुसर्‍या उमेदवाराशी शेअर करू नका.\n– सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.\n– परीक्षेला जाण्यापूर्वी आरोग्य सेतू अॅपवर तुमच्या जोखमीची पातळी मार्क करा. जर स्मार्टफोन नसेल तर अ‍ॅडमिट कार्डसह दिलेला डिक्लरेशन फॉर्म भरून सही करून आणा. केंद्र प्रवेशादरम्यान तुमचा स्मार्टफोन जमा होईल.\n– प्रवेशाच्या वेळी थर्मामीटरच्या सहाय्याने तुमच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. जर तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल तर, प्रवेश मिळणार नाही\n– आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स २०२० च्या सामान्य सूचना व इतर माहितीसाठी माहिती पुस्तिकाच्या लिंकवर जा.\nआयबीपीएस लिपिक प्रिलिम्स २०२० मध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाइन मुख्य परीक्षेस बसता येईल.\nआयबीपीएस मेन्स परीक्षांच्या महत्वपूर्ण तारखा:\nIBPS Mains Exam 2020-21: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) ने विविध आयबीपीएस भरती २०२०-२१ अंतर्गत मेन्स परीक्षांच्या तारख जाहीर केल्या आहेत. आयबीपीएसने आपल्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर परीक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण नोटीस बजावली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकच्या सहाय्याने अधिकृत सूचना पाहू शकतात….\nआयबीपीएस आरआरबी पीओ / लिपिक परीक्षा 2020-21 ची सूचना\nत्यानुसार आयबीपीएस आरआरबी पीओ मेन परीक्षा 2020-21, 30 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येईल, तर आयबीपीएस आरआरबी ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) मुख्य परीक्षा 20 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात येईल. आयबीपीएस पीओ मेन्स परीक्षा 2020-21 आणि आयबीपीएस लिपीक मेन्स परीक्षा 2020 -21 अनुक्रमे 4 आणि 28 फेब्रुवारी 2021 रोजी होईल.\nIBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा\nIBPS Clerk Recruitment 2020: खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे.\nIBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लार्क पदांसाठी भरतीची जाहिरात काढली आहे. याद्वारे हजारो पदांवर जागा भरल्या जाणार आहेत.\nदेशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये 2557 जागांवर ही भरती केली जाणार आहे. खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. अर्ज आणि नोटिफिकेशनची लिंक खाली दिलेली आहे.\nपदाचे नाव – क्लर्क\nपदांची संख्या – २५५७\nउत्तर प्रदेश – २५९ पदे\nपश्चिम बंगाल – १५१\nहिमाचल प्रदेश – ४५\nदादर नागर हवेली / दमन दीव – ०४\nआंध्र प्रदेश – ८५\nअरुणाचल प्रदेश – ०१\nमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय २० ते २८ च्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना सवलत दिली जाईल.\nअर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात येत आहे. अर्जाचे शुल्क ८५० रुपये आहे.\nऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – २३ ऑक्टोबर २०२०\nअर्ज करण्याची अंतिम तारीख – ६ नोव्हेंबर २०२०\nपूर्व परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – १८ नोव्हेंबर २०२०\nऑनलाइन पूर्व परीक्षेच्या तारखा – ५, १२ आणि १३ डिसेंबर २०२०\nपूर्व परीक्षेचा निकाल – ३१ डिसेंबर २०२०\nऑनलाइन मुख्य परीक्षेची तारीख – २४ जानेवारी २०२१\nया पदांवर निवड करण्यासाठी उमेदवारांची आयबीपीएसद्वारे पूर्व आणि मुख्य परीक्षा होतील.\nसंपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nइंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनकडून विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे…\nIBPS PO MT Recruitment 2020: इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ची अनेक पदे भरणार आहे. यासाठी बुधवार ५ ऑगस्ट २०२० पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ibps.in या संकेतस्थळावरवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध सरकारी बँकांमध्ये नोकर्‍या मिळतील. अधिसूचना, अर्जाच्या लिंक्स या बातमीत पुढे देण्यात आल्या आहेत, त्यावर क्लिक करून, आपण संपूर्ण अधिसूचना वाचू शकता.\nपीओ / एमटीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ५ ऑगस्ट २०२० पासून आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर कार्यान्वित केली गेली आहे. या भरती प्रक्रियेत सामील होऊ इच्छिणारे उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकतात.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०२०\nअर्ज भरण्यासाठी ऑनलाईन फी जमा करण्याची\nअंतिम तारीख – २६ ऑ��स्ट २०२०\nअर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख – १० सप्टेंबर २०२० या भरतीसाठी\nIBPS (आयबीपीएस) द्वारेत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात असेल. प्रथम टप्पा प्रीलिम्स आणि दुसरा मुख्य. दोन्ही परीक्षा ऑनलाइन मोडवर घेतल्या जातील. दोघांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर निवडल्या जाणार्‍या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.\nऑनलाईन नोंदणी – ५ ते २६ ऑगस्ट २०२०\nप्रिलिम्स प्रशिक्षणासाठी कॉल लेटर डाउनलोड – सप्टेंबर २०२०\nपूर्व परीक्षा प्रशिक्षण तारीख – २१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२०\nऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – ऑक्टोबर 2020\nऑनलाईन पूर्व परीक्षा – ३, १० आणि ११ ऑक्टोबर\nपूर्व परीक्षेचा निकाल –\nऑक्टोबर / नोव्हेंबर २०२०\nऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर डाउनलोड – नोव्हेंबर २०२०\nऑनलाइन मुख्य परीक्षा – २८ नोव्हेंबर २०२०\nमुख्य परीक्षेचा निकाल – डिसेंबर २०२०\nमुलाखतीसाठी कॉल लेटर डाउनलोड – जानेवारी २०२१\nमुलाखत – जानेवारी / फेब्रुवारी २०२१\nप्रोव्हिजनल अलॉटमेंट – एप्रिल २०२१\nआयबीपीएस पीओ 2020 परीक्षेच्या अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.\nIBPS Exams :आयबीपीएसच्या ऑगस्टमधील परीक्षा लांबणीवर\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयपीपीएस परीक्षेच्या ऑगस्टमधील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत..\nIBPS exams for 9 august 2020 postponed: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या अनेक भरती परीक्षा स्थगित केल्या आहेत. ९ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात या परीक्षा होणार होत्या. परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीसही आयबीपीएसने जारी केली आहे.\nया नोटीशीत परीक्षेच्या नव्या तारखेबाबतची माहितीदेखील देणअयात आली आहे. यानुसार, आयबीपीएस ९ ऑगस्ट २०२० च्या सर्व परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहेत.\nपुढील परीक्षांच्या तारखा बदलल्या –\nफॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड – ४)\nरिसर्च असोसिएट (पोस्ट कोड – ५)\nरिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड – ६)\nहिंदी ऑफिसर (पोस्ट कोड – ७)\nअॅनालिस्ट प्रोग्रामर – विंडोज (पोस्ट कोड – ८)\nएनालिस्ट प्रोग्रामर – लाइनक्स (पोस्ट कोड – ९)\nआयटी अॅमिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड – १०)\nप्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड – ११)\nआयबीपीएसने परीक्षार्थींना व��ळोवेळी आपल्या संकेतस्थळावर ibps.in येथे जाऊन अद्ययावत माहिती घेण्याची सूचना केली आहे.\nपरीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nIBPS RRB ग्रामीण बँकांमध्ये पीओ, क्लर्क पदांवर बंपर भरती\nआयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट: ४३ वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये पीओ आणि क्लर्कच्या हजारो पदांवर भरती केली जाणर आहे.\nIBPS RRB Notification 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात IBPS ने ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती सुरू केली आहे. स्केल १,२ आणि ३ चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे. या भरतीद्वारे पीओ आणि क्लर्कच्या हजारो पदांवर भरती केली जाणार आहे. ही सर्व मिळून एकूण ९ हजारांहून अधिक पदे आहेत.\nआयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट २०२० मध्ये ४३ वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणर आहे. यामध्ये स्केल १,२ आणि ३ चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीनुसार यामध्ये यूपी ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक, हरियाणा ग्रामीण बँक, राजस्थान मुरुधारा ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक, झारखंड राज्य ग्रामीण बँक, बडोदा यूपी बँक, आर्यवर्त बँक लखनऊ, दक्षिण बिहार ग्रामीण बँक, पटना बिहार, बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि छत्तीसगड राज्य ग्रामीण बँकेसह अन्य राज्यांच्या बँकांचा समावेश आहे.\nऑफिस असिस्टंटला ७२०० रुपये ते १९३०० रुपये पगार असणार आहे. तर ऑफिसर स्केल – III (सीनियर मॅनेजर )- २५७०० रुपये ते ३१५०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल – II (मॅनेजर)- १९४०० रुपये ते २८१०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल – I (असिस्ंटट मॅनेजर) – १४५०० रुपये ते २५७०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे.\nसहाय्यक अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होईल. पदाच्या निवडीची अंतिम गुणवत्ता यादी मुख्य परीक्षेच्या आधारे तयार होईल.\nऑफिस स्केल १ मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल, त्याआधारे फायनल मेरिट लिस्ट तयार होईल.\nऑफिस स्केल २ आणि ३ साठी सिंगल पातळीवरील परीक्षा होईल. या परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलाखतीला बोलावले जाईल आणि अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.\nनोटीफिके���न वाचण्यासाठी येथे क्लिक करा…\nPCMC Police Bharti- पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019- चे शुद्धीपत्रक\nMPSC Duyyam Seva Exam- MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.islamdarshan.org/2020/03/blog-post_64.html", "date_download": "2021-08-04T08:12:58Z", "digest": "sha1:GZYSOTFLJ2OY7F4YD3ZTAVU5V7GYRV2X", "length": 37723, "nlines": 151, "source_domain": "www.islamdarshan.org", "title": "इस्लामची नैतिक व्यवस्था | Islamdarshan", "raw_content": "\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्‌फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nमाणसामध्ये नैतिक संवेदना ही एक नैसर्गिक संवेदना आहे. ती काही गुणांना पसंत व काही गुणांना नापसंत करते. ही संवेदना वैयक्तिकरीत्या माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असली तरी मानवी बुद्धीने सामुदायिकपणे नेहमी नीतीच्या काही गुणांना चांगले आणि काही गुणांना वाईट ठरविलेले आहे. सत्य, न्याय, वचनपालन व विश्वासपात्रता यांना नेहमी मानवी नीतीमध्ये प्रशंसेस पात्र मानले गेले आहे आणि कोणत्याही काळात असत्य, अत्याचार, वचनभंग व विश्वासघात यांना पसंत केले गेले नाही. सहानुभूती, दया, उदारता व मनाचा मोठेपणा यांची नेहमीच कदर केली गेली आहे. स्वार्थ, निष्ठुरता, कंजूषपणा, संकुचित दृष्टी यांना कधीही मानाचे स्थान प्राप्त झालेले नाही. धैर्य व सहनशीलता, दृढनिश्चय, गंभीरता, धाडस व हिंमत व शौर्य हे ते गुण आहेत, ज्यांना सदैव प्रशंसा लाभली आहे. उतावळेपणा, पोरकटपणा, चंचलता, उत्साहीनता व भ्याडपणा यांना कधीही चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. आत्मसंयम, स्वाभिमान, सौजन्य व मनमिळाऊपणा यांची गणना सद्‌गुणात होत आली आहे. विकारादीनता, क्षुद्रपणा, असभ्यता व उद्धटपणा यांचा कधीही चांगल्या गुणांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. कर्तव्यतत्परता, एकनिष्ठता, दक्षता आणि जबाबदारपणा यांचा नेहमी आदर केला गेला. कर्तव्य पराड्‌मुख, अप्रामाणिक, कामचुकार व बेजबाबदार यांना कधी चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. याचप्रमाणे सामूहिक जीवनाच्या चांगल्या व वाईट गुणांच्या बाबतीतसुद्धा मानवतेचा निर्णय एकमुखीच झालेला आहे.\nज्यामध्ये शिस्त व नियमबद्धता असते, परस्पर सहकार्य व सहयोग असतो, आपापसात प्रेम व सद्‌भाव असतो, सामूहिक न्याय व सामाजिक समता असत, प्रशंसेस पात्र नेहमी तो समाज झाला आहे. भेदभाव, गोंधळ बेशिस्त, अव्यवस्था, दुही, परस्पराबद्दल दुर्भाव, अत्याचार, असभ्यता यांची सामूहिक जीवनाच्या कल्याणकारक गोष्टीमध्ये कधी गणना झालेली नाही. असाच प्रकार चारिÍयाच्या सदाचार व दुराचाराबद्दलसुद्धा आहे. चोरी, व्यभिचार, खून, दरोडा, फसवेगिरी, लाच लुचपत यांना कधी चांगले आचरण मानले गेले नाही. शिवीगाळ, अत्याचार, कुचाळी, चहाडी, हेवा, मत्सर, आळ, बदनामी, दंग���खोरी यांना कधी सदाचार मानला गेला नाही. लबाड, अहंकारी, दंगलबाज, ढोंगी, हटधर्म व आधाशी लोकांचा कधी चांगल्या लोकांमध्ये समावेश करण्यात आला नाही. याउलट आईवडिलांची सेवा, नातलगांचे साहाय्य, शेजारपाजाऱ्यांशी चांगली वागणूक, मित्रांच्याबरोबर निष्ठा, दुर्बलांचे समर्थन, अनाथ व निराधारांची देखभाल, रोग्यांची शुश्रूषा आणि आपदग्रस्त लोकांचे साहाय्य यांना नेहमी सदाचार मानला गेला आहे. सुशील मधुरभाषी, सौम्य वृत्तीच्या व शुभचिंतक लोकांना नेहमी आदराने पाहिले गेले आहे. सरळमार्ग व शुभचिंतक लोकांनाच मानवता आपला चांगला घटक मानत आलेली आहे. प्रत्येक बाबतीत ज्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, ज्यांचे बाह्यरूप व अंतरंग सारखे आहे, ज्यांच्या उक्ती व कृतीमध्ये मेळ व सुसंगती आहे, जे आपल्या हक्काच्या बाबतीत अल्पसंतुष्ट व इतरांच्या हक्काच्या बाबतीत उदार आहेत, जे स्वत: शांततेचे जीवन जगतात व इतरांना शांततामय जीवन जगू देतात, ज्यांच्याकडून प्रत्येकजण चांगल्याची आशा करतो व कोणालाही त्यांच्याकडून वाईट होण्याचे भय नसते, अशा लोकांचासुद्धा मानवतेने आपल्या चांगल्या घटकात समावेश केलेला आहे.\nयावरून स्पष्ट होते की मानवी नैतिक तत्वे वस्तुत: अशी जागतिक सत्ये आहेत ज्यांना सर्व लोक नेहमी परिचित झालेले आहेत. सदाचार व दुराचार यांना शोधण्याची आवश्यकता नाही. त्या काही लपलेल्या गोष्टी नसून मानवाच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. यांची जाणीव माणसाला स्वाभाविकरीत्या व्हावी अशी योजना केली गेली आहे आणि म्हणूनच पवित्र कुरआन आपल्या भाषेत सदाचाराला \"\"मअरुफ'' (चांगले) व दुराचाला \"मुनकर'' (वाईट) या शब्दांनी संबोधितो, म्हणजे सदाचार तो आहे जो सर्वांना आवडतो आणि दुराचार तो ज्याला कोणीही पसंत करीत नाही. याच वस्तुस्थितीला पवित्र कुरआनने माणसाला अल्लाहने चांगले व वाईट ओळखण्याचे ज्ञान व विवेकशक्ती अंत:प्रेरणेने दिले आहे, असे म्हटले आहे.\nप्रश्न हा आहे की नीतीचा चांगला व वाईटपणा सुपरिचित असताना आणि गुण सद्‌गुण व काही दुर्गुण असल्याबद्दल लोकांचे नेहमी एकमत असताना जगामध्ये निरनिराळ्या नैतिक व्यवस्था का अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो कोणत्या आधारावर आहे त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो कोणत्या आधारावर आहे आणि आम्ही जेव्हा इस्लामची स्वतंत्र अशी एक जीवन व्यवस्था आहे असे म्हणतो ते कोणत्या आधारावर आणि नीतीच्या प्रश्नात इस्लामची ती खास वैशिष्टयपूर्ण देणगी कोणती\nहा प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण जेव्हा जगातील निरनिराळ्या नैतिक व्यवस्थेची पाहणी करतो तेव्हा प्रथम नजरेस एक फरक आपल्याला आढळून येतो. निरनिराळ्या नैतिक गुणांना जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सामावून घेणे आणि त्यांची मर्यादा, त्यांचे स्थान व त्यांचे कार्य ठरविणे आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यता कायम करणे या बाबीमध्ये या सर्व व्यवस्था एकदुसऱ्याहून भिन्न आहेत. अधिक विचार केल्यास या फरकाचे कारणही स्पष्ट होते. वस्तुत: नैतिक उच्चनीचतेचे प्रमाण ठरविणे आणि चांगल्या व वाईटाच्या ज्ञानाचे साधन निश्चित करणे याबाबतीत त्याच्यामधील विभिन्नता हे त्या फरकाचे कारण आहे आणि त्यांच्यामध्ये या बाबतीतही मतभेद आहेत की नैतिक कायद्याच्या मागे अंमलबजावणीची शक्ती कोणती असावी की जिच्या सामथ्र्याद्वारे त्याची अंमलबजावणी व्हावी आणि माणसाला या कायद्यानुसार आचरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि माणसाला या कायद्यानुसार आचरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत परंतु जेव्हा आपण या मतभेदाच्या कारणाचा शोध घेतो तेव्हा शेवटी ही वस्तुस्थिती उघड होते की या सर्व नैतिक व्यवस्थेचे मार्ग ज्या मूळ गोष्टीने वेगवेगळे केले आहेत ती ही आहे की त्याच्यामध्ये विश्वाची कल्पना, विश्वामधील माणसाचे स्थान व मानवी जीवनाचा उद्देश याबद्दल मतभेद आहेत आणि याच मतभेदाचे अथपासून इतिपर्यंत त्यांचा आत्मा, त्यांची वृत्ती व त्यांचे स्वरूप यांना एक दुसऱ्यापासून अगदी भिन्न करून टाकले आहे.\nमानवी जीवनात खरे निर्णयात्मक प्रश्न हे आहेत की या विश्वाचा कोणी ईश्वर आहे किंवा नाही आहे तर मग तो एक आहे की अनेक आहे तर मग तो एक आहे की अनेक ज्याचे ईशत्व मानावयाचे त्याचे गुण काय आहेत ज्याचे ईशत्व मानावयाचे त्याचे गुण काय आहेत मनुष्याशी त्याचा संबंध काय आहे मनुष्याशी त्याचा संबंध काय आहे त्याने मनुष्याच्या मार्गदर्शनाची काही व्यवस्था केली आहे किंवा कसे त्याने मनुष्याच्या मार्गदर्शनाची काही व्यवस्था केली आहे किंवा कसे मनुष्य त्यांच्यासमोर उत्तरदायी आहोत किंवा नाही मनुष्य त्यांच्यासमोर उत्तरदायी आहोत किंवा नाही उत्तरदायी आहे तर कोणत्या प्रकारचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे उत्तरदायी आहे तर कोणत्या प्रकारचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे आणि ज्याला समोर ठेवून आपण कार्य करतो तो आमच्या जीवनाचा उद्देश व शेवट काय आहे आणि ज्याला समोर ठेवून आपण कार्य करतो तो आमच्या जीवनाचा उद्देश व शेवट काय आहे या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप जसे असेल त्यानुसारच जीवनाची व्यवस्था ठरेल आणि त्याला अनुरूप अशी नैतिक व्यवस्था तयार होईल.\nया छोट्याशा भाषणात जगातील निरनिराळ्या जीवनव्यवस्थेचा परामर्श घेऊन कोणत्या व्यवस्थेने या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे आणि त्या उत्तराचा, त्याचे स्वरूप व मार्गाच्या निश्चितीवर काय प्रभाव पडला आहे हे दाखवून देणे कठीण आहे. येथे फक्त इस्लामसंबंधी निवेदन आहे की तो या प्रश्नांचे काय उत्तर देतो आणि त्या आधारावर कोणत्या विशिष्ट प्रकारची नैतिक व्यवस्था अस्तित्वात येते.\nइस्लामचे उत्तर हे आहे की या विश्वाचा स्वामी अल्लाह आहे आणि तो अल्लाह एकटाच आहे. त्यानेच या विश्वाला निर्माण केले आहे. तोच याचा एकमात्र स्वामी, शासक व पालनकर्ता आहे आणि त्याच्या आज्ञापालनावरच ही सारी व्यवस्था कार्य करत आहे. तो बुद्धिमान आहे, सर्व शक्तिमान आहे, दृश्य व अदृश्य गोष्टी जाणणारा आहे, तो सर्व दोषापासून व सर्व वैगुण्यापासून पवित्र आहे आणि त्याचे ईशत्व अशा पद्धतीवर कायम आहे ज्यामध्ये कसलीही वक्रता अगर गोंधळ नाही. माणूस त्याचा जन्मजात गुलाम आहे. त्याचे काम हेच आहे की त्याने आपल्या निर्मात्याची गुलामी व आज्ञापालन करावे. त्याचे जीवन म्हणजे अल्लाहची संपूर्ण गुलामी दुसरी कोणतीही पद्धत त्याच्यासाठी योग्य नाही आणि या गुलामीची - आज्ञापालनाची - पद्धत ठरविणे हे माणसाचे काम नसून तो ज्याचा गुलाम आहे त्या अल्लाहचे काम आहे. अल्लाहने त्याच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठविले आहेत आणि ग्रंथ उतरविले आहेत. माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या जीवनाची व्यवस्था याच मूळ शिकवणीच्या आधारावर बनवावी. माणूस आपल्या जीवनाच्या सर्व कामाबद्दल अल्लाहसमोर उत्तरदायी आहे आणि हे उत्तरदायित्व त्याला या जगात नव्हे तर आखिरतमध्ये करावयाचे आहे. जगातील सध्याचे जीवन हा परीक्षेचा अवधी आहे आणि येथे माणसाची सारी धावपळ या ध्येयावर केंद्रित झाली पाहिजे की परलोकाच्या उत्तरदायित्वात अल्लाहसमोर त्याने यशस्वी व्हावे. या परीक्षेत माणूस आपल्या संपूर्ण अस्तित्वासह सामील आहे. त्याच्या सर्व शक्तीची व योग्यतेची परीक्षा आहे. माणसाचा साऱ्या विश्वात ज्या ज्या वस्तूशी जसा जसा संबंध येतो, त्याची निस्पृह चौकशी केली जाईल की त्याने त्यांच्याशी कसा कसा व्यवहार केला आणि ही चौकशी ती शक्ती करणार आहे. तिने जमिनीचा कणन्‌-कण, हवा, पाणी, सृष्टीच्या लहरी आणि खुद्द माणसाचे अंत:करण व मेंदू आणि त्याचे हात व पाय यावरील त्याच्या हालचाली व स्तब्धता यांनाच नव्हे तर त्याच्या विचारांचा व संकल्पांचा खराखुरा पुरावा तयार ठेविला आहे.\nहे ते उत्तर आहे जे इस्लामने जीवनाच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी दिलेले आहे. ही विश्वाबद्दलची व मानवाबद्दची कल्पना त्या खऱ्या व परम कल्याणाला निश्चित करते, ज्यापर्यंत पोहोचणे हा माणसाच्या आचरणाचा, प्रयत्नांचा व त्याच्या धावपळीचा उद्देश असला पाहिजे आणि हे कल्याण म्हणजे ईशप्रसन्नता. इस्लामच्या नैतिक व्यवस्थेत याच प्रमाणाधारे एखाद्या आचरण पद्धतीची पारख करून हा निर्णय केला जातो की ही पद्धत चांगली आहे की वाईट. हे ठरविल्याने नीतीला तो कणा प्राप्त होतो ज्याच्याभोवती नैतिक जीवन फिरत असते आणि त्याची स्थिती नांगर नसलेल्या, जोराच्या वाऱ्यांनी, समुद्राच्या लाटांनी सैरावैरा हिंदोकळणाऱ्या जहाजासारखी होत नाही. ही निश्चिती एक केंद्रिय उद्देश समोर ठेविते. त्यानुसार जीवनामधील साऱ्या नैतिक गुणाची योग्य मर्यादा, योग्य स्थान व योग्य व्यावहारिक स्वरूप ठरविले जाते आणि आपल्याला ती कायमस्वरूपाची नैतिक मूल्ये लाभतात जी बदलत्या परिस्थितीतदेखील आपल्या जागी स्थिर व कायम राहू शकतात आणि सर्वांत मोठी गोष्ट ही आहे की ईशप्रसन्नता हे उद्दिष्ट ठरल्यानंतर नीतीला एक उच्चतम उद्देश प्राप्त होतो, ज्याआधारे नैतिक उन्नतीच्या संभावना अनंत होऊ शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्या स्वार्थपणाच्या घाणीने मलीन होत नाहीत.\nप्रमाणाबरोबरच इस्लाम आपल्या विश्वाबद्दलच्या व माणसाबद्दलच्या दृष्टिकोनाद्वारे नैतिक उच्चनीचतेच्या ज्ञानाचे एक कायमचे साधनसुद्धा उपलब्ध करून देतो. त्याने आपल्या नैतिक ज्ञानाला निव्वळ बुद्धी, इच्छा, अनुभव वा मानवी विद्येवर अवलंबून ठेवलेले नाही. तसे असते तर, त्याच्या सतत बदलणाऱ्या निर्णयाने आपले नैतिक आदेशसुद्धा बदलत गेले असते व त्यांना कधीच स्थिरता लाभली नसती. याउलट त्याने आपल्या एक निश्चित ज्ञानाचा झरा दिलेला आहे, म्हणजे ईशग्रंथ आणि त्याच्या पैगंबराची सुन्नत (पद्धत), याद्वारे आम्हाला प्रत्येक काळात नैतिक शिकवण लाभते आणि ही शिकवण वैयक्तिक जीवनाला लहान सहान प्रश्नापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मोठमोठ्या समस्यांपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व पैलूमध्ये आमचे मार्गदर्शन करते. त्यांच्यामध्ये जीवनाच्या व्यवहारावर नैतिक तत्वांचा अतिव्यापक असा वापर केला गेल्याचे आढळून येते. त्यामुळे कोणत्याही अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता भासत नाही.\nविश्वाबद्दलच्या व मानवाबद्दच्या इस्लामच्या याच कल्पनेमध्ये ती अंमलबजावणीची शक्तीसुद्धा आहे जी नैतिक कायद्याच्या पाठीशी असणे आवश्यक असते आणि ती शक्ती म्हणजे अल्लाहचे भय. आखिरतच्या (पारलौकिक) चौकशीची काळजी आणि कायमचे भवितव्य खराब होण्याचा धोका. इस्लाम जरी अशी एक शक्ती व लोकमत तयार करू इच्छितो जी सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्ती¨ना व गटांना नीतीनियमाचे पालन करण्यावर विवश करणारी असेल आणि इस्लाम अशी एक राजकीय व्यवस्थादेखील प्रस्थापित करू इच्छितो जिच्या शासनाद्वारे नैतिक कायद्याला सक्तीने लागू केले जाईल, परंतु त्याचा खरा विश्वास या बाह्य दबावावर नाही तर त्या आंतरिक दबावावर आहे, ज्याचा अल्लाहवरील व आखिरतवरील (परलोकावरील) ईमान(श्रद्धा) मध्ये समावेश आहे. नैतिक आदेश देण्यापूर्व इस्लाम माणसाच्या मनात ही गोष्ट वसवितो की, तुझा व्यवहार \"वस्तुत: त्या अल्लाहबरोबर आहे, जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागी तुला पाहात आहे. तू साऱ्या जगापासून स्वत:स लपवू शकतोस, परंतु त्याच्यापासून स्वत:स लपवू शकत नाहीस. साऱ्या जगाला धोका देऊ शकतोस, परंतु त्याला धोका देऊ शकत नाहीस. जगापासून पळून जाऊ शकतोस, परंतु त्याच्या पकडीपासून वाचून कोठे जाऊ शकत नाहीस. जग फक्त तुझ्या बाह्य रूपाला पाहू शकते, परंतु अल्लाह तुझ्या संकल्पांना व तुझ्या हेतूंनासुद्धा जाणतो. जगामधील या अल्पशा जीवनात तू जे वाटेल ते कर. परंतु तुला शेवटी एके दिवशी मरावयाचे आहे आणि त्या न्यायालयात तुला हजर व्हावयाचे आहे जेथे वकिली, लाचलुचपत, शिफारस, खोटी साक्ष, धोकेबाजी व फसवेगिरी हे काही चालू शकणार नाही आणि तुझ्या भविष्याचा निस्पृह निवाडा केला जाईल.'' ही निष्ठा निर्माण करून इस्लाम प्रत्येक माणसाच्या मनात एक पोलिस चौकीच बसवित आहे, जी आतून त्याला आदेशांचे पालन करण्यास विवश करीत असते, मग बाहेरून या आदेशांचे पालन करावयास लावणारे एखादे फौजदारी न्यायालय वा तुरूंग असो वा नसो. इस्लामच्या नैतिक कायद्यामागे खरी शक्ती हीच आहे जी त्याला अंमलात आणते. लोकमत व शासनाची शक्ती याच्या समर्थनार्थ असल्यास दुधात साखरच. नाहीपेक्षा फक्त ही श्रद्धा मुस्लिम व्यक्ती¨ना व मुस्लिम समाजाला सरळमार्ग लावू शकते, फक्त ही श्रद्धा माणसाच्या मनात रूजणे आवश्यक आहे.\nसुबोध कुरआन खंड क्र. १ (पान १ ते १४३).\n\"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे'' १. अल्‌फातिहा परिचय शीर्षक : या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव &quo...\nनेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक\nआणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\n- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, ...\n- मुहम्मद फारूक खान - मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवना...\nपारा १ - भाग १ पारा १ - भाग २ पारा १ - भाग ३ पारा २ - भाग १ पारा २ - भाग २ पारा २ - भाग ३...\nइद मिलन निमित्त सर्वधर्मीय विचारवंतांचे मौलिक विचार\n'मेराज' चे वास्तव: आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना ईश्वरी सान्निध्य आणि मार्गदर्शन\nमुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ...\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nमशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रक...\nमुहम्मद (स.) समानतेचे व लोकसत्तेचे भोक्ते होते. त्यांच्या लोकसत्तेच्या गर्जनेने, राजेमहाराजे व धर्मोपदेशक गडबडून गेले. मानवी बुद्धीने बं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/category/entertainment/page/4/", "date_download": "2021-08-04T08:15:40Z", "digest": "sha1:6BUX4QC22Z3KE4PBFNU65K2BYUXCGKXZ", "length": 10030, "nlines": 113, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Entertainment News| Page 4 of 76 | Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nके एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी इंग्लंड दौऱ्यावर\nमुंबई: भारतीय टीम ही सध्याला इंग्लंड दौऱ्यावर आहेत. 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध…\nनीतीश भारद्वाज यांनी सारा-सुशांत संदर्भात केला खुलासा…\nबॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे आरोप करण्यात आले. सुशांतची गर्लफ्रेंड रिया…\nआमिर खानचा मुलगा जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री\nअभिनेता आमिर खानला त्याच्या कामासाठी बॉलिवूडमध्ये ओळखतात. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किडने एंट्री केली आहे. तर…\nया मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen\nमुंबई 7 जून: संपुर्ण मनोरंजन जगतात बालाजी टेलिफिल्मस नाव फार प्रसिद्ध आहे. एकता कपूर (Ekta…\nकतरिना कैफच्या घरी भेटायला गुपचूप पोहोचला विकी कौशल,व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या अफेअरच्या चर्चा बी टाऊनमध्ये गेल्या अनेक…\nअभिनेत्री करीना आता होणार ‘सीता’; भूमिकेसाठी मागितली एवढे कोटी रुपयाची रक्कम…\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपुर ही सध्याचा चर्चेत आली आहे. करिनाला नव्या चित्रपटाची ऑफर…\nयामी गौतमनं शेअर केले लग्नातील फोटो, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा केला वर्षाव\nमुंबई : अभिनेत्री यामी गौतम (Yemi Gautam) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. यामीनं उरी चित्रपटाचा…\nबॉलिवूड गायिका श्रेया घोषालने पोस्ट केला मुलाचा पहिला फोटो\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने २२ मे रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता श्रेयाने आपल्या…\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ‘नागिन ३’ मधील अभिनेता पर्ल वी पुरीला अटक\nमुंबई : ‘नागीन’ फेम अभिनेता पर्ल पुरी (Pearl Puri) याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि…\nकार्तिक आर्यन विरोधात बॉलिवूडमध्ये कॅम्पेन मोठ्या दिग्दर्शकाने व्यक्त केली चिंता\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेता असून त्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे….\nदिवंगत संगीत दिग्दर्शक वाजिद खानच्या पत्नीनं संपत्तीसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा\nबॉलिवूडमधील दिवंगत संगीत दिग्दर्शक आणि गायक वाजिद खानची पत्नी कमालरुख खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव…\nजूहीला २० लाखांचा दंड\nअभिनेत्री जुही चावला हिने ‘५-जी’ नेटवर्कच्या नेटवर्कच्या अखंड किरणोत्साराने निसर्गावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता…\nठाण्यात मीरा चोप्रा पाठोपाठ सौम्या टंडनचेही लसीकरणासाठी बनावट ओळखपत्र\nठाणे: अभिनेत्री मीरा चोप्राच्या पाठोपाठ आता अभिनेत्री सौम्या टंडननेही कोरोना लस घेण्यासाठी बोगस ओळखपत्र बनवले,…\nशिवम पाटिलनं सोडलं लैंगिक आरोपांवर मौन मेधाच्या आरोपांना दिलं जोरदार प्रत्युत्तर\nमुंबई 31 मे: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमधून प्रसिद्ध मिळवणारा शिवम पाटिल हा सध्याला चर्चेत आला…\nमुंबईतील प्रसिद्ध युट्यूबरला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक\nप्रसिद्ध यूट्यूबवर कलाकार जितेंद्र याच्यावर आपल्या पत्नी कोमल अग्रवाल हिच्या मृत्यूप्रकरणी भांडुप पोलिसांनी त्याला अटक…\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\nमुख्यमंत्र्यांनी भिलवडी आणि अंकलखोपमध्ये साधला पूरग्रस्तांशी संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/overcoming-blindness-jayant-mankale-pune-143rd-country-upse-30411", "date_download": "2021-08-04T09:47:24Z", "digest": "sha1:XU3UARKQNQKWGO3WNPEE7CWMKBKICKF3", "length": 12736, "nlines": 142, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Overcoming blindness, Jayant Mankale of Pune is 143rd in the country in UPSE | Yin Buzz", "raw_content": "\nअंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSE मध्ये देशात १४३ वा\nअंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSE मध्ये देशात १४३ वा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला.\nयूपीएससी सि���्हिल सर्व्हिससाठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी तरूण-तरूणी निवडले गेले आहेत.\nया परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे.\nतर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nमहाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेने.\nनवी दिल्ली :- केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिससाठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी तरूण-तरूणी निवडले गेले आहेत. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेने.\nमहाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत १४३ वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने २०१७ मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा ९३७ वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. २०१७ मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीने यंदा जयंतने १४३ वा क्रमांक मिळवला.\nजयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून २०१३ मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे आणि भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. जयंतला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची होती. मात्र आयईएस मध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.\n२०१५ पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143 वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.\nसिंह महाराष्ट्र नैराश्य संगमनेर पदवी तळेगाव इंजिनिअर दिव्यांग शिक्षण स्पर्धा खत\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nरेडिओ आता 'मोठा' झालायं \nरेडिओ अॅडव्हर्टायझिंग करिअर - भाग १ रेडिओ आता 'मोठा' झालायं \nबिग बॉस 14 : कॅरी मिनाती, नेहा शर्मा स्पर्धेत नाही उतरणार\nमुंबई :- पुढील महिन्यात बिग बॉस 14 लाँच होणार आहे, पण या कार्यक्रमात कोण दाखल होणार...\nअभियांत्रिकी क्षेत्र का निवडाव\nमुंबई : जगभर अभियांत्रिकी क्षेत्राला स्कोप आहे. त्यामुळे तरुणाईचा कल इंजिनिअरींग...\nअंमली पदार्थ प्रकरणी करण जोहरचा व्हिडीओ एनसीबीकडे; 'या' दिग्गज कलाकारांचा समावेश\nमुंबई: सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार अभिनेत्री रिया...\n अंमली पदार्थ प्रकरणी रियाने दिली २५ जणांची माहिती; दिग्गज कलाकार,...\nमुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे, या प्रकरणाची प्रमुख...\nअमरावतीच्या इतिहासात प्रथमच महिला पोलिस आयुक्त; विविध पुरस्काराने सन्मानित\nअमरावती : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. खास पुरुषांसाठी...\nगुटखा खाताना पत्नीनं हटकलं; मग पतीनं केलं असं की...\nगुटखा खाताना पत्नीनं हटकलं; मग पतीनं केलं असं की... उत्तर प्रदेश - अनेकांना...\nसुशांतची विधवा पत्नी असल्याचा दिखावा करते आणि दुसरीकडे...\nमुंबई :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवीन...\nपरीक्षांच्या स्थगितीसाठी भाजप विरोधात राज्य सरकारं एकवटणार\nपरीक्षांच्या स्थगितीसाठी भाजप विरोधात राज्य सरकारं एकवटणार नवी दिल्ली - देशात...\nया खेळाडूंसाठी अकरावीत प्रवेशात आरक्षण बंद\nअकोला :- अकरावीला प्रवेश घेताना स्पोर्ट्स कोट्यातून काही मुले प्रवेश घेत असतात....\nसुशांतच्या आत्महत्येत राजकीय हस्तक्षेप आहे,असे आपणास वाटते काय \nसुशांतच्या आत्महत्येत राजकीय हस्तक्षेप आहे,असे आपणास वाटते काय \nयिनचा झेंडा घेऊन हाती...\nगावातल्या त्या शेवटच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्याचे काम यिनच्या माध्यमातून झाले. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-08-04T10:31:08Z", "digest": "sha1:HVZOE4PO73U2ETGFUZXUDD6KVUDDVJD6", "length": 5915, "nlines": 199, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nहेलमुट कोलपान हेल्मुट कोल कडे Abhijitsathe स्थानांतरीत\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:ہیلمٹ کوہل\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Helmut Kohl\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ksh:Helmut Kohl\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ang:Helmut Kohl\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Helmut Kohl\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: fa:هلموت کوهل\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: fa:هلموت کول\nसांगकाम्याने वाढविले: lt:Helmut Kohl\nसांगकाम्याने वाढविले: yo:Helmut Kohl\nसांगकाम्याने बदलले: fa:هلموت کهل\nसांगकाम्याने वाढविले: fa:هلموت کل\nसांगकाम्याने वाढविले: sl:Helmut Kohl\nसांगकाम्याने बदलले: uk:Гельмут Коль\nसांगकाम्याने वाढविले: sr:Хелмут Кол\nसांगकाम्याने वाढविले: cy:Helmut Kohl\nसांगकाम्याने वाढविले: hi:हेल्मुट कोल\nसांगकाम्याने वाढविले: vi:Helmut Kohl\nसांगकाम्याने वाढविले: be:Гельмут Коль\nनवीन पान: {{विस्तार}} कोल, हेलमुट en:Helmut Kohl\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2021-08-04T10:36:36Z", "digest": "sha1:KPWN2WWT4GWIM5ZJB3YHNYGIJUUMH53S", "length": 11184, "nlines": 333, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नायजर - विकिपीडिया", "raw_content": "\nनायजरचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) नियामे\n- स्वातंत्र्य दिवस ३० ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासुन)\n- एकूण १२,६७,००० किमी२ (२२वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.०२\n- २००९ १,५३,०६,२५२ (६३वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २२७\nनायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.\nनायजर हा जगातील सर्वांत गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे.\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/gundechaa-brothders-hassement/", "date_download": "2021-08-04T08:09:23Z", "digest": "sha1:VK5IOJTVL6KYIVHLUH2GRHYNVEJG2PZD", "length": 7692, "nlines": 78, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "धृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गुंदेचा बंधूंवर विद्यार्थिनींनी केले लैंगिक छळाचे आरोप - Mulukh Maidan", "raw_content": "\nधृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गुंदेचा बंधूंवर विद्यार्थिनींनी केले लैंगिक छळाचे आरोप\nमध्य प्रदेशच्या भोपळमध्ये असलेल्या प्रसिद्ध धृपद संस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या संस्थांमध्ये शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींनी शास्त्रीय संगीतकार गुंदेचा बंधूंवर लैंगिक छळाचे आरोप केले आहे.\nत्यामध्ये एका विद्यार्थिनीने म्हटले आहे की, गायक रमाकांत गुंदेचा यांनी माझ्यावर बलात्कार केला होता, तर त्यांचे दोन भाऊ उमाकांत आणि अखिलेश यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहे, असा धक्कादायक आरोप तिने केला आहे.\nतसेच पाच विद्यार्थिनींनी धृपद संस्थामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ज्या पण विद्यार्थिनीने रमाकांत यांना नकार दिला, त्यांना ते शिकवण्यासाठी टाळाटाळ करत असे, तसेच त्या विद्यार्थिनीचा वर्गात अपमान केला जायचा असेही काही विद्यार्थिनींनी म्हटले आहे.\nधृपद संस्थानात फक्त देशातीलच नाही तर परदेशात विद्यार्थी विद्यार्थिनी संगीत शिकण्यासाठी येतात, २०१९ मध्ये रमाकांत यांचे निधन झाले होते. तर उमाकांत गुंदेचा हे शास्त्रीय गायक आलेत, तर अखिलेश हे पखवाजवादक आहे.\nभारतीय कायद्यानुसार लैंगिक छळ किंवा गैरवर्तनाच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक संस्थेला एक समिती स्थापन करून देण्यात आली आहे, त्या समितीकडे विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली असून गेल्या चार महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.\nदरम्यान, लैंगिक छळाचे सर्व आरोप अखिलेश आणि उमकांत गुंदेचा यांनी वकिलांमार्फत फेटाळून लावले आहे. गुंदेचा बंधू आणि धृपद संस्थानच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने हे आरोप केले आहेत, असा दावा गुंदेचा बंधूंमार्फत करण्यात आला आहे.\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला,…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’ कोटींचे मालक, जाणून घ्या,…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेचं आयोजन\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून…\nमनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११…\n ऑलम्पिकच्या भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/12-december-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-08-04T10:16:30Z", "digest": "sha1:Q643JSDLBOSRY5WK2EBVM5H7R3BKCGBK", "length": 21101, "nlines": 233, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "12 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (12 डिसेंबर 2018)\nरिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर ‘शक्तिकांता दास’:\nशक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव��हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यांनतर सरकारने दास गव्हर्नर निवड केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची येत्या 14 डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक असल्याने नवीन गव्हर्नरची नियुक्ती करणे आवश्यक होते.\nदास यांनी 2015 ते 2017 या काळात केंद्रीय अर्थ सचिव म्हणून काम बघितले होते. ते भारताच्या वित्त आयोगाचे सदस्य देखील आहेत. शिवाय जी-20 शिखर परिषदेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून देखील काम बघतात.\nपटेल यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार याची चर्चा आधीपासूनच सुरु होती.\nचालू घडामोडी (11 डिसेंबर 2018)\nमुक्ता बर्वेला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर:\nमराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार 2018‘ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व 40 वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.\nतसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार 2018‘ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-3’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार आहे.\nदिनांक 15 डिसेंबर 2018ला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.\nपेन्शन योजनेमधील सर्व रक्कम काढणे आता करमुक्त:\nराष्ट्री��� पेन्शन योजनेमधील (एनपीएस) निवृत्तीच्या वेळी काढण्यात येणारी सर्व रक्कम 100 टक्के करमुक्त करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.\nदेशभरातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. एनपीएसमधील सरकारचे योगदान मूळ वेतनाच्या 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात येत असल्याचेही त्यांनी घोषित केले.\nतसेच सरकारचे 14 टक्के आणि कर्मचार्‍यांचे 10 टक्के असे 24 टक्के योगदान या योजनेत आता असेल.\nजानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी एनपीएस योजना सुरू करण्यात आली होती. नंतर 2009 मध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही ही योजना\nखुली करण्यात आली.एनपीएसमधील निवृत्ती वेतनासाठी वापरली जाणारी 40 टक्के रक्कम सध्या करमुक्त असून, 60 टक्के रक्कम एनपीएसधारक निवृत्तीच्या वेळी काढू शकतो. त्यातील 40 टक्के रक्कम करमुक्त असून 20 टक्के रक्कम करपात्र आहे. नव्या निर्णयानुसार, ही सर्व 60 टक्के रक्कमही आता करमुक्त होईल.\nवित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, नवे बदल कधीपासून अमलात आणायचे याची तारीख अद्याप ठरलेली नाही. ती लवकरच जाहीर केली जाईल. असे बदल सामान्यत: नव्या वित्त वर्षापासून अमलात आणले जातात. कारण त्यासाठी वित्त विधेयकात बदल करणे आवश्यक असते.\nबोस्टवाना ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच सुवर्ण:\nबोस्टवाना येथे पार पडलेल्या 15व्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला 5 सुवर्ण तर 1 रौप्य पदक मिळाले आहे.\nभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात पार पडलेल्या या ऑलिम्पियाडमध्ये 44 देशांतील 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.\nया स्पर्धेत जळगाव येथील अमेय देशमुख, दिल्लीतील धनंजय रमण, कोटा येथील मोहित गुप्ता, नमन सिंग राणा आणि इशापूर येथील वैभव राज यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोटा येथील बरून परुआ याने रौप्य पदकावर नाव कोरले.\nनागपूर येथील हिस्लोप कॉलेजचे प्राध्यापक हेमंत पांडे, भाभा अणुसंशोधन केंद्रातील डॉ.ए.के. राजाराजन आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील निवृत्त प्रा.व्ही.गो. गंभीर या तिघांनी या टीमचे नेतृत्त्व केले.\nदेशभरातील 1300 केंद्रांमध्ये पार पडलेल्या परीक्षांमध्ये 33 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यातून विविध स्तरावर चाळणी करून अंतिम सहा जणांच्या टीमची निवड करण्यात आली होती. या टीमला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले यानंतर या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी केली आहे.\nशालांत परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात वाढ:\nदुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींची मागणी होत असतानाच राज्य शिक्षण मंडळाने शालांत परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात दोनशेपट वाढ केल्याने पालक धास्तावले आहेत.\nशालांत परीक्षेच्या तांत्रिक विषयासाठी वीस रुपये शुल्क आकारले जाते. आता हेच शुल्क 400 रुपये प्रती विद्यार्थी आकारण्याचे फर्मान मंडळाने काढले आहे.\nविदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने विविध पक्षांनी विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.\nशालांत परीक्षेला ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर बसतात. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास पसंती दिली आहे. यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स असे विषय निवडले जातात. त्याचे प्रात्यक्षिक पूर्ण केल्याखेरीज मुख्य परीक्षेस बसता येत नाही.\nऑक्टोबरपासून मंडळाने प्रात्यक्षिक व मुख्य परीक्षेचे शुल्क आकारणे सुरू केले होते. शाळा पातळीवर प्रथम ते गोळा झाले. मात्र, आठवड्यापूर्वी मंडळाने वाढीव शुल्काचे फर्मान काढल्याने पालकांना धक्का बसला आहे.\nवाढीव शुल्काच्या निर्देशापूर्वीच वीस रुपये गोळा करणाऱ्या शाळांना आता तब्बल चारशे रुपये पालकांकडून आकारावे लागणार आहेत. मुदतीपूर्वी प्रात्यक्षिक शुल्क जमा करणाऱ्या पालकांच्या प्रश्नांना आता शाळेला सामोरे जावे लागणार आहे.\nसन 1882 मध्ये आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.\nगुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म 12 डिसेंबर 1892 मध्ये झाला होता.\nजी. मार्कोनी याला सन 1901 मध्ये प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.\n12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.\nराष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये झाला.\nप्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला.\nप्रियांका चोप्रा यांना सन 2016 मध्ये युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले होते.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (13 डिसेंबर 2018)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/sakhi-gokhale-surbhi-hande-neha-gadre-smita-tambe-will-celebrate-their-first-vat-purnima-this-year-42435.html", "date_download": "2021-08-04T09:50:35Z", "digest": "sha1:AC646IXGE52LPU4QY4K45YUKQAAZ525J", "length": 32228, "nlines": 244, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Vat Purnima 2019: स्मिता तांबे, सखी गोखले, सुरभी हांडे, नेहा गद्रे यंदा साजरी करणार पहिली वटपौर्णिमा | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nबुधवार, ऑगस्ट 04, 2021\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा Playing XI\nबिहारमधील खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा\nअभिनेत्री मनिषा केळकरचा गौप्यस्फोट\nमुंबई, पुणे, ना���पूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nTokyo Olympics 2020: उपांत्य फेरीच्या सामन्यात लोव्हलिना बोर्गोहेन पराभूत, कांस्य पदकावर मानावे लागणार समाधान\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nGovernor Bhagat Singh Koshyari संविधानिक पद सोडून भाजपाचे नेते म्हणून RSS साठी काम करत असल्याचं चित्र: मंत्री Nitin Raut यांचा हल्लाबोल\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nसातारा: तीरंदाज Pravin Jadhav च्या कुटुंबाच्या पाठीशी नेते मंडळी; गाव पातळीच्या वादातून घर सोडावं लागणार नसल्याचा दिला विश्वास\nMonsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nUPSC CDS II 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी\nCAT Exam 2021: सामान्य प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरूवात, पहा कसा कराल अर्ज\nCOVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासात 42,625 नवे रूग्ण; 562 मृत्यू\nAmerica Fraud Case: भारतीय तरूणाने घातला अमेरिकेतील वृद्धांना 23 लाखांचा गंडा, फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा केला दाखल\n 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast\nCorona Virus Update: चीनच्या वुहान शहरात आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला, सरकार करणार 11 दशलक्ष रहिवाशांची कोरोना चाचणी\nदक्षिण अमेरिकेतील 'Penis Snakes' ���ता Florida मध्येही आढळला\nAfghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला; तालिबानी कारवायांमुळे 10 हजार नागरिक विस्तापीत\nAmazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं\nOla Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती\nUpcoming Redmi Mobile: शाओमीच्या रेडमीने केला वॉटरप्रूफ मोबाईल लाँच, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत\nMobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात\nAmazon Great Freedom Festival Sale: 5 ते 9 ऑगस्ट 2021 चालणार अमेझॉनचा 'ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल' सेल; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीझसह अनेक गोष्टींवर मिळणार बंपर डिस्काऊंट\nकेंद्र सरकारकडून Tesla ला मोठा झटका; इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही\nUpcomming Cars: गुगल असिस्टंटचे कंमाड ऐकणारी कार लवकरच बाजारात, 'या' कंपनीने केली घोषणा\nBMW ने जाहीर केला अपकमिंग C400 GT मॅक्सी स्कूटरचा नवा टीझर, जाणून घ्या अधिक\nTata Nexon EV ला टक्कर देणार 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nIND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\n टी -20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'या' दिवशी होणार\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)\nBigg Boss OTT Promo: 8 ऑग��्टपासून Voot वर सुरु होणार बिग बॉसचा नवा सिझन; करण जोहर उडवून देणार धमाल (Watch Video)\nKamika Ekadashi 2021: कामिका एकादशी निमित्त सजलं पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं; पहा फोटोज\nराशीभविष्य 4 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nChinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा देखील गणेश चतुर्थीला 'चांदीच्या मूर्ती' स्वरूपात विराजमान होणार\n दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे' का साजरा केला जातो जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व\nराशीभविष्य 3 ऑगस्ट 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nDrunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल\nSex In Car: धक्कादायक कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु\nFootballer Becomes Porn-Star: फुटबॉल खेळाडू बनला पोर्न स्टार, कमाई ऐकून तुम्ही ही व्हाल थक्क\nNavneet Kaur: खासदार नवनीत कौर यांनी चक्क चुलीवर थापल्या गोल-गोल भाकऱ्या, पाहा व्हिडिओ\nFact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\nMaharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर\nAshok Shinde Joined Congress: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nMumbai Unlock Guidelines: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; पहा मुंबईची नियमावली\nPune Ganeshotsav Guidelines 2021: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; पहा काय आहेत नियम\nVat Purnima 2019: स्मिता तांबे, सखी गोखले, सुरभी हांडे, नेहा गद्रे यंदा साजरी करणार पहिली वटपौर्णिमा\nयंदा वटपौर्णिमेचा सण रविवारी 16 जून 2019 दिवशी साजरा होणार आहे.\nवटपौर्णिमेचा सण हा सुवासिनींसाठी महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. यंदा हा सण रविवारी 16 जून 2019 दिवशी साजरा होणार आहे. सामान्यांप्रमाणे यंदा सेलिब्रिटी नववधूंमध्येही या सणाची उत्सुकता असेल. यंदा मराठी मराठी सिनेक्षेत्रात वावरणार्‍यास्मिता तांबे, सखी गोखले, सुरभी हांडे, नेहा गद्रे यांची यंदा पहिली वटपौर्णिमा आहे. त्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन कसं असेल याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जाणून घ्या वटपौर्णीमा सणाचे महत्व, उद्देश आणि पूजा विधी\nसखी गोखले आणि सु��्रत जोशी काही महिन्यांपूर्वी कर्जतच्या सगुणा बाग येथे एका हटके प्रकारच्या विवाहसोहळ्यामध्ये लग्नबंधनात अडकले. सध्या सखी लंडनला असल्याने तिची पहिली वटपौर्णिमा कशी असेल कुठे असेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे.\nम्हाळसादेवी फेम अभिनेत्री सुरभी हांडे ही दुर्गेश कुलकर्णी यांच्यासोबत विवाहबध्द, मुळशीतील ढेपेवाडा येथे पार पडलं डेस्टिनेशन वेडींग #MarathiActress #SurbhiHande #JayMalhar #Mhalsadevi #LaxmiSadaivaMangalam #destination_wedding #pune #dhepewada #mulshi #Durgeshkulkarni\n'म्हाळसा' म्हणून घराघरात पोहचलेली सुरभी हांडे देखील यंदा लग्न बंधनात अडकल्याने तिच्या घरीदेखील पहिल्या वटपौर्णिमेची लगबग सुरू असेल.\nअभिनेत्री नेहा गद्रेनेदेखील पुण्यात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. त्यामुळे नेहादेखील यंदा पहिल्यांदा वटपौर्णिमेचा सण साजरा करणार आहे.\nअभिनेत्री स्मिता तांबे ही मराठमोळी असली तरीही तिने एका दाक्षिणात्य साथिदारासोबत आपला संसार थाटला आहे. आता ती वटपौर्णिमा साजरी करणार का\nपतीच्या दीर्घायुष्यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना केली जाते. वडाला दोरा गुंडाळून सात जन्म हाच पती मिळो म्हणून प्रार्थना केली जाते.\nNeha Gadre Sakhi Gokhle Smita Tambe Surbhi Hande Vat Purnima Vat Purnima 2019 Vat Purnima Celebration Vat Savitri Vrat ज्येष्ठ पौर्णिमा नेहा गद्रे मराठी अभिनेत्री वटपौर्णिमा वटपौर्णिमा 2019 वटपौर्णिमा व्रत सखी गोखले सुरभी हांडे स्मिता तांबे\nHappy Vat Purnima 2021 Images: वट पौर्णिमानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा\nVat Purnima 2021 Wishes in Marathi: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत खास करा तुमच्या साथीदाराचा दिवस\nVat Purnima 2021 Rangoli Designs: वट पौर्णिमेनिमित्त 'या' सोप्प्या, सुंदर रांगोळी काढून सजवा अंगण\nVat Purnima 2021 Ukhane: वट पौर्णिमेच्या या खास उखाण्यांनी पूर्ण करा मैत्रिणी, घरातील वडिलधार्‍यांचा हट्ट\nAntilia Case-Mansukh Hiran Murder: एंटीलिया प्रकरणात मनसुख हिरेन हत्येसाठी 45 लाख रुपयांची सुपारी, एनआयएचा दावा\nVirar Shocker: विरार मध्ये 5व्या मजल्यावरून नवजात चिमुकलीला फेकलं; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात\nPune-Bangalore National Highway Accident: पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला आसाम सरकारकडून अनोखं गिफ्ट, स्थानिक आमदारांनी केली घोषणा\nIND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्य�� कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI\nBihar Finance Company Robbed: बिहारमध्ये खाजगी फायनान्स कंपनीत दरोडा टाकून 3 लाख 29 हजारांसह दागिने केले लंपास\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nGold Rate in Maharashtra Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमधील सोने दर घ्या जाणून\nCongress: बलात्कारपीडित मृत मुलीच्या आईची राहुल गांधी यांच्याकडून दिल्ली येथे भेट\nTokyo Olympics 2020: बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन, ट्विट करत लिहिली पोस्ट\nIND vs PAK T-20 WC: 24 ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषकाचा खेळणार सामना\nमुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल (पहा अपघाताचा थरारक क्षण)\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nRaj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा\nPorn Film Racket Case: कोर्टाने दोषी न ठरवताच लावण्यात आलेल्या आरोपांमुळे Gehana Vasisth संतप्त; पोस्ट करत दिले 'हे' उत्तर\nMan Udu Udu Jhala: झी मराठी वर अजून एक नवी मालिका; Hruta Durgule, Ajinkya Raut फ्रेश जोडी दिसणार\nAnanya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/chhattisgarh-naxal-attack-bijapur-missing-soldier/", "date_download": "2021-08-04T08:25:13Z", "digest": "sha1:7PWVNLEBQSMIBKCJ3M4BGUHIVVZTGQ4P", "length": 9467, "nlines": 85, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या कोब्रा कमांडोच्या निरागस मुलीची आर्त हाक - Mulukh Maidan", "raw_content": "\nबाबा… तुम्ही लवकर घरी या नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या कोब्रा कमांडोच्या निरागस मुलीची आर्त हाक\nमुंबई : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची अमित शाह यांनी पाहणी केली.\nया पार्श्वभूमीवर हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना आर्त साद घातली आहे. बेपत्ता कमांडोच्या निरागस लहान मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. डोळ्यातले अश्रू सावरत माझे वडील लवकर परत यावेत अशी विनंती करताना ती या व्हिडिओमध्ये दिसतेय.\nशनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे, असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी सोमवारी दोन स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला.\nदरम्यान, मनहास यांच्या लहानग्या मुलीला वडिलांची खूप आठवण येत असून, ते घरी आले नाही, म्हणून तिला अक्षरशः रडू कोसळत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला असून, वडिलांच्या आठवणीने लहानगी रडत असून, बाबा, तुम्ही लवकर घरी या, अशी आर्त साद घातल्याचे पाहायला मिळत आहे.\n#Bijapur #NaxalAttack में बंधक बनाए गए जवान की बेटी की आवाज़ सुनकर मन भावुक हो गया.\nपरिवार के दर्द की हम सिर्फ कल्पना ही कर सकते हैं…\nउनकी सुरक्षित वापसी के लिए हर संभव प्रयास किये जा रहे हैं. आपके पिताजी रक बहादुर योद्धा हैं बिटिया. आप भी उनकी तरह धैर्य और हिम्मत से काम लें… pic.twitter.com/8dwTw5xkj3\nमुलीच्या या निरागस सादेमुळे आजूबाजूला असलेल्या उपस्थितांचे डोळेही नकळत पाणावले. तसेच जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. राकेश्वर सिंह मनहास यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पतीला सुरक्षित परत आणण्याची कळकळीची विनंती केल्याची माहिती मिळत आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा\nअमित शहांनी चेतावणी दिल्यांनतर नक्सली बिथरले, पत��र जारी करून म्हणाले..\n१०० कोटी वसुलीचे आरोप अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती, रिलायन्सशी भागीदारी; जाणून घ्या..\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला,…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\nMPSC Exams; संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी…\nशाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना\nइंडिअन आयडल १२ च्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली…\nदारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन…\n तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/koradi-mandir-will-remain-close-from-24-to-27/09221541", "date_download": "2021-08-04T09:43:42Z", "digest": "sha1:UFOTJM2GTRSI3WRI5OL3X5GCMO3ENFKX", "length": 6180, "nlines": 33, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कोराडी देवी मंदिर 24 ते 27 दर्शनासाठी बंद राहणार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » कोराडी देवी मंदिर 24 ते 27 दर्शनासाठी बंद राहणार\nकोराडी देवी मंदिर 24 ते 27 दर्शनासाठी बंद राहणार\nनागपूर :श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येत्या 24 ते 27 सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांना गाभार्‍यातून देवीचे दर्शन घेता येणार नाही. नवरात्र असल्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा व अन्य विश्वस्तांनी दिली.\nयेत्या 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. मंदिर आणि परिसराचा विकास सुरु आहे. मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत.\nविकास कामांचे साहित्य जागोजागी पडले असून त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला लाखो कुटुंब येत असतात. अनेक जण या परिसरात विश्रांती घेतात, अनेक जण निवासही करतात. 24 तास या परिसरात भाविकांची गर्दी असते.\nअशा स्थितीत विकास कामांच्या साहित्यामुळे कुणाला इजा होऊ नये व वावरताना अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी सर्व साहित्य एकत्रित करून नवरात्रापर्यंत एका बाजूला स्थलांतरित करण्यात येणार आहे.\nदिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी महापूजेनंतर 10 वाजता मंदिर आणि गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. स्वच्छता, सुरक्षा, पार्किग व यात्रेदरम्यान भाविकांना सुचारू पध्दतीने दर्शन व्हावे म्हणून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मंदिर प्रशासनाचा प्रयत्न आहे.\nराज्यपाल पुरोहित यांनी केली पाहणी\nतामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज सकाळी कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्या सोबत पालकमंत्री व मंदिराचे विश्वस्त चंद्रशेखर बावनकुळे होते. पुरोहित यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या सर्व विकास कामांची पाहणी केली.\nपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना जी विकास कामे सुरु आहेत, त्याची प्रत्यक्ष स्थळाजवळ जाऊन माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा व सचिव फुलझेले व अन्य विश्वस्त उपस्थित होते.\nVideo: दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://astroshodh.com/2021/02/", "date_download": "2021-08-04T10:03:01Z", "digest": "sha1:ECJI4QHH3HZPOB5QPW2Z26CCOPUDRDDA", "length": 6386, "nlines": 108, "source_domain": "astroshodh.com", "title": "February 2021 | Mr. Kulkarni", "raw_content": "\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२१)\nनोंदणी साठी पुढील लिंकचा वापर करा. Corona Virus Books अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ,...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२१)\nमाझे पहिले पुस्तक ’कोरोना व्हायरस- ज्योतिषीय दॄष्टीकोनातून’ येत्या मार्च महिन्यात प्रकाशित होत आहे. सध्या त्या पुस्तकाच्या किंमतीवर प्रकाशनपूर्व १०% सवलत सुरु आहे. ही सवलत मर्यादित काळासाठीच व मर्यादित आवृत्यांसाठीच आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा....\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशो�� साप्ताहिक राशिभविष्य (१४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध(व), गुरु,...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune) मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, गुरु,...\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै ते २४ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै ते १७ जुलै २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२०)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१)\nअ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ जुलै ते ३१ जुलै २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/arnav-goswami-in-trp-ca-se/", "date_download": "2021-08-04T10:11:06Z", "digest": "sha1:HCRCQR4CFASZHHDKXZJP3RAAER4D7CCE", "length": 7586, "nlines": 79, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "अर्णब आता पुरता अडकला! बार्कच्या माजी प्रमुखांनी गुन्ह्याची कबुली देत अर्णबलाही अडकवले - Mulukh Maidan", "raw_content": "\nअर्णब आता पुरता अडकला बार्कच्या माजी प्रमुखांनी गुन्ह्याची कबुली देत अर्णबलाही अडकवले\nटीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना यासंबंधी लिखित जबाब दिला आहे. ज्यात रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\nबार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांनी असा दावा केला आहे की, “रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी त्यांना दोन वेगवेगळ्या हॉलीडेसाठी एकूण १२ हजार अमेरिकी डॉलर दिले आहेत. शिवाय तीन वर्षाच्या काळात अर्णब यांनी रिपब्लिक चॅनेलला लाभ मिळवून देत TRP रेटिंग हाताळ��्यासाठी आतापर्यंत ४० लाख रुपये दिले आहेत.”\n“मी माझ्या टीमसोबत मिळून रिपब्लिक टीव्हीला एक क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. हे २०१७ ते २०१९ पर्यंत सुरु होते. अर्णबने मला या काळात फ्रान्स आणि स्वित्झलंडच्या सहलीसाठी ६००० डॉलर दिले.” असेही दासगुप्ता म्हणाले.\n“त्यानंतर स्वीडन आणि डेन्मार्कच्या सहलीसाठी ६००० डॉलर दिले. अशाचप्रकारे अर्णबने मला आयटीसी परेल हॉटेलमध्ये २० लाख आणि नंतर १० लाख रोख दिले,” असे दासगुप्ता म्हणाले आहेत. बार्कची फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट, पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सऍपचॅटमुळे वातावरण तापले होते.\n“कोणी किती मोठ्या बापाचा असो किंवा छोट्या बापाचा, मला देणेघेणे नाही”\nशरद पवारांचा जोरदार हल्लाबोल; ‘राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण….’\n चिमुकल्याची ही जंम्प पाहून तुम्हीही द्याल शाबासकी\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mulukhmaidan.com/nia-wajhe-curruption-report/", "date_download": "2021-08-04T10:01:30Z", "digest": "sha1:WEKTFABJGB22AY6C2XG7OPDGBH5ZDOEL", "length": 6568, "nlines": 77, "source_domain": "mulukhmaidan.com", "title": "वाझे कोणाला किती पैसे द्यायचा? एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल - Mulukh Maidan", "raw_content": "\nवाझे कोणाला किती पैसे द्यायचा एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल\nसचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटका���नी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी येथे सापडला होता.\nत्यामुळे या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज वेगवेगळे खुलासे होत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे, अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nआता एनआयएच्या तपासा दरम्यान काही पुरावे भेटले आहे. मुंबई पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दर महिन्याला लाच दिली जात होती, अशा प्रकारचे काही दस्तऐवज एनआयएला भेटले आहे.\nगुरुवारी तपासासाठी एनआयएचे अधिकारी दक्षिण मुंबईच्या गिरगावमध्ये असणाऱ्या एका क्लबमध्ये गेले होते. त्यावेळी एनआयएला हे दस्तऐवज मिळाले आहे. या दस्तऐवजांचा तपास सुरू आहे, त्यामुळे ७ एप्रिलपर्यंत वाझे एनआयएच्या ताब्यात राहणार आहे.\nअधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या क्लबमध्ये वाझे बऱ्याचद यायचे. इथेच वाझे यांनी नरेश गौर आणि आरोपी विनायक शिंदेंना नोकरीला सुद्धा लावले होते, आता ते दोघे पण एनआयएच्या ताब्यात आहे.\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव\n समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचा बिकिनीतील हॉट लूक;…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसोबत ‘या’…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार\n भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य…\nछोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार प्रार्थना बेहेरे, श्रेयस…\n..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला,…\nआता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या…\nनवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली…\nक्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का\n…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली…\nसियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी…\nअवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-news-about-artificial-legs-5609126-NOR.html", "date_download": "2021-08-04T09:03:34Z", "digest": "sha1:RCZTE6NFKDYG3IXCQ25YFEPVLWNJDN4G", "length": 8445, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Artificial legs | थ्रीडी तंत्रज्ञानातून घरबसल्या मिळणार कृत्रिम पाय, वाचा कसा बनताे थ्रीडी कृत्रिम पाय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळ��ा मोफत\nथ्रीडी तंत्रज्ञानातून घरबसल्या मिळणार कृत्रिम पाय, वाचा कसा बनताे थ्रीडी कृत्रिम पाय\nमुंबई - अपघातात पाय गमावलेल्या व्यक्तींसाठी गुगल फाउंडेशन अाणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी देशातील काेणत्याही गावात घरबसल्या कृत्रिम पाय मिळेल, असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला अाहे. स्मार्टफाेनवरून फाेटाे पाठवूनही कृत्रिम पाय विनामूल्य घेता येणार आहेत.\nरत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट या मुंबईतील धर्मादाय संस्थेने जयपूर फूटच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षांत लाखाे दिव्यांगांना चालण्याचा अाधार दिला आहे. मात्र, अाता या जयपूर फूटने डिजिटल अवतार धारण केला असून गुगल फाउंडेशन, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट अाणि अायअायटी मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून यापुढे थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने महालक्ष्मी येथे या कृत्रिम पायांची निर्मिती करण्यात येणार अाहे. याबाबत ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता म्हणाले, गुगल, अाेअारजी या संस्थेने जगभरातील दिव्यांगांना व्यापक स्तरावर फायदा हाेऊ शकेल अशी अनाेखी संकल्पना राबवण्याचे अावाहन केले हाेते. याला प्रतिसाद देताना जगातील ८८ देशांमधून एक हजारपेक्षा जास्त संकल्पना सादर करण्यात अाल्या. रत्ननिधी ट्रस्टने थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांगांना ते असतील त्या ठिकाणी कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली. गुगल फाउंडेशनला ही संकल्पना अावडली. त्यानंतर हा प्रकल्प राबवण्यासाठी दाेन काेटी रुपयांचे अनुदान मिळाले.\nकेवळ रेल्वे, रस्ते अपघातच नाही, तर गँगरीन, मधुमेहामुळेदेखील पाय कापावे लागतात. त्यामुळे हा थ्रीडी तंत्रज्ञानाने बनवलेला पाय दिव्यांगांना अाधार देईल. देश- विदेशातील दिव्यांगांनादेखील याचा फायदा हाेऊ शकेल, असे मेहता म्हणाले.\nप्रत्येक जिल्ह्यात तंत्रज्ञ; टपाल सेवा : देशातील प्रत्येक जिल्ह्यात एका तंत्रज्ञाला कृत्रिम पाय बसवण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. दिव्यांग व्यक्तीच्या तुटलेल्या पायाचे माेजमाप घेणे, फाेटाे काढून ताे क्लाऊडवर अपलाेड करणे हे काम तंत्रज्ञ करेल. थ्रीडी तंत्रज्ञाने तयार झालेला पाय स्पीडपाेस्टद्वारे २०० रुपये खर्चात दिव्यांग व्यक्तीपर्यंत पाेहोचवण्यात येईल. हा पाय दिव्यांग व्यक्तीला बराेबर बसताेय की ��ाही याची खातरजमा करून त्याचा फाेटाेदेखील हा तंत्रज्ञ पाठवेल, असे मेहता यांनी सांगितले.\nअसा बनताे थ्रीडी कृत्रिम पाय\nदिव्यांग व्यक्तीच्या तुटलेल्या पायाच्या अासपासच्या भागाचा स्मार्टफाेनने फाेटाे काढला जाताे. स्मार्टफाेनमधील साॅफ्टवेअरच्या मदतीने हा फाेटाे क्लाऊडवर अपलाेड केला जाताे. तुटलेल्या पायाच्या माेजमापाला सांकेतिक क्रमांक देण्यात येतो. क्लाऊडमधून अालेल्या इलेक्ट्राॅनिक फाइलद्वारे कृत्रिम पाय बनवण्यात येत असलेल्या मुंबईतल्या महालक्ष्मी येथील कारखान्यात असलेल्या संगणकावर कृत्रिम पायाचे चित्र तयार हाेते. संगणकाने अाज्ञा दिली की थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने लगेचच त्या पायाचे उत्पादन सुरू हाेते. मानवी प्रक्रियेतून हा पाय तयार करण्यासाठी साधारपणे अाठ तास लागतात. मात्र, थ्रीडी तंत्रज्ञानामुळे उच्च प्लास्टिकपासून २४ तासांत हा कृत्रिम पाय तयार हाेताे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-women-day-special-story-meet-supriya-saboo-5546210-NOR.html", "date_download": "2021-08-04T08:23:50Z", "digest": "sha1:JRKIVBI2NOU3MH534OVFWWWRJKY7EKT7", "length": 5787, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Women Day Special Story Meet Supriya Saboo | या बिझनेस गर्लने 5 हजारांत सुरु केले होते स्टार्टअप, आज 50 कोटींमध्ये खेळतेय कंपनी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया बिझनेस गर्लने 5 हजारांत सुरु केले होते स्टार्टअप, आज 50 कोटींमध्ये खेळतेय कंपनी\nमुंबई- आज (8 मार्च) जागतिक महिला दिन आहे. या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी एका होतकरु तरुणीची यशोगाथा सांगत आहोत. सुप्रिया साबू हिने परिश्रम आणि सचोटीच्या जोरावर समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. देशातील इतर महिलांसाठी ती रोल मॉडल बनली आहे. तिने 5 हजार रुपयांत छोटासा बिझनेस सुरु केला आहे. आता तिच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 50 कोटींच्या घरात आहे.\nसुप्रियाला बँकेने कर्ज देण्यास दिला होता नकार...\n- सुप्रिया साबू हिने फाइन आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. पण तिला नोकरी करायची नव्हती. काही तरी वेगळे करावे, या विचाराने तिला झपाटले होते.\n- सुप्रियाने 2009 मध्ये स्टार्टअप सुरु करण्‍याचा निर्णय घेतला.\n- सुप्रियाने 5 हजार रुपये गुंतवून 'मास्टर स्ट्रोक अँडर्व्हटायझिंग' नामक कंपनी सुरु केली.\nवडिलांनी दिले पंखांना बळ...\n- सुप्रियासाठी अॅडर्व्हटायझिंगचा बिझनेस नवा होता. सुरुवातील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण ती खचली नाही.\n- तिने बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार केला. पण तिला एकाही बँकेने उभे केले नाही.\n- त्रस्त सुप्रियाला तिच्या वडिलांकडून आर्थिक मदतीचे बळ मिळाले.\n50 कोटींमध्ये खेळते सुप्रियाची कंपनी...\n- सुप्रियाची कंपनी 'मास्टर स्ट्रोक अॅडर्व्हटाईझिंग'ला हळूहळू सरकारी आणि खासगी क्षेत्रातील टेंडर मिळू लागले.\n- कंपनीने जोमाने काम सुरु केले. वेब डिझायनिंग, ग्राफिक, मार्केटिंग, कॉर्पोरेट प्रेझेंटेशनचेही तिने काम हाती घेतले.\n- 2012 मध्ये तिने ई-कॉमर्ससोबत व्यावसायिक मैत्री केली.\n- रिपोर्ट्सनुसार, सुप्रियाच्या स्टार्टअपने 50 कोटींचा पल्ला गाठला होता.\nपुढील स्लाइड्स क्लिक करून पाहा, बिझनेस गर्लचे निवडक फोटोज...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/victoria-falls-is-one-of-the-worlds-major-waterfalls-less-than-50-percent-water-now-126224578.html", "date_download": "2021-08-04T10:06:08Z", "digest": "sha1:OBLJOO2QSHNE33755Z6IQDRBBMVHU7A4", "length": 5101, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Victoria Falls is one of the world's major waterfalls, less than 50 percent water now | जगातील प्रमुख धबधब्यांपैकी एक व्हिक्टोरिया धबधबा आटला, 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणी शिल्लक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगातील प्रमुख धबधब्यांपैकी एक व्हिक्टोरिया धबधबा आटला, 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणी शिल्लक\nव्हिक्टोरिया फॉल द. आफ्रीकामध्ये जाम्बिया आणि जिम्बॉब्वेदरम्यान सीमेचे काम करतो\nया धबधब्यातून पडणाऱ्याचा पाण्याचा आवाज 12 किलोमीटर लांबूनही ऐकू येतो\nलुसाका- जगातील प्रमुखे धबधब्यांपैकी एक असलेल्या व्हिक्टोरिया फॉलमध्ये 50% पेक्षाही अधिक पाणी आटले आहे. जाम्बियन राष्ट्रपतींनी यावर चिंता व्यक्त केली आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या 355 फूट उंच धबधब्याला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. द. आफ्रीकेत जाम्बिया आणि जिम्बॉब्वेदरम्यान सीमेचे काम करणाऱ्या व्हिक्टोरिया वॉटर फॉलच्या पाण्यात 50% पेक्षाही कमी पाणी उरले आहे. सध्या पाण्याचे एक-दोन प्रवाह दिसत आहेत.\nधबधब��� आटत असल्याने जाम्बियन राष्ट्रपती, एडगर चगवा लुंगु यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, \"जगातील वातावरण बदलाचा परिणाम यावर पडला आहे. आपल्याला हे बदल घातक ठरू शकतात. याने भविष्यात खूप वाईट परिणाम होईल.\"\n'कधीच आटणार नाही धबधबा'\nधबधब्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राष्ट्रपतींचे विचार आणि चिंता स्थानिक पर्यटन बोर्डाने खंडन केले आहे. बोर्डाचे म्हणने आहे की, धबधब्यात पाणी कमी आहे, पण हा कधी आटणार नाही.\nइलाके अर्थव्यवस्था का आधार\nजिम्बाब्वेमधील अंदाजे 80 लाख परदेशातून मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहेत. धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळेच या ठिकाणी व्यापार वाढलाय. जर हा धबधबा आटला, तर यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि वन्य जीवनावर वाईट परिणाम होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/806?page=11", "date_download": "2021-08-04T10:27:16Z", "digest": "sha1:QP25MMULBEEGHM2VLXQTQMM6JKK75FMM", "length": 18312, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आधार : शब्दखूण | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समाज /आधार\nआजपण सकाळी लवकर जाग आलीच नाही. रोजची रडारड आहेच मग. त्यात स्वप्नीलची काहीही मदत नसते सकाळी. स्वत:चं आवरून जातो फक्त. बिघडवून ठेवलाय आईने, दुसरं काय असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं त्यात हा यश, अजिबात काही आवारात नाही. सगळी ढकलगाडी आहे. आणि जरा रागावलं की ओठ काढून बसतो. कित्ती क्यूट दिसतो. अगदी सशाचं पिल्लूच. मम्मिशिवाय याचं पान हलत नाही. अगदी लेसही मीच बांधून द्यायची याच्या शूजची. याला शाळेत सोडायचं म्हणजे जीवावर येतं. काय करणार \nRead more about डायरीतला एक दिवस\nडांबऱ्या जन्मला तेव्हा केवळ मुलगा होता म्हणून जिवंत राहिला. इतका काळा होता की मुलगी असता तर केंव्हाच त्याच्या बापानं तिचा गळा दाबून कचऱ्यात फेकून आला असता. त्याचा त्वचेचा रंग, डोक्यावरच्या केसांचा रंग , तळहाताचा गुलाबी शिरा दिसणारा रंग आणि ओठांचा निम्मा लाल रंग मिश्रित काळा रंग हे सगळे म्हणजे एकाच रंगाच्या किती शेड्स असतात याचं जिवंत उदाहरण होते. शाळेत पोरांनी ठेवलेलं हे त्याचं नाव, 'डांबऱ्या'. अगदी गावात डांबरी रस्ते नसेनात का लहान असताना लई राग यायचा त्याला. हळूहळू त्यानं ते चिडवणं स्वीकारलं, आपलं नाव आणि रूपही.\nहिम्मत- लघुकथा एका आयुष्याची\n\" दि. १२ जुलै १९७०\nRead more about हिम्मत- लघुकथा एका आयुष्याची\nआमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.\nवृध्दांसाठी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्रे\nवृध्दापकाळात तब्येतीचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. जोवर पेशंट हालता फिरता असतो तोवर खूप प्रॉब्लेम नसतो. परंतु काही कारणामुळे जर पेशंट रूग्णशय्येस खिळला तर त्याची काळजी खूप काटेकोरपणे घेणे आवश्यक असते. पेशंटचे पथ्यपाणी, औषधे, व्यायाम वगैरे वेळचे वेळी व व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पेशंटची स्वच्छता, वैद्यकीय तपासणी व देखभालही अनिवार्य असते. काही वेळा शस्त्रक्रिया झालेले किंवा अपघात झालेले वृध्द पेशंट मेडिकल सुपरविजनखाली असणे गरजेचे असते. हॉस्पिटल्स त्यांच्या नियमांनुसार पेशंटला फार दिवस ठेवून घेत नाहीत व डिसचार्ज देतात.\nRead more about वृध्दांसाठी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्रे\nअसंही जोडलेलं एक नातं...\nचार वर्षाची मुलगी आणि वर्षाचं बाळ मागे सोडून ती भरल्या संसारातून निघून गेली. गेली म्हणजे खरंच गेली, देवाघरी. घरावर दु:खाचं सावट पसरलं. पसरलं म्हणजे काय कुठे जावं, काय करावं, महेशला काही सुचत नव्हतं. घरात काय चाललं आहे, मुलांचं काय हे यापेक्षा तिच्याशिवाय आपण आयुष्यं कसं काढणार हाच एक विचार डोक्यात होता त्याच्या. अशी वेळ सांगून थोडीच येते आणि कुणावर आलीच तर त्याला काय होत असेल हे त्याचं त्यांनाच माहीत. कारण अशा दु:खाची कल्पना करणं शक्यही नाही. पण काय करणार कुठे जावं, काय करावं, महेशला काही सुचत नव्हतं. घरात काय चाललं आहे, मुलांचं काय हे यापेक्षा तिच्याशिवाय आपण आयुष्यं कसं काढणार हाच एक विचार डोक्यात होता त्याच्या. अशी वेळ सांगून थोडीच येते आणि कुणावर आलीच तर त्याला काय होत असेल हे त्याचं त्यांनाच माही���. कारण अशा दु:खाची कल्पना करणं शक्यही नाही. पण काय करणार त्याच्यावर ती वेळ आली होती. घर लोकांनी भरलं होतं. जो तो जमेल तशी मदत करत होता. नातेवाईक जमले होते.\nRead more about असंही जोडलेलं एक नातं...\nआपली सामाजिक जबाबदारी आणि त्यातून मिळणार सुख\nवेळ : रात्री ८. ००\nस्थळ : बोरीवली स्टेशन (२९३ चा बस stop )\nकाल रस्ता तसा बऱ्यापैकी सामसूम होता. वाहनांची वर्दळ खूप कमी होती. चालत जायचा कंटाळा आला होता म्हणून बसच्या लाईन मध्ये जाऊन उभे राहिले. तिकडे काही काही लोक २०-२५ मि. पेक्षा जास्त वेळाहून उभे होते ऱिक्शा पण मिळत नव्हत्या आणि बसही येत नव्हती. ज्या काही taxis उभ्या होत्या त्यातही taxi drivers आपापल्या गाडीत कालच्या भारत - वेस्ट इंडीज क्रिकेटच्या सामन्याची कॉमेंट्री ऐकत आरामात बसले होते.\nRead more about आपली सामाजिक जबाबदारी आणि त्यातून मिळणार सुख\nआज विचार करत होते, आपल्याकडे ही सगळी मुलं अशी का वागतात गेल्या दोन वर्षात मी पुण्यात असताना अनेक वेळा टपरीवर चहा घेतला टीममधल्या अनेक लोकांसोबत.पण एकदाही प्रत्यक्षात टपरीवर जाउन '४ चहा' असे सांगायची वेळ आली नाही. प्रत्येकवेळी एखादा मुलगा जाउन ऑर्डर देई आणि चहा घेऊन येई. बरं ही काही पहिली वेळ नव्हती हे बघायची माझी. आज पर्यंत डोसा, पोहे, चहा, वडापाव कुठलीही टपरी असो, कॉलेजपासून नोकरीपर्यंत एकदाही मला जाऊन 'चार चहा' म्हणायची वेळ आली नाहीये. कुणी सर्व मुलांना कुठले तरी नियमांचे पुस्तक देते का की ज्यात असा नियम लिहिलेला आहे की तो अलिखित नियम आहे गेल्या दोन वर्षात मी पुण्यात असताना अनेक वेळा टपरीवर चहा घेतला टीममधल्या अनेक लोकांसोबत.पण एकदाही प्रत्यक्षात टपरीवर जाउन '४ चहा' असे सांगायची वेळ आली नाही. प्रत्येकवेळी एखादा मुलगा जाउन ऑर्डर देई आणि चहा घेऊन येई. बरं ही काही पहिली वेळ नव्हती हे बघायची माझी. आज पर्यंत डोसा, पोहे, चहा, वडापाव कुठलीही टपरी असो, कॉलेजपासून नोकरीपर्यंत एकदाही मला जाऊन 'चार चहा' म्हणायची वेळ आली नाहीये. कुणी सर्व मुलांना कुठले तरी नियमांचे पुस्तक देते का की ज्यात असा नियम लिहिलेला आहे की तो अलिखित नियम आहे असो पण आजची पोस्ट त्या टपरीबद्दल नाही.\nRead more about त्या मित्रांसाठी\nदहा छान फोटो काढून\nदिसायचं कधीतरी आहोत तसेच\nआणि लोकांनाही बघू द्यायचं.\nजायचं निघून वेळ झाल्यावर\nआणि बोलू द्यायचं बोलणाऱ्याना.\nदर थोड्या वेळाने केर का���ण्याचा\nबसू द्यायचं येणाऱ्याना पसाऱ्यात\nआणि रमून जायचं फक्त गप्पात.\nतरी ताठ उभे राहायचा\nRead more about अट्टाहास कशाला ना\nप्रत्येकाच्या मनात एक झाड असतं\nमाझ्या या पोस्टवरचे कमेन्ट वाचून सुचलेली ही कविता. http://www.maayboli.com/node/57353\nकुणाला शेअर करायची असल्यास जरूर शेअर करा. फक्त माझे नाव आणि त्याच्या खाली दिलेली लिन्क टाकून करा. धन्यवाद.\nप्रत्येकाच्या मनात एक झाड असतं,\nकणाकणात रुजलेलं, लहानपणी खेळलेलं,\nतर कधी स्वत:च्या हाताने वाढवलेलं.\nकधी असतं बोरं चिंचानी लगडलेलं,\nमित्रांसोबत चोरून तोडताना माळ्यानं पकडलेलं.\nकैरीच्या रुपात कुणाची चाहूल देणारं,\nकधी पानांनी नवीन घराचं तोरण बांधलेलं.\nकधी असतं शाळेतलं पिंपळाचं,\nमानगुटीवर भुतासारखं भीती बनून राहिलेलं.\nतर कधी वडाचं, पारंब्याना लटकलेलं,\nRead more about प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/page/2/", "date_download": "2021-08-04T10:33:17Z", "digest": "sha1:CN2J272M6XPRWCMNY7X5NRQGWQQREZTJ", "length": 21882, "nlines": 146, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आजचा सुधारक – Page 2 – विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ", "raw_content": "\nताजा अंक – जुलै २०२१\nजुलै, 2021कविताधनंजय काशिनाथ मदन\n(१) येणारा काळ कठीण असेल\nचक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेय\nएक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंय\nटाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊन\nउपकाराची फेड केली जातेय,\nहात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय.\nदिवे लावा, दिवे मालवा म्हणत\nदेशाला जागं केलं जातंय\nप्रकाशाला दूर पळवलं जातंय\nआपली माणसं, आपलं गाव\nपाहिलं नाही डोळे भरून.\nअशांचा काही विचार हवा\nभरीव रोकडे धोरण आखा.\nयेणारा काळ, काळ ठरेल\nअशी आजची परिस्थिती आहे.\nभविष्यात पोट भरायचं कसं,\nहा रोकडा सवाल आहे.\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने\nजुलै, 2021अर्थकारण, कृषी-उद्योगनरेंद्र महादेव आपटे\nकोरोना महामारी (वा साथ) म्हणजे एक भले मोठे अरिष्ट आहे. गेले साधारण १५-१६ महिने आपण एका विचित्र सापळ्यात अडकलो आहोत. एका बाजूला आपल्यापैकी बहुतेक जण या ना त्या प्रकारच्या बंधनात आहेत आणि त्यामुळे आपल्या क्षमता आपण वापर��� शकत नाही. दुसऱ्या बाजूला पुढे काय होणार आहे याबद्दल अनिश्चितता आहे.\nकोरोना साथीचा सर्वांत मोठा फटका कोणाला बसला आहे याचा विचार केला तर पुढील समाजघटक आपल्यासमोर येतात:\n(१) असंघटित क्षेत्रातील लाखो कामगार\n(२) लाखो छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि स्वयंरोजगारावर अवलंबून असणारे हजारो फेरीवाले\n(३) घरकाम करणाऱ्या लाखो महिला\n(४) खासगी क्षेत्रातील शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, इतर खासगी आस्थापनातील कंत्राटी पद्धतीने नोकरी करणारे हजारो कर्मचारी\nया सर्व घटकांतील बहुतेकांचे उत्पन्न गेल्या १५ महिन्यांत कमी झाले, एवढेच नव्हे तर असंख्य नागरिकांना नवीन समस्यांचा सामना करावा लागत आहे.\nजुलै, 2021आरोग्यडॉ. शंतनु अभ्यंकर\nकरोनाच्या लाटांवर लाटा फुटत आहेत. या साथीने आपल्या आरोग्यव्यवस्थेतल्या अनेक त्रुटी उघड्या पाडल्या आहेत. यातील काही आपल्याला आधीच माहीत होत्या. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमतरता ही त्यातली एक.\nपण ज्या साथीमुळे ही कमतरता ठसठशीत झाली, त्याच साथीदरम्यान, साथीसारख्याच पसरलेल्या तंत्रज्ञानाने, यावर मात करणे शक्य आहे. इंटरनेट आणि आभासी उपस्थितीतील शिक्षण आता अचानक पुढ्यात आले आहे. ह्याचे तोटे आहेत तसे फायदेही आहेत.\nआपल्याकडे फॅमिली डॉक्टरांची कमतरता आहे यामागील कारण अर्थातच आर्थिक आहे. एक एमबीबीएस डॉक्टर निर्माण करण्यासाठी प्रचंड पायाभूत सुविधा आणि भरपूर संसाधने लागतात.\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nजुलै, 2021विवेक विचार, विवेकवाद, श्रद्धा-अंधश्रद्धामनोहर कलगुंडे\nआज मानव ‘विज्ञान’रूपी साधनांचा वापर करून निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेऊ शकतो. माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता तेंव्हा भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजून घ्यायला त्याच्या ‘मेंदू’ला कसरत करावी लागत होती. मग काय मेंदूच्या आवाक्यातील गोष्टींनुसार तो या साऱ्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न करू लागला. तदनुसार तग धरून राहण्यासाठी उपाययोजनाही करू लागला. अर्थातच हे सारे ‘चुका आणि शिका’ स्वरूपात सुरू असताना मानवी मेंदूने अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली. एकप्रकारे मानवप्राणी त्याच्याकडे असलेले ‘मेंदू’ नामक अजब अस्त्र वापरून या गजब दुनियेत दिमाखात वाटचाल करू लागला.\nभय इथले संपत नाही…\nजुलै, 2021समाज, सामाजिक समस्यागायत्री अतुल मांगे\nराजा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा. तो चार वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. आईने अतिशय काबाडकष्ट करून भावाच्या शेजारी राहून अनेक खस्ता खात राजाला लहानाचा मोठा केला. कामापुरते शिक्षण घेतल्यावर तो बऱ्यापैकी कमावू लागला. वयात येताच आईने त्याचे लग्नही लावून दिले. राजाला साजेशी पत्नीही मिळाली. सासूने खाल्लेल्या खस्तांची तिला जाणीव होती. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. सारे सुरळीत असताना ४ एप्रिल २०२१ रोजी राजाला कोरोनाचे निदान झाले. तेथून पुढे १० दिवस दवाखान्यात भरती होऊन पाच लाख रुपये त्यांनी खर्च केले.\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम\nजुलै, 2021अर्थकारण, आरोग्य, विषमतासंध्या एदलाबादकर\nचीनच्या वूहान शहरातून २०१८मध्ये सुरुवात झालेल्या कोविदची लाट जगभरात पसरली. जगभरात १५ जून २०२१ पर्यंत १७.७ कोटी लोक बाधित झाले व ३८.४ लाख लोक मरण पावले. कोविदचा सामना करण्यासाठी बहुतेक देशातील आरोग्ययंत्रणांवर प्रचंड ताण आला. हा विषाणू नवीन असल्याने व तो मानवी शरीरावर कसा परिणाम करतो, याविषयी माहितीचा अभाव होता. कोणती औषधे यावर प्रभावी ठरतील याविषयी माहिती नव्हती. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर, साबण व सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण असे उपाय सुचविण्यात आले. या नियमांचे पालन लोकांनी न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढू लागल्यावर टाळेबंदीचा उपाय करण्यात आला.\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल \nजुलै, 2021समाजरमेश नारायण वेदक\n२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगात करोना विषाणूचा उद्रेक झाला आणि जगाबरोबरच आपल्या देशातसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याची चाहूल लागू लागली. यापूर्वीसुद्धा जगात आणि आपल्या देशातसुद्धा महाभयंकर साथींचा उद्भव झाला होता आणि त्या त्या वेळी त्या रोगांमुळे अपरिमित मनुष्यहानीही झाली होतीच. पण त्या काळात त्या साथींचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण विश्वात कधीही झालेला नव्हता. पण आता हा करोनाचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण जगात झाला आणि अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे संपूर्ण विश्वात हाहाकार माजला. बरे या रोगाचा उद्भव नैसर्गिक जीवाणूमुळे नाही तर कृत्रिम विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर औषधोपचार काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला.\nजुलै, 2021कविताहेमंत दिनकर सावळे\nतुमच्यातून जात नाहीत आरपार किरणं\nनसतो तुम्हाला कुठल्याच जाणिवेचा मागमूस\nचामडी वाचविण्याच्या नादात असता मश्गूल\nगुंडाळून घेता अंधाराचं कवच\nकुठल्या पिढीचं भविष्य दडवून ठेवलंय\nषंढपणाच्या बाजारात लागेलही तुमचा वाढीव भाव\nतरीही बुधवारपेठ, कामाठीपुरा किंवा गंगा-जमुनामधील\nभाकरीचं मोल नसेल तुमच्या घरंदाजपणाला\nएकवेळ काळोखातून उजेडात आले तरीही\nकुठल्या भीतीच्या सावटाने पोखरलंय\nमुद्दाम पाडल्या जातोय भाव\nआवाहन – जुलै २०२१ च्या अंकासाठी\nसप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमाराला कोरोनाने जरा उसंत दिली होती, तो फेब्रुवारी संपेसंपेतो त्याने पुन्हा विशाल आणि विक्राळ रूप धारण केले. ही दुसरी लाट अचानक अंगावर आल्याने नेत्यांपासून सामान्य माणसापर्यंत सगळ्यांचेच धाबे दणाणून गेले. आरोग्यसेवेबरोबरच इतर अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या. यातील यशापयशाची अनेक कारणे दिली गेली. कुंभमेळ्यापासून ते बंगालमधील निवडणुका आणि आरोग्यसेवेतील अपुऱ्या आणि भ्रष्ट व्यवस्था या सर्वांवर एकतर ताशेरे ओढले गेले किंवा स्पष्टीकरणे दिली गेली.\nआरोग्यसेवेच्या ढिसाळपणात व्यवस्थेतील गलथानपणाबरोबरच मानवी वृत्तीतील हव्यास अगदी ठळकपणे समोर आला. व्यक्तिगतरीत्या माणूसपणात आपण किती आणि कसे कमी पडलो, पडतो याचे विदीर्ण करणारे चित्र उघड झाले.\n‘आजचा सुधारक’चा एप्रिल अंक माध्यमस्वातंत्र्याविषयी असणार असे आवाहन केले तेव्हा ओघानेच आपल्याकडील लोकशाहीवर जे अनेक प्रश्न सतत उभे राहतात, ते पुढे येणार हे निश्चित झाले होते. सदर अंकासाठी अनेकांनी त्या विषयावर आपले साहित्य पाठवले. ते आपण ह्या अंकात समाविष्ट केले आहे.\nया अंकात दोन चित्रकारांचेदेखील योगदान आहे. व्यंगचित्रे ही तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी एक अद्भुत कला आहे. प्रभाकर पाचपुते ह्यांच्या व्यंगचित्रांतून दोन दशकांपूर्वीची सामाजिक स्थिती लक्षात येऊ शकेल. तर मिलिंद क्षीरसागर ह्यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे अचूक वर्णन आपल्या चित्रांमध्ये केले आहे.\nताजा अंक – जुलै २०२१\nशेतकरी पारतंत्र्य दिवस – अमर हबीब\nआयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २ – श्रीधर सुरोशे\nगरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३ – श्रीधर सुरोशे\nमाफ करा, निदान हा धडा आम्हाला गिरवायचा नाही\nरामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते – डॉ. सचिन लांडगे\nनशीब ही काय चीज आहे\nदुतोंडी आणि दुटप्पी – यशवंत मराठे\nकाही कविता – धनंजय काशिनाथ मदन\nअर्थव्यवस्था : नवी आव्हाने – नरेंद्र महादेव आपटे\nअसं केलं तर.. – डॉ. शंतनु अभ्यंकर\n‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..\nभय इथले संपत नाही… – गायत्री अतुल मांगे\nकोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम – संध्या एदलाबादकर\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल – रमेश नारायण वेदक\nगुलाम संस्कृतीच्या लोकांनो – हेमंत दिनकर सावळे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-08-04T10:40:09Z", "digest": "sha1:UBGFCG3NLSS4IM5MVVD5DOPCN4AEPEE6", "length": 5173, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ४२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ४२० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ३९० चे ४०० चे ४१० चे ४२० चे ४३० चे ४४० चे ४५० चे\nवर्षे: ४२० ४२१ ४२२ ४२३ ४२४\n४२५ ४२६ ४२७ ४२८ ४२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ४२० च्या दशकातील वर्षे‎ (१ क, १० प)\n\"इ.स.चे ४२० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ४२० चे दशक\nइ.स.चे ५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/211?page=74", "date_download": "2021-08-04T08:24:10Z", "digest": "sha1:C22HTT72FYCOXKXZ65AZNY6TE4FCOBP5", "length": 12775, "nlines": 270, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तत्त्वज्ञान : शब्दखूण | Page 75 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तत्त्वज्ञान\nआमच्या अड्ड्यावर लिहिलेली ही कलाकृती काळाच्या ओघात वाहून गेलेली.\nनिव्वळ दस्तऐवजीकरणार्थ इथे टाकत आहे.\nमायबोलीवरच्या नार्सिसीस्ट सर्वज्ञ ट्रोल्सना अर्पण.\nमी माझा, तू ही माझा\nहा ही माझा, तो ही माझा\nजमीन माझी, झाड़ ही माझे\nकित्ती चपखल, प्रतिसाद माझा\nकथा माझी, कविता माझी\nप्रकाश झोतात, इगो माझा\nखाजवून ही, रक्त काढतो\nसडकुन पडलो, तरीही पुन्हा\nवरतीच आहे, पाय माझा\nRead more about पंचरंगी पोपट माझा\nतडका - ओझे आणि विद्यार्थी\nआता पाल्य चाप्टर व्हावं वाटतं\nपण दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी\nवजनदार दप्तर घ्यावं लागतं\nउंची आणि वजन पाहता\nनवे तोडगेही खुजे आहेत\nRead more about तडका - ओझे आणि विद्यार्थी\nसमाजात कसे वागावे याचे\nप्रत्येक व्यक्तीला चान्सं आहेत\nज्याला जगण्याचा अधिकार नाही\nतडका - कर्माचे फळं\nज्यांनी सत्कार्य केले आहेत\nत्यांचा सत्कार केला जातो\nज्यांनी कुकर्म केले आहेत\nत्यांचा धिक्कार केला जातो\nहेच धोरणं बाळगावे लागतात\nज्याच्या त्याच्या कर्माचे फळं\nRead more about तडका - कर्माचे फळं\nRead more about काढून टाकला आहे\nपहिली फ्लाइट ............ जरा हटके\nमाझ्या सौभाग्यवतीला माबोकरीण होण्याची इच्छा होती पण बर्‍याच वेळा मदतपुस्तिकेशी संपर्क साधून देखील Invalid Password चा प्रॉब्लेम सुटू शकला नाही. त्यामुळे तिनी माझ्याच आय डी वर लिहायचं ठरवलं आहे.\nपहिली फ्लाइट ............ जरा हटके\nज्यांची प्रगती व्हायला हवी\nत्यांनाच अजुन लाभ नाही\nआम्हाला याची जाण आहे\nहि साधी-सुधी बाब नाही\nज्यांचे विचारच भ्रष्ट आहेत\nत्यांच्यात फरक ना पडतो आहे\nजिथे महापुरूषांची नावं आहेत\nतिथेही भ्रष्टाचार घडतो आहे\nरोज-रोज ताजे येत आहेत\nपुन्हा-पुन्हा खुजे होत आहेत\nRead more about तडका - घोटाळ्यांत\nतडका - नवा घोटाळा\nजनतेचं कल्याण घेऊन येते\nमात्र सत्य बाहेर पडताच\nयोजना घोटाळा होऊन जाते\nहे नाइलाजाने मानावं लागतंय\nअन् \"अजुन एक नवा घोटाळा\"\nआता रोज-रोज म्हणावं लागतंय\nतडका - फेसबुक फ्रेंड\nपुढची व्यक्ती कोण असेल\nयाची जरी खात्री नसते\nफेसबुक वरील मैत्री असते\nकधी आपुलकी वाटू लागते\nमनी उत्सुकता दाटू लागते\nमाणसं जोडण्याचा दुवा म्हणून\nसोशियल मिडीया घेतला जातो\nतर भावनीकतेचा आधार घेऊन\nकधी-कधी गंडाही घातला जातो\nRead more about तडका - फेसबुक फ्रेंड\nतडका - आतल्या गाठी\nविरोध करता नाही आला तरी\nवरून-वरून गोडी असली तरी\nआतुन मात्र कुरघोडी असते\nआपल्याच घराची घरफोडी असते\nRead more about तडका - आतल्या गाठी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80327044905/view", "date_download": "2021-08-04T08:20:32Z", "digest": "sha1:NDUJIPARUU2WDLJBXNORKWFMCS5NEBNU", "length": 136135, "nlines": 371, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय बारावा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वेंकटेश्वर माहात्म्य|\nवेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय बारावा\nवेंकटेश महात्म्याचे पारायण केल्यास प्रत्यक्ष बालाजीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.\nजनकराजा म्हणतो- हे शतानंद मुने, सज्जनांचा आधार असणार्‍या श्रीनिवासाने पुढे काय केले ते आपण मला विस्ताराने सांगा. ॥१॥\nत्यावेळी शतानंदमुनि म्हणतात- हे राजा, लक्ष्मीसहित असणारा श्रीनिवास, पुढील कार्यास प्रारंभ व्हावा या इच्छेने ब्रह्मदेवास म्हणाला. ॥२॥\nहे पुत्रा, पुढचे सर्व कार्यक्रम आळस सोडून तात्काल सुरू कर. याप्रमाणे श्रीनिवासाचे बोलणे ऐकून संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाने कढई, हौद वगैरे भांडी आणण्याकरिता नारायणाचे भक्त गरुड प्रमुख अशा वीर देवांना पाठविले. ॥३-४॥\nगरुड प्रमुख अशा वीरांनी ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे एका क्षणातच स्नानाकरिता पाणी भरण्यासाठी मोठमोठी भांडी आणली. ॥५॥\nमग त्या भांड्यातून जलाधिपति वरुणाने निरनिराळ्या तीर्थातील थंड व सुगंधी असे पाणी भरले. ॥६॥\nत्यानंतर वस्त्राल्कारांनी नटलेल्या मंगलकार्याविषयी उत्सुक असणार्‍या सर्व सुवासिनी स्त्रिया, अरुंधतीस पुढे करून दीप व मंगल कलश धारण करण्याविषयी पार्वतीची योजना करून सावित्री प्रमुख स्त्रियांनी सर्व मंगल कार्य करण्यास प्रारंभ केला. ॥८॥\nदहा अवतारात केलेल्या लीलांची शुभ्र गणी, व श्रीनिवास अवतारातील गाणी सर्व देवस्त्रिया गाऊ लागल्या. ॥९॥\nयाप्रमाणेच सिद्ध स्त्रिया व वैखानस स्त्रियाहि श्रीनिवासाचे चरित्र गाऊ ���ागल्या. याप्रमाणे वेंकटेशाचा विवाहमहोत्सव सुरू झाला असता श्रीनिवासांच्या मनोहर नेत्र असणार्‍या सुना, श्रीनिवासाची माता व आपली सासू महालक्ष्मी यांच्या पुढाकाराने हसत खेळत त्या महोत्सवात आसक्त झाल्या. ॥१०-११॥\nयाप्रमाणे सप्तमीपासून हा विवाहमहोत्सव सुरू झाला. चार दिशांना पाण्याने भरलेल्या चार कलशांना चौकोन पद्धतीने सूत गुंडाळून मध्यभागी रत्नाचे पीठ ठेवले. नंतर गडबडीने त्या देवस्त्रिया श्रीनिवासास म्हणाल्या. ॥१२-१३॥\nहे पुरुषश्रेष्ठा, तू उठ व चौकोनी सूर्यमंडळातील रत्नपीठावर बैस. याप्रमाणे श्रीनिवासास स्त्रियांनी सांगितले असता आपल्या डोळ्यात पाणी आणून दीनपणे श्रीनिवास म्हणाला- हे बुद्धिमंता पितामहा, आशीर्वादपूर्वक मला तेल कोण लावणार हे महाराजा, ज्याला माता व पिता नाहीत अशाच्या विवाह व मृत्यु यासमयी त्याचे जीवन व्यर्थ होय. मला बहिण, भाऊ, मामा, भाचे यापैकी कोणीहि नाही. कोण मला तेल लावणार हे महाराजा, ज्याला माता व पिता नाहीत अशाच्या विवाह व मृत्यु यासमयी त्याचे जीवन व्यर्थ होय. मला बहिण, भाऊ, मामा, भाचे यापैकी कोणीहि नाही. कोण मला तेल लावणार मातपित्यांनी रहित असणार्‍याची काय स्थिती होत असेल बरे मातपित्यांनी रहित असणार्‍याची काय स्थिती होत असेल बरे\nमातेसमान मित्र नाही, पित्यासमान सुख नाही. भार्येसमान भाग्य नाही, मुलासारखा आधार नाही, बंधुसारखा स्नेह नाही, विष्णूपेक्षा श्रेष्ठ दैवत नाही. लीलेसाठी मानव देह धारण करणारा श्रीनिवास, याप्रमाणे बोलून ब्रह्मदेवाचे तोंड पाहात लोकरीतीप्रमाणे रडू लागला. त्यावेळी महादेवासह ब्रह्मदेव श्रीनिवासाचे भाषण ऐकून श्रीनिवासाचे सांत्वन करीत त्यास म्हणाला- मायारूपी पिंजर्‍यात राहणार्‍या आम्हास का मोह उत्पन्न करीत आहेस\nहे चतुर्भुजा, मला कोणी नाही असे जे तू म्हणतोस ते खोटे आहे, मी तुझा पुत्र व महादेव तुझा नातू आहे. ॥२३॥\nमदन हा आणखीन एक पुत्र असून षण्मुख हा तुझा पणतू आहे. वायु हा तुझा श्रेष्ठ पुत्र असून भारती ही तुझी सून आहे. ॥२४॥\nतुझ्या चरणाची सेवा करणार्‍या सरस्वत्यादि स्त्रिया आहेत. तू स्वतः परमश्रेष्ठ असून जगतास धारण करणारी तुझी पत्नी आहे. ॥२५॥\nहे पुरुषोत्तमा, हे सर्व तुझी क्रीडामात्र आहेत. इतक्या सर्व ऐश्वर्याने युक्त असणारा आम्हांस व्यर्थ मोहित करीत आहेस. याप्रमाणे रमादेवीच��� सखा असणार्‍या श्रीनिवासाशी ब्रह्मदेव बोलत असता त्याने रमादेवीस खूण केली तेव्हा रमादेवी उठून श्रीनिवासास म्हणाली- हे देवा वेंकटेशा, तुझ्या मनात काय आहे हे मला समजले. हे पुरुषोत्तमा, तैलाभ्यंगादि सर्व गोष्टी मी करीन. ॥२६-२८॥\nउठ, दुःखाचा त्याग कर, व उत्तम प्रकारच्या पीठावर जाऊन बैस. याप्रमाणे रमादेवीचे बोलणे ऐकून आनंदाश्रु डोळ्यात आणून हे जनकराजा, अर्जुनसारथि श्रीकृष्णाने (श्रीनिवासाने ) कश्यप, अत्रि, भरद्वाज व विश्वामित्र आदि प्रमुख ऋषींना नमस्कार करून विश्वाचे विडंबन करीत श्रीनिवास म्हणाला- हे महामुने, ब्रह्मन्‌, मला मंगलस्नान करण्याकरिता आज्ञा दे. ॥२९-३१॥\nतेव्हा पुरोहित वसिष्ठांनी - तथास्तु असे म्हटले. नंतर सपत्नीक अशा देवांची व भार्यासह ऋषिसमुदायाची अनुज्ञा घेऊन देवोत्तम श्रीनिवास आपल्या अनुचरासह वर्तमान उठला. वापली शेंडीचे केस मोकळे सोडून पूर्वाभिमुख असा बसला. ॥३२-३३॥\nत्या स्त्रियांनी श्रीनिवासाला रत्नमय पीठावर बसविले. त्या सर्व स्त्रियामध्ये समुद्रकन्या कमलाक्षि महालक्ष्मी ॥३४॥\nतेलाने भरलेले सोन्याचे भांडे आदराने घेऊन आशीर्वाद देत व श्रीनिवासाचे अभिनंदन करीत तेल लावू लागली. ॥३५॥\nरमादेवी म्हणाली - हे गोविंदा, दीर्घायुषि, बहुपुत्रवान व धनाधिपति हो. चतुर्दश लोकांचा एकछत्राधिपती राजा हो, ॥३६॥\nयाप्रमाणे आशीर्वाद देत रमादेवी श्रीनिवासाला तैलाभिषेक (तेल लावू लागली) करू लागली. व सुगंधि अशा तेलाने श्रीनिवासाचे शरीर मर्दन करू लागली. ॥३७॥\nनंतर ब्रह्मपत्नी सरस्वतीने केशर कस्तूरी मिश्रित तेलात हळदीचे चूर्ण कालवून श्रीनिवासाच्या शरीरास लावले. त्यावेळी मंगलमय वाद्यघोषांणी व सर्व साहित्यानिशी मोठमोठ्या घागरीतून सर्व बाजूंनी आणलेल्या नानाप्रकारच्या अनेक तीर्थातिल पवित्र जलाने, व रत्नाने मढविलेल्या सुवर्णाच्या कलशातील गरम पाण्याने युक्त, रमादेवी श्रीनिवासास अभिषेक करू लागली. ॥३८-४१॥\nपायापासून मस्तकापर्यंतचे शरीर रमादेवीने मर्दन केले. याप्रमाणे केलेल्या श्रीनिवासाच्या सेवेन रमादेवी स्वतःस कृतार्थ समजू लागली. ॥४२॥\nनंतर चार सुवासिनी स्त्रियांनी चारी बाजूचे चारी कलश आपल्या हातांनी उचलून त्यात असलेल्या कुंकुमोदकांनी श्रीनिवासास अभिषेक केला. ॥४३॥\nनंतर देवस्त्रियांनी \"पुत्रवत हो, धनवंत हो\" असा आ���िर्वाद देत पाण्याने अभिषेक केला. ॥४४॥\nत्याप्रमाणे स्त्रियांनी निरनिराळी मंगलमय पद्ये गात कुंकुमाच्या जलाने ओवाळले. ॥४५॥\nयाप्रमाणे स्नानविधी आटोपल्यावर ब्रह्मपत्नी सरस्वतीने उत्तम प्रकारचे वस्त्र दिले असता त्या वस्त्राने श्रीनिवासाचे सर्वांग रमादेवीने पुसले. ॥४६॥\nनंतर पार्वतीने धूप आणून महालक्ष्मीच्या हातात दिला असता महालक्ष्मीने केसास धूप दिल्यावर श्रीनिवासाचे केस (शेंडी) बांधले. सावित्रीने सुवर्णाचा आरसा दाखविला. ॥४८॥\nरती व द्मची यांनी चन्द्राप्रमाणे शुभ्र वर्णाच्या चवर्‍यांनी वारे घातले. भक्तिने युक्त असणार्‍या भारतीने श्रीनिवासावर छत्र धरले. गंगादेवीचा पिता असणार्‍या श्रीनिवासाला पवित्र गंगानदीने दोन पादुका दिल्या. ॥४९॥\nज्या पायाच्या स्पर्शाने आपल्या पतीच्या शापामुळे पाषाण होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार केला. आपल्या चरणी शरण आलेल्या लोकांचा ताप हरण करणार्‍या श्रीनिवासाने आपल्या त्या उत्तम अशा पादुका आपल्या पायात धारण केल्या. ॥५०॥\nश्रीनिवास पादुक (खडावा) घालून चालत आपल्या उत्तम आसनावर येऊन बसले. ॥५१॥\nत्यावेळी ब्रह्मादि देवश्रेष्ठ, इंद्रादि लोकपाल, कश्यपादि मुनिश्रेष्ठ, वसिष्ठादि तपोधन ॥५२॥\nसनकादि योगि श्रेष्ठ, भृगु आदि ऋषिश्रेष्ठ, अर्यमादि पितृगण, तुंबुरु आदि गायक, ॥५३॥\nरंभादि नर्तकी, सूतमागधबंदी हे सर्वजण स्वामि पुष्करिणी तीरावर असलेल्या वारुळातील आसनावर बसलेल्या श्रीनिवासाकडे पाहू लागले. ॥५४॥\nस्वामी पुष्करिणीच्या दक्षिण तीरावर असलेया आपल्या गुहेत आपल्या आसनावर बसल्यानंतर अष्टमीच्या चंद्रकोरेप्रमाणे असलेल्या, आरशाप्रमाणे स्वच्छ असलेल्या कपाळावर सज्जनांना आधार असणार्‍या श्रीनिवासाने ऊर्ध्वपुंड्र धारण केला. त्यावेळी ज्योतिषांनी मुहूर्तकाल दर्शविला. ॥५५-५६॥\nहे राजा; त्यावेळी बकुलेने देवमाता भारतीस व महालक्ष्मीस \"श्रीनिवासाच्या ललाट भागी कुंकवाचा मळवट भर असे सांगितले ॥५७॥\nयाप्रमाणे बकुलेने सांगितले असता श्रीनिवासाच्या ललाट भागी महालक्ष्मीने मळवट भरला. ॥५८॥\nनंतर महालक्ष्मीने श्रीनिवासासाठी कुबेराजवळ अलंकार माग्न आणले. व ते अलंकार श्रीनिवासाला दाखविले असता भगवान म्हणाला, हे वरारो हे या अलंकारांनी भूषित कर. याप्रमाणे म्हटले असता हसत हसत रमादेवीने अलंकारांनी श्��ीनिवासास भूषविले. ॥५९-६१॥\nपीतांबर परिधान करून त्यावर अमूल्य असा कडदोरा बांधला. सुवर्णाचे अलंकार व वस्त्रे यांनी भूषित झालेल्या श्रीनिवासाने ब्रह्मरुद्रादिक त्यांस नमस्कार करीत असतानाहि विडंबनार्थ कश्यप, अत्रि, भरद्वाज वसिष्ठादिकांस नमस्कार केला. ॥६२-६३॥\nनंतर संध्यावंदन करून व तात्कालीक कर्म आटोपल्यावर आनंदाने उचंबळणार्‍या मनाने श्रीनिवास वसिष्ठांना बोलावून म्हणाला, हे मुनिश्रेष्ठा, वसिष्ठा, पुढील कार्यास आरंभ करा. वासुदेवाचे बोलणे ऐकून पंडितामध्ये श्रेष्ठ असलेल्या वसिष्ठाने मोत्यांनी चौकोनी वेदिका तयार करवून श्रीनिवासास बसवून शास्त्रोक्त संकल्प करीत पुण्याहवाचनकर्म केले व ब्राह्मणवरण केले व ब्राह्मणवरण केल्यानंतर सृष्टिकर्त्या पितामह ब्रह्मदेवाने अष्टवर्गनामक विधि केला. ॥६४-६७॥\nनंतर ब्रह्मदेवाने आज्ञा दिल्याप्रमाणे कुबेराने वेदवेत्या व मंगलाशीर्वाद देणार्‍या ब्राह्मणांना व ऋषींना दक्षिणा दिल्यानंतर श्रीनिवासास प्रिय असणार्‍या देवांनी श्रीनिवासास द्रव्य, वस्त्र हे अहेर म्हणून दिले. नंतर शास्त्रोक्त जे कर्म करावयाचे होते ते सर्व कर्म यथाविधि संपविले. ॥६८-६९॥\nहे राजा, वसिष्ठांनी श्रीनिवासाला कुलदैवत कोणते ते विचारले असता श्रीनिवास वसिष्ठास म्हणाला- हे वसिष्ठमुने माझि कुलदेवता शमी होय. माझी पांदवांची कुलदेवता शमीच होय यात संशय नाही. ॥७०-७१॥\nते ऐकुन वसिष्ठ म्हणाला- तो वृक्षामध्ये श्रेष्ठ असा शमीवृक्ष कोठे आहे - असे वसिष्ठाने विचरले असता अगस्त्यरुषि म्हणाला- येथून उत्तर दिशेला कुमारतीर्थाजवळ शमीचे झाड आहे. ते ऐकल्यावर श्रीनिवासाने तेथे जाऊन त्या वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा केली. व कुलदैवत अशा शमी वृक्षास नमस्कार क्ला. ॥७२-७४॥\nआपल्या कुलदैवताची श्रीनिवासाने प्रार्थना केली. हे शमी, माए पाप नष्ट कर, हे शत्रूचा नाश करणार्‍या हे शमी अर्जुनाचे धनुष्य धारण करणार्‍या रामाच्या भार्येचे दर्शन घडविणार्‍या शमीमाते, माझा विवाह निर्विघ्नपणे पार पाड. सर्व देवामध्ये व राजामध्ये कलह होऊ देऊ नकोस ॥७५-७६॥\nहे राजा याप्रमाणे श्रीनिवासाने देवपूजित अशा शमी देवीची प्रार्थनापूर्वक यथाविधि पूजा करून एक लहानसा तोडलेला फाटा आपल्या डोक्यावर घेऊन वाद्याच्या घोषाने आकाश व्यापीत श्रीनिवास आपल्या जागी आला. ॥७७-७८॥\nश्रीनिवास म्हणाला हे ब्रह्मन, कुलदेवतेची स्थापना कोठे बरे करावी असा प्रश्न उपस्थित झाला असता नारदाजवळ येऊन श्रीनिवासाला म्हणाला वराहदेवाच्या घरामध्ये कुलदेवतेची स्थापना करा. ॥७९-८०॥\nज्या स्थानात आपले राहण्याचे स्थान आहे त्याठिकाणी आपण कुलदेवतेची स्थापना करून पूजा करावी अशा तर्‍हेचे विद्वानाचे मत आहे असे ब्रह्मदेवांनी सांगितले. ॥८१॥\nनारदाचे म्हणणे ऐकून वसिष्ठासह श्रीनिवास वराहदेवाच्या घराकडे जाऊन वराहदेवास म्हणाले ॥८२॥\nहे वराहदेवा, आपल्या अनुग्रहामुळे मी लग्न करून घेण्यास उद्युक्त झालो आहे तरी तू आपली भार्या धरादेवीसह आकाशराजाच्या नगरीस ये. ॥८३॥\nतू सर्वलोकांचा गुरु आहेस म्हणून विवाहाला येऊन मला कृतकृत्य कर याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून वराहदेव म्हणाला. ॥८४॥\nहे महाराजा, माझ्या ठिकाणी बकुलेस समज. हे सर्व क्षेत्र माझे असल्यामुळे मला तू सोडून जा. ॥८५॥\nवराहाचे बोलणे ऐकून श्रीनिवास म्हणाला तुझ्या घरात कुलदेवतेची प्रतिस्थापना मी करणार आहे. ॥८६॥\nयाप्रमाणे प्रार्थना करणार्‍या श्रीनिवासाला \"काही हरकत नाही तसेच कर\" असे वराहरूपी श्रीहरी म्हणाला. ॥८७॥\nमग सोन्याच्या कलशात मोती भरून त्यास वस्त्र गुंडाळले. नंतर त्या कलशाची यथाविधि पूजा करून वराहाच्या घरात, प्राकृत मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या घरातील कार्यप्रसंगी कुलदेवतेची स्थापना करतो त्याप्रमाणे कुलदेवतेची स्थापना केली व सज्जनांचा आश्रय असा श्रीनिवास परत आपल्या स्थानी आला. ॥८८-८९॥\nआपल्या मनाशी \"जेवणाखाण्याच्या भानगडीत न पडता (न जेवताच) आज आकाशराजाच्या नगरास नारायणपुरास जावे\" असा विचार निश्चित करून जाण्याची गडबड करणारा श्रीनिवास ब्रह्मदेवास म्हणाला आताच निघण्यासाठी आपली चतुरंग सेना सिद्ध कर. ॥९०-९१॥\nहे ब्रह्मदेवा, मार्ग दूरचा असल्याने नारायणपुरास लवकर जाणे इष्ट आहे. उगीच याठिकाणीच वेळ जाऊ नये. ॥९२॥\nहे पुत्रा, म्हातारे, लहान मुले व स्त्रिया यांनी युक्त असलेले व मुनिदायासह असलेले आपले सैन्य अरण्यातून सावकाश जाऊ दे. ॥९३॥\nयाप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून ब्रह्मदेव, आपल्या पित्याला- श्रीनिवासास उद्देशून लगेच म्हणाला. ॥९४॥\n, पुण्याहवाचन व कुलदेवतेची स्थापना ही झाल्यानंतर उपवासी जाऊ नये असे मला वाटते. ॥९५॥\nहे श्रीनिवासा, वृद्ध, लहान मुले व���ैरे सर्वजण भुकेलेले आहेत. याप्रमाणे ब्रह्मदेव बोलत असता श्रीनिवास म्हणाला- ॥९६॥\nहे पुत्रा सर्व जगाच्या पितामहा, तुझा सल्ला अतिशय मौल्यवान असतो. पण हे पुत्रा, मात्र कोणते कार्य करावे किंवा करू नये हे मात्र तू जाणत नाहीस. ॥९७॥\nएखादे लहान मूल बोलते त्याप्रमाणे देशकालाचा विचार न करता तू बोलतोस. या पर्वतावरील अरण्यात मी दहा हजार वर्षे घालविली आहेत. ॥९८॥\nमाझ्याजवळ काहीहि संपत्ती नाही मी दरिद्री आहे. हे तू जाणत असूनहि असे बोलतोस तेव्हा कसे व्हावयाचे ॥९९॥\nयाप्रमाणे श्रीनिवास बोलत असता लोकपितामह ब्रह्मदेव भगवंताच्या पुढे गप्प बसला. ॥१००॥\nतेव्हा आपल्या पितामह श्रीनिवासाला नीळकंठ (महादेव) म्हणाला- हे तात माधवा लहान अशा माझे बोलणे ऐक. विवाह करणे तसेच घर बांधणे या गोष्टीस प्रारंभ केल्यानंतर (अनेक अडचणी आल्या तरी) प्रयत्नांची शिकस्त करून जो पार पाडतो ॥१-२॥\nहे राजा, तोच या नरलोकांत \"पुरुषश्रेष्ठ\" असा समजला जातो. शुभकार्यात पुष्कळ द्रव्य खर्च करूनहि सर्व साहित्य पुष्कळच संपादन करावे. जवळचे द्रव्य संपले तर ऋण काढावे. याप्रमाणे महादेवाचे भाषण ऐकून शंबरासुराच्या शत्रू प्रद्युम्न त्याचा पिता श्रीकृष्ण (श्रीनिवास) म्हणाला. ॥३-४॥\nहे महादेवा, चार लोकांत पौरुषाच्या गोष्टी सांगण्यात विशेष असे काय आहे या माझ्या विवाहासाठी पुष्कळसे कर्ज देणारा कोण बरे आहे या माझ्या विवाहासाठी पुष्कळसे कर्ज देणारा कोण बरे आहे\nपुरुषाने आपला पौरुषाने प्रयत्न करावा नुसते भाषण करू नये- याप्रमाने महादेवाशी बोलून श्रीनिवास कुबेराला म्हणाला- हे धनाधिपते, (कुबेरा) तुझ्याकडे किंचित काम असल्याने इकडे ये. याप्रमाने कुबेरास म्हटले असता ब्रह्मदेव व महादेव यासह कुबेर यांचेसह श्रीनिवास, स्वामितीर्थाच्या पश्चिमेस पिंपळाच्या झाडाकाली एकांतस्थळी जाऊन सज्जनांच्या आधार असा श्रीनिवास कुबेरास म्हणाला ॥६-७-८-९॥\nश्रीनिवास म्हणाला- हे महाभागा, कलियुगात माझा विवाह पार पाड. त्यासाठी माझा पुत्र ब्रह्मदेव जितके सांगेल तितके द्रव्य हे नरवाहना (कुबेरा) मला कर्ज दे. ॥११०॥\nयाप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून कुबेर म्हणाला- हे देवा, हे सर्व चराचरात्मक जगत तुझ्या अधीन आहे. ॥११॥\nअनंत जीवराशीमध्ये मी कोण आहे तुझ्याकडून मी, नेमला गेलो आहे म्हणून तुझ्या धनाचे रक्षण करीत आहे. हे गरु��ध्वजा. ते द्रव्य देणे न देणे याविषयी मला अधिकार नाही. घेणारा व देणारा तूच स्वतंत्र आहेस. ॥१२-१३॥\nयाप्रमाणे कुबेर बोलत असता श्रीनिवास म्हणाला ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत माझे दहा अवतार होतात ॥१४॥\nअवतार घेण्याचे वेळी मी वैकुंठातून द्रव्य आणीत नाही अथवा अवतार संपविताना मी भूतलावरील द्रव्य वैकुंठास नेत नाही. ॥१५॥\nयुगाप्रमाणे देशकालवयाप्रमाणे अवतार घेऊन रमादेवीसह मी येथे क्रीडा करतो. ॥१६॥\nकुबेरा, हे द्रव्य देण्याविषयी नुसता निमित्तमात्र आहेस. तू आता देश, काल व युग याला अनुसरून मला द्रव्य दे याप्रमाणे श्रीनिवासाचे बोलणे ऐकून तो कुबेर म्हणाला- हे श्रीनिवासा, युगानुसार चालणार्‍या तुला मी कर्ज म्हणून कसे बरे देऊ\nज्याप्रमाणे व्यवहारात दरिद्री मनुष्याला द्रव्य मिळावे म्हणून ऋणपत्र लिहून देतो त्याप्रमाणे तू जर मला ऋणपत्र लिहून देशील तर मी तुला द्रव्य देईन. ॥१९॥\nहे राजा, लौकिक देह धारण करणारा श्रीनिवास, कुबेराचे भाषण ऐकून ब्रह्मदेवास म्हणाला ॥१२०॥\nहे ब्रह्मदेवा, कुबेरापासून ऋण घेण्यासाठी मी ऋणपत्र कसे लिहावे ते मला सांग. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला- ऋणको श्रीनिवास, धनको कुबेर, कलियुगात स्वतःच्या लग्नाकरिता विलंबी संवत्सरातील वैशाख युद्ध सप्तमीच्या दिवशी रामाचा शिक्का असलेले चौदालक्ष निष्क (एक नाणे) कुबेराने श्रीनिवासाला व्याजासाठी दिले आहेत. ॥२१-२२-२३॥\nश्रीनिवासाने व्याज देण्याचे मान्य करून सदर मूळ रक्कम स्वीकारली आहे. विवाह वर्षापासून एक हजार वर्षानंतर श्रीनिवासाने सदर द्रव्य व्याजासह कुबेरासह परत द्यावे. (या ऋणपत्रावर) ब्रह्मदेव एक साक्षीदार, महादेव, व तिसरा साक्षीदार हा अश्वत्थ वृक्ष होय. हे धनेश्वरा, आता याबाबत संशय नको. याप्रमाने हे ऋणपत्र श्रीनिवासाने स्वतः लिहिले आहे. ॥२४-२५-२६॥\nयाप्रमाणे ऋणपत्र स्वतः लिहून कुबेरास दिले व त्यात श्रीनिवास म्हणाला- ॥२७॥\nहे कुबेरा, ऋणपत्रात लिहिल्याप्रमाणे आता द्रव्य दे. याप्रमाणे श्रीनिवासाने म्हटले असता हे राजा, श्रीनिवासास पत्रात लिहिल्याप्रमाणे सर्व द्रव्य दिले त्या द्रव्यराशी पाहून श्रीनिवासाने ते द्रव्य कुबेराच्या स्वाधीन केले. ॥२८-२९॥\nनंतर श्रीनिवास सर्व साहित्य आणण्याविषयी म्हणाला- हे कुबेरा, या कार्यासाठी (भोजनासाठी) आवश्यक असलेले तांदूळ आणा. ॥१३०॥\nउडीदाची, मुगाची डाळ आणा. गहू आणा- गूळ, तेल, मध, दूध, साखर, तूप, दही, ही आणा ॥३१॥\nयोग्य किंमतीत नेसावयाची व पांघरण्याची वस्त्रे आणा. तीळ, हिंग, मिरच्या, जिरे, मोहर्‍या, मेथ्या, आणा. ॥३२॥\nब्राह्मणस्त्रियांना देण्याकरिता वस्त्रे पिवळी करा. कांबळ्याहि विकत आण. असे श्रीनिवास म्हणाला. ॥३२-३३॥\nदेवाना उत्तरीय वस्त्र व देवस्त्रियांना रेशमी खण आण. तसेच सुपार्‍या, विड्याची पाने, वेलदोडे, लवंग, कापूर, कस्तूरी, तसेच वधूसाठी मंगळसूत्र व कनिष्ठांगुलीची अंगठी, हाताच्या बोटांत घालावयाची मुद्रिका हे कुबेरा, लवकर तयार कर. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून सर्व वस्तु एका क्षणात तयार केल्या. ॥३४-३५-३६॥\nत्यावेळी कुबेर म्हणाला- हे श्रीनिवासा, तुमच्या कृपेने सर्व वस्तु सिद्ध केल्या आहेत. हे पुंडरीकाक्षा, यानंतर पाकसिद्धी करिता अग्नीची योजना कर. ॥३७॥\nयाप्रमाणे कुबेराने सांगितले असता सज्जनांचा आधार अशा श्रीनिवासाने अग्नीस बोलावण्याकरिता षण्मुखास पाठविले. ॥३८॥\nषण्मुखाने धावत जाऊन अग्नीस श्रीनिवासाची आज्ञा सांगितली त्याबरोबर अग्नीहि सत्वर आला. ॥३९॥\nमग त्वरित आलेल्या अग्नीस श्रीनिवास म्हणाला- स्वाहादेवीस बरोबर घेऊन एका क्षणात भक्ष्य भोज्यादि पदार्थ सिद्ध कर. ॥१४०॥\nयाप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून श्रीनिवासास अग्नि म्हणाला- पाक सिद्धिकरिता हे हरे, मला एकहि भांडे नाही. ॥४१॥\nहे भक्तवत्सला पाकसिद्धी हजारो लोकांसाठी करावयाची आहे. ते त्याचे भाषण ऐकून श्रीनिवास म्हणाला ॥४२॥\nहे अग्ने तुमच्या घरी जर महोत्सव झाला तर सर्व भांडी वटबीजाप्रमाणे वाढतात. ॥४३॥\nमाझ्या विवाहाच्या वेळी मात्र एकहि भांडे तुम्हास मिळत नाही. सर्वांना सर्व विषयांत दैवच बलवत्तर असते. ॥४४॥\nहे अग्ने आता तू पाकसिद्धीकरिता कोणती भांडी घ्यावयाची ती ऐक. स्वामिसरोवरामध्ये भात कर, ॥४५॥\nपापविनाशी तीर्थामध्ये सार कर. आकाशगंगा तीर्थामध्ये हे अग्ने घरमान्त कर देवतीर्थामध्ये भाजी कर. तुंबुतीर्थामध्ये तूप ठेव. ॥४६॥\nकुमारधारिकातीर्थामध्ये निराळे भक्ष्य पदार्थ कर. पांडुतीर्थामध्ये उत्तम असे चिंचेच्या रसांनी युक्त असे पदार्थ कर. ॥४७॥\nकंदमूल-फलांच्या योगाने निरनिराळे पदार्थ निरनिराळ्या तीर्थात कर. याप्रमाणे लेह्यपेयादि पदार्थ वेगवेगळ्या तीर्थात कर. ॥४८॥\nयाप्रमाणे श्रीनिवासाने अग्नीस पा���सिद्धि करावयास सांगितली हे पाहून वेदपारंगत असे सर्व महर्षी श्रीनिवासाची प्रशंसा करू लागले. श्रीनिवासाच्या म्हणण्याप्रमाणे अग्नीने सर्व पदार्थ सिद्ध केले. ॥४९॥\nयाप्रमाणे वैकुंठात वास्तव्य करणार्‍या युगानुसारी श्रीनिवासाचे कर्म म्हणजे अद्‌भुत विडंबन होय. ॥१५०॥\nदेवता कार्य हे वाणी मन यांनी अगोचर असल्यामुळे अचिन्त्य आहे. अग्नी म्हणाला - दहीभात, चित्रान्न, गोड वडे, दोन भाज्या, चिंचेचा रस घालून केलेले पदार्थ, कोहळ्याच्या फोडी घालून केलेले सार कंदमूळ फळाच्या कोशिंबिरी, पक्वान्ने आदि पदार्थ हे केशवा, तुझ्या कृपाप्रसादाने सर्व काही तयार केले आहे. ॥५१-५२-५३॥\nतरी आता ऋषि व देव ब्राह्मणांना बोलव. याप्रमाणे अग्नीचे हे बोलणे ऐकून निर्दोष अशा श्रीनिवासाने महादेव पुत्र षण्मुखास मुनींना वगैरे भोजनासाठी बोलावणे पाठविले. त्याने लगबगीने जाऊन जप करीत बसलेल्या, अग्निपरायण अशा वेदवेत्या ब्राह्मणांना, म्हटले की, हे देवद्विजहो, पाकसिद्धि झाली असल्याने भोजनास चला. ॥५४-५५-५६॥\nयाप्रमणे बोलावले गेलेले कश्यप अत्रि आदि ऋषि, देव पाकसिद्धी केली त्याठिकाणी आले. ॥५७॥\nतारतम्यानुसार योग्य अशा निरनिराळ्या पंक्ती पात्र अपात्र कोण हे जाणण्यास कुशल असणार्‍या महादेवाने पांडुतीर्थापासून ते श्रीशैल्यपर्वतापर्यंत ब्राह्मण, देव यांच्या पंक्ति बसविल्या. त्या विवाहमहोत्सवात दाटिवाटीने सर्व देव आपआपल्या जागी बसले. ॥५८-५९-६०॥\nहे राजा, त्यावेळी श्रीनिवास चतुर्मुख ब्रह्मदेवास म्हणाला- हे ब्रह्मदेवा, देवाला समर्पण न करता ब्राह्मणांस अन्न समर्पण करू नये. ॥६१॥\nतेव्हा ब्रह्मदेव म्हणाला- सर्वज्ञ, सर्वभोक्ता, सर्व लोकाधिपतीचा स्वामी म्हणून आम्ही सर्वजण तुला समजतो. तुझ्यासमान अथवा तुझ्यापेक्षा अधिक कोणीहि नाही. ॥६२॥\nअशा स्थितीत हे कमलापते, आम्ही कोणास अन्न निवेदन करावे ते आम्हांस सांगा- याप्रमाणे ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून श्रीनिवास, आपला पुत्र ब्रह्मदेवास म्हणाला. ॥६३॥\nहे ब्रह्मदेवा, अहोबल नृसिंहाची पूजा करून त्यास अन्न निवेदन करा. याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता ब्रह्मदेवाने त्याप्रमाणे श्रीनृसिंहास अन्न समर्पण केले. हे मुनीनाहि संमत झाले. त्यानंतर वैश्वदेव करून देवब्राह्मण यांचे पूजन यथाविधि ब्रह्मदेवाने केले. अक्षता, अर्घ्य, जल, गं��, धूप, दीप, अनुलेपन यांच्या योगाने नाममंत्राने नवग्रहांचे श्रीनिवासाने पूजन केले. आनंदपरिपूर्ण असा लौकिक देह धारण करणार्‍या श्रीनिवासाने सर्वास नमस्कार केला. ॥६४-६५-६६-६७॥\nनंतर आठ दिक्पालांनी पात्रसंस्कारासाठी पानावर अगोदर तूप वाढून नंतर पाने वाढण्यास प्रारंभ केला. ॥६८॥\nमिठापासून प्रारंभ करून तूप अखेर सर्व पदार्थ ब्रह्मवेत्त्यांच्या पानावर वाढले आहेत असे अग्नीच्या तोंडून ऐकल्यावर श्रीनिवासाने \"एक परमात्मा, सकल प्राणि हे ज्याचे अवयव आहेत असा विराटरूप धारण करतो. निरनिराळे प्राणी अनंत आहेत. सर्व अनंतानंत प्राणिमात्राच्या अंतर्यामि राहून सर्व भक्षण करतो.\" याप्रमाणे म्हणून विश्वव्यापक अशा नृसिंहरूप श्रीकृष्णाला समर्पण केले. नंतर श्रीनिवासाने काश्यपादिऋषींना भोजनास प्रारंभ करा असे सुचविले. ॥६९-७०-७१॥\nआपल्यासारख्या ज्ञानपूर्णांन अन्नाच्या योगाने काय तृप्तता येणार आहे महाज्ञानी, दयावान अशा तुमचे तप हेच धन आहे. ॥७२॥\nमी दरिद्री आहे हे आपण जाणताच व मी आपणास देत असलेले अन्न व जल हे जरी अत्यंत अल्प असले तरी कृपायुक्तमनाने फार असे समजून याचा स्वीकार करा. ॥७३॥\nयाप्रकारे सामान्य मनुष्याप्रमाणे श्रीनिवासाने ब्राह्मणांची प्रार्थना केली. भगवान् श्रीनिवासाचे बोलणे ऐकून सर्व ब्राह्मण म्हणाले, -॥७४॥\nतुझ्या घरचे अन्न हे अमृताप्रमाणे मोक्षास साधन होय. पापाकुल अशा या कलियुगात (तू दिलेले अन्न ग्रहण करून) आम्ही धन्य व कृतार्थ झालो आहोत. ॥७५॥\nयाप्रमाणे अभिनंदन करून संतुष्ट झालेले ब्राह्मण भोजन करू लागले. भोजन झाल्यावर ब्राह्मणांच्या योग्यतेप्रमाणे भगवान श्रीनिवासाने तांबुल व दक्षिणा दिली. ब्राह्मण-भोजन झाल्यावर स्वतः श्रीनिवासाने; पुत्र, पौत्र, भार्या, बंधु, अग्नि, लोकपाल, गरुडशेष या सर्वांना बरोबर घेऊन भोजन केले. ॥७६-७७-७८॥\nभोजन झाल्यावर दिनाधीश सूर्य रात्रिस्थानास प्राप्त झाला असता श्रीनिवासाने रमादेवीसह पर्यंकावर शयन केले. ॥७९॥\nस्वतः निद्राविहीन असला तरि प्राकृत मनुष्याप्रमाणे क्रीडा केली. याप्रमाणे वैभव पाहणारे सर्व ऋषि व देव आश्चर्यचकित झाले. या सप्तमीची रात्र वेंकटाचलावर काढली. ब्रह्मादि सुरश्रेष्ठ, काश्यप, अत्रि आदि ऋषि ॥८०॥\nतसेच, त्यावेळी बाकीच्या सर्वांनी ज्यांना ज्याठिकाणी जागा मिळेल, त्याठिकाणी (न��ीन बांधलेल्या) जागांतून, झाडांच्या खाली, पर्वताच्या गुहातून, दर्‍यातून शयन केले. ॥८१॥\nहे राजा, शुद्ध अशा प्रकारच्या प्रभात काली सज्जनांना आधार असणार्‍या श्रीनिवासाने ब्रह्मदेवाकडे निरोप पाठविला. ॥८२॥\nगरुड वायुवेगाने अंथरुणावर बसलेल्या ब्रह्मदेवाकडे येऊन त्यांना म्हणाला, ॥८३॥\nहे ब्रह्मदेवा, वस्त्रालंकाराने भूषित होऊन तू चंद्राप्रमाणे पांढर्‍या शुभ्र अशा हंसावर आरूढ हो व आपल्या वडिलाकडे नारायणपुरास जाण्यासाठी जा. ॥८४॥\nनानाप्रकारची चित्रविचित्र व मोठी वाद्ये वाजवा. हत्तीवर डंका ठेवून वाजू दे. ॥८५॥\nहे राजा जनका, आकाशराजाच्या नगरीस जाण्यासाठी वाहने बैलगाड्या, रथ, वगैरे अलंकृत करा. ॥८६॥\nयाप्रमाणे गरुडाचे भाषण (निरोप) ऐकून ब्रह्मदेवने देवगणांचे सैन्य निघण्यासाठी सिद्ध केले. ॥८७॥\nहत्ती, घोडे, बैल याचे समुदाय सिद्ध झाले. त्यात पायी चालणार्‍या शूराचेहि समुदाय सिद्ध झाले. ॥८८॥\nज्यांनी आपल्या हातात शस्त्रास्त्रे घेतली आहेत व शस्त्रास्त्रविद्येत प्रवीण असलेले शूर ब्रह्मदेवाला पुढे करून नारायणपुरास निघाले. ॥८९॥\nसर्व देवांचा स्वामी अशा ब्रह्मदेवाला पाहून श्रीनिवास म्हणाला- हे ब्रह्मदेवा, निघण्यासाठी तुम्ही सर्वजण उशीर का बरे करीत आहात\nआकाशराजाच्या नगरीकडे जाण्यासाठी सर्व सैन्याची योजना कर. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून ब्रह्मदेव म्हणाला- ॥९१॥\nहे शत्रूचे दमन करणार्‍या श्रीनिवासा, शस्त्रास्त्रे घेऊन सर्व सैन्य निघण्यासाठि तयार झाले आहे. हे श्रीनिवासा, तू उठून गरुडावर आरूढ हो. ॥९२॥\nयाप्रमाणे ब्रह्मदेवाने म्हटले असता श्रीनिवास गरुडावर आरूढ झाले. ॥९३॥\nश्रीनिवासाच्या पुढच्या बाजूला ब्रह्मदेव, उजव्या बाजूस महादेव, डाव्या बाजूस वायु, मागच्या बाजूस कुमार, श्रीनिवासाच्या मागे सुवर्णाच्या रथात रमादेवी होती. ॥९४॥\nभक्तवत्सल श्रीनिवासाने आपल्या मातेला (बकुलेस) सूर्याप्रमाणे तेजस्वी विमानात बसविले होते. ॥९५॥\nसज्जनांचा आधार असा श्रीनिवास स्वतः गरुडारूढ होऊन निघाला. त्यावेळी चंद्राप्रमाणे पांढरे शुभ्र असलेले छत्र शेषाने धारण केले होते. ॥९६॥\nचंद्राप्रमाणे पांढरी शूभ्र चामरे घेऊन वायु हालवीत होता. रत्नाचा दंड असलेल्या पंख्याने पराक्रमी विष्वक्सेन वारा घालीत होता. भेरी, दुंदुभि यांच्या आवाजाने, निरनिरा��्या वाद्यांच्या घोषाने, नर्तक, हाहाहुहु गायक, यांच्यासह युक्त असणारा, सर्वान्तर्यामी, सर्वत्र व्याप्त असा, श्रीनिवास अशा ऐश्वर्याने संपन्न होऊन निघाला. ॥९७-९८-९९॥\nश्रीनिवासाच्या गमनाच्या वेळी देव, ऋषि, दैत्य, गंधर्व, तपस्वी, पशू, मानव, स्त्रिया, वृद्ध, बालके, राक्षस या सर्वांचा एकच मोठा गोंधळ झाला. ॥२००-१॥\nत्यावेळी स्त्रियांमध्ये, ऋषि, ऋषिकन्या, देवतास्त्रिया, देव यांच्यात परस्पर कलह होऊ लागला. ॥२॥\nत्यामध्ये जे दरिद्री होते ते मार्ग चालत निघाले. एक स्त्री आपल्या पतीच्या आधाराने आपल्या मुलास कडेवर घेऊन, आपल्या डोक्यावर गाठोडे घेऊन चालतच जात होती. त्यावेळी रथात बसलेल्या देवस्त्रिया, रस्त्याने जाणार्‍या कृश अशा दरिद्री लोकांना रस्त्याने जात असता त्यांना अडथळा आणू लागल्या, त्यावेळी ती भारपीडित स्त्री, आपल्या पतीपासून चुकली. ॥३-४-५॥\nत्यावेळी \"हे नाथ, हे नाथ, मला अरण्यात टाकून जाऊ नकोस,\" असे ओरडत असता ती भारपीडित झालेली स्त्री रस्त्यातच पडली. ॥६॥\nत्यावेळी काही मुले रडत होती. तर काही मुले आनंदित झाली होती, कित्येक मुले दूध मागत होती. तर कित्येक मुले अन्न मागत होती काही जण खीर तर काही जण दहीभात खात होती. ॥७॥\nकाही मुले रडत होती. तर काही हसत होती. काही मुले चालू लागली तर काही बडबड करीत होती. काही घसरून पडत होती तेव्हा काहीजण हसत त्यांना उचलीत होती. ॥८॥\nहे राजेंद्रा, देवस्त्रिया, वैखानस स्त्रिया, ऋषींच्या स्त्रिया, गंधर्वस्त्रिया या सर्व श्रीनिवासाच्या भक्तीने पर्वत उतरू लागल्या. ॥९-१०॥\nशेषाचलापासून प्रारंभ करून नारायणपुरापर्यंत रस्त्यावर तिळमात्रहि जागा नव्हती. श्रीनिवासाचा तो सर्व परिवार पद्मतीर्थास मध्ये घालून पुढे निघाला. ऋग, यजु साम व अथर्व या चार वेदांनी ज्याचे माहात्म्य गाईले जाते असा लक्ष्मीपति, जगतास कारण, सच्चिदानन्दस्वरूपी श्रीनिवास महान तीर्थ अशा पद्मतीर्थावर आला. ॥११-१२-१३॥\nदेव, दानव, गंधर्व, सिद्ध, साध्य, मरुदगण, इत्यादिकासह, गरुडावर आरूढ झालेला श्रीनिवास आलेला पाहून वेदव्यासपुत्र शुकाचार्य नमस्कार करून म्हणाला, - 'हे पुरुषोत्तमा, मी आजपर्यंत केलेले तप सफल झाले असे मी समजतो. ॥१४-१५॥\nजो, ब्रह्मरुद्रादिकांना अगम्य असून केवळ वेदगोचर आहे असा तू मी आज माझ्या डोळ्यांनी, हे पुरुषोत्तमा, पाहात आहे. ॥१६॥\nपुत्रमित्रासह अखिल विश्वाचा पालक असणार्‍या लक्ष्मी व शेष यासह असणार्‍या तुला ज्याअर्थी माझ्या भाग्यशाली अशा डोळ्यांनी मी पाहात आहे त्याअर्थी आजपर्यंत मी केलेली तुझ्या चरणांची पूजा सफल झाली असे मी समजतो. ॥१७॥\nहे देवश्रेष्ठा, वासुदेवा, माझी प्रार्थना श्रवण कर. हे वेंकटशैलपते माझ्यावर कृपा करून माझ्या घरातील कंदमूल भक्षण करून प्रसन्न हो. ॥१८॥\nयाप्रमाणे शुकाने म्हटले असता श्रीनिवास म्हणाला, हे तापसश्रेष्ठा, सज्जनांना संमत असे माझे बोलणे ऐका. ॥१९॥\nहे शुकमुने, तू कृश, वैराग्यसंपन्न ब्रह्मचर्यव्रत दृढपणे धारण केलेला असा आहेस. आम्ही सर्वजण संसारामध्ये आसक्त असून पुष्कळ आहोत. ॥२२०॥\nव आजच त्या माहात्म्या राजाच्या नगरीस लवकर पोहोचले पाहिजे आणि आज तेथेच जाऊन भोजन करावे असे मी ठरविले आहे. ॥२१॥\nयाप्रमाणे श्रीनिवास बोलत असताना शुकाचार्य म्हणाला हे गोविंदा, मी दरिद्री असून तुहि दरिद्रीजनांना प्रिय आहेस. ॥२२॥\nतू एकट्याने भोजन केलेस तर सर्व जगताचे भोजन होईल यात संशय नाही. याप्रमाणे शुकाचार्य म्हणत असता बकुला म्हणाली, हे श्रीनिवासा, मी काय सांगते ते ऐक. हे रमापते, तुझ्या लग्नासाठी शुकाचार्यांनी फार प्रयत्न केले आहेत. राजास पद्मावती तुला देण्याविषयि सल्ला दिला. ॥२३-२४॥\nयाप्रमाणे आपली माता बकुला हिचे भाषण ऐकून श्रीनिवास शुकमुनीस म्हणाला, तुझ्या या गोड भाषणानेच माझी तृप्ति झाली आहे.\nअशा स्थितीत प्राकृत अशा व थोडा रस असलेल्या फलांच्या भक्षणाने जास्त तृप्ति ती काय होणार आहे तरीहि मी तुझ्या म्हणण्यास मान देण्यासाठी मी भोजन करतो. ॥२५-२६॥\nयाप्रमाणे शुकाचार्यांचे समाधान करीत गरुडावरून खाली उतरून पुत्रादिपरिवारासह शुकाचार्यांच्या झोपडीत श्रीनिवासाने प्रवेश केला. ॥२७॥\nमोळ नामक दर्भाचे बनविलेल्या सुंदर आसनावर श्रीनिवास बसले असता शुकाचार्याने पद्मतिर्थामध्ये स्नान करून अतिशय भक्तीने युक्त होऊन आपल्या मुष्टीच्या प्रहाराने उत्तम तांदूळ तयार करून त्याचा भात तयार केला. ॥२८-२९॥\nव कोहळ्याच्या फोडी घालून आणि चिंचेच्या रसाने युक्त असे पदार्थ सिद्ध केले. मनुष्य ज्याच्या योगाने स्वांतर्यामि अशा परमात्म्याची पूजा करीत असतो त्याच साधनाने बाह्य मूर्तीची पूजा करणे श्रेयस्कर होय असे समजणार्‍या शुकाचार्यांचे श्रीनिवासाचे पादप्रक्षालन केले. ॥३०-���१॥\nनंतर कमलाची पाने मांडून त्यावर तयार केलेल्या चिंचेच्या रसासह भात वाढला व साष्टांग नमस्कार करीत म्हणाला, ॥३२॥\nहे सदैव मनोरथ पूर्ण असणार्‍या गोविंदा, भोजन कर. याप्रमाणे ऋषीमध्ये श्रेष्ठ अशा शुकाने श्रीनिवासाची प्रार्थना केली असता त्याच्या भक्तीच्या स्वाधीन होऊन ऋषींना उचित अशा प्रकारचे पदार्थ सर्व भोक्त्या श्रीनिवासाने भक्षण केले. ॥३३-३४॥\nश्रीनिवासाच्या आज्ञेने बकुलेसह लक्ष्मीनेहि शुकाचार्याने वाढलेले अमृतप्रमाने मधुर असे अन्न भक्षण केले. ॥३५॥\nयाप्रमाणे श्रीनिवास भोजन करीत असता रागावलेले ऋषि शुकाचार्यांना भिववीत आपल्या आसनावरून उठले. ॥३६॥\nशाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ असलेले ते तपोधन ऋषि रागावलेले पाहून त्यांचे मन जाणणारा श्रीनिवास बाहेर आला. ॥३७॥\nसर्वांच्या तृप्तिकरिता एक मोठी ढेकर श्रीनिवासाने दिली. सर्वांची तृप्ति व्हावी याकरिता श्रीनिवासाच्या मुखरूपी कमलातून निघालेल्या तृप्ततेच्या ढेकरीने कामधेनूच्या योगाने जशी तृप्ति होते त्याप्रमाणे सर्व ऋषि तृप्त होऊन स्तोत्ररूपी भाषणाने शुकाचार्यांना ऋषींनी संतुष्ट केले. ॥३८-३९॥\nयाप्रमाणे वैशाख शुद्ध अष्टमीच्या दिवशी शुकाचार्यांच्या आश्रमात वास्तव्य करून गुरुवारी नवमीच्या दिवशी प्रभातकाळी श्रीनिवास गरुडावर पुनः आरूढ होऊन चतुरंग सेनेचे अध्यक्ष अशा पितामह ब्रह्मदेवाला पुढे करून जगदीश्वर श्रीनिवास नारायणपुराकडे निघाले. ॥२४०-४१॥\nइकडे आकाशराजाने सुगंधि तेलाने पद्मावतीस मंगल स्नान करवून स्वतः अष्टवर्ग केले. नंतर उत्तम अशा अलंकारांनी भूषित केले. मग सूर्य अस्तास जाण्याच्या वेळी आपल्या मुलीच्या विवाहकार्यात रत असलेल्या आकाशराजाने आपल्या मुलीला हत्तीवर बसव्न आपल्या पुत्र, पुरोहित, इंद्र, तोंडमानराजा यांच्यासह धर्मप्रवण आकाशराजा आपल्या राजवाड्यातून निघाला. ॥४२-४३-४४-४५॥\nजगताला कारणीभूत अशा रमापति श्रीनिवासाला पाहण्यासाठी, हत्ती, घोडे, रथ व पायदळ अशा चतुरंग दलासह ध्वज, पताका, चवर्‍या, अबदागिर्‍या यांच्यासह भेरी, दुंदुभि इत्यादि वाद्यांच्या मोठ्या आवाजाने युक्त असणारा नट, नर्तक, सूत, मागध, बंदी इत्यादिकांकडून स्तुति केला जाणारा असा तो राजा सैन्याच्या मध्यभागी शोभू लागला. ॥४६-४७-४८॥\nज्याप्रमाणे आकाशात नक्षत्रसमूहामध्ये चंद्र शो��ावा त्याप्रमाणे सैन्याच्या मध्यभागी शोभणारा आकाशराजा, इंद्राने दाखविलेल्या, गरुडावर आरूढ झालेल्या, श्वेत छत्रादिकांनी युक्त, सुकुमार, तरुण, सुंदर, तेजस्वी मुख असलेल्या, जगतास कारण, सच्चिदानंदात्मक देह असणार्‍या श्रीनिवासाला पाहून संतुष्ट मनाने आपल्या रथातून उतरला. ॥४९-२५०-५१॥\nआपली कन्या पद्मावती हिला पुढे करून पुरोहितासह आकाशराजा (स्वतःशीच) म्हणाला. ॥५२॥\nमी आज धन्य झालो आहे. कृतकृत्य झालो आहे व स्वर्गमार्गास प्राप्त झालो आहे. याप्रमाणे राजा म्हणत असतानाच सज्जनांचा आधार असा श्रीनिवास नारदाने दाखविलेल्या राजश्रेष्ठ आकाशराजास पाहू लागला. ॥५३-५४॥\nनारद म्हणाला, लांब दाढी असलेला, दीर्घ बाहू असलेला, दीर्घ दृष्टि असलेला आकाशराजा, हे गोविंदा तोच तुझा श्वशुर होय. त्यास पाहा. (आकाशराजास पाहून श्रीनिवास म्हणाला- हे नारदा, आकाशराजा हा माझा सासरा झाल्याने माझा जन्म धन्य झाला आहे. ॥५५॥\nमी पूर्वी कोणते पुण्यकारक कर्म केले असावे की ज्याच्या योगाने आकाशराजाची आमचे नाते झाले. याप्रमाणे श्रीनिवास बोलत असता सत्यपराक्रमी आकाशराजाने द्वारतोरणाजवळ येऊन श्रीनिवासास पाहिले व वस्त्रे, अलंकार इत्यादिकांच्या योगाने श्रीनिवासाचे पूजन केले. ॥५६-५७॥\nसुवासिक गंध, अत्तर हे देऊन श्रीनिवासाचा आकाशराजाने सत्कार केला. आणि त्याच वेळी पद्मावतीने परमपवित्र अशा श्रीनिवासाला पाहिले. ॥५८॥\nविशालनेत्र असणारी पद्मावती श्रीनिवासाला पाहून अतिशय लज्जित झाली. हे राजा, त्याचवेळी श्रीनिवासानेहि कमलनेत्र अशा पद्मावतीस पाहिले. ॥५९॥\nनंतर पद्मावती व श्रीनिवास हे आप आपल्या वाहनातून खाली उतरून एकमेकाकडे पाहात तेथे उभे राहिले. ॥२६०॥\nनगराच्या वेशीत असलेल्या दुर्गादेवीच्या देवळात येऊन भक्तिपूर्वक श्रीनिवासाचे जे भक्त होते त्यांनी परस्परांस आलिंगन दिले. ॥६१॥\nपद्मावती व तिच्या पाठोपाठ येत मायावी श्रीनिवासाने देवीला नमस्कार करून \"ही माझी भार्या होऊ दे\" असा वर मागितला. ॥६२॥\nविशाल नेत्र असणार्‍या पद्मावतीने \"जगत्‌व्यापी अशा रमानाथ श्रीनिवासालाच माझा पति कर\" असा वर मागितला. ॥६३॥\nयाप्रमाणे दुर्गादेवीस स्तवनपूर्वक नमस्कार करून पद्मावती ऐरावत हत्तीवर आरूढ झाली व भक्तवत्सल श्रीनिवास गरुडावर आरूढ झाल्यावर उभयतांची मिरवणूक निघाली. ॥६४॥\nत्यावेळी तेलाचे हजारो दिवे होते. फुले, लाह्या, अक्षता हे उधळले जात होते. ॥६५॥\nसूत, मागध यांच्यासह बंदीजन स्तुति करीत होते. वेदघोषपुरस्सर आशीर्वाद देणार्‍यांसह ब्रह्मादि देवश्रेष्ठ, शुकाचार्यादि ब्राह्मण यांचेसह असणार्‍या श्रीनिवासास पाहणार्‍या नगरातील स्त्री-पुरुषांनीयुक्त वीणा वेणु, मृदंग, पणव, जानक, दुंदुभि इत्यादि वाद्ये वाजविणार्‍या लोकांसह, दुसर्‍या वारस्त्रियांसह, गाननिपुण असे गंधर्व, सूत, अमात्यगण यांचेसह श्रीनिवासभक्त व धार्मिक असा आकाशराजा, पद्मावतीसह नारायणपुरात हलके हलके जात असलेल्या श्रीनिवासास पाहू लागला. ॥६६-६७-६८-६९-२७०॥\nत्यावेळी केळीचे खुंट, ऊस, सुपारीची झाडे यांनी अलंकृत, आंब्याच्या कोवळ्या पानांची तोरणे व पूर्णकुंभ यांनी युक्त, इंद्रनील रत्नांप्रमाणे तेजस्वी अशा वज्र, वैदूर्य, इत्यादि रत्नांनी मढविलेल्या मोत्यांच्या झालरींनी युक्त, मरकतमण्याची तोरणे यांनी युक्त, ज्यात केशराचे जल भरले आहे असे सुवर्णकलश घेतलेल्या स्त्रियांकडून चार रस्त्यांवर श्रीनिवास व पद्मावतीस ओवाळले जात असतानाच तीन विभाग ओलांडून सर्वजण श्रीनिवासास उतरण्यासाठी तयार केलेल्या राजवाड्यात आले. ॥७१-७२-७३-७४॥\nनंतर रमादेवीसह श्रीनिवासाला उत्तम अशा प्रकारच्या वरमंदिरात उतरविले. त्याचप्रमाणे श्रीनिवासाबरोबर असलेल्या सर्व आप्तबांधवांना, सैन्यास, ऋषिश्रेष्ठांना त्यांच्यासाठी तयार ठेवलेल्या राजवाड्यातून उतरविले. ॥७५॥\nयावेळी पाच घटिका रात्र झाली होती. हे जनकराजा, आकाशराजा आपल्या राजवाड्याकडे आला. आणि त्याचवेळी राजाचा आवडता बंधु तोंडमान त्या ठिकाणी आला. त्यावेळी भुकेजलेला श्रीनिवास तोंडमानास म्हणाला. ॥७६-७७॥\nया विवाहासाठी आमच्याबरोबर आलेले सर्वजण अतिशय भुकेजलेले आहेत. मी, माझी माता, माझा मुलगा, सर्व देव, माझी पतिव्रता पत्नी, भुकेने त्रस्त झालो आहोत. तरी त्यांचेकरिता नानाप्रकारचे भक्ष्यभोज्यादि पदार्थ तयार कर. ॥७८-७९॥\nतसेच ऊर्ध्वरेतस अशा ऋषी करिता अग्नीकडून विशेषतः सत्वर पाकसिद्धि कर व ॥२८०॥\nहे राजश्रेष्ठा, माझ्यासाठिहि पक्वान्न पाठवावे. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून तोंडमान म्हणाला, ॥८१॥\nहे जगदीशा, हे मुकुंदमूर्ते, हे माझे शरीर, हे आमचे राज्य हे सर्व तुझेच आहे. सामान्यजनांप्रमाणे लोकगतीस प्राप्त झालेला तू मला मोह उ���्पन्न करीत आहेस. ॥८२॥\nयाप्रमाणे बोलून तोंडमान आपल्या राजवाड्यात गेला व त्याने एका क्षणात अग्नीकडून पाकसिद्धि करविली. ॥८३॥\nवेदवेत्या ऋषींना, देव व देवस्त्रिया, भोजनाची इच्छा करणार्‍या ब्राह्मणांना अन्नसंतर्पण केले. ॥८४॥\nत्या सर्वांनी भक्ष्यभोज्यादिकांनी युक्त असणारे अन्न भक्षण केले. तोंडमानाने आदरपूर्वक श्रीनिवासासाठी भक्ष्यभोज्यादि पदार्थ पाठविले. ॥८५॥\nनाना तर्‍हेचे अन्न, गोड पदार्थ, उडदाच्या डाळीचे पदार्थ तयार करवून राजाने स्वतः येउन श्रीनिवासास भोजन घातले. ॥८६॥\nपुरुषोत्तम श्रीनिवासाने लक्ष्मी, ब्रह्मदेव, बकुला, गरुडशेष रुद्र यांचेसह भोजन केले. ॥८७॥\nजावई श्रीनिवासाला नानाप्रकारची वस्त्रे दिली व नंतर श्रीनिवासाच्या अनुमतीने आकाशराजा, परत आपल्या राजवाड्याकडे आला. ॥८८॥\nआकाशराजा निघून गेल्यानंतर निर्दोष असूनहि श्रीनिवास सुखमय शय्येवर निद्रा करू लागला. ॥८९॥\nयाप्रमाणे गुरुवारची ती रात्र गेल्यानंतर, दशमी दिवशीचा प्रभातकाल प्राप्त झाला. ॥२९०॥\nदशमी दिवशी प्रातःकाली उठून मंगलस्नान केलेला वेंकटाचलाधिपति श्रीनिवास वसिष्ठास म्हणाला ॥९१॥\nआज मी लक्ष्मी, ब्रह्मदेव, बकुला, पुरोहित, राजा, राजपत्नी, कन्या, पुरोहित व भाऊ पांचजणांनी भोजन करावयाचे नसते. आम्ही पाचजण भोजन रहित असणार ॥९२॥\nआकाशराजाच्या घरीहि राजा, राजपत्नी, कन्या, पुरोहित व भाऊ पाचजणांनी भोजन करावयाचे नसते. ॥९३॥\nयाप्रमाणे श्रीनिवास पुरोहित वसिष्ठाशी बोलून सज्जनांचा आधार असा श्रीनिवास कुबेरास म्हणाला, ॥९४॥\nहे यक्षगणाच्या स्वामिन, ब्राह्मणांच्या भोजनासाठी राजाकडे जा. - याप्रमाणे श्रीनिवासाचे म्हणणे ऐकून कुबेराने श्रीनिवासाचा निरोप राजास सांगितला. कुबेर राजास म्हणाला, ऋषिश्रेष्ठांचे भोजन अगोदर दुपारीच व्हावे. कारण रात्री तेरा नाडिकेचा विवाहमुहूर्त असल्यामुळे त्यावेळी ब्राह्मणभोजन होणे अशक्य आहे. ॥९५-९६-९७॥\nयाप्रमाणे सांगून कुबेर परत आला. श्रीनिवासाच्या निरोपाप्रमाणे राजाने ब्रह्मवेत्त्या ऋषींना भोजन घातले. ॥९८॥\nब्राह्मणांना तांदूल व एकेक निष्क दक्षिणा राजाने दिली. याप्रमाणे श्रीनिवासाच्या विवाह-दिवसाची दुपार गेली. ॥९९॥\nशुक्रवार दशमी दिवशी सायंकाळी आकाशराजाने आपले चतुरंग दल सिद्ध केले. ॥३००॥\nआपला मुलगा, आपला बंधू तोंडमान, पुरोहित, विष्वक्सेन, इतर आपले आप्त-इष्टमित्र-बांधव यांचेसह आकाशराजा; चार दातांचा, मोठा आवाज असलेल्या, रत्नाच्या झुलीने शोभिवंत दिसणार्‍या, मेघाप्रमाणे आवाज असलेल्या, बांधलेल्या घंटांनी युक्त अशा, कानावर चामरे बांधलेल्या मोठ्या ऐरावत नामक हत्तीसह इंद्राला पुढे करून श्रीनिवासास बोलावण्याकरिता श्रीनिवासाच्या वसतिस्थानास- राजवाड्यात आला. श्रीनिवासासाठी तयार केलेल्या प्रासादास दहा हजार खांब होते. ॥१-२-३-४॥\nह्या राजवाड्यात विश्वकर्म्याने श्रीनिवासास आवडणार्‍या रत्नांनी मढविलेली सभा तयार केली होती. त्या सभेमध्ये आपआपल्या आसनावर ब्रह्मादिदेव बसले होते. ॥५॥\nहे मिथिलेश्वरा, विश्वामित्र, भरद्वाज, वसिष्ठ, गौतम, भृगु, अत्रि, पुलस्त्य, वाल्मीकि, वैस्वानस, दुर्वास, मार्कंडेय, गालव, दधीचि, च्यवन, सनकसनंदन असे अत्यंत श्रेष्ठ, कोणतेहि किल्मिष नसलेले, जटारूपी मुकुटांनी शोभणारे, तेजस्वी अशा कृष्णाजिनरूपी वस्त्र धारण करणारे ऋषि कश्यपाला पुढे करून सभेच्या मध्यभागी बसले होते. या सर्वांच्या समुदायामध्ये एका रत्नांनी युक्त अशा जाजमावर श्रीनिवास बसला होता. ॥६-७-८-९॥\nश्रीनिवासासमोरच ब्रह्मदेव नम्रतेने तेथे बसला होता. त्या सभेच्या दारात सत्यपराक्रमी राजा, दारात आल्यावर पुरोहितास पुढे करून श्रीनिवासाजवळ आला. तेव्हा राजा, आलेला पाहून श्रीनिवास उठून उभा राहिला. ॥३१०-११॥\nव राजा आलिंगन देत श्रीनिवास म्हणाला- हे राजश्रेष्ठा. तू अतिशय श्रेष्ठ व वृद्ध आहेस. ॥१२॥\nहे राजश्रेष्ठा, तू माझ्या मुक्कामी का बरे आलास मला बोलावण्यासाठी वसुधानास पाठवावयाचे होते. ॥१३॥\nयाप्रमाणे श्रीनिवास बोलत असताना आकाशराजा आपल्या पुरोहितास म्हणाला- उगीच उशीर का करता श्रीनिवासाची पूजा करा. ॥१४॥\nराजाचे बोलणे ऐकून वसिष्ठ राजभार्या धरणीस म्हणाला- अरुंधती सांगेल त्याप्रमाणे श्रीनिवासाची पूजा कर. ॥१५॥\nहे जनकराजा, जिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आहेत अशी आकाशराजाची पत्नी धरणी गडबडीने उठून श्रीनिवासाचे मुख पाहून स्वतःला कृतार्थ समजत अत्यंत आनंदाने व लाजत तिने सच्चिदानंद स्वरूपी श्रीनिवासाची पूजा केली. ॥१६-१७॥\nराजास प्रिय असणार्‍या धरणीस श्रीनिवासाची पूजा करत असलेली पाहून अतिशय आश्चर्यचकित झालेल्या त्या ठिकाणी (धरणीबरोबर आलेल्या) असणार्‍या स्त्रिया अति आनंदाने ध���णीस म्हणाल्या. ॥१८॥\nहे धरे, पूर्वजन्मांत तू कोणते पुण्य केले होतेस बरे कारण ज्या पुण्यप्रभावाने तुला ब्रह्मदेवाने श्रीनिवासाच्या पूजनासाठी उत्पन्न केले आहे. ॥१९॥\nयाप्रमाणे जी तू साक्षात् नारायणाची पूजा करीत आहेस- याप्रमाणे सर्व स्त्रिया धरणीदेवीचे अभिनंदन करीत असता धरणीने सुवासिक अत्तर व सुगंधि गंध लावून देवश्रेष्ठ श्रीनिवासाचे पूजन केले. ॥३२०-२१॥\nत्याप्रमाणे श्रीनिवासास नाना प्रकारची वस्त्रे, रत्ने व मोती यांचे अलंकार, हे दिले. नंतर पुरोहिताच्या सांगण्यावरून राजाने पुराणपुरुषोत्तम अशा जावई श्रीनिवासास हत्तीवर बसविले. त्यावेळी श्रीनिवास, ब्रह्मदेव, महादेव, गरुड, शेष, कुबेर, अग्नि, वायु, वरुण, यम, मरुद्‌गण हे व यांच्या स्त्रियांसह, स्त्रीपुत्रासह वसिष्ठादि मुनि या सर्वांना बरोबर घेऊन वेंकटाचलाधिपति श्रीनिवास रत्नानी संपन्न अशा अनेक प्रकारच्या अलंकारांनी मंडित अशा हजारो लोकांनी व्याप्त, हजारो दिवे चमकणार्‍या, अशा राजभवनास नानाप्रकारच्या वाद्यांचा घोष होत असता जावयासह राजा राजभवनाजवळ आला असता दारातच चतुरंग दल सोडून राजा अंर्तगृहात जाण्यास उद्युक्त झाला. ॥२२-२३-२४-२५-२६-२७॥\nत्यावेळी तोंडमानाची पत्नी श्रीनिवासांना ओवाळण्याकरिता कुंकुमोदकांनी युक्त असे ताम्हण घेऊन आली. तिने वासुदेवांचा ओवाळून सत्कार केला व सभाभवनाच्या दारातच पशू मारविले. नंतर श्रीनिवासांचा राजाने प्रवेश करविला. ॥२८-२९॥\nअनेक चौक ओलांडून राजासह श्रीनिवास अंतर्भवनात प्रवेश करून राजाने तयार केलेल्या रत्नासनावर कमलनेत्र श्रीनिवास शोभू लागला. (बसला). ॥३३०॥\nयाप्रमाणे चार खांब असलेल्या, रत्नांनी मढविलेल्या बोहल्यावर श्रीनिवास बसले असता आजूबाजूस निष्पाप असे मुनि बसले. ॥३१॥\nब्रह्मदेवाला पुढे करून सर्वजण आनंदाने तो डोळ्यांना आनंद देणारा समारंभ पाहात स्वस्थपणे आपआपल्या आसनावर बसले. ॥३२॥\nत्यानंतर राजाने मंगल स्नान केले. धरणीनेहि सुगंधी तेल लावून मंगलस्नान केले. ॥३३॥\nतसेच राजभार्येने स्वतःस अलंकारांनी भूषविले. नंतर सुवर्णकलशामध्ये स्वामी पुष्करिणीचे पाणी, ब्राह्मणाकडून आणविले. व श्रद्धापूर्वक शास्त्राप्रमाणे कन्यादानाचा संकल्प केला. त्यानंतर पुरोहिताने कन्यादानांगभूत मधुपर्क केला. पुरोहिताने मंत्र म्हटल्याप्रमाणे श्रीनि��ासाचे पादप्रक्षालन आकाशराजाने केले. ॥३४-३५-३६॥\n'सहस्त्रशीर्षा' हे मंत्र म्हणत असता स्वामिपुष्करणी तीर्थातील पाणी धरणीदेवी पवित्र श्रीनिवासाच्या चरणावर घालीत असता ते श्रीनिवासाचे पादोदक आकाशराजाने आपल्या मस्तकावर प्रोक्षण करून घेतले. आपल्या भार्या, पुत्र, बंधु, आपले भवन, आपले कोषागार, हत्तीशाला, रथशाला, वस्त्रागार, इत्यादिकांवर श्रीनिवासभक्त असणार्‍या राजाने ते पादोदक प्रोक्षण केले. ॥३७-३८-३९॥\nत्यावेळी राजा म्हणाला, आज माझा जन्म सफल झाला. जीविताचे सार्थक झाले. श्रीनिवासाच्या चरण प्रक्षालनाच्या जलाने माझे पितृगण तृप्त झाले. ॥३४०॥\nनंतर राजाने नाना प्रकारच्या तर्‍हेतर्‍हेच्या अलंकाराने कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या आपल्या कन्येस अलंकृत केले. ॥४१॥\nनंतर ज्योतिषाने लग्नाची इष्ट घटिका भरली असा घोष करीत \"सुमुहूर्त सावधान\" असे म्हणून मंगलाष्टके म्हटली. ॥४२॥\nनंतर कन्यादानाच्या वेळी आकाशराजाने एक कोटि निष्क दक्षिणा म्हणून वेंकटेशास दिले. ॥४३॥\nत्या धनराशी पाहून आकाशराजास श्रीनिवास म्हणाला, हे भूपते पुत्रासमान असणार्‍या मला तुझ्याकडून किती बरे दिले जावे विवाहकार्यात तू निपुण असून शिवाय दानपरायण आहेस, तर आता तू मला नानाप्रकारच्या रत्नांनी युक्त असे अलंकार दे. ॥४४-४५॥\nयाप्रमाणे श्रीनिवासाने म्हटल्याबरोबर आकाशराजाने श्रीनिवासास नानाप्रकारचे अलंकारहि दिले. शंभर भाराचा किरीट, तितक्या वजनाचा कमरपट्टा, दिला. ॥४६॥\nदिव्य अशी बाहुभूषणे व नूपुरे दिली. याच्या अर्ध्या वजनाच्या पादुका दिल्या. अमूल्य अशी सात पदके राजाने दिली. ॥४७॥\nमोत्याची माळ, दोन दंडावर बांधावयाचे अलंकार, खांद्यापर्यंत लोंबणारी मोत्यांनी युक्त अशी दोन कर्णभूषणे दिली. ॥४८॥\nरत्ने, माणके, वज्र, वैडूर्य इत्यादिकांनी मढविलेली अमूल्य कंकणे (कडी) बत्तीस भाराची राजाने दिली. ॥४९॥\nदोन नागभूषणे, बाहुपुरक अलंकार व दाही बोटात घालण्यासाठी वीरमुद्रिका श्रीनिवासास दिल्या. ॥३५०॥\nएकशे अकरा भाराचे उत्तम व नानातर्‍हेच्या रत्नांनी मढविलेले सुवर्णाचे कटिसूत्र दिले. ॥५१॥\nतशाच खडावा श्रीनिवासास दिल्या. साठ भाराचे भोजनपात्र दिले. ॥५२॥\nपाणी पिण्याच्या फुलपात्रासह मोठे पात्र (तांब्या) दिले. त्या राजाने चौसष्ट कांबळ्या दिल्या. ॥५३॥\nहे सर्व अलंकार श्रीनिवासाने धारण के���्यावर राजाने कन्यादान केले. त्यावेळी कन्येचे प्रवर, पुरोहित बृहस्पति आचार्यांनी म्हटले. ॥५४॥\nबृहस्पति म्हणाला, अत्रिगोत्रात जन्मलेली सुवीराची प्रपौत्री, सुधर्माची पौत्री व आकाशराजाची कमलाप्रमाणे मनोहर नेत्र असणारी कन्या; हिचा हे श्रीनिवासा, अंगीकार कर. याप्रमाणे श्रीनिवास व पद्मावती यांच्यामधे रत्नाचा अंतःपट धारण बृहस्पति आचार्याने म्हटल्यानंतर वसिष्ठ म्हणाला- ययातीचा प्रपौत्र, अमित तेजस्वी अशा शूरसेनेचा पौत्र, राजा वसुदेवाचा पुत्र, वसिष्ठ गोत्रात उत्पन्न झालेला वेंकटेश; अत्रिगोत्रात उत्पन्न झालेल्या अशा तुझ्या सालंकृत अशा कन्येचा, हे राजश्रेष्ठा, आम्ही स्वीकार करतो. याप्रमाणे कन्येच्या व वराच्या प्रवरादिकांचा उच्चार करीत असतानाच कन्यादानासाठी उत्सुक असलेल्या आकाशराजाने आपली पत्नी धरणीसह आनंदाने परस्पर अशा श्रीनिवासास म्हटले ॥५५-३६०॥\nआकाशराजा म्हणाला- हे पुरुषोत्तमा, \"ही कन्या तुला देत आहे हिचा स्वीकार कर\" असे म्हणून स्वामितीर्थाचे मंत्राने पवित्र झालेले धरणीने दिलेले जल, आकाश राजाने श्रीनिवासाच्या उजव्या हातावर द्रव्यासह सोडले. पद्मावतीस श्रीनिवासाच्या उजव्या हातात सोपविले. ॥६१-६२॥\nयाप्रमाणे सर्व विधि यथाशास्त्र राजाच्या हस्ते पुरोहिताने करविले. त्यानंतर गंध, वस्त्र, अनुलेपन इत्यादिकांनी जगन्नाथाची राजाने पूजा केली. ॥६३॥\nमग बृहस्पती आचार्याने श्रीनिवासाच्या मनगटावर व पद्मावतीच्या मनगटावर कंकण बांधले. ॥६४॥\nतसेच विवाहाचे मंगलसूत्र पुरोहिताने, श्रीनिवासाच्या करवी पद्मावतीच्या गळ्यात बांधविले. ॥६५॥\nत्यावेळी सुवासिनी स्त्रियांनी आशीर्वादपूर्वक म्हट्ले- हे कल्याणी तू सावित्रीप्रमाणे बहु पुत्रवती हो, सर्व लोकांची मंगलदायक माता हो. ॥६६॥\nयाप्रमाणे सुवासिनी स्त्रिया मंगलमय आशीर्वाद देत असता ब्राह्मणांचा व महात्म्या आकाशराजाचा हस्तस्पर्श झाला असता \"हे सुभगे, जगताच्या जीवनाला कारण असणारे हे मंगलदायक सूत्र मी तुझ्या कंठात बांधतो. माझ्यासह चिरकाल रहा.\" अशा अर्थाचा मंत्र पुरोहित म्हणत असता श्रीनिवासाने ते मंगलसूत्र पद्मावतीच्या कंठात बांधले. ॥६७-६८॥\nमग अनेक विद्वान अशा मुनीसह पुरोहित वसिष्ठांनी पद्मावतीच्या ओंजळीत असलेल्या लाह्यांनी यजुःशाखेच्या क्रमाने यथाशास्त्र अग्नीमध्���े हवन करविले. याप्रमाणे वसिष्ठांनी वैवाहिक विधि संपविला. ॥६९-३७०॥\nनंतर पुरोहिताने स्वस्तिवाचन पूर्वक नवरत्नाच्या मंत्राक्षता मुनींच्या ओंजळीत दिल्या. ॥७१॥\nत्या वेदवेत्या ऋषींनी त्या मंत्राक्षता आशीर्वादात्मक वेदमंत्र पठन करीत जगदीश अशा श्रीनिवासाच्या (पद्मावतीच्या) मस्तकावर टाकल्या. त्यावेळी आकाशराजाच्या नगरीत राहणार्‍या लोकांना महोत्सव वाटला. ॥७२॥\nत्यावेळी आकाशराजाने ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणांना आपल्या ब्राह्मणाकरवी तांबूलसहित दक्षणा दिली. ॥७३॥\nकोट्यावधि गाई, हजारो घोडे, वस्त्रांचे ढीग समर्थ अशा राजाने ब्राह्मणास दिले. ॥७४॥\nयाप्रमाणे दशमीच्या दिवशी हे सर्व उत्सवाचे कार्यक्रम झाल्यावर वधूवरांना बसवून त्यांना भोजन दिले. ॥७५॥\nसूप, रस, भक्ष्य आदि पदार्थासह नानाप्रकारचे भात, दूध, तूप, साखर यांनी युक्त अशी खीर, वगैरे पदार्थांचे; पुरोहित, बकुला, महालक्ष्मी, ब्रह्मदेव यांचेसह श्रीनिवासाने भोजन केले. ॥७६-७७॥\nधर्मपरायण आकाशराजाने श्रीनिवासाच्या सानिध्यात, लक्ष्मी व बकुला यांचेसह धरणीने पतिपुत्रासह स्वादिष्ट असे भोजन केले, त्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाली सुवासिनी स्त्रियांनी सुगंधी तेल लावून श्रीनिवासास स्नान घातले. व तसेच परस्परांचे पूजन केले व आलिंगन उभयपक्षांनी केले. ॥७८-७९-३८०॥\nश्रीनिवास व पद्मावती या उभयतांनीहि हसत भाग घेतला. राजाने ब्राह्मणासह देवांना पुष्कळ प्रकाराने भोजन दिले. ॥८१॥\nआनंदित झालेल्या आकाशराजाने बहुमान पुरस्सर स्त्रीपुरुषांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन दिले. ॥८२॥\nभोजनात नानाप्रकारचे अपूप, नाना प्रकारचे सूप, भाज्या वगैरे करविल्या होत्या. तूप, दुध, दही हे तर कालव्याप्रमाणे वाहात होते. ॥८३॥\nभोजन केलेल्या लोकांची उच्छिष्ट पाने पुष्कळशा अन्नासह बाहेर फेकली असता कुत्र्यादि पशूचे समुदाय, राक्षसगण, हे त्यावर तुटून पडत. अशा तर्‍हेने चार दिवस ही गडबड चालू होती. ॥८४-८५॥\nयाप्रमाणे चार दिवस हास्य विनोद चालू होता. पाचव्या दिवशी बलिप्रदान व चार कलश त्यावर दिवे प्रज्ज्वलित केले होते. चांगल्या सिंहासनावर वधूवरांना बसवून आकाशराजाने श्रीनिवासाचे पूजन केले. धार्मिक असा आकाशराजाने आपल्या हातात दुधाचे भांडे घेऊन श्रीनिवासाची माता बकुळा हिचे यथाविधि वस्त्रे, अलंकार यांच्या ��ोगाने पूजन केले. ॥८६-८७-८८-८९॥\nनंतर हातात असलेल्या भांड्यातील दुधाने बकुलेच्या नाभीवर मार्जन करून ब्राह्मणभक्त राजश्रेष्ठ आकाशराजाने मोठ्या दुःखाने आपली कन्या पद्मावती हिला अर्पण केली. ॥३९०॥\nत्यानंतर महालक्ष्मीच्या नाभीस तुपासहित दुधाचे मार्जन केल्यावर हुंदके देत आपल्या कन्येसे अर्पण केले. ॥९१॥\nशेषाचलनिवासी श्रीनिवासाच्या हातात महाभाग्यवती राजपत्नी धरणीने दीनपणे स्फुंदत स्फुंदत आपल्या कन्येचा हात दिला व श्रीनिवासाच्या नाभीमूलावर दुधाने अतिदुःखित होऊन मार्जन केले. ॥९२-९३॥\nनंतर दुःखाने रडणार्‍या व डोळ्यात अश्रु दाटल्याने अस्पष्ट असे जिला दिसत आहे. अशा धरणीने ब्राह्मणानी म्हटलेल्या मंत्राने आपली कन्या पद्मावती हिला श्रीनिवासास समर्पण केली. ॥९४॥\nरडत रडत श्रीनिवासाला राजभार्या धरणी म्हणाली- नऊ महिने उदरात धारण करून लालनपालन केलेली व आनंद देणारी कन्या, हे जगन्नाथा मी तुझ्या स्वाधीन करीत आहे याप्रमाणे म्हणून धरणीने आपली कन्या पद्मावती हिला श्रीनिवासाच्या स्वाधीन केली. ॥९५-९६॥\nधरणी रडू लागलेली पाहून राजाहि अतिशय दुःखी होऊन आपल्या कन्येस पोटाशी धरून रडू लागला. ॥९७॥\nराजा म्हणतो- हे मुली, मी दुर्दैवी आहे, कारण केवळ तुझ्या वियोगाने माझे जीवन स्थिर राहणार नाही. ॥९८॥\nहे राजकन्ये, क्रीडागृहात अथवा भोजनशालेत (तू नसताना) तुझा भाऊ कसा खेळेल किंवा भोजन तरी कसा करील किंवा भोजन तरी कसा करील\nयाप्रमाणे आकाशराजा दुःख करीत असलेला पाहून त्याचा बंधु तोंडमानहि दुःखाने म्हणाला. ॥४००॥\nआम्ही दरिद्री, भाग्यहीन, कृपण, दीन असून तुझ्या वियोगाने आम्ही मृत झालो आहोत यात संशय नाही. ॥१॥\nअशा तर्‍हेची आनंद देणारी कन्या कलियुगात प्राप्त होणार नाही असे निश्चयाने आम्ही म्हणतो, तिच्या वियोगाने आम्ही अतिशय दुःखी झालो आहोत. ॥२॥\nयाप्रमाणे आपल्या मातापित्यांना व चुलत्यास दुःख करीत असलेले पाहून आपल्या रडत असलेल्या बहिणीला आलिंगन देत व रडत (पद्मावतीचा भाऊ) वसुधान म्हणाला- हे ताई, ज्याप्रमाणे द्रव्य मिळविणारा (द्रव्यासाठी) आई, बालक; पिता यांना सोडून देतो त्याप्रमाणे तू कोठे बरे चाललील\nया प्रसंगाने त्याठिकाणी असणार्‍या देवांना, कश्यपादि ऋषींना अतिशय दुःख झाले. ॥५॥\nराजा वगैरे सर्व लोक रडत असलेले पाहून श्रीनिवासहि आपली बहीण अर्जुनपत्नी स���भद्रा हिचे स्मरण झाल्याने रडू लागले हे एक आश्चर्यच होय. याप्रमाणे लोकरीति दाखवीत श्रीनिवास ऐरावत हत्तीजवळ आला. ॥६-७॥\nत्या हत्तीवर पद्मावतीसह श्रीनिवास बसल्यावर नानाप्रकारची वाद्ये वाजत असता गावास प्रदक्षिणा करून लक्ष्मीसह श्रीनिवास ब्रह्मदेवमहादेवादिकासह आपण उतरलेल्या राजवाड्यात आले. नंतर श्रीनिवास आपल्या स्थानी (वेंकटाचलावर) जाण्याची इच्छा करू लागला. गरुडस्कंधावर स्वतः व पद्मावति आरूढ होऊन स्वस्थानी जाण्यास उत्सुक झालेला श्रीनिवास आपल्या सासूसासर्‍यांचा निरोप घेण्यासाठी पुनः आकाशराजाच्या राजवाड्यात आला. ॥८-९-१०-११॥\nसासुसासर्‍यांना नमस्कार करून त्याने आपल्या स्थानी परत जाण्याबद्दल अनुज्ञा विचारली. ॥१२॥\nतेव्हा आकाशराजाने आपल्या पत्नीसह श्रीनिवासास मंगलमय असे आशीर्वाद दिले. ॥१३॥\nआकाशराजा म्हणाला- सर्व लोकात श्रेष्ठ अशा श्रीनिवासा, दीर्घायुषी हो-याप्रमाणे उभयतांनी श्रीनिवासास आशीर्वाद दिल्यावर धरणी श्रीनिवासास म्हणाली- ॥१४॥\nहे श्रीनिवासा, नव परिणीत वधूसह एक महिन्याने स्वस्थानी जा. असे तुझ्या श्वशुराचे म्हणणे आहे त्यास तू मान दे. ॥१५॥\nयाप्रमाणे धरणीचे बोलणे ऐकून आकाशराजास श्रीनिवास म्हणाला- हे राजा, मी काय म्हणतो ते ऐका. कार्याची फार गडबड आहे. ॥१६॥\nयाकरिता हे राजन कृपा करून मला अता जाण्याची परवानगी द्या. - याप्रमाणे म्हणून श्रीनिवास गरुडावर आरूढ झाला. ॥१७॥\nव सर्व देवासह श्रीनिवास निघाला त्यावेळी सर्व नगरवासी जन अतिशय व्याकुल झाले. ॥१८॥\nआणि आपल्या सज्जात गच्चीवर उभे राहून श्रीनिवासास आपल्या डोळ्यांनी पाहात परस्परांस नगरवासी लोक म्हणू लागले- राजकुलोत्पन्न, कमलनेत्र अशी पद्मावती धन्य झाली. ॥१९॥\nश्रीनिवासाच्या मागोमाग ती जात आहे पहा- असे सर्व लोक बोलू लागले. श्रीनिवास परत आपल्या गावी जाण्यास निघाले असता अनेक वस्तू आंदण म्हणून दिल्या. ॥४२०॥\nआकाशराजाने शंभर खारी साळीचा तांदूळ बैलगाड्यातून पाठवून दिला. ॥२१॥\nतीस खारी मूग बैलावर लादून पाठविला. तसेच गुळाच्या अनेक ढेपा, चिंचेची पोती, हजार घागरी दूध, शंभर भांडी भरून दही, पाचशे तुपाचे बुधले, मोहर्‍या, मेथ्या, हिंग, मीठ, तेलाचे डबे, दोनशे घागरी भरून साखर, आंब्याच्या काचर्‍या, आमसूल, मोठाले केळीचे घड, कोहळा, आळूगड्डी; सुरण, मिरच्या, आवळे, दोनशे भांडी मध, केळीची पाने, लाकडे आदि पदार्थ राजाने पद्मावतीस दिले. ॥२२-२३-२४॥\nदहा हजार घोडे, एक हजार हत्ती, पाच हजार गाई, शंभर कालवडी, दोनशे दासी, तीनशे पुरुष नौकर, नानाप्रकारची वस्त्रे, रत्नांनी मढविलेल्या उशा व पांघरण्याची वस्त्रे इत्यादि अनेक वस्तू देऊन श्रीनिवासावर प्रीति करणारा राजा, आपल्या मुलासह श्रीनिवासास पोहोचविण्यासाठी आला. ॥२५-२६-२७-२८-२९॥\nआकाश राजा आलेला पाहून उठून उभा राहात श्रीनिवास म्हणाला- ॥४३०॥\nहे महाराजा, लांबपर्यंत का बरे आलास हे नृपश्रेष्ठा, तुझा मुलगाच असलेल्या मला आणखीन काय द्यावयाचे राहिले आहे हे नृपश्रेष्ठा, तुझा मुलगाच असलेल्या मला आणखीन काय द्यावयाचे राहिले आहे\nतू कन्या दिलीस आणि तू सुखी झालास. तुझ्याकडून कोणते सुकृत घडले असावे मलाहि अतिशय आनंद झाला आहे यात संशय नाही. ॥३२॥\nआता तुझ्या मनात जे असेल ते मला स्पष्ट सांग. हे महीपते, देण्याघेण्याविषयी संदेह बाळगू नकोस. ॥३३॥\nश्रीनिवासाचे भाषण ऐकून राजा म्हणाला. हे केशवा, तुझ्या अनुग्रहाने आमचे सर्व रीतीने मंगल झाले आहे. ॥३४॥\nहे जगन्नाथा, सर्व कुटुंबासह मला तुझे ठिकाणी निश्चल अशी भक्ति दे. मला दुसरे काही नको. ॥३५॥\nयाप्रमाणे आपला सासरा आकाशराजा त्याचे भाषण ऐकून आकाशराजास त्यावेळी सायुज्यमुक्ति दिली. ॥३६॥\nआपला मेहुणा वसुधान याला आपल्या अंगावरील वस्त्र श्रीनिवासाने दिले. जावयाने अनुज्ञा दिल्यावर राजा आपल्या मुलीकडे येऊन म्हणाला, ॥३७॥\nहे मुली, मी परत आपल्या नगराकडे जातो. श्रीनिवासासह तू सुखाने संसार कर. श्रीनिवासाने शयन केल्यावर मग तू झोपत जा. ॥३८॥\nयाप्रमाणे कमलाप्रमाणे मनोहर नेत्र असलेल्या पद्मावतीस राजाने उपदेश केला असता आपल्या वडिलांच्या म्हण्याप्रमाणे ती शीघ्र श्रीनिवासाबरोबर निघाली. ॥३९॥\nराजाहि हुंदके देत आपल्या राजवाड्यात परत आला. पद्मावतीसह व ब्रह्मरुद्रादिकांसह सुवर्णमुखरीनदीतीरावर आल्यानंतर श्रीनिवास त्याच ठिकाणी राहिले. हे जनकराजा, सहा महिनेपर्यंत पर्वतावर चढणार नाही अशी प्रतिज्ञा केल्याने अगस्त्याश्रमामध्ये श्रीनिवासाने वास्तव्य केले. ॥४४०-४१-४२॥\nत्यानंतर श्रीनिवासाने सर्व देवांची आपआपल्या स्थानी रवानगी केली. ॥४३॥\nब्रह्मादिदेव, ऊर्ध्वरेतस असे मुनी या सर्वांना भक्तवत्सल श्रीनिवासाने यथायोग्य अशी वस्त्रे दिली. ॥४४॥\nजगताचे धारण करणार्‍या श्रीनिवासाने आज्ञा दिली असता सर्व देव आपआपल्या स्थानी निघून गेले.\nऋषीहि नारायणाच्या आज्ञेने अरण्यात गेले. महालक्ष्मीहि तेव्हा कोल्हापुरास गेली. ॥४५-४६॥\nत्याविवाह महोत्सवातील आनंदाचा उपभोग घेऊन ब्रह्मरुद्रादि देव, सर्व महानुभाव ऋषिश्रेष्ठ आकाशराजाची प्रशंसा करीत सर्वजण आप आपल्या स्थानी गेले. ॥४७॥\nसर्व देव गेल्यानंतर श्रीनिवास अगस्त्याश्रमास आला. ॥४८॥\nश्रीनिवास, असामान्य असे सुख भोगीत तेथे राहू लागला. शतानंदमुनि म्हणतात, हे जनकराजा, या श्रीनिवासाच्या विवाहाचे माहात्म्य जे श्रवण करतील. ॥४९॥\nत्यांचा भाग्योदय किती होतो हे मी सविस्तर सांगतो ते श्रवण कर. एक कोति कन्यादान केले असता किंवा समुद्रवलयांकित पृथ्वीचे दान दिले असता जे फल प्राप्त होते तेच फल आदरपूर्वक विवाहाध्याय श्रवण केले असता प्राप्त होईल. जे वेंकटेशाचा विवाहमहोत्सव साजरा करतील. ॥४५०-५१॥\nत्यांना अतिशय मोठा आनंद प्राप्त होईल. याप्रमाणे श्रीनिवासाच्या विवाहमहोत्सवाची हकीकत तुला सांगितली आहे. ॥५२॥\nजे म्हणून हा विवाहाध्याय श्रवण करतील, लोकांना ऐकवतील त्यांना सर्व अभीष्ट फल प्राप्त होईल. ॥५३॥\nयाप्रमाणे भविष्योत्तरपुराणांतील वेंकटेशमाहात्म्याचा बारावा अध्याय समाप्त.\nहातांतील बांगडी वगैरे पिचणें, फुटणें. सौभाग्यवती स्त्रीचें कुंकू, बांगड्या वगैरे नष्ट झाल्यास पुसणें, फुटणें या क्रियापदांच्या ऐवजीं वाढणें, वाढविणें या विरुद्ध अर्थाच्या क्रियापदाचा अनिष्ट सूचनेच्या निराकरणार्थ उपयोग करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/immediate-measures-taken-by-the-government-to-help-and-rescue-the-flood-situation/", "date_download": "2021-08-04T08:16:00Z", "digest": "sha1:7BZNF5ZNLRZQQ6F5BFNBRBPQDNNQJPWE", "length": 8088, "nlines": 78, "source_domain": "sthairya.com", "title": "पूर परिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू | स्थैर्य", "raw_content": "\nपूर परिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू\n दि. २२ जुलै २०२१ मुंबई भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने सदर ठिकाणी एन. डी. आर. एफ. कोस्ट गार्ड, नौदल त��ेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.\nतसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एन.डी.आर.एफ च्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे अशी माहिती ही आपत्ती विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.\nपूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा\nभारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कमांडर एस. परमेश यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट\nभारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कमांडर एस. परमेश यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषय��ला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/published-the-july-issue-of-lokrajya/", "date_download": "2021-08-04T08:27:11Z", "digest": "sha1:HILACOH645K5M44TSU7YURCWYHA572SK", "length": 8434, "nlines": 78, "source_domain": "sthairya.com", "title": "‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित | स्थैर्य", "raw_content": "\n‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित\n दि. २० जुलै २०२१ मुंबई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या वनमहोत्सव व वनीकरण कार्यक्रमाबाबतची माहिती देणारा विशेष लेख या अंकात समाविष्ट आहे. तसेच अहिंसा आणि लोककल्याण या तत्त्वांचा जागर करणाऱ्या श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतारकार्याला 800 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, नव्या पिढीने त्यांचे तत्वज्ञान समजून घ्यावे, यासाठी विशेष लेखांचा विभाग हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.\nया अंकात पर्यावरण विभाग राबवत असलेल्या विविध योजना, कोरोनामुक्त गाव मोहीम, बीडचा पिकविम्याचा पॅटर्न, कुलाळवाडीची वैशिष्ट्यपूर्ण शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना इत्यादी माहितीच्या लेखांचा तसेच शेतीतील नव्या प्रयोगांनी महाराष्ट्र अधिक समृद्ध होत असून ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या यशकथांचाही समावेश करण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी व मंत्रिमंडळ निर्णयांचा थोडक्यात आढावाही या अंकात घेण्यात आला आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/p=44127 या लिंकवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.\nमुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; ई-लोक अदालतीचीही सुविधा\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा\nताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा\nबैलगाडी शर्यत भरवल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nआत्महत्येचा इशारा देणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळला\nमहामार्गावर धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू\nफलटण तालुक्यात कोव्हीडचे ८२ % बेड्स रिकामे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nकोरोना वाढतोय; फलटणकरांनो काळजी व खबरदारी घ्या : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप\nफलटण तालुक्याचा बारावीचा निकाल १०० %\n‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून पूरग्रस्त जोर गावात १० दिवस ‘महालंगर’मधून अन्नदानाची व्यवस्था\nक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथे अभिवादन\nएमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त\nपोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/nitish-kumar-resigns/", "date_download": "2021-08-04T09:35:57Z", "digest": "sha1:EID4KQYCINJNUBGSLRU3KS4GYIVVHABX", "length": 8737, "nlines": 90, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला राजीनामा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला राजीनामा\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला राजीनामा\nबिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.\nबिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा आणि स्पष्टीकरण द्यावं अशी नितीश कुमारांची इच्छा होती.\nमात्र, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध���यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात ते अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.\nबुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची, खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश राज्यपालांना भेटायला गेले. राज्यपालांना भेटून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.\nदरम्यान, सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते. नितीश कुमार हे कोणत्याही स्थितीत आपली व आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नव्हते.\nभाजपचा नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर\nबिहारमध्ये मध्यावधी निवडणुका नको, भाजपकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक\nनितीश कुमार यांच्यावर हत्येचा आरोप- लालू प्रसाद यादव\nनितीश कुमारांचा राजीनामा पुर्वनियोजित- लालू प्रसाद यादव\nनितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालू प्रसाद यादव यांची पत्रकार परिषद\nनितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या मंत्रिमंडळाची बैठक,\nबैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित\nपंतप्रधान मोदींनी ट्विट करून केलं अभिनंदन\nनितीश कुमार यांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रीया-\nसध्याच्या वातावरणात काम करणं शक्य नाही- नितीश कुमार\nआम्ही आमची बाजू स्पष्ट केली होती, हे संकट स्वत: हून ओढावून घेतलेलं होतं- नितीश कुमार\nविकास कामं करताना अडचणी येत होत्या- नितीश कुमार\nPrevious रेल्वे प्रवाशाने रेल्वेत मागवलेल्या व्हेज बिर्याणीत सापडली पाल\nNext नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nभारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nमुंबईत बुधवारी लसीकरण बंद\nभालाफेकपटू नीरजचा अंतिम फेरीत प्रवेश\nदरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट\nशरद पवार घेणार आज अमित शाह यांची भेट\nसोनम मलिकचा मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभव\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nमेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू\nभारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात\nकोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा\nशिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड\nभारतीय महिला हॉकी संघाचा डंका\nबारावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ\nदेशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154798.45/wet/CC-MAIN-20210804080449-20210804110449-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}